{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-teacher-become-world-champion-prepare-for-now-rio-5343652-NOR.html", "date_download": "2022-12-09T16:49:44Z", "digest": "sha1:75NUORADARW64ZDBP5BUG27OEN5AJ3PE", "length": 7156, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शिक्षक बनली वर्ल्ड चॅॅम्पियन; आता रिओची तयारी | Teacher Become World Champion, Prepare For Now Rio - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशिक्षक बनली वर्ल्ड चॅॅम्पियन; आता रिओची तयारी\nलंडन - गिल्डफोर्ड येथे रोज १० ते १२ तास सराव करून घाम गाळणाऱ्या कॅटी मॅक्लिनकडून इंग्लंडला आता सुवर्णाच्या आशा आहेत. तिच्या नेतृत्वात इंग्लंड रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकेल, अशी चाहत्यांना आशा आहे. मात्र, दोन वर्षांआधी मॅक्लिनने याबाबत विचारसुद्धा केला नव्हता. तेव्हा ती शाळेत शिकवत होती. शिक्षण म्हणून ती पूर्णवेळ कार्यरत होती. रग्बी ती छंद म्हणून आणि फिटनेससाठी आवश्यक म्हणून खेळत होती.\n३० वर्षीय मॅक्लिन इंग्लंडच्या महिला रग्बी सेव्हन्स संघाची कर्णधार आहे. इंग्लंडने तिच्या नेतृत्वात २०१४ मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. तेव्हापासून ते देशात शिक्षिकेपासून स्टार खेळाडू बनली. म्हणजे तिचे करिअर खूप छोटे, मात्र अत्यंत रोमांचक आहे. आपल्या तयारीबाबत ती म्हणते, \"ज्याचा कधीही विचार केला नव्हता, ते मी करीत आहे. आम्ही १८ मुली ऑलिम्पिकची तयारी करीत आहोेत. ज्या वयात खेळाडू निवृत्ती घेतात, त्या वयात आम्हाला प्रोफेशनल काँट्रॅक्ट मिळाला. शाळेत मुलांना शिकवण्याचे सोडून आता मी मैदान आणि जिममध्ये तासन््तास मेहनत घेत आहे. ही जीवनशैली स्वीकारणे सुरुवातीचे तीन ते चार महिने खूप कठीण गेले. कधीकाळी ज्या खेळाला मी सोडले होते, त्या खेळात आज मी प्रोफेशनल खेळाडू आहे, यावर विश्वास बसत नाही.'\nवयाच्या पाच वर्षांपासून रग्बी खेळण्यास सुरुवात करणारी मॅक्लिन म्हणते, मी वयाच्या ५ वर्षांपासून रग्बी खेळण्यास सुरुवात केली. मात्र, मी जेथे राहत होते, तेथे मुलींचा संघ नव्हता. यामुळे मी मिश्र संघात खेळत होते. १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मला मुलांसोबत खेळण्यास रोखण्यात आले. कारण या वयानंतर मिश्र संघात खेळण्याची परवानगी नव्हती. यामुळे माझा खेळ सुटला. चार वर्षांनी दुसऱ्या शाळेत पोहोचले. तेथे रग्बी कोचने मला खेळण्यास सांगितले. मी पुन्हा खेळू लागले. नंतर लगेच लक्षात आले की मी केवळ छंद म्हणून खेळू शकते. कारण रग्बी संघटना महिला खेळाडूंशी करार करीत नाही. यानंतर मी शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले आणि मी शिक्षिका बनली.'\nमॅक्लिन म्हणते, 'माझ्या शाळेच्या मुलांना मी खूप मिस करते. प्रोफेशनल खेळाडू बनल्यानंतरसुद्धा मी मुलांशी संपर्कात असते. मी कुठे सरावाला गेले किंवा कुठेही खेळण्यास गेले तर मुलांना अपडेट करते. त्यांना फोनसुद्धा करते. पुढचा वर्ल्डकप २०१७ मध्ये आहे. या स्पर्धेत मी खेळेन की नाही, हे आता माहीत नाही. कारण वयाच्या ३१ व्या वर्षी माझा फिटनेस कसा असेल, हे सांगता येणार नाही. यामुळे अभ्यासावरही माझे लक्ष असते. शक्य आहे की, पुन्हा एक वर्षाने मी शिकवताना दिसू शकते.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/kirit-somaiyya/", "date_download": "2022-12-09T15:21:02Z", "digest": "sha1:OVG2JPKWQHHMWY7PLTIETFFABD5AE6E4", "length": 46660, "nlines": 183, "source_domain": "thepublitics.com", "title": "kirit somaiyya Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nविरोधकांचे उद्धव ठाकरेंना खोचक सल्ले\nकाल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय घेतला आहे. तसेच ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव वापरता येणार नाही. यामुळे दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, दोन्ही गटांची इच्छा असेल तर शिवसेना या नावासमोर एखादे उपनाव जोडता येऊ शकते. तसेच दोन्ही गटांना आपल्या गटाला कोणत्या नावाने ओळखले…\nRead More विरोधकांचे उद्धव ठाकरेंना खोचक सल्लेContinue\nZP ते मंत्रालय | राजकीय\nलोकसभा निवडणुकीवेळी खोतकरांनी दानवेंना घाईला आणलं, नेमका वाद का सुरु झालेला \nशिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. त्यामुळे कयास लावला जातोय की, दानवे-खोतकर वाद मिटला असून दोघांची दिलजमाई झाली आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. दानवे म्हणाले, अर्जुन खोतकर आणि मला एकत्र बसवलं होतं. त्यांना…\nRead More लोकसभा निवडणुकीवेळी खोतकरांनी दानवेंना घाईला आणलं, नेमका वाद का सुरु झालेला \nमतदारसंघातून गायब असतात, पण दरवर्षी राख्या पाठवितात ; भावना गवळींचा ‘यवतमाळ – वाशिम पॅटर्न’\nलोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिंदे गटाच्या खासदारांच्या मागणीवरून राहुल शेवाळे यांना लोकसभेच्या गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोद म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ओम बिर्ला यांना पत्र लिहित, बारा बंडखोर खासदारांनी याबाबत मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सदन येथे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत गटनेते व प्रतोत पदी कोणाची निवड केली जाणार, याची…\nRead More मतदारसंघातून गायब असतात, पण दरवर्षी राख्या पाठवितात ; भावना गवळींचा ‘यवतमाळ – वाशिम पॅटर्न’Continue\n‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली केलेल्या वसुली प्रकरणी भाजपचीही चौकशी झाली पाहिजे – नाना पटोले\nमुंबई – ‘विक्रांत’ ही युद्धनौक वाचवण्याच्या नावाखाली भारतीय जनता पक्ष व किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या पैशांचा हिशोब जनतेला द्यायलाच हवा. हा पैसा भाजपला दिला असं सोमय्या यांनी सांगितले आहे. सर्वसामान्य जनतेचा हा विश्वासघात असून तो गंभीर गुन्हा सुद्धा आहे. किरीट सोमय्या यांनी हा निधी भाजपला दिला असेल तर ह्या पक्षाची व त्यांचे…\nRead More ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली केलेल्या वसुली प्रकरणी भाजपचीही चौकशी झाली पाहिजे – नाना पटोलेContinue\nठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी झुकणार नाही – किरीट सोमय्या\nमुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘आएनएस विक्रांत’बाबत केलेल्या आरोपानंतर माजी सैनिकाच्या तक्रारीवरून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या हे अज्ञातवासामध्ये गेले असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ शेअर…\nRead More ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी झुकणार नाही – किरीट सोमय्याContinue\nआता पुढचा नंबर अनिल परब यांचा, त्यांनी लवकर बॅग भरावी; किरीट सोमय्या यांचा इशारा\nपुणे – भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी तुरुंगामध्ये जाण्याचा पुढील क्रमांक राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा आहे असे म्हणत त्यांनी आता लवकर बॅग भरावी, असा खोचक सल्ला दिला आहे. किरीट सोमय्या यांनी आज पुण्यातील आयकर सदनला भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या म्हणाले, आता तुरुंगात जाण्याचा पुढचा…\nRead More आता पुढचा नंबर अनिल परब यांचा, त्यांनी लवकर बॅग भरावी; किरीट सोमय्या यांचा इशाराContinue\n“देवाच्या चरणी तरी खरे बोला” शिवसेनेचा ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल\nमुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपाचे नेते नितेश राणे, यांच्यावर ‘सामना’ च्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपावर हल्लाबोल केला आहे. गुड गव्हर्नसन्सच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेनं फडणवीस यांना काही प्रश्न विचारले आहेत तर किरीट सोमय्यांनी कोकणात जाऊन केलेल्या ‘नौटंकीला’ तुमचा पाठिंबा आहे, असा प्रश्न शिवसेनेनं विचारला…\nRead More “देवाच्या चरणी तरी खरे बोला” शिवसेनेचा ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोलContinue\nअनिल परब यांना आज नाही तर उद्या मंत्रिमंडळातून काढावं लागणार – किरीट सोमय्या\nरत्नागिरी – नोटीस स्वीकारतो पण सही करणार नाही, उद्धव ठाकरे यांचे पोलीस उद्धट आहेत, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या दापोलीच्या दिशेने रवाना झाले होते. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे कथित बेकायदेशीर रिसॉर्ट तोडण्याच्या उद्देशाने भाजपचे नेते किरीट सोमय्या आता दापोलीकडे रवाना झाले होते. ‘चलो दापोली, तोडो रिसॉर्ट’ असा नारा देत किरीट…\nRead More अनिल परब यांना आज नाही तर उद्या मंत्रिमंडळातून काढावं लागणार – किरीट सोमय्याContinue\nकिरीट सोमय्यांनी कोकणात येऊनचं दाखवावं, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीही आक्रमक\nरत्नागिरी – राज्यात सध्या ईडीच्या धाडी आणि किरीट सोमय्या यांच्या आरोपांची गाडी यावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चांगलाचं वाद पेटला आहे. आजही किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला माफियासेना असं म्हटलं आहे. त्यातच आता राष्ट्रवादीही किरीट सोमय्या यांच्या विरोधात आक्रमक झालेली दिसत आहे. कोकणातल्या एका राष्ट्रवादीच्या नेत्याने किरीट सोमय्या यांनी कोकणात आगामी दौऱ्याला येऊनच दाखवावे असे…\nRead More किरीट सोमय्यांनी कोकणात येऊनचं दाखवावं, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीही आक्रमकContinue\nआरोप करणे व लोकांची बदनामी करणे हा किरीट सोमय्या यांचा धंदा आहे – नाना पटोले\nमुंबई – भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे दररोज नवीन नवीन आरोप करून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. आता ते भाजपमध्ये गेले तर मग ते आता पवित्र झाले आहेत का, असा प्रतिप्रश्न महाराष्ट्र प्रदेश…\nRead More आरोप करणे व लोकांची बदनामी करणे हा किरीट सोमय्या यांचा धंदा आहे – नाना पटोलेContinue\nईडीच्या 4 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल लवकरच जेल होणार, संजय राऊत यांनी दिली मोठी माहिती\nमुंबई – जितेंद्र नवलानीच्या विरोधामध्ये जे आरोप केले, त्यातला एक गुन्हा दाखल झाला आहे. भ्रष्टाचार, खंडणी अशा गुन्ह्यासह 4 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी आजपासून तपासाला सुरुवात केली आहे. मुंबई पोलीस सक्षम आहेत. मुंबई पोलीसांनी आजपासून चौकशी सुरू केली आहे’ अशी महिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन…\nRead More ईडीच्या 4 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल लवकरच जेल होणार, संजय राऊत यांनी दिली मोठी माहितीContinue\n ‘ईडी’ची पिडा सुरूच, शिवसेना नेत्याच्या अडचणीत वाढ\nऔरंगाबाद – एकीकडे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मंत्री आणि आमदारांच्या मागे ईडीचा ससेमिरा आता आणखीच वाढला आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर पुन्हा एकदा ईडीने कारवाई केली आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे. रामनगर…\nRead More मोठी बातमी ‘ईडी’ची पिडा सुरूच, शिवसेना नेत्याच्या अडचणीत वाढ ‘ईडी’ची पिडा सुरूच, शिवसेना नेत्याच्या अडचणीत वाढ\n“बाप-बेटा जेल जाऐंगे” महाराष्ट्र झुकेगा नहीं…. म्हणत संजय राऊत यांची पुन्हा डरकाळी\nमुंबई – शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील नेत्यांची यादी जाहीर करत त्यांना ‘डर्टी डझन’ संबोधले होते. या नेत्यांनी भ्रष्टाचार, घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत किरीट सोमय्यांवर…\nRead More “बाप-बेटा जेल जाऐंगे” महाराष्ट्र झुकेगा नहीं…. म्हणत संजय राऊत यांची पुन्हा डरकाळीContinue\n”खेळ आता सुरू झाला, लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुन्हा ‘बॉम्ब’ टाकणार”, संजय राऊतांचा भाजपला इशारा\nमुंबई – ईडीच्या कारवाईवरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलाचं वाद पेटला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आता पुन्हा एका धमका करण्याच्या तयारीमध्ये आहेत. ‘खेळ नुकताच सुरू झाला आहे, लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे’ असं सूचक ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. ईडीच्या कारवाईवरून संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला…\nRead More ”खेळ आता सुरू झाला, लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुन्हा ‘बॉम्ब’ टाकणार”, संजय राऊतांचा भाजपला इशाराContinue\nकिरीट सोमय्या नावाचा नवीन शिपाई ईडीच्या कार्यालयात लागलेला दिसतोय – अनिल गोटे\nधुळे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यामध्ये गांधी पुतळा येथे भाजपाच्या विरोधात आणि केंद्र सरकारच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करतानाच अनिल गोटे यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही जोरदार निशाणा साधाला आहे. सोमय्या यांनी ‘डर्टी 12’ नावाने नेत्यांच्या यादीबद्दल मागील…\nRead More किरीट सोमय्या नावाचा नवीन शिपाई ईडीच्या कार्यालयात लागलेला दिसतोय – अनिल गोटेContinue\nठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांची यादी घेऊन किरीट सोमय्या दिल्लीला जाणार; ट्वीट करत म्हणाले…\nमुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता महाविकास आघाडीतील 12 नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. तसेच यातील दोन नेते तुरुंगात असल्याचे सांगत उरलेले 10 नेते तुरुंगात जाण्यासाठी रांगेत उभे असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या नेत्यांची यादी घेऊन किरीट सोमय्या आज दिल्लीमध्ये जाणार आहे….\nRead More ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांची यादी घेऊन किरीट सोमय्या दिल्लीला जाणार; ट्वीट करत म्हणाले…Continue\nमी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण…\nमुंबई : “मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही,” असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले. संजय राऊत यांनी त्यांच्या शिवराळ भाषेचे समर्थन करताना समोरच्याला कोणती भाषा कळते, त्या भाषेत आपण…\nRead More मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण…Continue\nराऊत-सोमय्यांचा वाद थांबवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सुचवला मुख्यमंत्र्यांना तोडगा, म्हणाले…\nपुणे – राजकारण गढूळ झाले आहे असे वाटत असेल आणि ते सुडाचे राजकारण करत नसतील तर संजय राऊत यांना आता शांत बसवावे, बटन ऑफ करून शांत करावे, सगळे काही आपोआप शांत होईल’ असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तोडगा सुचवून दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून…\nRead More राऊत-सोमय्यांचा वाद थांबवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सुचवला मुख्यमंत्र्यांना तोडगा, म्हणाले…Continue\nउद्धव साहेब, सनम हम तो डुबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे – किरीट सोमय्या\nमुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आला आहे. त्यानंतर किरीट सोमय्यांनी मुंबईच्या सांताक्रुझ पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावली होती. पोलीस ठाण्यामध्ये जाताना सोमय्या यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी किरीट सोमय्या यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना आपण सोमवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देऊ….\nRead More उद्धव साहेब, सनम हम तो डुबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे – किरीट सोमय्याContinue\nकोर्लई गावात किरीट सोमय्या दाखल, शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने\nकोर्लई – शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सध्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यामधील कोर्लई या गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत असे बंगलेच गावात नाहीयत असा दावा केला. दरम्यान आता…\nRead More कोर्लई गावात किरीट सोमय्या दाखल, शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामनेContinue\nसोमैय्यांवर गुन्हा दाखल ; भुजबळ म्हणाले, सरकारला मोठ्या नेत्याची काळजी\nनाशिक : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेवून भाजप नेत्यांवर आरोपांची राळ उठवली आहे. यामध्ये राऊतांनी किरीट सोमय्या, मोहित कंबोज, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर राऊतांच्या या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तर संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाकयुद्ध…\nRead More सोमैय्यांवर गुन्हा दाखल ; भुजबळ म्हणाले, सरकारला मोठ्या नेत्याची काळजीContinue\nछगन भुजबळ यांच्या ‘बेनामी प्रॉपर्टी’ची पाहणी केल्यामुळे माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल ; सोमैय्यांची माहिती\nनाशिक : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेवून भाजप नेत्यांवर आरोपांची राळ उठवली आहे. यामध्ये राऊतांनी किरीट सोमय्या, मोहित कंबोज, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर राऊतांच्या या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तर संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाकयुद्ध…\nRead More छगन भुजबळ यांच्या ‘बेनामी प्रॉपर्टी’ची पाहणी केल्यामुळे माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल ; सोमैय्यांची माहितीContinue\nकिरीट सोमय्या स्वत:च्याच चपलेनं मार खाणार, लोक त्यांची धिंड काढतील – संजय राऊत\nमुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेवून भाजप नेत्यांवर आरोपांची राळ उठवली आहे.यामध्ये राऊतांनी किरीट सोमय्या, मोहित कंबोज, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर राऊतांच्या या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यामुळे संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाकयुद्ध सुरुच…\nRead More किरीट सोमय्या स्वत:च्याच चपलेनं मार खाणार, लोक त्यांची धिंड काढतील – संजय राऊतContinue\nबाटगा जास्त कोडगा असतो, राणेंची नेता होण्याची लायकीनही – विनायक राऊत\nमुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोपांची राळ उठवली होती. यामध्ये राऊतांनी किरीट सोमय्या, मोहित कंबोज, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दरम्यान, आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप…\nRead More बाटगा जास्त कोडगा असतो, राणेंची नेता होण्याची लायकीनही – विनायक राऊतContinue\nईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील ; राणेंनी राऊतांचा असाही घेतला समाचार\nमुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोपांची राळ उठवली होती.यामध्ये राऊतांनी किरीट सोमय्या, मोहित कंबोज, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार…\nRead More ईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील ; राणेंनी राऊतांचा असाही घेतला समाचारContinue\nराऊत ठाकरेंचे तर मलिक पवारांचे फ्रंटमॅन; मोहित कंबोज यांचा पलटवार\nमुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप आणि शिवसेनेतील वाद आणखीनच वाढला आहे. राऊत विरुद्ध सोमय्या असा सामना रंगलेला असतांना आता, मोहित कंबोज यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी काल झालेल्या पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन संबोधून मोहित कंबोज यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर, मोहित कंबोज यांनीही फोटो…\nRead More राऊत ठाकरेंचे तर मलिक पवारांचे फ्रंटमॅन; मोहित कंबोज यांचा पलटवारContinue\nबाप-बेटे जातील तेव्हा जातील, पण सलीम-जावेद हे नक्कीच जेलमध्ये जाणार; मोहित कंबोज यांचा राऊतांवर पलटवार\nमुंबई – बाप-बेटे जेलमध्ये जातील तेव्हा जातील, पण आता लवकरच सलीम-जावेद हे जेलमध्ये जातील. फक्त आता सलीम आधी जाणार आहे की जावेद आधी जाणार यामध्ये स्पर्धा सुरू आहे, असा पलटवार मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर केला आहे. शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी आज ‘बाप-बेटे जेलमध्ये जाणार आहेत वेट अँड वॉच….\nRead More बाप-बेटे जातील तेव्हा जातील, पण सलीम-जावेद हे नक्कीच जेलमध्ये जाणार; मोहित कंबोज यांचा राऊतांवर पलटवारContinue\nपत्रकारांनी सोमैय्यांविरोधातील पुरावे मागताच राऊतांकडून विषयाला बगल\nमुंबई : काल शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत केंद्रीय भाजप तपास यंत्रणांच्या माध्यमातून सरकार पडण्यासाठी आमचा छळ करत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी राऊत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थ मंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्याश महाविकास आघाडीवर रोज नवनव्या भ्रष्टाराचे आरोप करणारे किरीट सोमैय्या व त्यांचे पुत्र मुंबई…\nRead More पत्रकारांनी सोमैय्यांविरोधातील पुरावे मागताच राऊतांकडून विषयाला बगलContinue\nठाकरे सरकारने माझी व कुटुंबियांची जरूर चौकशी करावी ; सोमय्यांचे राऊतांना आव्हान\nमुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एवढे च नव्हेतर ईडीवर सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केला आहे. तसेच, ‘मुलुंडचा दलाल, ज्याला मराठीत आपण भ*वा म्हणतो’, असे म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाच्या घोटाळ्याची कुंडलीच यावेळी बाहेर काढली.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी…\nRead More ठाकरे सरकारने माझी व कुटुंबियांची जरूर चौकशी करावी ; सोमय्यांचे राऊतांना आव्हानContinue\n‘रोजच पत्रकार परिषदेतून आरोप करण्याचा एक ट्रेंड दिसतोय, जो महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा आहे’\nमुंबई : केंद्र सरकार आईसचा (ice) सातत्याने वापर करत आहे. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. केंद्र सरकारच्या विरोधात बोललं की त्या व्यक्तीला नोटीस जाते.विरोधात असणाऱ्या नेत्यांना आईसच्या नोटीसा जातात, पण तोच नेता भाजपमध्ये गेला की, त्या नोटीसा विरघळतात. ही दडपशाही असून लोकांना भीती दाखविण्याचा प्रयत्न केंद्र सरकार सातत्याने करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खादार…\nRead More ‘रोजच पत्रकार परिषदेतून आरोप करण्याचा एक ट्रेंड दिसतोय, जो महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा आहे’Continue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-college-katta-in-nager-5083661-NOR.html", "date_download": "2022-12-09T16:01:23Z", "digest": "sha1:YXL2I5Y7ZSGPPL4RKV2MKHNBFACFI2AS", "length": 5599, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कॉलेज कट्ट्यांवर 'फ्रेशर्स'च्या स्वागताची तयारी | college katta in nager - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकॉलेज कट्ट्यांवर \"फ्रेशर्स'च्या स्वागताची तयारी\nनगर - कॉलेज अॅडमिशनच्या टेन्शनमधून मुक्त झालेली महाविद्यालयीन तरुणाई \"फ्रेशर्स पार्टी'च्या तयारीला लागली आहेत. विद्यार्थ्यांच्या लगबगीने महाविद्यालयांचे कॅम्पस प्रफुल्लीत झाले आहेत. नवीन येणाऱ्या आपल्या ज्युनिअर्सचे स्वागत इतरांपेक्षा हटके कसे होईल, याची जोरदार चर्चा सध्या कॉलेज कट्ट्यांवर होताना दिसत आहे.\nनवीन कल्पना, गेम्स यासाठी काही नेटीझन्स सोशल साईटची मदत घेतली जात आहे. काही विद्यार्थी एकमेकांचे सल्ले घेऊन तयारीला लागले आहेत. काही महाविद्यालयीन युवकांच्या व्हॉट्स अॅप ग्रूपवरही फ्रेशर पार्टीची चर्चा चालू आहे. अगदी क्लासमध्ये एन्ट्री करण्यापासून ते रिफ्रेशमेंटचा मेन्यू ठरवण्याची जबाबदारी सर्वजण मिळून पार पडत आहेत.\nकाही विद्यार्थी टीव्ही चॅनेलवरील कॉमेडी शोसारख्या कार्यक्रमाचा आधार घेऊन वेगवेगळ्या स्कीटची तयारी करत आहेत. अनेक विभाग कोर्सच्या स्पेशलायझेशननुसार थीम निवडून वेगवेगळ्या स्पर्धा घेत आहेत. न्यू आर्टस् कॉलेजच्या मॅथ्स विभागात विषयाशी संबंधित क्वीज कॉम्पिटिशन घेऊन मिस्टर फ्रेशर, मिस फ्रेशर्सची स्पर्धा चांगलीच रंगली. वेस्ट ऑफ बेस्टच्या माध्यमातून टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची स्पर्धाही विद्यार्थ्यांनी एन्जॉय केली.\nदरवर्षी नवनवीन थिम करणारे मास कम्युनिकेशन विभागाचे विद्यार्थी यंदाही वर्षी चित्रपटांसंदर्भात व्हीएफक्स, थ्रीडी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नवीन संकल्पना घेऊन येणार आहेत. अॅनिमेशन विभागाचे विद्यार्थी भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे पैलू मांडणार आहेत.\nमनात थोडीशी भीती, कुतुहूल घेऊन कॉलेज विश्वात पाऊल टाकणाऱ्या फ्रेशर्स विद्यार्थ्यांना यंदा अनेक नवनवीन गोष्टींची मजा घ्यायला मिळणार, हे मात्र नक्की. अभ्यासातून ब्रेक घेऊन कॉलेजचे सुरुवातीचे काही दिवस का होईना विद्यार्थी कॉलेज लाईफचा आनंद घेत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1", "date_download": "2022-12-09T15:27:07Z", "digest": "sha1:DT3JTM6KOMFZQTKBQTCWF4BQYIMFVE4M", "length": 8332, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बिबकोड - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nबिबकोड ज्याला 'रेफकोड' असेही म्हणतात, ही एक विविध खगोलीय डाटा प्रणालीमध्ये वापरण्यात येणारी एक ओळखण आहे.त्याद्वारे साहित्यातील संदर्भ विशिष्ट पद्धतीने दर्शविल्या जातात.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०२१ रोजी २२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/11/gurunanak-jayanti.html", "date_download": "2022-12-09T16:15:45Z", "digest": "sha1:IAPOWYHMNNHQREMXSCNU73RK273SLAUB", "length": 13099, "nlines": 101, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "Gurunanak jayanti गुरुनानक जयंती उत्सव निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nरविवार, नोव्हेंबर ०६, २०२२\nGurunanak jayanti गुरुनानक जयंती उत्सव निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत\nयंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप\nगुरुनानक जयंती उत्सव निमित्त समाज बांधवांच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे गांधी चौक येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वागत केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, राशिद हुसेन, सलिम शेख, सतनाम सिंह मिरधा, तापुष डे, सविता दंडारे, भाग्यश्री हांडे, राम जंगम, प्रतिक शिवणकर, विनोद अनंतवार, दिनेश इंगळे, बंडी कारिया आदींची उपस्थिती होती.\n८ नोव्हेंबरला गुरुनानक देवजी यांची जयंती आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही समाज बांधवांच्या वतीने गुरुनानक देवजी यांचा जयंती उत्सव साजरा केल्या जात आहे. त्या निमित्त आज अंचलेश्वर गेट जवळील गुरुद्वारा गुरुसिंग सभा येथुन शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौक येथे मंच उभारण्यात आला होता. ही शोभायात्रा मंचाजवळ पोहचताच मंचावर उपस्थित आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे स्वागत केले या प्रसंगी येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रा येथे पोहचताच सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप केले\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/marigold-flower-information-in-marathi/", "date_download": "2022-12-09T15:43:29Z", "digest": "sha1:4YMI354MZQOHWWUR6ZDS5OHQP72BE422", "length": 25091, "nlines": 84, "source_domain": "www.marathimol.com", "title": "झेंडू फुलाची संपूर्ण माहिती Marigold Flower Information In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nMarigold Flower Information In Marathi या लेखात आपण झेंडूच्या फुलाविषयी माहिती जाणून घेणार आहोत, झेंडूचे फुल मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हे मुख्यतः घरांचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरले जाते. या फुलाचा मुख्य वापर सजावटीसाठी होतो. झेंडूचे फूल सुंदर आणि आकर्षक आहे, त्याला आतून सुगंधी वासही येतो. काही शेतकरी ते विकण्यासाठी झेंडूची लागवडही करतात, झेंडूच्या लागवडीतून भरपूर नफा मिळतो.\nझेंडूच्या फुलाला इंग्रजीत Marigold म्हणतात, त्याचे वनस्पति नाव Tagetes आहे. झेंडूचे फूल भारतात सर्वाधिक उगवलेल्या फुलांच्या श्रेणीत ठेवले जाते. ते धार्मिक आणि शोभेचे फूल म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.\nझेंडूची वनस्पती वार्षिक आहे, ती वर्षभर उगवली जाते, त्याची लागवड वर्षानुवर्षे सुरू आहे. ही बागेत अतिशय उपयुक्त आणि सहज वाढणारी वनस्पती आहे. झेंडूच्या फुलाला मारवाडीमध्ये हजारी गजरा आणि गुजरातीमध्ये गलगोटा म्हणून ओळखले जाते.\nगुलाब फुलाची संपूर्ण माहिती\nझेंडूची फुले उन्हाळा सुरू होण्यापूर्वी बहरतात. याशिवाय ही फुले अनेक रंगांनी बहरली असली तरी सर्वसाधारणपणे पिवळी आणि केशरी फुले सर्वाधिक दिसतात. या फुलांना उग्र वास असतो. जो खूप सुगंधी असतो.\nझेंडूचे फूल अमेरिकेत पोर्तुगीजांनी 16 व्या शतकात प्रथम शोधले होते. या फुलाचा इतिहास मेक्सिकोचा आहे, जेथे सर्व फुलांच्या वनस्पतींचा वापर धार्मिक समारंभ आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जात असे. याशिवाय, झेंडूच्या फुलाला झेंडू फ्लॉवर असेही म्हणतात.\nलिली फुलाची संपूर्ण माहिती\nयानंतर झेंडूचे रोप स्पेनला नेण्यात आले. आणि संपूर्ण युरोपमध्ये झेंडूची लागवड सुरू झाली. स्पेनमध्ये गेल्यानंतर, झेंडूची फुले चर्चच्या विवाहसोहळ्यात नेण्यात आली, ज्यामुळे त्याला रुग्ण सोने असे नाव देण्यात आले. आणि हळूहळू त्याचे नाव बदलून झेंडू असे ठेवण्यात आले.\nझेंडूच्या फुलांचा आकार गोल असतो, त्याच्या आत अनेक पाकळ्या असतात, फूल पिकल्यावर ही पाने जमिनीत टाकून झेंडूचे रोप तयार केले जाते. ही फुले अनेक रंगांची असतात, ज्यामध्ये केशरी, मरून, पांढरा किंवा कधी कधी लाल आणि पिवळा असे दोन रंगही आढळतात.\nफुलांचा आकार प्रजातीनुसार बदलतो. काही प्रजातींमध्ये, ते समान आकाराचे थोडेसे लहान आढळते. आणि काही प्रजातींमध्ये या फुलांचा आकार खूप मोठा असतो. झेंडूच्या झाडाच्या आकाराबद्दल सांगायचे तर, त्याच्या रोपाचा आकार साधारणपणे एक फिट ते पाच फुटांपर्यंत जाऊ शकतो, परंतु त्यातील काही झाडे जमिनीवर पसरतात. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत त्याच्या झाडावर फुले अधिक दिसतात. झेंडूच्या पानांचा आकार लहान आणि लांबलचक असतो, जो 2 सें.मी. या पानांतूनही खूप छान सुगंध येतो.\nआधुनिक पाश्चात्य संस्कृतीत, झेंडू भावना आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. याला “हर्ब ऑफ द सन” वनौषधी म्हणून देखील ओळखले जाते. झेंडूची केशरी, लाल आणि पिवळी फुले आनंद, आशावाद आणि शुभेच्छा वाढवतात. परंतु या सर्व गोष्टी असूनही, झेंडूचे फूल मत्सर, निराशा आणि दु: ख या खोल भावनांचे प्रतीक आहे. अनेक भिन्न संस्कृती झेंडूच्या फुलांना मृतांचे स्मरण आणि सन्मान करण्याच्या पद्धतींशी जोडतात.\nझेंडूच्या फुलांच्या प्रजाती :-\nआजच्या काळात झेंडूच्या अनेक प्रजाती उगवल्या जातात, त्यापैकी काही प्रमुख प्रजातींची नावे येथे तुम्हाला सांगणार आहोत. त्यापैकी दोन सर्वात लोकप्रिय आहेत. याशिवाय पहिली फ्रेंच (टॅगेटेस पॅटुला) झेंडू आणि दुसरी आफ्रिकन (टेगेटेस इरेक्टा) या प्रजाती पुढीलप्रमाणे आहेत –\nसिग्नेट झेंडू – या प्रजातीच्या फुलांचा रंग पिवळा आणि नर आहे, त्यांना आतून लिंबासारखा वास येतो. ही फुले झाडावर लहान गटात दिसतात.\nआफ्रिकन झेंडू – या प्रजातीच्या फुलांचा आकार मोठा आहे, ज्याचा आकार पाच इंचांपर्यंत पोहोचतो. हे फूल पिवळ्या रंगाचे असून ते फुलते. त्याच्या झाडांचा आकारही इतर वनस्पतींपेक्षा मोठा आहे. ते सुमारे चार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते.\nफ्रेंच झेंडू – या प्रजातीच्या फुलांचा रंग लाल, पिवळा आणि केशरी असतो, त्याची फुले किंचित लहान असतात, ज्यांचा आकार सुमारे दोन इंच असतो, त्याची झाडे फार मोठी नसतात. वनस्पतीचा आकार सुमारे दहा इंच ते वीस इंच दरम्यान असतो.\nझेंडूचे फायदे आणि उपयोग :-\nझेंडूचे अनेक फायदे आहेत. जर तुमच्या कानात दुखत असेल तर झेंडूची कोवळी पाने घेऊन त्यांचा रस कानात टाकल्यास दुखण्यात लगेच आराम मिळतो.\nझेंडूची फुले त्वचेशी संबंधित आजारांवर खूप फायदेशीर आहेत. हे औषधांमध्ये वापरले जाते जे त्वचेच्या जळजळांवर कार्य करतात. जर तुम्ही तुमच्या घरात झेंडूचे रोप लावले तर त्या ठिकाणी मलेरियासारखे आजार कधीच होणार नाहीत. हे सर्व जीवाणू बाहेर पडण्यास मदत करते.\nझेंडूच्या फुलामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात, या फुलाच्या अर्काचे सेवन हृदयाशी संबंधित आजारांमध्ये फायदेशीर ठरते.\nझेंडूच्या रोपासाठी सर्वोत्तम हवामान कोणते आहे\nझेंडूच्या फुलांच्या वाढीसाठी सौम्य हवामान आवश्यक आहे. ही वनस्पती उष्ण आणि सनी हवामान पसंत करते. ज्या भागात रात्री खूप थंडी पडत नाही. तेथे झेंडूची झाडे वर्षभर बहरतात. वनस्पतीला आनंददायी हवामानासाठी सुमारे 15-20 डिग्री सेल्सियस तापमान आवश्यक आहे. यापेक्षा जास्त तापमान वाढल्यास झाडाच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे झेंडूच्या फुलांचा आकार आणि संख्या कमी होऊ लागते.\nजर आपण उत्तर भारतात झेंडूच्या वाढीच्या हंगामाबद्दल बोललो, तर ते हिवाळ्याच्या महिन्यांपासून उन्हाळ्याच्या सुरुवातीपर्यंत चांगले जाते. म्हणजेच ऑक्टोबर ते एप्रिल या महिन्यांत झेंडूच्या फुलांचे सर्वाधिक उत्पादन उत्तर भारतात दिसून येते. याच उन्हाळ्यात जास्त तापमान आणि जास्त दिवस असल्याने फुलांची कमतरता भासते.\nझेंडूचे रोप कसे वाढवायचे :-\nझेंडूची रोपे वाढवणे खूप सोपे आहे. झेंडूचे रोप तुम्ही बियाणे किंवा कापून वाढवू शकता. परंतु या सर्व वनस्पतींची वाढ केवळ बियाण्यांद्वारे केली जाते. बियाण्यांपासून झेंडूची फुले वाढवणे सर्वात सोपे आहे. काही लोकांना प्रश्न पडतो की, झेंडूचे फूल त्याच्या फुलांपासून कसे वाढते आज तुम्हाला सर्व प्रकारच्या वाढीच्या पद्धती मिळतील जसे की झेंडूचे फूल बियाणे किंवा कलमांद्वारे कसे वाढवायचे आज तुम्हाला सर्व प्रकारच्या वाढीच्या पद्धती मिळतील जसे की झेंडूचे फूल बियाणे किंवा कलमांद्वारे कसे वाढवायचे तर सर्वप्रथम आपल्याला माहित आहे की ते बियांद्वारे कसे वाढवायचे.\nबियाण्यांमधून झेंडूच्या फुलांची रोपटी कशी वाढवायची :-\nझेंडूची फुले बियाण्यांपासून वाढण्यासाठी, आपण प्रथम त्याच्या बिया गोळा करणे आवश्यक आहे. आता येतो झेंडूच्या बिया कशा गोळा करायच्या हे खूप सोपे काम आहे. झेंडूच्या बिया गोळा करण्‍यासाठी, तुम्‍हाला प्रथम तुमच्‍या रोपाची पूर्ण वाळलेली फुले तोडून टाकावीत. तुमच्या घरात झेंडूचे रोप नसेल तर हरकत नाही, असे झेंडूचे फूल तुम्ही कुठूनही आणू शकता.\nजो पूर्ण वाढला आहे. यानंतर, ते फूल वाळवा आणि त्यावरची पाने काढून टाका. यानंतर तुम्हाला त्यातील बिया काढून उन्हात वाळवाव्या लागतील. जर फूल आधीच कोरडे असेल तर ते कोरडे करण्याची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही झेंडूच्या बिया गोळा करू शकता. आता आपल्याला हे बियाणे कसे लावायचे ते माहित आहे.\nझेंडूच्या बिया गोळा केल्यानंतर या बिया वाढवण्यासाठी ट्रे घ्यावा लागतो. किंवा तुम्ही या बिया कोणत्याही लहान बेडमध्ये लावू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कुंडीतही लावू शकता. यासाठी, सर्वप्रथम, आपल्याला भांड्यात वाळूचा थर तयार करावा लागेल. घर बांधताना उपयोगी पडणारी वाळूही तुम्ही वापरू शकता. यानंतर तुम्हाला बागेची सामान्य माती घालावी लागेल.\nआपण इच्छित असल्यास, आपण सामान्य जमिनीत जुने शेणखत देखील मिसळू शकता. माती तयार केल्यानंतर, ती भांड्यात ठेवा. आणि त्यानंतर कोणत्याही लाकडाच्या साहाय्याने भांड्यात सुमारे दोन इंच खोल नाला बनवावा लागतो. यानंतर या नाल्यांमध्ये झेंडूच्या बिया टाका. बियाणे वाढवताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. सर्व झेंडूच्या बिया जास्त येतीलच असे नाही, त्यामुळे नेहमी जास्त प्रमाणात बिया टाका.\nभांड्यात बिया टाकल्यानंतर, आपल्याला पुन्हा सामान्य मातीचा थर लावावा लागेल. ते खूप मोती नसावेत. तुम्हाला त्यात पुरेशी माती टाकावी लागेल, जेणेकरून तुमच्या सर्व बिया झाकल्या जातील आणि त्यात ओलावा राहील. बिया पेरल्यानंतर त्यावर पालणी शिंपडायची आहे.\nटॉरेंट बनवून भांड्यात पाणी ओतण्याची गरज नाही. भांड्यात पाणी टाकल्यानंतर ते अशा ठिकाणी ठेवावे लागेल. जिथे थेट सूर्यप्रकाश नाही. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे भांडे मोठ्या झाडाखाली देखील ठेवू शकता. बिया गोठल्या जाईपर्यंत भांड्यात थोडासा ओलावा ठेवावा लागेल.\nतुमचे बियाणे एका आठवड्यात उगवण्यास सुरवात होईल. बियांपासून रोप बाहेर आल्यानंतर साधारण ४५ दिवसांनी फुलायला सुरुवात होते. जेव्हा तुमची रोपे वाढू लागतात, तेव्हा त्यांना वेगळ्या भांड्यात प्रत्यारोपित केले पाहिजे. ही रोपे तुम्ही तुमच्या बागेतही लावू शकता.\nझेंडूच्या रोपाची काळजी कशी घ्यावी :-\nझेंडूच्या फुलाला सूर्याची किरणे जास्त आवडतात. तुम्ही तुमचे भांडे अशा ठिकाणी ठेवा. जिथे जवळजवळ दिवसभर सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे ही फुले खूप निरोगी राहतात आणि चांगले फुलते.\nझेंडूच्या झाडांना जास्त खत आवडत नाही. या रोपाची लागवड करताना जास्त खत दिल्यास त्यावर जास्त पाने येतात व फुले कमी येतात.\nआपल्या रोपाला जास्त पाणी देऊ नका. हे आपल्या झाडांना नुकसान करू शकते. त्यावेळी या रोपाला पाणी द्यावे. जेव्हा वरचा थर सुकायला लागतो. हिवाळ्यात झाडाला पाणी देताना एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे झेंडूच्या झाडाला पाणी दिले जाऊ नये. यामुळे तुमच्या झाडाच्या फुलांचे आणि पानांचेही नुकसान होते.\nजर तुमच्या रोपावर धूळ आली असेल आणि तुम्हाला तुमची रोप घाणेरडी वाटली असेल, तर सूर्यप्रकाशाच्या वेळी तुमच्या रोपावर पाणी टाका जेणेकरून त्याचे पाणी लगेच सुकून जाईल. हे तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता.\nकिट माइट्स टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या झेंडूच्या फुलांवर महिन्यातून एकदा कडुलिंबाच्या तेलाने फवारणी करू शकता. यासह, आपल्याला रोपावर कोणत्याही प्रकारचे किट मॉथ मिळत नाही. त्यामुळे तुमची फुले व पाने निरोगी राहतात.\nजेव्हा तुमची वनस्पती वाढू लागते. त्यामुळे त्यातून बाहेर येणारा कोपल तुम्हाला तोडावा लागेल. जेणेकरुन अधिक शंका पसरवण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही वेळोवेळी तुमच्या रोपावर वाळलेली फुले तोडत राहता.\nजोपर्यंत तुमच्या रोपावर फुले येत नाहीत तोपर्यंत या झाडांना खत घालू नका. द्यायचेच असेल तर महिन्यातून एकदा शेणाचे द्रावण बनवून भांड्यात टाकावे.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/06/Pangarmal-seva-saunstha-.html", "date_download": "2022-12-09T16:26:07Z", "digest": "sha1:AVCGTO5H2WLC5UWUPKEH3P32LIXZMMOZ", "length": 5729, "nlines": 58, "source_domain": "www.mynagar.in", "title": "पांगरमल सेवा संस्थेत सत्तापरिवर्तन महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व", "raw_content": "\nपांगरमल सेवा संस्थेत सत्तापरिवर्तन महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व\nमाय अहमदनगर वेब टीम\nनगर तालुका-- नगर तालुक्यातील पांगरमल सेवा संस्थेत सत्ता परिवर्तन झाले असून महाविकास आघाडी येथे बाजी मारत सत्ता मिळवली आहे.\nमहाविकास आघाडीच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज आव्हाड व माजी सभापती भरत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनल ने अकरा जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. येथील एक जागा बिनविरोध झाली होती.\nयापूर्वी पांगरमल सेवा संस्थेमध्ये भाजप गटाची सत्ता होती. परंतु ज्ञानेश्वर आव्हाड व भरत आव्हाड यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास दाखवत महा विकास आघाडीकडे एक हाती सत्ता देऊन सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. पंचायत समिती सदस्य महादेव आव्हाड, बाळासाहेब आव्हाड, संदिप आव्हाड, गणेश आव्हाड व इतर मित्र परिवाराचे सहकार्य लाभले. विजयानंतर येथे मोठा जल्लोष करण्यात आला होता.\nनूतन संचालकांचे नामदार प्राजक्त तनपुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार करुन अभिनंदन केले आहे.\nपांगरमल सेवा संस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याला कदापि तडा जाऊ देणार नाही. संस्था तसेच सभासदांच्या हितांचे निर्णय घेण्यात येतील. संस्थेमध्ये संपूर्णता पारदर्शी कारभार करण्यात येणार आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.narendramodi.in/mar/pm-narendra-modi-addresses-utkarsh-samaroh-in-bharuch-gujarat-561770", "date_download": "2022-12-09T16:17:37Z", "digest": "sha1:2RIF7LFVQSNVERZZTN77XA5C6VO4FJKE", "length": 27538, "nlines": 227, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "पंतप्रधानांनी भरुच येथे 'उत्कर्ष समारोह' ला संबोधित केले", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nपंतप्रधानांनी भरुच येथे 'उत्कर्ष समारोह' ला संबोधित केले\nपंतप्रधानांनी भरुच येथे 'उत्कर्ष समारोह' ला संबोधित केले\nया प्रदेशातील महिलांनी पंतप्रधानांना एक मोठी राखी भेट दिली आणि त्यांनी महिलांच्या सन्मानासाठी तसेच त्यांचे जीवन सुलभ बनवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल आभार मानले\nपंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला\n\"जेव्हा सरकार प्रामाणिकपणे दृढ संकल्पासह लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते , तेव्हा अर्थपूर्ण परिणाम साधले जातात \"\nसरकारची 8 वर्षे ‘सेवा सुशासन आणि गरीब कल्याण’साठी समर्पित\n“परिपूर्णता हे माझे स्वप्न आहे. आपण 100 टक्के व्याप्ती करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. सरकारी यंत्रणेला याची सवय होऊन, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हायला हवा\n100% लाभार्थ्यांना कक्षेत आणणे म्हणजे प्रत्येक पंथ आणि प्रत्येक वर्गापर्यंत सबका साथ, सबका विकास या भावनेने समान लाभ पोहोचवणे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील भरुच येथे ‘उत्कर्ष समारोह’ या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. हा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या चार महत्त्वाच्या योजनांच्या 100% परिपूर्णतेचा उत्सव आहे, यामुळे गरजूंना वेळेवर आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल उपस्थित होते.\nया प्रदेशातील महिलांनी पंतप्रधानांना एक मोठी राखी भेट म्हणून दिली तसेच त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी देशातील महिलांच्या सन्मानासाठी आणि जीवन सुलभ बनवण्यासाठी जे काही केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. पंतप्रधानांनी यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.\nएका दृष्टिहीन लाभार्थीशी संवाद साधत पंतप्रधानांनी त्यांच्या मुलींच्या शिक्षणाबाबत चौकशी केली. वडिलांच्या समस्येबद्दल मुलगी भावूक झाली. यामुळे भावनाविवश झालेल्या पंतप्रधानांनी तिला सांगितले की तिची संवेदनशीलता हीच तिची ताकद आहे. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने ईद कशी साजरी केली याबद्दलही पंतप्रधानांनी विचारले. लसीकरण करून घेतल्याबद्दल आणि मुलींच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी लाभार्थीचे कौतुक केले. पंतप्रधानांनी एका महिला लाभार्थीशी संवाद साधला आणि तिच्या जीवनाबद्दल विचारले आणि सन्मानाने जीवन जगण्याच्या तिच्या निर्धाराची प्रशंसा केली. एका तरुण विधवेने आपल्या मुलांना चांगले जीवन देण्याच्या प्रवासाबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली. यावर पंतप्रधानांनी तिला छोट्या बचत उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला आणि अधिकाऱ्यांना तिच्या या प्रवासात तिला साथ देण्याचे निर्देश दिले.\nया सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, सरकार प्रामाणिकपणे दृढ संकल्पासह लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते तेव्हा यशस्वी परिणाम साधले जातात याचा आजचा उत्कर्ष समारोह हा पुरावा आहे. सामाजिक सुरक्षेशी संबंधित 4 योजनांच्या 100 टक्के परिपूर्णतेबद्दल त्यांनी भरूच जिल्हा प्रशासन आणि गुजरात सरकारचे कौतुक केले. पंतप्रधानांनी लाभार्थ्यांचे समाधान आणि आत्मविश्वास याची दखल घेतली. आदिवासी, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक समाजातील अनेक नागरिक माहितीच्या अभावामुळे योजनांच्या लाभापासून वंचित असल्याचे ते म्हणाले. सबका साथ सबका विश्वास ही भावना आणि प्रामाणिक हेतू नेहमीच चांगले परिणाम देतात, असेही त्यांनी नमूद केले.\nसरकारच्या आगामी 8 व्या वर्षपूर्ती संदर्भात पंतप्रधान म्हणाले की, सरकारची 8 वर्षे ‘सेवा सुशासन और गरीब कल्याण’साठी समर्पित होती . त्यांनी आपल्या प्रशासनाच्या यशाचे श्रेय वंचित, विकास आणि गरिबी याविषयी मिळालेल्या अनुभवाला दिले. गरीबी आणि सर्वसामान्यांच्या गरजांच्या वैयक्तिक अनुभवाच्य आधारे मी काम करतो, असे सांगून ते म्हणाले की, या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीला मिळायला हवा. पंतप्रधान म्हणाले की, गुजरातच्या मातीने त्यांना त्यांच्या मिळालेल्या यशावर समाधानी रहायचे नाही असे शिकवले आहे आणि नागरिकांच्या कल्याणाची व्याप्ती सुधारणे आणि विस्तारित करणे हे आपले नेहमीच ध्येय राहिले आहे असे ते म्हणाले. “परिपूर्णता हे माझे स्वप्न आहे. आपण 100 टक्के व्याप्तीच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. सरकारी यंत्रणेला याची सवय व्हायला हवी आणि त्याचबरोबर नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे.\nपंतप्रधानांनी नमूद केले की 2014 मध्ये देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या शौचालय, लसीकरण, वीज जोडण्या आणि बँक खाती यासारख्या सुविधांपासून वंचित होती. त्यानंतरच्या काळात, सर्वांच्या प्रयत्नांमुळे आम्ही अनेक योजनांना 100% पूर्णत्वाच्या जवळ आणू शकलो आहोत. 8 वर्षांनंतर, आपण नव्याने दृढसंकल्प आणि निर्धारासह स्वतःला समर्पित करण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. पंतप्रधान म्हणाले की, लाभार्थींचे 100% कव्हरेज म्हणजे प्रत्येक पंथ आणि प्रत्येक वर्गापर्यंत सबका साथ, सबका विकास भावनेने समान लाभ पोहोचवणे आहे. गरिबांच्या कल्याणाच्या प्रत्येक योजनेपासून कुणीही वंचित राहू नये. यामुळे तुष्टीकरणाचे राजकारणही संपुष्टात आले आहे. परिपूर्णता म्हणजे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत लाभ पोहचतात .\nया प्रदेशातील विधवा भगिनींनी त्यांना राखीच्या रूपाने सामर्थ्य दिल्याबद्दल या महिलांचे आभार मानले. त्यांच्या शुभेच्छा त्यांच्यासाठी सुरक्षा कवचाप्रमाणे आहेत आणि त्यांना कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा यातून मिळते असे ते म्हणाले.\nपंतप्रधान म्हणाले की, सर्वांच्या प्रयत्नांमुळे आणि विश्वासामुळे ते लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून परिपूर्णतेचे उद्दिष्ट जाहीर करू शकले. सामाजिक सुरक्षेचा हा मोठा कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले. त्यांनी या मोहिमेचा संक्षिप्त उल्लेख ‘गरीबांचा सन्मान’ असा केला.\nगुजराती भाषेत बोलताना पंतप्रधानांनी भरूचच्या व्यावसायिक आणि सांस्कृतिक वारशाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भरूचशी निगडित आठवणींचा त्यांनी उल्लेख केला. औद्योगिक विकास आणि स्थानिक तरुणांच्या आकांक्षांची पूर्तता आणि भरुच हे विकासाच्या ‘मुख्य मार्गावर’ असल्याचे त्यांनी नमूद केले. अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि कनेक्टिव्हिटी यांसारख्या नवीन क्षेत्रांतील क्षमता आणि संधींचीही त्यांनी माहिती दिली.\nआज का ये उत्कर्ष समारोह इस बात का प्रमाण है कि जब सरकार ईमानदारी से, एक संकल्प लेकर लाभार्थी तक पहुंचती है, तो कितने सार्थक परिणाम मिलते हैं\nमैं भरूच जिला प्रशासन को, गुजरात सरकार को सामाजिक सुरक्षा से जुड़ी 4 योजनाओं के शत-प्रतिशत सैचुरेशन के लिए बधाई देता हूं: PM\n2014 में जब आपने हमें सेवा का मौका दिया था तो देश की करीब-करीब आधी आबादी शौचालय की सुविधा से, टीकाकरण की सुविधा से, बिजली कनेक्शन की सुविधा से, बैंक अकाउंट की सुविधा से वंचित थी\nइन वर्षों में हम, सभी के प्रयासों से अनेक योजनाओं को शत प्रतिशत सैचुरेशन के करीब ला पाए हैं: PM\nशत-प्रतिशत लाभार्थियों की कवरेज यानि हर मत, हर पंथ हर वर्ग को एक समान रूप से सबका साथ, सबका विकास\nगरीब कल्याण की हर योजना से कोई छूटे ना, कोई पीछे ना रहे: PM @narendramodi\nसंपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा\n76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/tag/devendra-fadnavis/", "date_download": "2022-12-09T15:20:42Z", "digest": "sha1:RLE3IDQ7RMMLJCZZR7WBYJPDZZ2UFL5A", "length": 2108, "nlines": 36, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "Devendra Fadnavis Archives - Young Maharashtra", "raw_content": "\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन सविस्तर वाचा\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%8A-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE-2/", "date_download": "2022-12-09T17:01:40Z", "digest": "sha1:7MNANCWMLBPK5PGGMQLM7GSXERIGFR5W", "length": 13334, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील \"शकूची\" रिअल लाईफ स्टोरी - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / आरोग्य / येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील “शकूची” रिअल लाईफ स्टोरी\nयेऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील “शकूची” रिअल लाईफ स्टोरी\nआजच्या घडीला अल्पावधीतच लोकप्रियता गाठलेली झी मराठी वाहिनीची मालिका म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला. मुळात शुभांगी गोखले, दीप्ती केतकर, उदय साळवी, अन्वीता फलटणकर , शाल्व किंजवडेकर, अदिती सारंगधर यांच्या सहजसुंदर अभिनयातून ही मालिका अधिकच खुलत चालली आहे. मालिकेतील शुभांगी गोखले यांच्या अभिनयाचे खूप कौतुकही होत आहे, आज त्यांच्या रिअल लाईफबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… शुभांगी गोखले यांचे लग्नापूर्वीचे नाव शुभांगी व्यंकटेश संगवई . २ जून १९६८ साली खामगाव येथे एका आदर्श कुटुंबात त्यांचा जन्म झाला.\nमराठी लेखिका, कवयित्री, संतसाहित्य अभ्यासक ‘विजया संगवई’ या शुभांगी गोखले यांच्या आई तर त्यांचे वडील ‘व्यंकटेश संगवई’ हे निवृत्त न्यायाधीश त्यामुळे बालपणापासूनच शुभांगी गोखले यांच्यावर चांगले संस्कार होत गेले. वडील न्यायाधिश असल्याने महाराष्ट्रातील तब्बल तेराहुन अधिक जिल्ह्यामध्ये त्यांच्या बदल्या होत गेल्या तसतसे त्यांचे कुटुंबही त्यांच्यासोबतच बदलीच्या ठिकाणी जात . त्यामुळे त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण तेरा वेगवेगळ्या शाळांमधून झाले आहे. त्यानंतर मात्र औरंगाबाद जिल्ह्यात त्यांचे कुटुंब स्थिरावले आणि इथेच संगवई कॉलेजमध्ये त्यांनी मानसशास्त्र विषयाची पदवी मिळवली. शिक्षणासोबतच अभिनय आणि नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. राज्यनाट्य स्पर्धेत त्यांनी बसवलेल्या ‘खजिन्याची विहीर’ या नाटकाला प्रथम पुरस्कार मिळाला. नाटकात काम करत असताना मोहन गोखले यांच्याशी ओळख झाली. दरम्यान दोघांनी नाटक, मालिकेतून एकत्रित काम करण्यास सुरुवात केली. मिस्टर योगी ही दोघांनी एकत्रित अभिनित केलेली हिंदी मालिका खूप गाजली. पुढे त्यांच्या दोघांतील ओळखीचे प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर झाले.\n२७ जुलै १९९३ रोजी त्यांच्या एकुलत्याएक कन्येचा अर्थात ‘सखी’चा जन्म झाला. घरसंसार आणि सखीच्या पालन पोषणाची जबाबदारी सांभाळता यावी यामुळे अभिनयापासून त्यांनी दूर राहणे पसंत केले. दरम्यान मोहन गोखले यांनी हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून आपला चांगलाच जम बसवला. मात्र २९ एप्रिल १९९९ रोजी चेन्नई येथे ‘हे राम’ चित्रपटादरम्यान हार्टअटॅकने मोहन गोखले यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर स्वतःला सावरत शुभांगी गोखले यांनी श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले. एका लग्नाची तिसरी गोष्ट, काहे दिया परदेस, हम है ना, डॅडी समझा करो, लापतागंज, राजा राणीची गं जोडी, झेंडा, क्षणभर विश्रांती , बोक्या सातबंडे अशा मालिका आणि चित्रपटातून त्यांचा अभिनय क्षेत्रातील हा प्रवास फारच उल्लेखनीय ठरला. त्यांच्या सालस आणि सोज्वळ भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. त्यांची मुलगी सखी गोखले हीनेही आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत दिल दोस्ती दुनियादारी, पिंपळ, रंगरेझ, तुकाराम, अमर फोटो स्टुडिओ अशा चित्रपट ,मालिका आणि नाटकांतून अभिनय साकारला. २०१९ साली सखी गोखले सहकलाकार असलेल्या सुव्रत जोशी याच्याशी विवाहबद्ध झाली. अभिनया सोबतच सखी फोटोग्राफीची आपली आवड जोपासत आहे पुण्यातील भारती विद्यापीठ येथून तिने फाईन आर्टस् फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतले. नुकत्याच सुरू केलेल्या “Aayaam” या संस्थेची क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून सखी आपली नव्याने ओळख निर्माण करत आहे.\nPrevious “येऊ कशी तशी मी नांदायला” मालिकेतील कलाकारांची खरी नावे\nNext या सुखांनो या मालिकेतली ही चिमुरडी सध्या काय करते पहा.. दिसते खूपच सुंदर\nमहाभारत मालिकेतील श्रीकृष्णा साकारणाऱ्या अभिनेत्याने १२ वर्ष संसारानंतर घेतला घटस्फोट\nबिग बॉसचा विजेता ठरला हा स्पर्धक बातमी झाली लिक झाली असल्याचं अनेकांचं मत\nधनंजय माने इथेच राहतात का डायलॉग कसा बनला त्यावर अभिनेते किरण माने ह्यांनी शेअर केला किस्सा\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actress-hruta-durgule-on-serial-man-udu-udu-zal-serial-latest-news/", "date_download": "2022-12-09T14:58:05Z", "digest": "sha1:DNZ5MILEJBFECYEI2277HODO5KGQAMUN", "length": 11745, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "ऋता दुर्गुळेने म्हणतेय माझ्याबद्दल अफवा पसरलीय माझा कोणताही वाद झाला नसून - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / ऋता दुर्गुळेने म्हणतेय माझ्याबद्दल अफवा पसरलीय माझा कोणताही वाद झाला नसून\nऋता दुर्गुळेने म्हणतेय माझ्याबद्दल अफवा पसरलीय माझा कोणताही वाद झाला नसून\nटीव्हीक्षेत्रातील एक लोकप्रिय चेहरा, मिलियन फॉलोअर्स असलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे सोशल मीडियावर हिट आहे. आजवर केवळ तीन मालिका, एक नाटक आणि एक वेबसिरीज असा तिचा प्रवास आहे. पण आपल्या उत्तम अभिनयाने ऋताने करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. ती स्वत:ही सोशल मीडियावर सतत अक्टीव्ह असते. हिंदी दिग्दर्शक प्रतीक शहासोबत ती लवकरच लग्नही करणार आहे. पण सध्या मात्र ऋताची चर्चा सुरू आहे ती मन उडू उडू झालं ही मालिका ती सोडत असल्याच्या बातमीने. ऐन रंगात आलेली ही मालिका दीपू आणि इंद्रा यांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झाली आहे. आणि या वळणावर ऋता मालिका सोडत असल्याची बातमी धडकल्यामुळे ऋताच्या चाहत्यांना धक्का बसला होता.\nपण आता खुद्द ऋतानेच ही मालिका सोडत नसून मी शूटिंग करत आहे. या अफवेवर विश्वास ठेवू नका असे सांगितल्याने तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. गेल्या आठवड्यातच ऋता मन उडू उडू झालं ही मालिका सोडत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. आता कुठे या मालिकेत दीपू आणि इंद्रा यांची प्रेमकहाणी बहरात आली आहे. या दोघांच्या नात्याविषयी दीपूची आई मालती यांना समजल्याने त्यांनी तिला इंद्राला भेटण्यापासून अटकाव केला आहे. तर तिकडे इंद्राही दीपूला भेटण्यासाठी आतूर आहे. इंद्रा आणि दीपूच्या प्रेमाचा हा ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अशा वळणावर ऋता या मालिकेतून बाहेर पडत असल्याची बातमी ऐकून चाहते नाराज झाले होते. या मालिकेच्या सेटवर स्वच्छता नसल्याने याबाबत ऋताने वारंवार निर्मितीटीमला सांगितले होते. त्याची दखल न घेतल्याने ऋता आणि निर्मिती टीमचा वाद झाला होता. अस्वच्छतेच्या कारणामुळे झालेल्या वादातून ऋताने मालिकेला रामराम केला अशी माहिती सोशल मीडियाद्वारे समोर आली होती.\nमात्र आता ऋतानेच या माहितीचे खंडन केलं आहे. मुळात असा कोणताही वाद निर्मिती टीमशी झाला नव्हता असंही ऋताने तिच्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. त्यामुळे वादाची बातमीही खोटी आहे आणि मी मालिका सोडत असल्याचीही अफवा आहे असं ऋताने सांगितलं आहे. ऋता आणि प्रतीक शहा यांचा जानेवारी महिन्यात साखरपुडा झाला असून या महिन्यात ही जोडी लग्न करणार आहे. दुर्वा या मालिकेतून ऋताने अभिनयात पाऊल टाकलं. फुलपाखरू ही तिची मालिकाही खूप गाजली होती. यशोमान आपटे सोबत तिची जोडी प्रेक्षकांना आवडली. दादा एक गुड न्यूज आहे हे नाटकही सध्या ती करत आहे. सिंगर सुपरस्टार या शोचे निवेदनही ऋताने केले होते. लवकरच तिचा अनन्या हा पहिला सिनेमा मोठया पडदयावर येणार आहे.\nPrevious जितेंद्र जोशी म्हणतो हो लोक मला वेड्यात काढतात तुला चांगले पैसे मिळतील तुझंच भलं होईल\nNext इथून पुढचा प्रवास तुझ्याबरोबर असे म्हणत अभिनेत्रीने खरेदी केली गाडी\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://khetigaadi.com/compare-tractor/farmtrac-champion-37-valuemaxx-and-powertrac--434_plus/mr", "date_download": "2022-12-09T15:56:17Z", "digest": "sha1:7FP6IMAUD7D2PRLBUD3PUDRZHUZ3HEW5", "length": 7907, "nlines": 230, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Compare Tractor in India: Comparison Powertrac 434-PLUS vs Farmtrac Champion 37 Valuemaxx", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nनवीन हार्वेस्टर वापरलेले हार्वेस्टर\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nविस्तृत ट्रॅक्टरची तुलना करा\nट्रैक्टर संबंधी जानकारी के लिए फॉर्म भरे\nपुढे जाऊन आपण खेतीगाडीला स्पष्टपणे सहमती देता नियम आणि अटी आणि गोपनीयता धोरण\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-australia-t20-world-cup-2021-star-matthew-wade-mulls-retirement-after-next-edition-od-632054.html", "date_download": "2022-12-09T15:58:18Z", "digest": "sha1:MSR6YMZO2F5NEEEAB5EX5ZHTWISCBZWA", "length": 10241, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket australia t20 world cup 2021 star matthew wade mulls retirement after next edition od - ऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा स्टार घेणार निवृत्ती, Ashes मधूनही बाहेर – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /\nऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा स्टार घेणार निवृत्ती, Ashes मधूनही बाहेर\nऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा स्टार घेणार निवृत्ती, Ashes मधूनही बाहेर\nऑस्ट्रेलियानं यंदा अनेकांचे अंदाज चुकवत टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं (T20 World Cup) विजेतेपद पटकावलं आहे. या विजेतेपदामधील स्टार खेळाडू सध्या निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे.\nऑस्ट्रेलियानं यंदा अनेकांचे अंदाज चुकवत टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं (T20 World Cup) विजेतेपद पटकावलं आहे. या विजेतेपदामधील स्टार खेळाडू सध्या निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे.\nइथं सरकारच 18 ते 25 वयोगटातील तरुणांना वाटतंय फ्री कंडोम; काय आहे कारण\nFIFA 2022: सेमीफायलमध्ये पोहोचण्यासाठी 8 संघ भिडणार, आज दोन सामने\nपोलंड फिफातून आऊट, गोलिकीपरच्या ४ वर्षांच्या मुलाला अश्रू अनावर; VIDEO VIRAL\nएम्बाप्पेने केली मेस्सीशी बरोबरी, पेले-रोनाड्लो यांना टाकले मागे\nमुंबई, 18 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियानं यंदा अनेकांचे अंदाज चुकवत टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं (T20 World Cup) विजेतेपद पटकावलं आहे. रविवारी (14 नोव्हेंबर) दुबईत झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा (Australia vs New Zealnad) 8 विकेट्सनं एकतर्फी पराभव केला. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव केला होता. आता पुढील टी20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियातच होणार आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर हे विजेतेपद राखण्याचं ऑस्ट्रेलियन टीमसमोर आव्हान आहे.\nऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तानवरील विजयात विकेट किपर - बॅटर मॅथ्यू वेडचं (Mathhew Wade) मोलाचं योगदान होतं. वेडनं पाकिस्तान विरुद्ध 17 बॉलमध्ये 41 रनची खेळी केली होती. त्यानं शाहीन आफ्रिदीला सलग तीन सिक्स लगावत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2022) निवृत्ती घेण्याच्या वेड विचारात आहे.\n'पुढील वर्षी होणारा वर्ल्ड कप ही माझी प्रेरणा आहे. त्या वर्ल्ड कपमध्ये खेळायला मिळेल अशी मला आशा आहे. आम्हाला हा वर्ल्ड कप आमच्याकडेच ठेवायचा आहे. त्यानंतर मी निवृत्ती घेऊ शकतो. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट तरी नक्कीच खेळणार नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलपूर्वी ट्रेनिंग करताना स्नायू दुखावले होते, असा खुलासाही वेडनं यावेळी केला आहे.\n'मॅचच्या आदल्या रात्री मी थोडा काळजीत होतो. उद्या सकाळी बॅटींग करता आली नाही, तर मी फायनलमध्ये खेळू शकलो नसतो. आम्हाला पहिल्यांदा बॅटींग करावी लागली आणि मला आक्रमक खेळावं लागलं तर ही दुखापत वाढेल आणि मी विकेट किपिंग करू शकणार नाही. त्याचा टीमला फटका बसेल.' याची मला काळजी होती. वेड फायनलमध्ये खेळणार की नाही याबबत ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंच देखील काळजीत होता.\nIND vs NZ: चहर Live मॅचमध्ये शोधत होता गर्लफ्रेंड, बहिणीनं शेअर केला VIDEO\nइंग्लंड विरुद्धची प्रतिष्ठेची अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series 2021-22) पुढील महिन्यात सुरू होत आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर ही स्पर्धा जिंकण्याचं ऑस्ट्रेलियाचं ध्येय आहे. या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन टीम जाहीर झाली आहे. यामध्ये ) सेमी फायनल जिंकून देणारा मॅथ्यू वेड (Matthew Wade) आणि फायनलमधील 'मॅन ऑफ द मॅच' मिचेल मार्शचा (Mitchell Marsh) टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मॅथ्यू हेडच्या जागेवर ट्रेविस हेडचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/pm-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE-2021-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T16:38:55Z", "digest": "sha1:QF4OU25BKSN4IDCXYRMPD7W7BR2ITMLQ", "length": 20693, "nlines": 147, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "Latest Update PM कुसुम सोलर पंप योजना 2022 महाराष्ट्र GR माहिती", "raw_content": "\nLatest Update PM कुसुम सोलर पंप योजना 2022 महाराष्ट्र GR माहिती\nKusum Solar Pump Yojana Maharashtra 2022 Online Apply ( कुसुम योजना महाराष्ट्र ): नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री कुसुम योजना 2022 ऑनलाइन रजिस्ट्रेशन विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना 2022 जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल, आणि mahaurja solar pump मिळवायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे कुसुम योजना, लाभार्थी पात्रता, आवश्यक दस्तावेज,PMKY 2022 योजनेचे लाभ कोणते, अर्जासाठी फी किती असणार,कुसुम सोलर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2022 साठी अर्ज कसा करायचा, शंका निवारण्यासाठी हेल्पलाईन नंबर इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.\n1 PM कुसुम सोलर पंप योजना 2022 महाराष्ट्र GR\n2 कुसुम योजना महाराष्ट्र 2022 चे उद्देश –\n3.1 कुसुम योजना महाराष्ट्र 2022 सौर कृषी पंप लाभार्थी निवडीचे पात्रता निकष कोणते\n3.2 कुसुम योजना महाराष्ट्र 2022 चे वैशिष्ट्य काय\n3.3 पंतप्रधान कुसुम योजना महाराष्ट्र 2022 लाभ –\n3.3.1 महाडीबीटी फार्मर स्कीम माहिती\n3.4 कुसुम योजनेच्या अर्जासाठी आवश्यक पात्रता –\n3.4.1 online application 2022 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना\n4 कुसुम योजनेचे लाभार्थी –\n4.1 कुसुम योजना महाराष्ट्र 2022 महत्वाची कागदपत्रे –\n4.1.1 महाराष्ट्र राज्य कृषी GR माहिती\n4.2 कुसुम योजना अर्ज फी –\n4.3 PM कुसुम योजना 2022 महत्वाची संकेतस्थळ –\n4.4 हेल्पलाइन नंबर –\n4.5 पंतप्रधान-कुसुम योजनेच्या नावाने फसव्या वेबसाइट्सपासून सावध रहा.\nPM कुसुम सोलर पंप योजना 2022 महाराष्ट्र GR\nकुसुम योजना महाराष्ट्र 2022 चे उद्देश –\nकुसुम सोलर पंप योजना वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. त्यांचे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय एवढेच आहे कि, कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे.\nया योजनेत एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.\nसरकार शेतकर्‍यांना ६०% अनुदान देईल\n३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.\nशेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्याव्या लागतील.\nया योजनेअंतर्गत सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज लाभार्थी शेतकरी विकू शकतो. वीज विक्रीनंतर मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय सुरु करू शकतो.\nकुसुम योजना महाराष्ट्र 2022 सौर कृषी पंप लाभार्थी निवडीचे पात्रता निकष कोणते\nअटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार\nबोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.\nज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.\n२.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५ HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देय असेल.\nकुसुम योजना महाराष्ट्र 2022 चे वैशिष्ट्य काय\nपारेषण विरहित ३८१४ कृषी पंपाची महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.\nशेतकऱ्यांना स्वखर्चाने इतर उपकरणे या कृषी पंपाला लावता येतील.\nसर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषिपंप किमतीच्या १० टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा घोषित केलेला आहे.\nशेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्ती एचपी डीसी सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.\nपंतप्रधान कुसुम योजना महाराष्ट्र 2022 लाभ –\nशेतकऱ्यांना पंतप्रधान कुसुम योजनेचे लाभ खालीलप्रमाणे असणार आहेतः\nशेतकर्‍यांना अखंडित वीजपुरवठा पुरवतो.\nशेतकर्‍यांच्या शेती उर्जा अनुदानाचा भार कमी करते.\nभूजल अतिरेक तपासणीची क्षमता\nशेतकर्‍यांना जोखीम-मुक्त उत्पन्न प्रदान करते.\nशेतीत कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास मदत करते.\nमहाडीबीटी फार्मर स्कीम माहिती\nकुसुम योजनेच्या अर्जासाठी आवश्यक पात्रता –\nअर्जदार हा भारताचा कायम रहिवासी असावा.\nसदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.\nअर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता (जे कमी असेल) च्या प्रमाणात २ मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो.\nसदर योजनेअंतर्गत शेतकरी ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.\nजर प्रकल्प विकसकामार्फत अर्जदाराद्वारे विकसित केला जात असेल, तर विकसकाची निव्वळ मालमत्ता प्रति मेगावॅट १ कोटी रुपये आहे.\nप्रति मेगावॅट अंदाजे २ हेक्टर जमीन आवश्यक आहे.\nonline application 2022 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना\nकुसुम योजनेचे लाभार्थी –\nकुसुम योजना महाराष्ट्र 2022 महत्वाची कागदपत्रे –\nचार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र (विकासकाद्वारे प्रकल्प विकसित करण्याच्या बाबतीत)\nमहाराष्ट्र राज्य कृषी GR माहिती\nकुसुम योजना अर्ज फी –\nया योजनेंतर्गत अर्जदारास सौर उर्जा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रति मेगावॅट ₹ ५००० आणि जीएसटीचा अर्ज भरावा लागेल. राजस्थान नूतनीकरणयोग्य ऊर्जा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या नावे डिमांड ड्राफ्टच्या रूपात ही देय रक्कम दिली जाईल. ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट पर्यंतच्या अर्जांचे अदा करावयाची शुल्क खालीलप्रमाणे असणार आहे. हि शुल्क म्हणजेच अर्जाची फी मेगावॅट नुसार आकारली जाणार आहे, ती खालील प्रमाणे असेल.\n०.५ मेगावॅट साठी रु. २,५०० + जीएसटी\n१ मेगावॅट रु. ५,००० + जीएसटी\n१.५ मेगावॅट रु. ७,५०० + जीएसटी\n२ मेगावॅट रु. १०,००० + जीएसटी\nPM कुसुम योजना 2022 महत्वाची संकेतस्थळ –\nऑफिसियल वेबसाइट – mnre.gov.in\nया लेखात आम्ही आपल्याला कुसुम योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती दिली आहे. जर आपणास अजुन हि या योजनेसंबंधित कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल, तर आपण कुसुम योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकताआणि तुमच्या शंकांचे निरसन करू शकता. त्यासाठी सदर योजनेची ऑफिसियल वेबसाइट https://mnre.gov.in/ आहे , याला अवश्य भेट द्या.\nपंतप्रधान-कुसुम योजनेच्या नावाने फसव्या वेबसाइट्सपासून सावध रहा.\nमंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की, पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (प्रधान मंत्री-कुसुम योजना) च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सौर पंप अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासह नोंदणी फी आणि पंपाची किंमत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. तर अश्या अनेक बनावट वेबसाइट पासून सतर्क राहा.\nम्हणूनच पंतप्रधान-कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकारऱ्यांना फसव्या वेबसाइट्सवर कोणतीही देय रक्कम देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या विभागांमार्फत प्रधानमंत्री-कुसुम योजना राबविली जात आहे.\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nदूध उत्पादक शेतकरी GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2022 संपूर्ण माहिती\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.xyz/falguni-pathak-then-and-now/", "date_download": "2022-12-09T15:09:33Z", "digest": "sha1:MDROQOKRTKGRUVBZD5HFEMGGPPJKQMFW", "length": 11034, "nlines": 52, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "1990 च्या काळातील सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक, आता संगीतापासून दूर करतात हे काम...", "raw_content": "\n1990 च्या काळातील सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक, आता संगीतापासून दूर करतात हे काम…\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. \nबॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये जसे चकमकते स्टार्स आहेत, तसेच अनेक सुपरङुपरहिट गायक देखील आहेत. 1990 च्या दशकांत असे काही गायक होऊन गेले, ज्यांनी चाहत्यांच्या हृदयावर अफलातुन अधिराज्य केले. त्यांच्या गाण्यांच्या तालावर आजही चाहते बेधुंद नाचताना दिसतात. अशीच एक सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक..नाव तर ऐकलेच असेल की..संगीतमय विश्वात यांनी देखील आपली एक अनोखी ओळख बनवली आहे. अनेक चित्रपटांतील रोमॅन्टिक गाणी फाल्गुनी पाठक यांनी दिली आहेत.\nसुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांचा जन्म 12 मार्च 1964 मध्ये गुजरात येथील वडोदरा मध्ये झाला. आजही संगीताच्या दुनियेत त्यांचे नाव खूपच सन्मानपूर्वक घेतले जाते. आपल्या सुमधुर आवाजातील रोमॅन्टिक गाण्यांनी त्यांनी चाहत्यांना अगदी वेडेपिसे करून टाकले होते.\nSee also नाराज होऊन एकदा अभिनेता संजय दत्त रस्त्यावरच लोळू लागला होता, त्यानंतर त्याच्या वडिलांना असे काही करावे लागले कि...\nफाल्गुनी यांनी मैंने पायल है छनकाई, याद पिया की आने लगी, बोले जो कोयल बागों में, ओ पिया अशी बरीच सुपरहिट गाणी गायली आहेत. जी ऐकून आजही आपला मूङ रोमॅन्टिक होतो. त्यामुळेच तर 90 च्या दशकांत त्यांच्या गाण्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.\nफाल्गुनी पाठक यांची गाणी आजही सिरीयल मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून हमखास ऐकवली जातात. आपल्या सुमधुर व मंजूळ आवाजाने त्यांनी सर्वांच्याच मनात घर केले होते. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, फाल्गुनी ह्या अशा गायिका आहेत, ज्यांनी फक्त गाणी गायली नाहीत तर त्यांनी स्टेजवर जाऊन लाइव्ह परफॉर्मन्स देखील सादर केला आहे. त्याचसोबत त्या एक उत्कृष्ट कम्पोजर सुद्धा आहेत.\nगुजरात मध्ये जन्मलेल्या फाल्गुनीची गुजराती स्टायलिश झलक ही तिच्या गाण्यांमध्ये देखील दिसून येते. फाल्गुनी पाठक यांनी आपल्या करियरची सुरुवात 1983 मध्ये केली होती. त्यानंतर तिने आपले पाऊल कधी थांबवलेच नाही. आपल्या एका मुलाखतीमध्ये जेव्हा तिला विचारले गेले की,”तुम्ही गायक हे क्षेत्र का बरं निवडले” त्यावेळी त्यांनी खूपच सुंदर उत्तर दिले होते.\nSee also बॉलीवुडमधील या स्टारकिड्सचे सुद्धा आहेत अफेयर, सारा अली खान पासून सुहाना खान पर्यंत आहेत या लिस्टमध्ये सामील...\nह’ल्ली फाल्गुनी पाठक या आपल्या गाण्यांपासून खूप दूर आहे. याआधीच्या काळात त्यांचे विदेशात सुद्धा लाईव्ह परफॉर्मन्स व्हायचे. त्यांनी आपल्या बँङ ता थैय्या सोबत तर धूमाकूळ घातला होता. 1998 मध्ये त्यांचा पहिला अल्बम रिलीज झाला होता. बॉलीवुडच्या मायानगरीत देखील त्यांनी आतापर्यंत अनेक झकास गाणी गायली आहेत. आपल्या करियर मध्ये त्यांनी इश्क, प्यार, मोहब्बत आणि रोमान्स वर सर्वांत जास्त गाणी गायली आहेत.\nगुजरातमध्ये जन्मलेल्या गायिका फाल्गुनी पाठक यांचे गुजरात सोबत ऋणानुबंध जुळलेले आहेत. यासाठी तिथे नवरात्रीच्या वेळी आवर्जून तेथे त्यांना आमंत्रित केले जाते. 2013 मध्ये तर त्यांनी “नवरात्री” उत्सवात 2 कोटी रुपयांचा परफॉर्मन्स सादर केला होता. मीडिया रिपोर्टस् नुसार दरदिवशी त्या आपल्या संगीताच्या शो मधून 22 लाख एवढे कमावतात.\nSee also शाहरुख व गौरीच्या घरावर आहे चक्क 'ह्या' व्यक्तीचा ताबा, पाहा बरं ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण...\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nकोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे…\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nMS धोनी IPL २०२३ नंतर निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियात सामील होणार, BCCI लवकरच यावर निर्णय घेऊ शकते..\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nएका शिक्षिकेने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रीत अधुरी’ साठी दुसऱ्या शिक्षिकेने केली तिसऱ्या शिक्षिकेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/05/blog-post_17.html", "date_download": "2022-12-09T16:27:01Z", "digest": "sha1:D27ZLC7HR3XEBXSF4DI76LZSXOWJE7XL", "length": 5801, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "ससेवाडी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी रोहिदास ससे तर व्हाईस चेअरमन पदी नवनाथ ससे यांची निवड", "raw_content": "\nससेवाडी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी रोहिदास ससे तर व्हाईस चेअरमन पदी नवनाथ ससे यांची निवड\nमाय अहमदनगर वेब टीम\nनगर तालुका-- नगर तालुक्यातील ससेवाडी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी रोहिदास गुलाबराव ससे तर व्हाईस चेअरमन पदी नवनाथ नानाभाऊ ससे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.\nससेवाडी सेवा संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली होती. महाविकास आघाडीचे ११ उमेदवार विजयी झाले होते. विरोधी गटाला एकही जागा मिळाली नव्हती. येथील दोन जागा त्या प्रवर्गातील उमेदवार मिळत नसल्याने रिक्तच राहत आहेत.\nससेवाडी सेवा संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवड मंगळवार दि. १७ मे रोजी करण्यात आली. चेअरमन पदी रोहिदास ससे तर व्हाईस चेअरमन पदी नवनाथ ससे यांची बिनविरोध निवड झाली आहे.\nयावेळी डॉ. राजेन्द्र ससे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदार संघाचे तालुकाध्यक्ष रामदास ससे, अशोक ससे, रावसाहेब बहिरु ससे, गंगाधर आठरे, रावसाहेब आसाराम ससे, नवनाथ आठरे, रामदास आठरे, बलभीम मोढवे, देवराम ससे, जगन्नाथ तबाजी ससे यांच्यासह नूतन सोसायटी संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nचेअरमन पदी रोहिदास ससे, व्हाईस चेअरमन पदी नवनाथ ससे यांची निवड झाल्याबद्दल नामदार प्राजक्त तनपुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/i-dont-know-about-the-ministers-but-have-left-the-palace/", "date_download": "2022-12-09T16:28:04Z", "digest": "sha1:DKPYEUGISTYGKUW6VUV5G476CQSLIOJV", "length": 5295, "nlines": 56, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "मंत्र्यांचं माहिती नाही,पण मी राजवाडा सोडून आलोय...", "raw_content": "\nताज्या बातम्या / राजकीय\nमंत्र्यांचं माहिती नाही,पण मी राजवाडा सोडून आलोय…\nमाजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बीडमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि कापूस पिकाच नुकसान झालेलं आहे. यावेळी संभाजीराजेंनी मंत्र्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.\nराज्य सरकारमधील मंत्र्यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी यावं की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. मी मात्र राजवाडा सोडून शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बांधावर आलोय अशा भावना यावेळी संभाजी राजेंनी व्यक्त केली.\nमागील चार दिवसांपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला आहे. अजूनही कोणीही मंत्री या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तिथे पोहोचलेले नाही. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे देखील बीडमध्ये गेले नाही. संभाजी राजे छत्रपती यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.\nएनडीआरएफ आणि एसआरएफ च्या विशेष बाबी मधून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करा अशी यावेळी सरकारकडे त्यांनी मागणी केली. सरकारने शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घ्यावे अशीही मागणी संभाजीराजेंनी केली आहे.\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nदलित तरुणाला मारहाण, कारवाई न केल्याने 250 लोकांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/south-film-actress-gayatri-car-accident-in-hydrabad-latest-news/", "date_download": "2022-12-09T16:17:39Z", "digest": "sha1:S6HFHD7D6ZEKRUAWXHIOLLVOBE26QETA", "length": 10745, "nlines": 69, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "दाक्षिणात्य अभिनेत्री गायत्री हिचा अपघातात मृत्यू होळीच्या पार्टीवरून घरी येत असताना भीषण अपघात - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / दाक्षिणात्य अभिनेत्री गायत्री हिचा अपघातात मृत्यू होळीच्या पार्टीवरून घरी येत असताना भीषण अपघात\nदाक्षिणात्य अभिनेत्री गायत्री हिचा अपघातात मृत्यू होळीच्या पार्टीवरून घरी येत असताना भीषण अपघात\n२६ वर्षीय दाक्षिणात्य अभिनेत्री गायत्री हिचा अपघातात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी होळीच्या पार्टीवरून घरी येत असताना हैद्राबादच्या गचीबोवली परिसरात तिच्या गाडीला अपघात झाला. गाडीचा वेग जास्त असल्याने त्यावरील नियंत्रण सुटले आणि गाडी डिव्हायडरला जोरदार आदळली. हा अपघात ईतका भीषण होता की गायत्रीचे जागीच निधन झाले. गायत्रीसोबत तिची एक खास मैत्रीण देखील होती. गाडीचे स्टेअरिंग तिच्या मैत्रिणीच्या हातात होते. या अपघातात गायत्रीच्या मैत्रिणीला देखील गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे तिला ताबडतोब उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिथेच तिनेही आपला प्राण सोडला. गायत्रीच्या या मैत्रिणीचे आडनाव राठोड असल्याचे सांगितले जाते.\nया अपघातात गायत्री आणि तिच्या मैत्रिणीखेरीज आणखी एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते. रस्त्याने जाणाऱ्या महिलेला गाडीची धडक बसली आणि यातच गाडीखाली चिरडून त्या महिलेचा देखील मृत्यू झाला. या भीषण अपघात तिघींचा मृत्यू झाल्याने स्थानिकांनी देखील हळहळ व्यक्त केली होती. डॉली डी क्रूझ हे गायत्रीचे खरे नाव आहे. गायत्री सोशल मीडिया स्टार होती. युट्युबवर तिचा जलसा रायुडू या नावाने एक चॅनल आहे. यातून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली होती.सोशल मीडियावर हिट झाल्यानंतर तिला ‘मॅडम सर मॅडम अंते’ या तेलगू वेबसिरीज मध्ये अभिनयाची संधी मिळाली होती. याशिवाय गायत्रीने काही शॉर्टफिल्ममध्येही काम केले होते. त्यामुळे गायत्रीने स्वतःचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. अपघातात जागीच मृत्यू झालेल्या गायत्रीची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे त्यामुळे या बातमीने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गायत्रीच्या निधनाची बातमी तिची सहकलाकार सुरेखा वाणी यांनी सोशल मीडियावर जाहीर केली त्यावेळी गायत्रीच्या चाहत्यांनी कमेंट्सद्वारे हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली.\nPrevious “तू तेव्हा तशी” मालिकेतील हि अभिनेत्री आहे प्रसिद्ध अभिनेत्याची लेक बहीण देखील आहे फेमस अभिनेत्री\nNext महेश टिळेकर यांनी पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन भारतीय जवानांसाठी केले हे काम\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/05/30/covidwarriorsaward/", "date_download": "2022-12-09T16:52:49Z", "digest": "sha1:IXGTL33JLSFGWTNFBG3RJERWAM6T32XI", "length": 16788, "nlines": 90, "source_domain": "kokanmedia.in", "title": "करोना लढ्यातील उत्कृष्ट कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nकरोना लढ्यातील उत्कृष्ट कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार\nरत्नागिरी : करोना लढ्यातील उत्कृष्ट कामासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना २५ हजार ते दोन लाखापर्यंतचे सन्मान पुरस्कार रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत. अशा तऱ्हेने पुरस्कार जाहीर करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यात बाहेरून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असून, ग्रामीण आणि शहर भागात या चाकरमान्यांची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने नागरी आणि ग्रामीण कृती दलांवर सोपविली आहे. चाकरमान्यांसाठी नियम ठरविण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी कृती दलाने करावयाची आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात अनेक भागात कृती दले काम करीत आहेत. या कृतीदलांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या गाव, वाडी, नागरी कृती दलाचा करोना गौरव सन्मान करण्याची योजना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केली आहे.\nस्पर्धेत सहभागी होणाऱ्या कृती दलांच्या मूल्यमापनासाठी विविध कमिट्या नेमण्यात आल्या असून, ते या सर्वांमधून विजेत्या कृती दलाची निवड करणार आहेत. जिल्ह्यातील एका स्थानिक स्वराज्य संस्थेची निवड दोन लाखाच्या जिल्हास्तरीय सन्मानासाठी केली जाणार असून, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तो सन्मान दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांसाठी प्रत्येकी तीन पुरस्कार दिले जाणार आहेत. एक लाख रुपये ५० हजार रुपये आणि २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्रामपंचायती, नगरपंचायती आणि नगरपालिकांनी येत्या १५ जूनपर्यंत सन्मानासाठी अर्ज करावयाचा असून, तालुका पातळीवरचा निकाल २३ जून रोजी, तर जिल्हा पातळीवरचा निकाल ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केले आहे.\n(जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nकरोनाकोरोनाकोविड योद्धेकोविड-१९ग्राम कृती दलरत्नागिरीलक्ष्मीनारायण मिश्राCovidd WarriorsLaxminarayan MishraRatnagiri\nPrevious Post: कोकणात व्यावसायिक शेती करू इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना व्यावसायिक शेतीसाठी मोफत मार्गदर्शन\nNext Post: रत्नागिरीत एका दिवसात रत्नागिरीत वाढले करोनाचे ४७ रुग्ण\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/pik-nuksan-bharpai-form/", "date_download": "2022-12-09T16:08:49Z", "digest": "sha1:H4JJEY7DA2HTYVQ7WOZPIWD2W7V67YHE", "length": 10226, "nlines": 78, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "PIK Nuksan Bharpai Form 2022 | पीक नुकसान भरपाई अर्ज PDF", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 संबंधितच्या नुकसान भरपाई 2022 ची कार्यपद्धती कशी आहे, त्या संबंधित ची माहिती पाहणार आहोत. तर ही नुकसान भरपाई नुकसान भरपाई मिळवण्याची कार्यपद्धती कशी असणार आहे त्यासाठी काय करावे लागणार आहे त्यासाठी काय करावे लागणार आहे यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.\n2.1 अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान\n2.2 काढणीपश्चात पिकाचे नुकसान\n3 पीक नुकसानाची माहिती कशी कळवायची\n4 पिक पाहणी करता आलेले कंपनीचे प्रतिनिधी शुल्क किती\nअधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान\nया बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र अतिवृष्टी झाली किंवा भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा बीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांच्या अधीन राहून नुकसान भरपाई ही निश्चित केली जाते.\nज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरून अथवा पेंड्या बांधून सुकवणे करणे आवश्यक असते. अशा कापणे किंवा काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत म्हणजेच 14 दिवसात गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांच्या अधीन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाते.\nपीक नुकसानाची माहिती कशी कळवायची\nप्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणीपशाचे नुकसान झाले आहे, त्या घटनेच्या 75 तासांच्या आत विमा कंपनीला खालील टोल फ्री क्रमांक किंवा ऍप द्वारे कळवणे गरजेचे आहे.\nकेंद्र शासनाच्या क्रॉप इन्शुरन्स अॅप द्वारे शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती कळवावी लागेल.\nपीक नुकसान झाल्यास तुम्ही 1800 499 5004 या टोल फ्री क्रमांक वर फोन द्वारे तुमच्या नुकसान पीक नुकसानी संबंधित ची माहिती कळवू शकता.\nत्याचप्रमाणे तुम्ही लिखित स्वरूपात नुकसान सूचना फॉर्म बँक किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्याद्वारे ज्यामध्ये शेतकऱ्याचे नाव, मोबाईल नंबर, महसूल मंडळाचे नाव, बँकेचे नाव, आपत्तीचा प्रकार, बाधित पीक विमा भरल्याची पावती इत्यादी सर्व माहिती घेऊन तुम्ही कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडे देखील यासंबंधीची पीक नुकसान झाल्यासंबंधीची माहिती कळवू शकता.\nपिक पाहणी करता आलेले कंपनीचे प्रतिनिधी शुल्क किती\nशेतकरी बांधवांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी की, पीक नुकसानीची पाहणी करण्याकरता आलेल्या पीक कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना कोणतेही शुल्क किंवा पैसे आकारले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अमिषाला बळी पडू नका.\nजर तुम्हाला विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून पैशाची मागणी झाल्याचे आढळल्यास तात्काळ 1800 419 5004 या टोल फ्री क्रमांक वर कॉल करा किंवा ई-मेल ro.mumbai@aicofindia.com अथवा कंपनीच्या विमा कंपनीच्या जिल्हा किंवा तालुकास्तरीय वरील असणाऱ्या प्रतिनिधी किंवा कृषी विभागाच्या जिल्हा किंवा तालुका कार्यालयाकडे याची तात्काळ तक्रार करा.\nबेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2022 माहिती मराठी महाराष्ट्र Benefits Eligibility\nद्राक्ष एप्रिल छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक\n नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/sanjay-gandhi-niradhar-anudan-yojana-gr-mahiti/", "date_download": "2022-12-09T16:40:08Z", "digest": "sha1:RIF2FGRGOF6LBIGTIKRDDRP7QYKMHZ2Q", "length": 11638, "nlines": 73, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन योजना 2022 साठी अनुदान मंजूर", "raw_content": "\nसंजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन योजना 2022 साठी अनुदान मंजूर\nनमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसाह्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनतर खर्चासाठी सन 2022-23 वर्षातील माहे मे व जुन 2022 करिता अनुदानाच्या वाटपाबद्दलचा बाबतचा शासन निर्णय पाहणार आहोत. हा निर्णय दिनांक 4 मे 2022 रोजी घेण्यात आला.\n1 संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसाह्य योजना GR\n1.1 सनियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावयाची काळजी\nसंजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसाह्य योजना GR\nसन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 111 कोटी 85 लाख 76 हजार व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 42 कोटी 51 लाख 22000 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीच्या दहा टक्के शासन निर्णयान्वये वेतन या उद्दिष्टासाठी सर्व विभागीय आयुक्त कार्यालय यांना वितरित करण्यात आली आहे. आता वित्त विभागाने वेतन या उद्दिष्टासाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या पंधरा टक्के तर दूरध्वनी, वीज व पाणी, प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च या उद्दिष्टा करिता प्रत्येकी 14 टक्के रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.\nत्या अनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 16 कोटी 73 लक्ष 97 हजार 930 आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 6 कोटी 37 लक्ष 36 हजार 810 इतका निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे मे व जून 2022 या कालावधीकरिता वेतन, दूरध्वनी, वीज व पाणी, प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयान्वये वितरित करण्यास मान्यता दिली आहे.\nसंजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना संपूर्ण माहिती\nसनियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावयाची काळजी\nसर्व विभागीय आयुक्त यांना असे कळविण्यात आलेले आहे की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरण पत्र अ आणि ब प्रमाणे वितरण केलेल्या अनुदानाची वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे. व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाची आवश्यकतेनुसार वाटप करावे.\nसदर वितरित अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी सर्वसाधारण आस्थापना या लेखाशीर्षाखाली आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेच्या खर्चासाठी अर्थसहाय्य या योजनेवरील लेखाशीर्षाखाली खर्ची करावा. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालाच्या कार्यालयात नोंदणी नोंदविलेल्या खर्चाची ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमळाचे विवरणपत्र या विभागाच्या लेखापरीक्षण कार्यासनास पाठवावे. असे या शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहे.\nया शासन निर्णयाची सत्यप्रतिथा जाणण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता आणि त्याबाबतची अधिक सविस्तर माहिती पाहू शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर तुम्ही जाऊ शकता. https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202205041314085122.pdf\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nदूध उत्पादक शेतकरी GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2022 संपूर्ण माहिती\nतुमच्या मोबाईलमधून करा तुमचे मतदान (कार्ड) ओळखपत्र आणि आधार लिंक\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2022-12-09T17:05:35Z", "digest": "sha1:36AJYKZAWIODY7JB6PB6LZE5WN27MUT2", "length": 6099, "nlines": 231, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कराची - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nकराची पाकिस्तानमधील प्रमुख बंदर आहे. हे शहर पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानली जाते. १९७१ च्या युद्धात भारताच्या आय एन एस रजपूत या नौकेने दोन पाकिस्तानी विनाशिका तसेच एक पाणबुडी बुडवून कराची बंदरात पाकिस्तानला नामोहरम केले.\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22a13613-txt-sindhudurg-20221112021649", "date_download": "2022-12-09T14:53:52Z", "digest": "sha1:UBVFZZ5N7CBJFJLI2X3NB54CWG3O2VLJ", "length": 6107, "nlines": 149, "source_domain": "www.esakal.com", "title": "जनजागृती फेरीस वेंगुर्लेत प्रतिसाद | Sakal", "raw_content": "\nजनजागृती फेरीस वेंगुर्लेत प्रतिसाद\nजनजागृती फेरीस वेंगुर्लेत प्रतिसाद\nजनजागृती फेरीस वेंगुर्लेत प्रतिसाद\nवेंगुर्ले ः वेंगुर्ले विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त बुधवारी (ता. ९) शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशान्वये व तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ले व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ले हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सकल भारत कायदेविषयक जनजागृती अभियानांतर्गत नागरिकांच्या सक्षमीकरणासासाठी काढलेल्या फेरीमध्ये वेंगुर्ले हायस्कूलमधील विद्यार्थी व शिक्षक, न्यायालयीन कर्मचारी, वकीलवर्ग तसेच विधी स्वयंसेवक सहभागी झाले होते. ही फेरी येथील दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा के. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी वेंगुर्ले दिवाणी न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश डी. वाय. रायरीकर उपस्थित होते.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/06/blog-post_526.html", "date_download": "2022-12-09T16:23:01Z", "digest": "sha1:LVOBR5ARUZPVO6TW5AJ44IUV2WIELPFQ", "length": 7474, "nlines": 58, "source_domain": "www.mynagar.in", "title": "अर्जुन कपूरसाठी खास ठरला वाढदिवस, मलायकाने दिल्या हटके शुभेच्छा", "raw_content": "\nअर्जुन कपूरसाठी खास ठरला वाढदिवस, मलायकाने दिल्या हटके शुभेच्छा\nमुंबई- बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा काल म्हणजेच २६ जून रोजी वाढदिवस होता. सोशल मीडियावर चाहत्यांनी अर्जुनला भरभरून शुभेच्छा दिल्यात. चाहत्यांसोबत अर्जुनच्या जवळच्या व्यक्तींनीही त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अर्जुनची गर्लफ्रेण्ड मलायका अरोराने अर्जुनसोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायकाची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.\nतर अर्जुनचे काका असणारे अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मजेशीर पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल यांनी लिहिलं, 'वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मी पुढची बरीच वर्ष तुझ्या ताटातून चोरून खाणार आहे. मला तुझा काका असल्याचा अभिमान आहे आणि मी तुझ्या दिर्घ आयुष्यासाठी, आनंदासाठी आणि यशासाठी प्रार्थना करतो.'\nअर्जुनची चुलत बहीण सोनम कपूर हिनेदेखील अर्जुनला पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या. सोनमने अर्जुनसोबतचा तिच्या लग्नातील फोटो शेअर केला आणि लिहिलं, 'प्रिय अर्जुन, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मला माहित असलेला दयाळू, निस्वार्थ आणि सर्वात जास्त काळजी घेणारा माणूस तू आहेस. मला तुझा अभिमान आहे.'\nतर 'कि अँड का' चित्रपटात एकत्र काम केलेल्या करिना कपूरने देखील अर्जुनचा फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. अर्जुनची लहान बहीण अंशुला कपूरने देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अंशुलाने त्यांचा बालपणीचा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'मला माहित असलेला चांगला माणूस. तू माझं घर आहेस. कायम माझ्या सोबत राहा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दादा.'\nबहीण जान्हवी आणि खुशी कपूर यांनीही अर्जुनला शुभेच्छा देण्यासाठी इन्स्टाग्राम पोस्ट केल्या. खुशीने एका कार्यक्रमातील अर्जुन आणि तिचा हसणारा फोटो शेअर केला तर जान्हवीने एक लांब चिठ्ठी लिहिली, “हा तुझा वाढदिवस आहे आणि तुझं वर्ष. एक मोठा असल्यावर किती मजा येते हे मला पटकन शिकवल्याबद्दल धन्यवाद. ज्ञाना दिल्याबद्दल नेहमीच धन्यवाद आणि रिअ‍ॅलिटी चेक, फूड पोस्ट्सबद्दल मी तुझी आभारी आहे. तुझ्यासाठी खूप खूप प्रेम.'\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/06/Nimblak-news.html", "date_download": "2022-12-09T14:53:46Z", "digest": "sha1:EWUEF7DMA2G5CQSRFMDMNRDR6HTIDHTI", "length": 5556, "nlines": 58, "source_domain": "www.mynagar.in", "title": "निंबळक ग्रामपंचायतच्या वतीन सौर संचाचे वाटप", "raw_content": "\nनिंबळक ग्रामपंचायतच्या वतीन सौर संचाचे वाटप\nमाय अहमदनगर वेब टीम\nनगर तालुका-- नगर तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायतच्या वतीने सौर संचाचे वाटप करण्यात आले आहे. अनुसूचित वर्गातील प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना १५ टक्के शेष मधून सौर बल्बचे वाटप करण्यात आले आहे.\nवैयक्तिक लाभ योजनेअंतर्गत ३० लाभार्थ्यांना सौर बल्बचे वाटप करण्यात आले आहे. याप्रसंगी बोलताना सरपंच प्रियंका लामखडे यांनी निंबळक गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत कार्यालय सदैव कटिबद्ध आहे. गावातील प्रत्येक नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच गावामध्ये ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला यांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सरपंच प्रियंका लामखडे यांनी दिली.\nयाप्रसंगी सरपंच प्रियंका अजय लामखडे, ग्रामविकास अधिकारी सविता लांडे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे व इतर ग्रामपंचायत सदस्य, लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.\nशासनाच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचणार\nशासनाच्या वतीने गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. या योजनांची माहिती व लाभ सर्वांना मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय सदैव प्रयत्नशील राहत आहे. शासनाच्या सर्व योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणार.\n......सौ प्रियंका अजय लामखडे (सरपंच, निंबळक)\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-bjp-number-go-beyond-50-in-rajya-sabha-5347078-PHO.html", "date_download": "2022-12-09T16:06:27Z", "digest": "sha1:MLS2JN5W2RHEW242OZJ5Q3VOMELCQSOR", "length": 5989, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "राज्यसभेत प्रथमच भाजपचे अर्धशतक; भाजपचे ५३, काँग्रेसचे ५९ सदस्य | BJP Number Go Beyond 50 In Rajya Sabha - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराज्यसभेत प्रथमच भाजपचे अर्धशतक; भाजपचे ५३, काँग्रेसचे ५९ सदस्य\nनवी दिल्ली - राज्यसभेच्या २७ जागांसाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ११ जागा जिंकल्या. यामुळे या वरिष्ठ सभागृहात भाजपच्या सदस्यसंख्येने प्रथमच पन्नाशी ओलांडली आहे. भाजपच्या ५३ जागा झाल्या असून काँग्रेस प्रथमच ६० संख्येच्या खाली आली आहे. काँग्रेसचे सभागृहात आता एकूण ५९ सदस्य असतील.\nसात राज्यांत झालेल्या या निवडणुकीत हरियाणा वगळता कुठेही क्रॉस व्होटिंगचा प्रकार झाला नाही. हरियाणात दोन जागांसाठी निवडणूक होती. एका जागेवर भाजपचे बीरेंद्रसिंह यांचा विजय निश्चित होता, तर दुसऱ्या जागी भाजपने अपक्ष सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिला होता. चंद्रा यांना विजयासाठी काँग्रेसच्या मतांची गरज होती. त्यांना काँग्रेस सदस्यांची मते मिळाली नाहीत तरी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने त्यांच्या १३ सदस्यांची मते रद्दबातल ठरली आणि चंद्रा राज्यसभेत पोहाेचले.\nदरम्यान, उत्तर प्रदेशात कपिल सिब्बल यांच्या विरोधात भाजपने संपूर्ण शक्ती पणाला लावली. मात्र, सिब्बल समाजवादी पक्ष व बसपच्या मदतीने राज्यसभेत दाखल झाले. राज्यसभेच्या या निवडणुकीत ५७ जागांपैकी ३० जागांवरील उमेदवार सर्वसंमतीने निवडले गेले, तर ७ राज्यांतील २७ जागांसाठी मतदान झाले. यात समाजवादी पक्षाने ७, काँग्रेसने ६ तर बसपने २ जागा जिंकल्या.\nहरियाणात भूपेंद्रसिंह हुडा यांच्या गटातील १७ आमदार आनंद यांना पाठिंबा देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर मतदान करणार नसल्याची चर्चा निवडणुकीच्या आधीपासूनच होती. झारखंडमध्ये झामुमोचे प्रमुख शिबू सोरेन यांचे चिरंजीव बसंत सोरेन यांना निवडून आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्नही यशस्वी झाला नाही. मतदानाच्या दिवशीच झामुमोच्या एका आमदारास अटक आणि दोन काँग्रेस आमदारांविरुद्ध अटक वाॅरंट जारी झाल्यामुळे हे तिघेही मतदान करू शकले नसल्यामुळे भाजपचे महेश पोद्दार विजयी झाले.\n> भाजपच्या प्रयत्नांना सुरुंग; सिब्बल विजयी\n> काँग्रेसला हरियाणात माेठा फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/south-kashmir-kulgam-district-5-terrorists-killed-in-twin-encounters-mhpv-631901.html", "date_download": "2022-12-09T15:06:59Z", "digest": "sha1:MW2UMCUYT46VM3DCQXAMOIVWULMEKY3N", "length": 9056, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "South Kashmir Kulgam district 5 terrorists killed in twin encounters mhpv - कुलगाममध्ये दोन ठिकाणी चकमकी; एका तासात 5 दहशतवादी ठार; सुरक्षा दलाचं यश – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /बातम्या /\nकुलगाममध्ये दोन ठिकाणी चकमकी; एका तासात 5 दहशतवादी ठार; सुरक्षा दलाचं यश\nकुलगाममध्ये दोन ठिकाणी चकमकी; एका तासात 5 दहशतवादी ठार; सुरक्षा दलाचं यश\nJammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir)सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरुवात केली आहे.\nतुम्हाला सारख एकाच व्यक्ती सोबत बोलावस वाटतंय तर नक्की तुमच्यात हे कनेक्शन आहे\nगोल्डने वर्षभराचा मोडला रेकॉर्ड, लग्नासाठी खरेदी करणार असाल तर लगेच चेक करा दर\n9 डिसेंबर 2022 शुक्र चंद्र शुभ योग-या राशी ठरतील लकी\nहृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच व्हा सावध Fit हार्टसाठी आहारात घ्या हे 5 पदार्थ\nश्रीनगर, 18 नोव्हेंबर: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir)सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच काल दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना कुलगाम (Kulgam) जिल्ह्यात मोठं यश मिळालं आहे. येथे सुरक्षा दलांनी अवघ्या 1 तासात 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.\nजम्मू-काश्मीर पोलिसांच्या काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. बुधवारी तासाभरात सुरक्षा दलांनी दोन चकमकीत 5 दहशतवाद्यांना ठार केले.\nकाश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितलं की, सुरक्षा दलांनी पोमबई आणि गोपालपुरा गावात झालेल्या चकमकीत या दहशतवाद्यांना ठार केलं आहे. सध्या दोन्ही ठिकाणी चकमक सुरू असून सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे.\nपोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असं म्हटलं आहे की, पोलीस आणि सुरक्षा दलांनी पुलवामामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी हल्ला करण्याच्या प्लानमध्ये होते.\nहेही वाचा- 100 कोटी वसुली प्रकरणाला नवे वळण CBI विरोधात राज्य सरकाराची हायकोर्टात धाव\nअशा परिस्थितीत सुरक्षा दलानं त्यांना अटक केल्यानं मोठा धोका टळला आहे. अमीर बशीर आणि मुख्तार भट अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत. चौकात तपासणी दरम्यान त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून IED जप्त करण्यात आले आहेत. सध्या दोघांची चौकशी सुरू आहे.\nहेही वाचा- TMC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई इथे 1,10,000 रुपये पगाराची नोकरी; 170 जागांसाठी भरती\nएका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, दक्षिण काश्मीरच्या कुलगाममधील पोम्बे भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यानंतर ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर गोळीबार केल्यानंतर सर्च ऑपरेशनचं रुपांतर चकमकीत झालं. अधिकाऱ्याने सांगितलं की गोळीबार सुरू आहे आणि अपडेटच्या प्रतीक्षेत आहोत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.khanacademy.org/math/in-in-class-6th-math-cbse/x06b5af6950647cd2:basic-geometrical-ideas/x06b5af6950647cd2:circles/e/vocab-around-a-circle-6th", "date_download": "2022-12-09T15:44:55Z", "digest": "sha1:MDSPNK5WBWTIG27EXTIHXQJWIGGL7QEM", "length": 2470, "nlines": 38, "source_domain": "mr.khanacademy.org", "title": "वर्तुळ: त्रिज्या, व्यास, जीवा, वर्तुळकंस, वर्तुळपाकळी, वर्तुळखंड (सराव) | खान अकॅडमी", "raw_content": "\nतुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.\nलॉग इन करण्यासाठी आणि खान अकॅडमीची सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, कृपया तुमच्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.\nअभ्यासक्रम,कौशल्य आणि व्हिडिओ शोधा\nइयत्ता 6 गणित (भारत)\nयुनिट 4: धडा 4\nवर्तुळ: त्रिज्या, व्यास, जीवा, वर्तुळकंस, वर्तुळपाकळी, वर्तुळखंड\nइयत्ता 6 गणित (भारत)>\nमुलभूत भौमितिक संबोध >\nवापरण्याच्या अटी गोपनीयता धोरणकुकी सूचना\nवर्तुळ: त्रिज्या, व्यास, जीवा, वर्तुळकंस, वर्तुळपाकळी, वर्तुळखंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8B_%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80.", "date_download": "2022-12-09T16:46:43Z", "digest": "sha1:5OTLVHV7HNCRJPN44BUZJDFJQCV7K3UU", "length": 7387, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पालेर्मो एफ.सी. - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसित्ता दि पालेर्मो एसपीए\n१९०० (ॲंग्लो पॅनोर्मितान ॲथ्लेटिक\nइ.स. १९८७ (युएस सित्ता दि पालेर्मो)\nअतालांता बी.सी. • बोलोन्या एफ.सी. १९०९ • काग्लियारी काल्सियो • काल्सियो कातानिया • ए.सी. क्येव्होव्हेरोना • ए.सी.एफ. फियोरेंतिना • जेनोवा सी.एफ.सी. • इंटर मिलान • युव्हेन्तुस एफ.सी. • एस.एस. लाझियो • ए.सी. मिलान • एस.एस.सी. नापोली • यू.एस. पालेर्मो • पार्मा एफ.सी. • देल्फिनो पेस्कारा • ए.एस. रोमा • यू.सी. संपदोरिया • ए.सी. सियेना • तोरिनो एफ.सी. • उदिनेस काल्सियो\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nमृत बाह्य दुवे असणारे लेख from November 2022\nकायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nसाच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी १६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/kashmiri-pandits/", "date_download": "2022-12-09T15:29:33Z", "digest": "sha1:7T4BWGRCDQSC662HTJF66GCLYJBC4DJP", "length": 8030, "nlines": 51, "source_domain": "thepublitics.com", "title": "kashmiri pandits Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nअरविंद केजरीवाल यांच्या ‘The Kashmir Files चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करा’ या विधानावर अनुपम खेर यांनी दिले सडेतोड उत्तर\nसध्या ‘द काश्मीर फाइल्स’या चित्रपटाची चर्चा खूप होत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीरमध्ये 32 वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र चित्रपटावरून राजकारणही तापले आहे. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे, पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, ‘द काश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याचा मुद्दा दिल्ली विधानसभेत उपस्थित…\nRead More अरविंद केजरीवाल यांच्या ‘The Kashmir Files चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करा’ या विधानावर अनुपम खेर यांनी दिले सडेतोड उत्तरContinue\nकाश्मीरमधून काश्मिरी पंडितांचे पलायन झाले त्यावेळी देशात काँग्रेसची सत्ताच नव्हती – शरद पवार\nपुणे : ‘द काश्मीर फाइल्स’ या बहुचर्चित चित्रपटावरून सुरू झालेले राजकारण राज्यात काही केल्या थांबायला तयार नाही. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये टॅक्स-फ्री करा, अशी मागणी भाजपच्या गोटातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत आहे. त्यावर आम्ही ‘ठाकरे’ सिनेमाही टॅक्स-फ्री केला नाही, असे सडेतोड उत्तर शिवसेना नेते खासदार राऊत यांनी दिले होते. त्यानंतर या चित्रपटाचा संदर्भ देत काश्मिरी पंडितांच्या…\nRead More काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचे पलायन झाले त्यावेळी देशात काँग्रेसची सत्ताच नव्हती – शरद पवारContinue\nसरकार कोणत्या निकषांवर चित्रपटांना करमुक्त करते झुंडच्या निर्मात्यांचा जळजळीत सवाल\nमुंबई : सोशल मिडिया, राजकीय वर्तुळ ते बॉक्स ऑफिस चोहीकडे द काश्मीर फाइल्स या सिनेमाने कमालीची जागा व्यापली आहे. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हेळसांड मांडणारा हा सिनेमा आहे. पंडितांवर झालेले अन्याय, काश्मीरमध्ये अनागोंदी माजली असताना सरकारची निष्क्रियता, सत्य परिस्थितीच्या विपरीत वार्तांकन करणारी प्रसार माध्यमे आणि तीस वर्षानंतर पिडीत काश्मिरी पंडितांबद्दलचे तयार झालेले…\nRead More सरकार कोणत्या निकषांवर चित्रपटांना करमुक्त करते झुंडच्या निर्मात्यांचा जळजळीत सवालContinue\nसत्य दडपून इतिहास कसा दाखवणार कश्मीर बाबतचे खरे सत्य अद्याप पडद्यावर यायचे आहे – संजय राऊत\nमुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ या बहुचर्चित चित्रपटावरून सुरू झालेले राजकारण राज्यात काही केल्या थांबायला तयार नाही. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये टॅक्स-फ्री करा, अशी मागणी भाजपच्या गोटातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असतांना आम्ही ‘ठाकरे’ सिनेमाही टॅक्स-फ्री केला नाही, असे सडेतोड उत्तर शिवसेना नेते खासदार राऊत यांनी दिले होते. त्यानंतर या चित्रपटाचा संदर्भ देत काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून…\nRead More सत्य दडपून इतिहास कसा दाखवणार कश्मीर बाबतचे खरे सत्य अद्याप पडद्यावर यायचे आहे – संजय राऊतContinue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/jalgaon/60-percent-of-cotton-in-kharif-not-priced-khandi-rate-decreased-from-1-lakh-jalgaon-agriculture-news-pvc99", "date_download": "2022-12-09T15:18:06Z", "digest": "sha1:64O7334BTQZJIVYANNWAOFEKG2GG36ID", "length": 12273, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Latest Marathi News | खरिपातील 60 टक्के कापूस घरात मात्र भाव मिळेना; खंडीचे दर 1 लाखावरून घरसले | Sakal", "raw_content": "\nJalgaon : खरिपातील 60 टक्के कापूस घरात मात्र भाव मिळेना; खंडीचे दर 1 लाखावरून घरसले\nजळगाव : खरिपातील सुमारे साठ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आतापर्यंत आला आहे. त्यातील काही कापूस मिळेल त्या दरात विकून शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली. मात्र किमान दहा हजारांचा दर मिळावा, यासाठी शेतकरी हव्या त्या प्रमाणात कापूस विक्रीस काढत नसल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या खंडीचे (दोन गाठी) दर एक लाख दहा हजारांवरून ६५ हजारांवर आले आहेत. यामुळे पूर्वी असलेला नऊ हजारांचा दर आता खाली येऊन साडेसात ते आठ हजारांवर आला आहे.\nजिल्ह्यात लांबलेल्या पावसाने १०९ टक्के पाउस झाला. गतवर्षी कापसाला १३ हजारांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा ११० टक्के केला. परतीच्या पावसाने काही ठिकाणी कापसाचे मोठे नुकसान झाले, असे असले तरी कपाशीचे यंदा चांगले उत्पादन येत आहे. कापसाचा दर्जाही चांगला आहे.(60 percent of cotton in Kharif not priced Khandi rate Decreased from 1 lakh Jalgaon Agriculture News)\nहेही वाचा: Jalgaon : थंडी सुरू होताच उबदार कपडे खरेदीसाठी ग्राहकांची होतय गर्दी\nयामुळेच जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने यंदा २५ ते ३० लाख कापसाच्या गाठी निर्मितीचे उत्पादन घेण्याचे ठरविले आहे. यामुळेच ३० लाख गाठींचे उत्पादन घेण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने कपाशीत आर्द्रता निर्माण केली आहे. यामुळे कपाशीचे भाव कमी झाले. सध्या सात ते साडेआठ हजारांचा दर कपाशीला आहे.\nगतवर्षी कापसाला मिळालेला १३ हजारांपर्यंतचा दर पाहता यंदा शेतकऱ्यांनी दहा ते पंधरा टक्के पेरा अधिक केला आहे. यामुळे कापसाचे चांगले उत्पादन येणे सुरू झाले आहे. दिवाळीपर्यंत अधिक कापूस बाजारात येण्याची चिन्हे आहेत.\nहेही वाचा: Winter Season : सर्दी,खोकल्याचे रुग्ण वाढले; 3 दिवसांत 200 रुग्णांची तपासणीची नोंद\nकापसाला नऊ ते दहा हजारांच्या दराची अपेक्षा असताना दुसरीकडे कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला सध्या मागणी कमी आहे. जर कापसाची आवक वाढली अन् आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारातील मागणी कमी राहिली तर सध्याच्या दरावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. यामुळेच खंडीचे दर एक लाख दहा हजारांवरून ६५ हजारांवर आले आहेत.\nआगामी पंधरा दिवस तरी कापसाचे दर सात ते आठ हजार रुपये असतील. यावर काळजी म्हणून शेतकऱ्यांना कापूस थोडा थोडा करून विकावा लागेल. म्हणजे तोटाही होणार नाही व भाव वाढले तर नुकसान टळेल.\nहेही वाचा: Jalgaon : कन्येच्या विवाहाला ‘संस्कारा’ ची जोड; सोहळ्याच्या खर्चातून गोसेवेचा संकल्प\n\"शेतकऱ्यांचा कापूस घरात आला आहे. सध्या सात ते साडेआठ हजारांचा दर सुरू आहे. पंधरा दिवस असेच चित्र राहील. कापसाच्या दरात वाढ, घट हे आंतरराष्ट्रीय दरावर अवलंबून आहे. कापसाचे उत्पादन यंदा ६ ते १० क्विंटल प्रतिएकरी आले आहे. सरकीचे दरही चार हजारांवरून तीन हजार ४०० वर आले आहेत. शेतकऱ्यांना ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घ्यावी लागेल. मात्र जास्त दिवस कापूस घरात ठेवणेही धोक्याचे आहे.\"\n- प्रदीप जैन, अध्यक्ष जिनिंग प्रेसिंग ओनर्स असोसिएशन\n\"कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. हंगाम येण्यापूर्वी कापसाला १३ हजारांचा दर मिळाला. अप हंगाम हातात येताच कापसाचे दर आठ ते नऊ हजार झाले, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. गतवर्षी कापूस मिळत नव्हता, तर १३ हजारांचा दर व्यापारी देत हेाते. आता कापूस आला तर भाव पाडू लागले आहेत. हे चुकीचे आहे.\"\n* दरवर्षी होणाऱ्या कापसाच्या गाठींचे उत्पादन-- १८ ते २५ लाख गाठी\n* गतवर्षी उत्पादित गाठी-- नऊ लाख गाठी\n* खंडीला मिळालेला दर- ४० ते ५० हजार\n* शेतकऱ्यांना गतवर्षी प्रतिक्विंटल मिळालेला दर- नऊ ते १३ हजार\n* सध्याचा दर ७००० ते ८५००\nहेही वाचा: Jalgaon : युवकाचा गळा चिरून खून; चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/crime-news-suicide-of-couple-in-farmer-family-washi-sharad-purnima-rjs00", "date_download": "2022-12-09T15:50:51Z", "digest": "sha1:KOIMDULY3ESARN7F5D3YMZEIGXTAZQNK", "length": 7596, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farmer Suicide Case : शेतकरी कुटुंबातील दांपत्याची आत्महत्या | Sakal", "raw_content": "\nFarmer Suicide Case : शेतकरी कुटुंबातील दांपत्याची आत्महत्या\nवाशी : अल्पभुधारक शेतकरी कुटुंबातील दांपत्याने घरी एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दसमेगाव (ता.वाशी) येथे रविवारी (ता. ८) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. बाबूराव रघुनाथ उगडे व पत्नी सारीका बाबुराव उगडे यांनी काल दिवसभरात दैनदिन कामे उरकली. कोजागिरी पोर्णिमेनिमित्त घरी महाप्रसादाच्या कार्यक्रमाची तयारी करुण रात्री झोपी गेले.\nआज सकाळी आठ वाजले तरी दोघेही घराबाहेर न पडल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. काही ग्रामस्थानी घरी पाहाणी केली असता बाबूराव उगडे, सारीका उगडे यांनी एकाच दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शिवाजी राजेंद्र उगडे यांनी माहिती दिल्यावर वाशीचे पोलिस निरिक्षक सुरेश बुधवंत, उपनिरिक्षक प्रियंका फंड आदींनी पंचनामा केला. दांपत्याच्या मागे दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. एक मुलगी विवाहित असून दुसरी मुलगी बार्शी तर मुलगा परांडा येथे शिक्षण घेत आहे.\nमहाप्रसादाची केली होती तयारी\nगावात नवरात्रोत्सवानंतर ग्रामस्थ देवीची मूर्ती या दांपत्याच्या घरात ठेवतात. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. कोजागिरी पोर्णिमेला हे दांपत्य दिवीची विधीवत पूजा करुण ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करते. यावेळीही दांपत्याने महाप्रसादाची तयारी कालच करून ठेवली होती. काहीना निमंत्रणह दिले होते. मात्र महाप्रसादाऐवजी कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थांना दुखःद प्रसंगाला सामोर जावे लागल्याची भावना व्यक्त केली जात होती. दांपत्याच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22h04180-txt-palghar-20221109121708", "date_download": "2022-12-09T16:09:09Z", "digest": "sha1:HVN2G6KISXOCYD4D5L3YILWWESFGF6MQ", "length": 9401, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "कर थकबाकीदारांच्या मालमत्तांचा जाहीर लिलाव | Sakal", "raw_content": "\nकर थकबाकीदारांच्या मालमत्तांचा जाहीर लिलाव\nकर थकबाकीदारांच्या मालमत्तांचा जाहीर लिलाव\nभाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्‍या मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता प्रशासनाने जप्त केल्या आहेत. थकबाकीची वसुली करण्यासाठी जप्त केलेल्या मालमत्तांचा ऑनलाईन लिलावदेखील पुकारण्यात आला होता; पण त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता या मालमत्तांचा महापालिकेकडून प्रत्यक्ष जाहीर लिलाव पुकारण्यात येणार आहे.\nमहापालिका प्रशासनाने मार्चअखेरपर्यंत कराचा भरणा न करणाऱ्‍या मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची संख्या १५१ इतकी असून त्यांच्याकडे महापालिकेच्या कराची एक कोटी ८२ लाख रुपये इतकी थकबाकी आहे. वारंवार नोटिसा बजवाल्यानंतरही कराचा भरणा न केल्यामुळे या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचे महापालिकेने अधिकृतपणे मूल्य निश्चित केले आहे. सुरुवातीला या मालमत्तांचा ऑनलाईन लिलाव पुकारण्यात आला होता; पण तीन वेळा ऑनलाईन लिलाव पुकारूनही एकदाही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता या मालमत्तांचा प्रत्यक्ष जाहीर लिलाव पुकारण्यात येणार आहे.\nमहापालिकेकडून लिलावासाठी जप्त केलेल्या मालमत्तांचा तपशील, त्यांचे क्षेत्रफळ, महापालिकेने त्याची निश्चित केलेली किंमत आदी सर्व तपशील जाहीर नोटिशीद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर मालमत्तांचा जाहीर लिलाव पुकारला जाणार आहे. लिलावात भाग घेणाऱ्‍यांना मात्र संबंधित मालमत्ता विकत घेण्याइतपत आर्थिक क्षमता आहे हे आधी सिद्ध करावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना लिलावात प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे.\n...तर मालमत्ता महापालिकेच्या नावावर\nमहापालिका दर वर्षी जप्त मालमत्तांचा लिलाव पुकारत असते; पण प्रत्येक वेळी या मालमत्ता घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे ऑनलाईन लिलावाप्रमाणेच प्रत्यक्ष लिलावादेखील प्रतिसाद मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात महापालिकेचे उपायुक्त संजय शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता प्रत्यक्ष लिलावालादेखील प्रतिसाद मिळाला नाही, तर या मालमत्ता महापालिकेच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल व या मालमत्ता महापालिकेच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या निवासासाठी तसेच कार्यालयीन कामकाजासाठी उपयोगात आणल्या जातील, अशी माहिती शिंदे यांनी दिली.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/iphone-11-big-offer-only-in-23-thousand-rupees/", "date_download": "2022-12-09T15:55:43Z", "digest": "sha1:AVIAI5G2AUVFHCHSB2PVYCZVN7W6XBZH", "length": 7339, "nlines": 73, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "अवघ्या २३ हजारात आयफोन खरेदीची संधी - India Darpan Live", "raw_content": "\nअवघ्या २३ हजारात आयफोन खरेदीची संधी\nइंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुम्हाला नवीन आयफोन घ्यायचा असेल पण बजेट जास्त नसेल तर निराश होण्याची गरज नाही. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या दोन्ही लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर विशेष ऑफर आणि सवलतींचा लाभ मिळत आहे, ज्याद्वारे कोणीही अगदी कमी किमतीत आयफोन खरेदी करू शकतो. फ्लिपकार्टवरून Apple iPhone 11 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास ५० टक्के सूट मिळत आहे. 64GB बेस स्टोरेज वेरिएंट केवळ २३,४९० रुपयांमध्ये या मॉडेलवर उपलब्ध डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरसह खरेदी केले जाऊ शकते, तर या मॉडेलची किंमत कमी झाल्यानंतर ४३,९०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.\nफ्लिपकार्टवर iPhone 11 वर ६ टक्के सूट मिळत आहे, त्यानंतर तो ४०,९९० रुपयांच्या किंमतीला लिस्ट झाला आहे. एक्सचेंज ऑफरचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असल्यास तुम्ही १७,५०० रुपये अधिक वाचवू शकता. अशा प्रकारे, आयफोन ११ मूळ किंमतीवर ४६ टक्क्यांहून अधिक सूट देऊन खरेदी करता येईल.\nफ्लिपकार्टवरुन वरून iPhone 11 खरेदी करताना ग्राहकांनी Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास, त्यांना अतिरिक्त ५ टक्के सूट मिळेल. या सवलतीमुळे २३,४९० रुपयांच्या सवलतीच्या किमतीनंतर अतिरिक्त सवलत मिळणार आहे. या सवलतीसह, डिव्हाइस सुमारे ४९ टक्के सूट देऊन केवळ २२,३१५ रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.\niPhone 11 चा 64GB स्टोरेज वेरिएंट Amazon वर लिस्ट केलेला नाही, पण 128GB स्टोरेज वेरिएंट खरेदी करता येईल. ग्राहक हा प्रकार इयरपॉड आणि पॉवर अॅडॉप्टरसह ५४,९०० रुपयांना खरेदी करू शकतात. एक्सचेंज ऑफरसह, ते १३,३०० रुपयांच्या सवलतीत खरेदी केले जाऊ शकते. सवलतीनंतर, तुम्ही ४१,६०० रुपयांमध्ये 128GB स्टोरेजसह iPhone 11 खरेदी करू शकता. तथापि, यावर कोणतीही बँक ऑफर नाही.\n प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी फक्त हे करा\nआयटीआयमध्ये सुरू होणार हे कोर्सेस; विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा\nआयटीआयमध्ये सुरू होणार हे कोर्सेस; विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.khanacademy.org/math/in-in-class-3rd-math-cbse/x80b2f4aa70819288:addition-and-subtraction-with-regrouping", "date_download": "2022-12-09T15:10:32Z", "digest": "sha1:2LGWGE3BAC2MJJLO27TU3JFE4HWBOY4A", "length": 7353, "nlines": 103, "source_domain": "mr.khanacademy.org", "title": "गट करून बेरीज आणि वजाबाकी | इयत्ता 3 गणित (भारत) | गणित | खान अकॅडमी", "raw_content": "\nतुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.\nलॉग इन करण्यासाठी आणि खान अकॅडमीची सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, कृपया तुमच्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.\nअभ्यासक्रम,कौशल्य आणि व्हिडिओ शोधा\nइयत्ता 3 गणित (भारत)\nयुनिट: गट करून बेरीज आणि वजाबाकी\nइयत्ता 3 गणित (भारत)\nयुनिट: गट करून बेरीज आणि वजाबाकी\nआख्यायिका (एक मॉडेल उघडते)\nआख्यायिका (एक मॉडेल उघडते)\nगट करून बेरीज करणे\nया धड्या संबंधी कोणताही व्हिडिओ किंवा लेख उपलब्ध नाहीत\nबेरीज करूया: १० आणि १०० गट करून पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी 4 पैकी 3 प्रश्न सोडवा\nबेरीज करूया: १००० च्या आत उत्तर येईल पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी 4 पैकी 3 प्रश्न सोडवा\nगट करून वजाबाकी करणे\nसोडवलेले उदाहरण: 3-अंकी संख्या वजा करणे (गट करणे)\nसोडवलेले उदाहरण: 3-अंकी संख्या वजा करणे (0 पासून गट करणे)\nवजाबाकी करूया: १००० च्या आतील संख्यांची पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी 4 पैकी 3 प्रश्न सोडवा\nवरील कौशल्यांची पातळी वाढवा आणि 240 च्या मास्टर पॉईंटस पर्यंत गोळा करा\nरिकामे मूल्य प्रश्न बेरीज आणि वजाबाकी करणे\nया धड्या संबंधी कोणताही व्हिडिओ किंवा लेख उपलब्ध नाहीत\nरिकाम्या चौकटी भरा ( १००० च्या आतील संख्यांची बेरीज आणि वजाबाकी)पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी 4 पैकी 3 प्रश्न सोडवा\nबेरीज आणि वजाबाकी शब्द समस्या\nतीन अंकी बेरजेचे शाब्दिक प्रश्न\nबेरीज व वजाबाकी: शाब्दिक उदाहरणे - १००० च्या आतील संख्यांची पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी 4 पैकी 3 प्रश्न सोडवा\nवरील कौशल्यांची पातळी वाढवा आणि 160 च्या मास्टर पॉईंटस पर्यंत गोळा करा\nया युनिटमधील सर्व कौशल्यांची पातळी वाढवा आणि 500 च्या मास्टर पॉईंटस मिळवा\nयुनिट टेस्ट सुरु करा\nआमचे ध्येय: कोणालाही, कोठेही विनामूल्य, जागतिक दर्जाचे शिक्षण देणे.\nखान अकॅडमी ही 501(सी )(3) ना नफा या तत्वावर कार्य करणारी संस्था आहे. देणगी किंवा स्वयंसेवक आज\nआपली कथा सामुदायिक करा\nआमचे अ‍ॅप्स डाउनलोड करा\nदेश यू. एस . भारत मेक्सिको ब्राजील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AC%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2022-12-09T16:04:30Z", "digest": "sha1:2MPHZK5QFF3N3M5TEFIQSAQE25MVPRWF", "length": 4879, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७६४ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स. १७६४ मधील मृत्यू\n\"इ.स. १७६४ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nविल्यम कॅव्हेन्डिश, डेव्हॉनशायरचा चौथा ड्यूक\nया पानातील शेवटचा बदल ४ जानेवारी २०१२ रोजी ०२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.xyz/arya-ambekar-became-maharashtras-crush/", "date_download": "2022-12-09T17:03:14Z", "digest": "sha1:2BMP6RHZKOM6ZZRHXD6OMDOARUZQLSTC", "length": 11742, "nlines": 56, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि गायिका बनली आहे महाराष्ट्रशी क्रश, पहा तिचे मनमोहक फोटो...", "raw_content": "\nही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि गायिका बनली आहे महाराष्ट्रशी क्रश, पहा तिचे मनमोहक फोटो…\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. \nसध्या मराठी कला क्षेत्रात आघाडीवर अभिनेत्री आणि गायिका म्हणून असलेलं एकमेव नाव ते म्हणजेच आर्या आंबेकर. होय, जे नाव आज मराठी मधील लाखो चाहत्यांच्या हृदयात कोरलेलं आहे. आणि का नसावे कारण ती आहेच खूप देखणी. हे तर काहीच नाही आर्या ही मराठी मधील सर्वांची आवडती क्रश सुद्धा बनलेली आहे.\nतिने आयुष्याची सुरुवात केली सारे ग म प या शो मधून आणि अनेक वर्षांनी आज ती स्वतः एक विशिष्ट यशाच्या स्तरावर आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्या आंबेकर हे नाव घराघरात पोहोचले. आर्याला गायनाचे बाळकडू तिच्या घरातूनच मिळाले.\nआर्याने वयाच्या साडेपाच वर्षांपासून गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. आर्याने आतापर्यंत अनेक सिनेमा आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. आर्या सध्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे.\nSee also 'मुलगी झाली हो' मालिकेतील मधील एसीपीची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल महितेय\nसध्या आर्या सगळ्यांची क्रश बनली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तिच्या सौंदर्यावर, आवाजावर सगळेच फिदा आहेत. तिच्या सोशल मीडियावर तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट करतात.\nगायनाबरोबरच अभिनयातही आर्याने नाव कमावलं आहे. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे माणिक वर्मा शिष्यवृत्तीही तिने मिळवली आहे. विविध मालिकांसाठीही तिने गाणी गायली आहेत. गायनासह तिने ती सध्या काय करते या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली.\nआर्याचा हा पहिलाच मराठी चित्रपट हिटच्या यादीत सामील झाला होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत आर्याची रुपेरी पडद्यावर जोडी जमली आणि प्रेक्षकांनी त्यांना पसंतीची पावती दिली. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे आर्या लक्ष वेधून घेते.\nSee also \"मूलगी झाली हो\" कार्यक्रमात किरण माने यांची व्यक्तिरेखा साकारणार हा अभिनेता...\nनुकतीच आर्या ने सोशल मीडियावर नव्या सारे ग म प शो साठी कॉमेंट केली होती. ती नेमकी काय आहे तेही बघून घेऊ चला.\nआजपासून सारेगमप लिटिल चॅम्पस् चं नवीन पर्व सुरू होतंय. त्या निमित्त ही पोस्ट. आपणा सर्वांना माहितच आहे, १२ वर्षांपूर्वी झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्पस् मध्ये मी एक स्पर्धक होते. ह्याच स्पर्धेमुळे मी “संगीत” हे करिअर म्हणून निवडलं. माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली. आणि आजही मी ह्याच मार्गावरून पुढे जात, संगीत क्षेत्रात काहीतरी विशेष करून दाखविण्याचं ध्येय बाळगून आहे.\n१२ वर्षानंतरही झी मराठी आणि लिटिल चॅम्प्स ह्यांना माझ्या हृदयात तेच अढळ स्थान आहे. मात्र यावेळी माझी भूमिका बदलली आहे. ह्या बदललेल्या भूमिकेत छोट्या स्पर्धकांची मैत्रीण, त्यांची एक मार्गदर्शक, त्यांची ताई म्हणून काम करायला मला खूप आनंद होतोय\nSee also अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिचा साखरपुडा सोहळा संपन्न, या प्रसिद्ध व्यक्तीसोबत लवकरच होणार ती विवाहबद्ध\nआजपर्यंत स्पर्धक म्हणून असो, गायिका असो, अभिनेत्री असो, तुम्ही माझ्या कलेला प्रेमाने स्वीकारलंत, माझ्या पाठीशी उभे राहिलात, पुन्हा पुन्हा मला प्रोत्साहन दिलंत. ह्या नव्या भूमिकेसाठीही आपल्या सदिच्छा, आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील अशी आशा करते. झी मराठी लिटिल चॅम्पस् चं हे नवीन पर्व पाहायला विसरू नका. गुरुवार ते शनिवारी रात्री ९.३० वाजता.\nतर आर्या आंबेकर ला असेच उतुंग असे यश नेहमी मिळत राहो यासाठी स्टार मराठी कडून तिला स्टार शुभेच्छा.\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\n‘या’ मराठमोळ्या अभिनेत्री स्वतःचे आडनाव मुळीच लावत नाही, कारण वाचून थक्क व्हाल\nकोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे…\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nMS धोनी IPL २०२३ नंतर निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियात सामील होणार, BCCI लवकरच यावर निर्णय घेऊ शकते..\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nएका शिक्षिकेने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रीत अधुरी’ साठी दुसऱ्या शिक्षिकेने केली तिसऱ्या शिक्षिकेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.xyz/congress-leader-demands-instant-implementation-of-5-muslim-reservations-quota/", "date_download": "2022-12-09T16:16:28Z", "digest": "sha1:OJ5SJR474PU3Q6SOSS5D3M5UKQAYUT3X", "length": 9516, "nlines": 51, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "मुस्लिम समाजाच्या 5 टक्के आरक्षणाची तत्काळ अंमलबाजवणी करा, ‘या’ नेत्याने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी", "raw_content": "\nमुस्लिम समाजाच्या 5 टक्के आरक्षणाची तत्काळ अंमलबाजवणी करा, ‘या’ नेत्याने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. \nमुंबई: राज्यात आरक्षण या विषयाने महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. ओबीसी, मराठा आरक्षणासोबतच मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही डोके वर काढत आहे.\nपावसाळी अधिवेशनात ओबीसीचे राजकीय आरक्षण परत मिळावे या मुद्द्यावर सभागृहात राडा झाला आणि परिणामी 12 भाजप आमदारांना निलंबित व्हावं लागलं. मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले 16% आरक्षण रद्द केले होते. यासाठी मराठा समाज आणि विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारला दोषी ठरवले.\n2014 साली मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 5% आरक्षण मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी कॉंग्रेस नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.\nSee also महाराष्ट्राला दरमहा कोरोना लसीच्या तब्बल ‘एवढ्या’ कोटी डोसची आवश्यकता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती\nत्यांनी महाविकास आघाडी सरकारला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, “ राज्य सरकारने मुस्लिम आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. तसेच आरक्षण लागू होईपर्यंत समाजातील मागासलेपणा दूर करण्यासाठी विशेष पॅकेज देण्यात यावे.”\nनसीम खान यांनी हे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनाही पाठवले आहे. यात ते पुढे म्हणतात की, “ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने 9 जुलै 2014 मध्ये विविध समित्यांच्या शिफारसीनुसार मुस्लिम समाजाला विशेष मागास प्रवर्ग अ (SBC-A) मधील घटकांना शैक्षणिक आणि शासकीय नोकर्‍यांमध्ये 5 टक्के आरक्षण दिले होते. 19 जुलै रोजी या संदर्भात अध्यादेश काढण्यात आला. हे आरक्षण मुस्लिम समाजात सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा असल्याने देण्यात आले होते.”\nSee also बनावट कथा रचून आमच्या आमदारांचे निलंबन केलंय – फडणवीसांचा गंभीर आरोप\nभाजपने न्यायालयाच्या आदेशाची दखल घेतली नाही\nपत्रात पुढे लिहिले आहे की, “SBC आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यात उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. मात्र, मुस्लिम समाजातील मागासलेल्या घटकांना 5 टक्के आरक्षण देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर सत्तेत भाजपा आली आणि त्यांनी मुद्दाम हा अध्यादेश व्यपगत केला. त्या नंतर वारंवार सांगूनही भाजप सरकारने न्यायालयाच्या आदेशाची दखल घेतली नव्हती.”\nमुस्लिम आरक्षण हा मुद्दा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात होता. सत्तेत येऊन 2 वर्षे होत आली आहेत आणि अजूनही या विषयावर साधी चर्चादेखील झाली नाही. यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी असून, सरकारने लवकरात लवकर मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nMS धोनी IPL २०२३ नंतर निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियात सामील होणार, BCCI लवकरच यावर निर्णय घेऊ शकते..\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nएका शिक्षिकेने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रीत अधुरी’ साठी दुसऱ्या शिक्षिकेने केली तिसऱ्या शिक्षिकेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathihealthblog.com/ayurveda/stanancha-karkrog-aayurveda/", "date_download": "2022-12-09T16:23:28Z", "digest": "sha1:7XJZ7RITLSCWJDT7U2DDKVBSGSBUJ5JP", "length": 14745, "nlines": 153, "source_domain": "marathihealthblog.com", "title": "आयुर्वेद हेच ब्रेस्ट कॅन्सरवरील औषध. स्तनाच्या कर्करोग होऊ नये ह्यासाठी आयुर्वेदिक उपचार जाणून घ्या.", "raw_content": "\nआयुर्वेद हेच ब्रेस्ट कॅन्सरवरील औषध. स्तनाच्या कर्करोग होऊ नये ह्यासाठी आयुर्वेदिक उपचार जाणून घ्या.\nस्तनाचा कर्करोग किंवा स्तनाचा कर्करोग हा आजकाल स्त्रियांमध्ये एक सामान्य रोग बनला आहे. ब्रेस्ट कॅन्सरमुळे दरवर्षी हजारो स्त्रिया अकाली मरतात. आजकाल ब्रेस्ट कॅन्सर हा आजार तरुणींमध्येही दिसून येत आहे.\nआयुर्वेदानुसार, स्तनाच्या कर्करोगाचे म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सरचे मुख्य कारण आपली दिनचर्या आणि जीवनशैलीतील बदलआहेत. जास्त प्रमाणात मांस, अंडी, मासे, अल्कोहोल इत्यादी खाण्याच्या सवयीमुळे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. ह्याव्यतिरिक्त, आयुर्वेद म्हणतो की जरी एखाद्या स्त्री ची झोपेची स्थिती (झोपण्याची स्थिती) योग्य नसली तरी ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो.\nजर एखाद्या स्त्रीच्या स्तनाला काही कारणाने दुखापत झाली तर दुधाच्या नलिका अवरोधित होतात आणि अशा स्थितीत ब्रेस्ट कॅन्सर देखील होऊ शकतो.\nआयुर्वेदाच्या प्रभावी उपचाराने स्तनाच्या कर्करोगासारख्या म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर सारखा गंभीर आजार दूर राहू शकतो. आयुर्वेद ही एक प्राचीन आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आहे जी गंभीर रोगांच्या उपचारांसाठी प्रसिद्ध आहे आणि आयुर्वेदीक औषध पद्धतीचे दुष्परिणाम नगण्य आहेत.\nब्रेस्ट कॅन्सरची कोणती लक्षणे जाणवतात\nकधीकधी स्तनात सौम्य किंवा तीक्ष्ण वेदना होते, जी अनेक दिवस टिकते.\nस्तनांमध्ये गाठ किंवा गुठळी झाल्यासारखे वाटते.\nकाही वेळा स्तनांना स्पर्श केल्याने वेदना होते, तर सामान्य स्थितीत वेदना जाणवत नाही.\nस्तनाला सूज येऊ शकते आणि स्पर्शाला थोडे घट्ट वाटू शकतात.\nस्तनाचे तापमान जास्त होते आणि स्पर्श केल्यावर उबदारपणाची भावना असते.\nअस्वस्थता आणि आळस अशी काही चिन्हे शरीरात दिसू लागतात.\nआयुर्वेदानुसार स्तनाच्या कर्करोगावर उपचार किंवा ब्रेस्ट कॅन्सर दूर ठेवण्यासाठी काही आयुर्वेदीक औषधे\nब्रेस्ट कॅन्सरच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आयुर्वेदिक उपचार फायदेशीर आहेत. आयुर्वेदाच्या हर्बल औषधांच्या नियमित सेवनाने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो.\nब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी आयुर्वेदाची पंचकर्म चिकित्सा देखील एक प्रभावी पर्याय आहे.\nआपण काय खातो आणि काय खात नाही ह्यांवर आपले निरोगी आयुष्य अवलंबून असते. म्हणूनच आयुर्वेद आहारावर जास्तीत जास्त भर देतो. विशेष आहार आणि आयुर्वेदिक औषधांनी स्तनाचा कर्करोग दूर राहू शकतो.\nस्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त स्त्रियांनी अधिक व्हिटॅमिन डी युक्त अन्न खाण्याचा सल्ला आयुर्वेद देतो. कारण स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त स्त्रियांमध्ये, हे उघड झाले आहे की ज्या स्त्रियांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता आढळली त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.\nआयुर्वेदानुसार स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी काय सेवन करावे\nलसूण आणि कांदा खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर टाळता येतो. द्राक्षे, मनुका किंवा द्राक्षाचा रस पिणे ब्रेस्ट कॅन्सरवर फायदेशीर आहे. पोईची पाने हा आजार दूर ठेवू शकतात. दररोज ग्रीन टी पिण्याची सवय स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करते.\nतुमच्या आहारात आले आणि सुंठ ह्यांचा समावेश करून तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळू शकता. जर तुम्हाला स्तनाचा कर्करोग टाळायचा असेल तर हे पदार्थ कमी खा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जास्त खाऊ नका. देशी गाईचे दूध अपवाद आहे.\nब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त असलेल्या स्त्रियांनी धूम्रपान करू नये. अल्कोहोल प्यायल्याने शरीरात हा आजार लवकर बळावतो. म्हणूनच व्यसनांपासून दूर रहा. अति चहा आणि कॉफीपासूनही दूर राहायला हवे. उडीद आणि मसूर सुद्धा जास्त खाऊ नका. जर वरील लक्षणें स्तनात जाणवत असतील तर आपल्या आहारात जास्त प्रमाणात अंडी माशांचा समावेश करू नका.\nहे आयुर्वेदिक औषधी त्रिकूट घ्या. पोटदुखी आयुष्यात होणार नाही.\nरक्तातली साखर वाढली की त्याचा परिणाम वागण्यावरही होतो\n स्किन चे प्रॉब्लेम्स घालवतो कायमचे\nमेथीचे दाणे हे औषधी रहस्यच आहे. कसे खायचे मेथीचे दाणे तेवढं समजून घ्या.\nस्वयंपाकघरातच आहेत तुमच्या पोटाच्या दुखण्यावरचे उपाय. कधीही करा. पण आधी समजून घ्या.\nका खातात लोक सकाळी दुधात भिजवलेले हरभरे हे जबरदस्त फायदे अनुभवा.\n आवळा पावडर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घ्या, तुम्हाला हे फायदे होतील.\nपीसीओएस चा त्रास असताना वजन कमी करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा.\n७ दिवसांपर्यंत मासिक पाळी येत असेल, तर हे नॉर्मल आहे का नियमित मासिक पाळीसाठी उपाय वाचा.\nदृष्यम 2 चित्रपटात एपिलेप्सी आजाराची झलक जाणून घ्या या आजाराशी संबंधित माहिती.\nआतडी कमकुवत झाली असं ओळखा हे त्रास व्हायला सुरूवात होते.\nहे आयुर्वेदिक औषधी त्रिकूट घ्या. पोटदुखी आयुष्यात होणार नाही.\nदिवसभर फ्रेश राहाल, जर हे आसन कराल.. बद्धकोष्ठतेसाठी सोपी कोब्रा पोझ\nएक कप चहा सर्व रोगांवर रामबाण उपाय ओलोंग चहा म्हणजे काय\nकेसांकडे पाहून लोक म्हणतील काय भारी उपाय केला आहे. वाचा सविस्तर भारी उपाय.\nटूथपेस्ट लावल्यावर मुरूमं जातात ही गोष्ट खरी की खोटी\nसंगीत गर्भातील बाळाच्या मेंदूसाठीही का फायदेशीर आहे\nरक्तातली साखर वाढली की त्याचा परिणाम वागण्यावरही होतो\nनियमित बटर चिकन खाताय सावधान हे आधी वाचा.\nमराठी हेल्थ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अधिकृत आणि विश्वासार्ह लेखांद्वारे आरोग्य संबंधित टिप्स, वजन कमी करण्याच्या टिप्स, फिटनेस आणि योग शिका आणि निरोगी राहण्यासाठी दररोज बरंच काही मिळवा.\nदुधावरची साय अशी वापरा त्वचा लोण्यासारखी मऊ होईल. लोक पाहतच राहतील.\nदररोज थकल्यासारखं वाटतं का स्त्रियांमधील अशक्तपणा दूर करा ह्या सोप्या 6 उपायांनी.\nनियमित बटर चिकन खाताय सावधान हे आधी वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T16:06:14Z", "digest": "sha1:GWBXC35QQOL5WC3XE5FSK52OVQS7Z2IA", "length": 4789, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आडका - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nआडका हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nया पानातील शेवटचा बदल २४ जुलै २०२२ रोजी १२:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.xyz/bollywood-actress-kids-dont-watch-their-films/", "date_download": "2022-12-09T16:06:38Z", "digest": "sha1:IKAG4RZTO4LJ5LWAWOMW5ZTUHMPR7HX4", "length": 13400, "nlines": 51, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "या प्रसिद्ध अभिनेत्रींची मुलं कधीच पाहत नाही त्यांचे चित्रपट, कारण ऐकून थक्क व्हाल!", "raw_content": "\nया प्रसिद्ध अभिनेत्रींची मुलं कधीच पाहत नाही त्यांचे चित्रपट, कारण ऐकून थक्क व्हाल\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. \nबॉलीवुड चकाचौंध दुनिया ही कुणाला आवडत नाही, असे तर कुणी शोधूनही सापडणार नाही. बोल्ड व ग्लॅमरस लुकिंग अभिनेत्री पाहण्यासाठी तर सर्वांच्या काळजाचं अक्षरशः पाणी होते. आपल्या फेवरेट अभिनेत्रीची फिल्म पाहण्यासाठी आपण कासावीस होतो. एक चित्रपट आपण कित्येक वेळा पाहतो. पण तुम्हांला ठाऊक आहे का, बॉलीवुड अभिनेत्रींच्या मुलांना मात्र आपल्या आईचे चित्रपट पाहायला अगदी जीवावर येतं. हे ऐकून तुम्हांला थोङे विचित्र वाटेल. मात्र हे अगदी सोळा आणे सत्य आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अशाच अभिनेत्रीं बद्दल सांगणार आहोत, ज्यांची मुले त्यांचे चित्रपट ढुंकून सुद्धा पाहत नाहीत.\nजुही चावला : 1990 च्या दशकातील पॉप्युलर अभिनेत्री सुपरस्टार जुही चावला. जुही चे चुलबले बोलणे, तिची मोहक अदाकारी स्माईल आणि मादक सौंदर्य यावर तिचे लाखो चाहते फिदा आहेत. जुहीने आपल्या करियरच्या कारकीर्दीत आमीर खान, शाहरुख खान यांसारख्या अनेक दिग्गज सुपरस्टार अभिनेत्यांसोबत काम केले आहे. तिच्या चित्रपटांची कमाल ही काही निराळीच होती. मात्र जुही चावला हिने आपल्या मुलाखतीत सांगितले आहे की, तिच्या मुलाला माझे चित्रपट पाहायला मुळीच आवडत नाही. कारण चित्रपटात मला रोमान्स करताना पाहून तो खूप अनकम्फर्टेबल होतो, यासाठी तो आपल्या अभिनेत्री आईचे चित्रपट पाहणे, बरेचदा टाळतो. “कयामत से कयामत तक” या चित्रपटामुळे जुहीला अमाप प्रसिद्धी मिळाली होती.\nSee also सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने मुंबई का सोडली कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल\nकाजोल : काजोल ही इंडस्ट्रीमधील एक फेमस अभिनेत्री आहे. तिने आपल्या करियरच्या कारकीर्दीत अनेक सुपरङुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. किंग खान शाहरुख खानची आणि काजोलची जोडी ही इंडस्ट्रीमधील एक सुपरहिट जोडी होती. मात्र काजोलच्या मुलांना तिचे चित्रपट पाहायला अजिबात आवडत नाही. यामागील कारण तिला विचारले असता, काजोल म्हणते की, माझ्या मुलांना मला चित्रपटात रडताना पाहायला मुळीच आवडत नाही. म्हणून ते माझे फिल्म पाहत नाहीत. तर काजोल अनेकदा आपल्या मुलांसोबतचे फोटोज् सोशल मीडियावर शेयर करत असते.\nमाधुरी दीक्षित : धक धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या सौंदर्याची कीर्ती तर संपूर्ण जगभरात आहे. तिची एक हलकीशी झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांचा जीव अगदी कासावीस होतो. अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने आपल्या करियरच्या कारकीर्दीत शाहरुख खान, संजय दत्त, अनिल कपूर, नाना पाटेकर अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. सध्या ती फिल्म्स मध्ये काम करत नसली तरीही ङान्सिंग शो मध्ये माधुरी जर्ज ची भूमिका पार पडताना दिसते.\nSee also 26 वर्षांपासून सलमान खान सोबत आहे बॉडीगार्ड 'शेरा', त्याची महिन्याची पगार ऐकून थक्क व्हाल\nअभिनेत्री माधुरी दीक्षितच्या मुलांना सुद्धा आपल्या आईचे चित्रपट पाहायला बिलकुल आवडत नाही. इतकंच नव्हे तर तिने सांगितले की, जर माझ्या मुलांना चित्रपटातील एखादा सीन आवडला नाही, तर ते लगेचच तोंडावर बोलून दाखवतात. त्यामुळे ते विशेषतः माझे चित्रपट पाहणे टाळतात.\nकरिश्मा कपूर : 1990 च्या दशकातील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री. जिच्या मोहक आवाजाची आणि मादक सौंदर्याची नशा आजवर तिच्या चाहत्यांच्या हृदयावर आजवरही कायम आहे. करिश्मा ही बॉलीवुड इंडस्ट्रीमधील एक सुपरहिट क्वीन अभिनेत्री आहे. तिने आपल्या करियरमध्ये अनेक सुपरङुपरहिट चित्रपट दिले आहेत. परंतु तिची स्वतःची मुले मात्र तिचे चित्रपट पाहण्याचे टाळतात. त्या उलट ते आपली मावशी करीना कपूर चे खूप फॅन्स आहेत. करिना कपूरचा एकही चित्रपट पाहायचे करिश्मा ची मुलं सोडत नाहीत.\nSee also अरे बापरे अक्षयकुमारचा मुलगा आहे या बॉलीवुड अभिनेत्रीवर फिदा, अभिनेत्रीचे नाव...\nट्विंकल खन्ना : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अक्षय कुमार याची ब्यूटीफुल पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना. ट्विंकल आज चित्रपटांत काम करत नसली तरीही तिच्या चित्रपटांची कीर्ती आणि तिच्या सौंदर्याची छाप तिच्या चाहत्यांच्या मनावर आजही तितकीच टिकून आहे. सध्या ट्विंकल एक लेखिका म्हणून काम करते. पण तुम्हांला माहित आहे का, तिचा मुलगा आरव हा तिच्या चित्रपटांची खूप खिल्ली उडवतो. आरव प्रामुख्याने आपल्या आईचे किसींग सीन पाहून तिची खूप मज्जा घेतो, असे अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने आपल्या मुलाखतीत सांगितले होते.\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nकोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे…\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nMS धोनी IPL २०२३ नंतर निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियात सामील होणार, BCCI लवकरच यावर निर्णय घेऊ शकते..\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nएका शिक्षिकेने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रीत अधुरी’ साठी दुसऱ्या शिक्षिकेने केली तिसऱ्या शिक्षिकेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/blog-post_48.html", "date_download": "2022-12-09T15:54:30Z", "digest": "sha1:757TON4PWTSVKIVSJGS4DSONW2AETDMD", "length": 6191, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करण्याबाबत अमित शहांणा पत्र लिहिणार", "raw_content": "\nलिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करण्याबाबत अमित शहांणा पत्र लिहिणार\nपुणे - जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई (ED action on Jarandeshwar sugar factory) हे हिमनगाचे टोक आहे. हा विषय जरंडेश्वरपुरता मर्यादित नाही. याबाबत गृहमंत्री अमित शहांना (Central Home Minister Amit Shah) पत्र लिहिणार असून लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी (Factory Investigation) करण्याची मागणी करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी दिली.\nउपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे नातेवाईक असलेल्या राजेंद्र घाडगे (Rajendra Ghadge) यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. (ED action on Jarandeshwar sugar factory) जरंडेश्वर शुगर्स या कारखान्याची तब्बल 66 कोटी रुपयांची मालमत्ता सील करण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत (The sealing of the property was ordered by the ED). त्याबाबत पाटील यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.\nराज्य सहकारी बँकेच्या (State Cooperative Bank) माध्यमातून वेगवेगळ्या साखर कारखान्यांना तोट्यात (Factory Loss) दाखवायचं, राज्य सहकारी बँकेने तो लिलाव करून जप्त करायचं आणि ती प्रॉपर्टी 200, 300 कोटींची असेल तर 15 कोटीत करायचं, अशा सर्व कारखान्यांची चौकशी करावी या मागणीसाठी मी आज दुसरे पत्र अमित शाह (Amit Shah) यांना लिहित असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी सांगितले. 200 कोटींच्या प्रॉपर्टीवर 15 कोटीच ऑक्शन आणि त्याच प्रॉपर्टीवर परत 300 कोटीच बँक लोन, त्यामुळे जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक आहे. त्यामुळे मोठी यादी असून, काहीही काळजी करू नका, सगळी यादी बाहेर येईल, असं मत पाटील यांनी व्यक्त केलं.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2015/09/", "date_download": "2022-12-09T15:32:55Z", "digest": "sha1:UZACK5X4TQBQWD4DJFEVPPTPX7KPITT6", "length": 24126, "nlines": 113, "source_domain": "www.sudharak.in", "title": "सप्टेंबर 2015 - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nमासिक संग्रह: सप्टेंबर, 2015\nसप्टेंबर, 2015विवेक विचारजॉन डुई\n ते इतके मोलाचे का वाटते स्वातंत्र्याची ओढ मानवी स्वभावांत उपजतच आहे, कीं विशेष परिस्थितीमुळे घडणारा तो एक संस्कार आहे स्वातंत्र्याची ओढ मानवी स्वभावांत उपजतच आहे, कीं विशेष परिस्थितीमुळे घडणारा तो एक संस्कार आहे स्वातंत्र्य हे अंतिम साध्य आहे कीं दुसरे काही संपादन करण्याचे ते एक साधन आहे – स्वातंत्र्याबरोबरच काही जबाबदाऱ्या अपरिहार्य ठरतात काय स्वातंत्र्य हे अंतिम साध्य आहे कीं दुसरे काही संपादन करण्याचे ते एक साधन आहे – स्वातंत्र्याबरोबरच काही जबाबदाऱ्या अपरिहार्य ठरतात काय आणि अधिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी एकादा समाजचा समाज स्वातंत्र्यावर पाणी सोडायला सहज राजी व्हावा इतक्या त्या जबाबदाऱ्या अवजड असतात काय आणि अधिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी एकादा समाजचा समाज स्वातंत्र्यावर पाणी सोडायला सहज राजी व्हावा इतक्या त्या जबाबदाऱ्या अवजड असतात काय स्वातंत्र्यसंपादन आणि स्वातंत्र्यरक्षण यासाठी करावयाचे प्रयत्न टाळण्याकडे बहुसंख्य माणसांचा कल सहज व्हावा, इतके स्वातंत्र्यासाठी झगडणे हे सायासाचे असते काय – अन्न, वस्त्र, निवारा अथवा चैनही, यांचे म्हणजेच चरितार्थाच्या हमीचे जितके महत्व वाटते तितकेच स्वातंत्र्याचे आणि त्याच्या अनुषंगाने लाभणाऱ्या गोष्टींचे महत्त्व वाटते काय स्वातंत्र्यसंपादन आणि स्वातंत्र्यरक्षण यासाठी करावयाचे प्रयत्न टाळण्याकडे बहुसंख्य माणसांचा कल सहज व्हावा, इतके स्वातंत्र्यासाठी झगडणे हे सायासाचे असते काय – अन्न, वस्त्र, निवारा अथवा चैनही, यांचे म्हणजेच चरितार्थाच्या हमीचे जितके महत्व वाटते तितकेच स्वातंत्र्याचे आणि त्याच्या अनुषंगाने लाभणाऱ्या गोष्टींचे महत्त्व वाटते काय \nसप्टेंबर, 2015खा-उ-जा, जात-धर्म, विकासदिवाकर पुरुषोत्तम मोहनी\nअसा सार्वत्रिक समज आहे की, आपल्या देशातल्या ब्राह्मणांनी अन्य जातीयांना शिक्षणापासून वंचित ठेवले. आणि हे कार्य त्यांनी हेतुपुरस्सर केले ते अशासाठी, की त्यांना (ब्राह्मणांना) समाजातील विषमता कायम ठेवायची होती, आणि त्यायोगे त्यांना अन्य जातीयांचे शोषण करायचे होते. उच्चवर्णीयांवरचा हा आरोप कितपत खरा आहे, हे तटस्थपणे तपासण्यासाठी आपल्याला आपल्या देशाची तत्कालीन स्थिती समजून घ्यावी लागेल व अंदाजे दोनशे वर्षे मागे जावे लागेल. इंग्रजांचे राज्य भारतात येण्यापूर्वीची समाजस्थिती आपल्याला तपासावी लागेल. प्रतिपादनाच्या सोयीसाठी काही जुन्या, स्त्री-शूद्र अशा संज्ञांचा वापर करण्याची देखील गरज पडेल.\nनिधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (पूर्वार्ध)\nसप्टेंबर, 2015इहवाद, देव-धर्म, नीतीडॉ. रा. अं. पाठक\nआज काल सेक्युलॅरिझम व सेक्युलर बद्दल बरेच बोलले जाते. जेष्ठांच्या बैठकित यावर चर्चा होणे स्वाभाविक होते. ज्याना जशी माहिती तशी त्यानी सांगितली. यांतून कांही गोष्टी जाणवल्या त्या अशा.\n• सेक्युलर हा भारतीय शब्द नसून पाश्चात्य देशाकडून आपल्याकडे आला आहे. व हा शब्द जीवनशैली बरोबरच राज्यशासन व्यवस्थेशी जोडला गेला आहे.\n• या शब्दाला बरेच अर्थ आहेत जसे इहवाद येथपासून ते कांही सामाजिक तुष्टीकरणा बरोबर याच संबंध जोडला जातो.\n• पाश्चात्य व भारतीय विचारसरणी सेक्युलरबाबत भिन्न आहे. पण आपल्याला भारतीय संविधानाने यासाठी मान्य केलेला सर्वधर्मसमभाव हा शब्दच मान्य करावा लागतो.\nसप्टेंबर, 2015नीती, मानसिकता, श्रद्धा-अंधश्रद्धाय. ना. वालावलकर\n“दूषित करणे” म्हणजे बिघडविणे, वापरण्यास अयोग्य बनविणे. “प्र” उपसर्ग प्रकर्ष, आधिक्य (अधिक प्रमाण) दर्शवितो. यावरून प्रदूषण म्हणजे मोठ्या प्रमाणात बिघडविण्याची क्रिया. जलप्रदूषण, वायुप्रदूषण, नदीप्रदूषण, भूमीप्रदूषण इत्यादि शब्द सुपरिचित आहेत.”मेंदुप्रदूषण” हा शब्द तसा प्रचलित झालेला नाही. पण त्याचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे. इंग्रजीत ब्रेन वॉशिंग असा शब्द आहे. त्याचे मराठीकरण मेंदूची धुलाई असे करतात. परंतु धुतल्यामुळे वस्तू स्वच्छ होते. तो अर्थ इथे अभिप्रत नाही. मेंदुप्रदूषण हा शब्द मला अधिक समर्पक वाटतो. तुम्ही म्हणाल हे मेंदुप्रदूषण करणारे कोण ते कोणाच्या मेंदूचे प्रदूषण करतात \nसप्टेंबर, 2015चिकित्सा, जात-धर्म, विवेक विचारडॉ. राम पुनियानी\nवर्तमान काळात धार्मिक समूहभानाचा उपयोग राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी केला जात आहे. मग मुद्दा दहशतवादी हिंसेचा असो वा संकीर्ण राष्ट्रवादाचा, जगाच्या सर्व भागांमध्ये धर्माच्या मुखवट्यांआडून राजकारण केले जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत धर्माला राजकारणापासून वेगळे करण्याच्या, ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला जात होता. पण आता अगदी उलट झाले आहे. धर्म आणि राजकारणाची सरमिसळ वाढतच गेली. या संदर्भात दक्षिण आशियात फार गंभीर स्थिती आहे. एप्रिल 2015 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी अजमेरच्या गरीब नवाझ ख्वाजा मोइनुद्दिन चिश्तीच्या दर्ग्यावर ठेवण्यासाठी चादर पाठविली. गेल्या 22 एप्रिलच्या वर्तमानपत्रांतील वृत्तानुसार सोनिया गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनीही दर्ग्यावर चादर चढविली आहे.\nविकास साधू या विवेकानं\nसप्टेंबर, 2015खा-उ-जा, विकास, विवेक विचारमाधव गाडगीळ\nविकास आज देशाच्या राजकारणात, अर्थकारणात, समाजकारणात विकास हा कळीचा मुद्दा बनला आहे. भरघोस बहुमतानं निवडून आल्यावर घेतलेल्या पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते: ‘सरकार विकासाचं जनांदोलन उभारेल.’ खूष झालो. विचार केला की, आधीच्या सरकारनं विपर्यास केलेल्या आमच्या पश्‍चिम घाट परिसरतज्ज्ञ गटाच्या शिफारशींना आता न्याय दिला जाईल, कारण हा अहवाल म्हणजे सर्व सह्यप्रदेशात विकासाचं जनांदोलन कसं उभारावं, याचा उत्तम आरखडा आहे. मात्र, जरी विकासाच्या जनांदोलनाबद्दल बोललं गेलं, तरी ते प्रत्यक्षात आणणं हे मर्यादित हितसंबंधांना जपण्यासाठी झटणाऱ्यांना बोचतं आणि म्हणून गेली साडेतीन वर्षं या अहवालाविरुद्ध आधी दडपादडपी आणि मग ‘आमच्या अहवालानुसार कोकणात एका विटेवर दुसरी वीटही ठेवता येणार नाही,’ अशा पठडीचा धादांत अपप्रचार यांचा गदारोळ चालला आहे.\nसप्टेंबर, 2015खा-उ-जा, राजकारण, विकासअतुल देऊळगावकर\n‘कुठल्याही पद्धतीची शेती करणे हे आरोग्यास अतिशय घातक आहे. त्यामुळे असंख्य प्रकारचे शारीरिक व मानसिक विकार जडतात. कर्करोगापेक्षा कैकपटीने अधिक वेदना सहन कराव्या लागतात. अखेरीस प्राणास मुकावे लागते..’ सर्व प्रकारची सरकारे, सर्व जाती-धर्माचे, स्तरांतील लोकप्रतिनिधी आणि शाही नोकर हा (अवैधानिक) इशारा वर्षांनुवर्षे देत आले आहेत. या व्यसनामुळे वाढत जाणाऱ्या यातनांतून मुक्त होण्यासाठी कित्येकांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. 1995 ते 2014 या काळात महाराष्ट्रात 60,365 तर देशात 2,96,438 जणांनी हा मार्ग पत्करला. 2015 साल उगवल्यापासून राज्यात सुमारे 601 जण या वाटेने गेले आहेत.\nसप्टेंबर, 2015अर्थकारण, पर्यावरण, विकाससुलक्षणा महाजन\n(जवळजवळचे वाटणारे आणि असणारे हे इकॉलॉजी आणि इकॉनॉमी (इंग्रजी) शब्द परस्परांपासून दुरावल्याची ‘आपत्ती’ )\nइकॉनॉमी हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून बनला आहे. eco म्हणजे घर, परिसर आणि nomy म्हणजे व्यवस्थापन. या पार्श्वभूमीवर पृथ्वीचे, निसर्गाचे ज्ञान म्हणजे इकॉलॉजी आणि निसर्गाचे व्यवस्थापनशास्त्र म्हणजे इकॉनॉमी. या दोन्ही शब्दांचे जवळचे नाते ग्रीक भाषेत सहजपणो मांडले गेले आहे.\nइतकेच नाही तर भारतामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी कौटिल्याने लिहिलेले अर्थशात्रही हेच सांगते. कौटिल्य म्हणतो, ‘अर्थशास्त्र म्हणजे भूमीचे किंवा पृथ्वीचे अर्जन, पालन आणि अभिवर्धन कसे करावे हे शिकविणारे शास्त्र’.\nआंबेडकर नावाची एवढी भीती का\nसप्टेंबर, 2015चळवळ, जात-धर्म, शिक्षणवैभव छाया\nआयआयटी मद्रासमधील ‘आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल’ला केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याकडून मिळालेल्या पत्रानंतर ‘आयआयटी-मद्रास’ने तडकाफडकी त्याची मान्यता काढून घेतली. शैक्षणिक आणि वैचारिक चळवळ चालवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासगटावर केंद्रसरकारने हस्तक्षेप करून अशा प्रकारची बंदी आणणं, हे सकस लोकशाहीचे संकेत नाहीत. आंबेडकरांच्या नावाने समरसतेचा घाट घालणाऱ्या सरकारची दुटप्पी भूमिकाच यातून उघड होत आहे.\nआंबेडकर आणि पेरियार ही दोन नावं भारतीय जातसंस्थेच्या उच्चाटन चळवळीतील मोठी नावं. या देशातील व्यवस्थेने पावलोपावली नाकारल्यानंतरही त्या देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही बनवणारी राज्यघटना प्रदान करणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका द्रष्टा माणूस अन्य कोणी नाही.\nनवे जग नवी तगमगः एक ज्ञानज्योत\nसप्टेंबर, 2015चळवळ, पुस्तक परीक्षण, विकाससुभाष थोरात\nकुमार शिराळकर यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या राजकीय वाटचालीत वेळोवेळी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रश्नांबद्दल लिहिलेल्या निवडक लेखांचा संग्रह `मनोविकास प्रकाशना’ने `नवे जग, नवी तगमग’ या शिर्षकाखाली देखण्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. शिवाय स्वत:बद्दलबढाईखोर सोडाच पण प्रसंगानुरूपसुध्दा न बोलणाऱ्या कुमार शिराळकर यांनी या संग्रहात स्वत:बद्दल दोन लेख लिहिले आहेत. त्यातून त्यांच्या एकंदरच जडण घडणीची कल्पना येते आणि त्यामुळे हा माणूस अधिकओळखीचा आणि आपला होत जातो. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील जनतेने त्यांना `कुमारभाऊ’ ही दिलेली पदवी अधिकच सार्थ वाटू लागते. त्यातून जनतेशी असणारे त्यांचे जैव नाते प्रकर्षाने पुढे येते.\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-sharad-pawar-on-the-road-again-5084426-NOR.html", "date_download": "2022-12-09T15:34:41Z", "digest": "sha1:LG7WQZOIIL5FJTLUCRWIQHSKXGRWHGNW", "length": 10567, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पवार पुन्हा रस्त्यावर!, दुष्काळी उपाययोजनांसाठी जेलभरोची तयारी | Sharad pawar on the road again! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n, दुष्काळी उपाययोजनांसाठी जेलभरोची तयारी\nउस्मानाबाद / मुंबई- येत्या महिनाभरात दुष्काळी उपाययोजना करून सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही तर १४ सप्टेंबरपासून राज्यभर जनावरांसह जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. पवारांच्या नेतृत्वात शुक्रवारी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या निमित्ताने तब्बल ३५ वर्षांनंतर पवार रस्त्यावर उतरले आहेत.\nमराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी शरद पवार तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले असून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात उस्मानाबादेतील मोर्चाने झाली. शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका, आत्महत्येची वेळ आणणाऱ्यांना जाब विचारा, अशी हाकही पवारांनी मोर्चाला संबोधित करताना दिली. पवार म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून उस्मानाबाद, लातूर,उर्वरित. पान १२\nबीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. शेतीची जबाबदारी असताना मी या भागाची पाहणी केली. दिल्लीमध्ये बसून निर्णय घेतले नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. गरीबांसाठी निर्णय घेतले. यावर्षीही शेतकऱ्यांवर संकट आले आहे. मात्र, सरकारला ते दिसत नाही. जनेतेने आम्हाला १५ वर्षे संधी दिली होती. यावेळी बदल केला. त्यामुळे विकासाची गाडी योग्य मार्गाने जाईल, असे वाटले होते. पण गाडी कुठे चालली, काेण चालवतेय, याचा पत्ता नाही. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती होती त्यावेळी आम्ही चारा छावण्या सुरू केल्या होत्या.\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार काहीही करायला तयार नाही.\nतत्पूर्वी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, राहूल मोटे, जिल्हा परिषद सदस्या कांचनताई संगवे यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. यावेळी माजीमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील, आमदार विक्रम काळे, गणेश दुधगावकर, अामदार विद्या चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, सुरेश बिराजदार, सुरेश देशमुख, रशिद काझी, सतीश दंडनाईक, राहूल पाटील सास्तूरकर, संपतराव डोके आदींची उपस्थिती होती. शहरातील लेडीज क्लब मैदानापासून मोर्चाची सुरुवात झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नगर पालिकेसमोर मोर्चा आल्यानंतर शरद पवार मोर्चामध्ये सहभागी झाले. स्थानिक आमदार, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन िदले.\nमरायचे नाही, अाता लढायचे\nमराठवाड्यात परिस्थिती भयावह आहे. आतापर्यंत ८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण आपण मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाहीत, ज्यांनी आत्महत्येची वेळ आणली त्यांना आता जाब विचारू. आता स्वस्थ बसायचे नाही. प्रश्न सोडवा नाहीतर आम्हाला जनावरांसह आत घ्या, अशी मागणी आपण करायची, असे पवार म्हणाले.\n१९८० नंतर पुन्हा आंदोलनाचा बिगुल\nमराठवाड्यातील दुष्काळाच्या निमित्ताने शरद पवार ३५ वर्षांनंतर रस्त्यावर उतरले आहेत. यापूर्वी पवारांनी डिसेंबर १९८० मध्ये जळगाव ते नागपूर असा शेवटचा शेतकरी मार्च काढला होता.\nपवारांचे शेतकरीप्रेम ढोंगी : शरद पवारांना शेतकरीप्रेमाचा उमाळा आला आहे. त्यांचा हा ढांेगीपणा आहे. उस्मानाबादला मोर्चा काढणाऱ्या राष्ट्रवादीने हा िजल्हाच भस्मसात केला. आधी िजल्हा बँक बंद पाडली, दूध संघ, साखर कारखाने व इतर सहकारी संस्था फुंकून टाकल्या. शेतकऱ्यांचा कणा मोडून झाल्यावर आता त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nमोदींना ‘भाई-बहन’ दिसत नाहीत का\nपवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्त्र सोडले.संसदेचे अधिवेशन कालच संपले. अधिवेशन संपले म्हणजे सगळे संपले. २५ दिवसांच्या काळात महत्त्वाचे निर्णय झाले नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे होते, मात्र, कधी तास, अर्धा तास तर कधी दिवसभर सभागृह तहकूब होत होते. या काळात पंतप्रधान एकदाही सभागृहात आले नाहीत. त्यांना वेगळीच चिंता आहे. भगवे कपडे घालून प्रश्न सुटत नाहीत. मोदींना शेतकरी ‘भाई- बहन’ दिसत नाहीत का, असा सवाल त्यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/nagpur-e-library-dycm-devendra-fadanvis/", "date_download": "2022-12-09T17:11:00Z", "digest": "sha1:767O2BNE3NG6YOQCI3NIKUOLQCNQ6NOY", "length": 9001, "nlines": 76, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "मुख्यमंत्री असताना मंजुरी दिली आणि उपमुख्यमंत्री असताना लोकार्पण - देवेंद्र फडणवीस; अशी आहे नागपुरातील ई लायब्ररी - India Darpan Live", "raw_content": "\nमुख्यमंत्री असताना मंजुरी दिली आणि उपमुख्यमंत्री असताना लोकार्पण – देवेंद्र फडणवीस; अशी आहे नागपुरातील ई लायब्ररी\nनागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये या ठिकाणी ई – लायब्ररी उघडण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. आज त्याचे प्रत्यक्ष रूप बघताना आनंद होत असून ही लायब्ररी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानेवाडा येथील लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केली.\nनागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत दक्षिण नागपुरात ई – लायब्ररीच्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, सुधाकर कोहळे ,जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी व नगरसेवक उपस्थित होते.\nआमदार मोहन मते यांनी या लायब्ररीसाठी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण असून नागपूर विदर्भातील या पद्धतीची ही पहिली ई -लायब्ररी आहे. याचा निश्चितच तरुणाईला फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nकेंद्रीय मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी शहरातील मोकळ्या जागांचा योग्य उपयोग होण्यासाठी वॉकिंग ट्रॅक, ओपन जीम,खेळांची मैदाने, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधा आणि गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, अभ्यासिका उघडण्याचे प्रस्ताव ठेवले होते. आज या ठिकाणी अशी एक सुंदर व्यवस्था निर्माण झाली असून या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्य घडवण्यासाठी मानेवाडा ई -लायब्ररी केंद्र ठरत आहे. याचा आनंद आहे. गरज असल्यास विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची देखील व्यवस्था केली जाईल ,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी ई – लायब्ररीचे लोकार्पण जाहीर केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी अप्रतिम सुविधा निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक आहे.ज्ञान ही ऊर्जा असून ई- लायब्ररीच्या माध्यमातून ज्ञानाचे भांडार मानेवाडा परिसरात खुले झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला असून नागपूर सुधार प्रन्यास व आमदार मोहन मते यांचा पुढाकार कौतुकास्पद आहे.\nLIVE | ई-लायब्ररीचा लोकार्पण सोहळा, दक्षिण नागपूर https://t.co/BRKNzVH2DI\nउत्तर प्रदेशमध्ये सायंकाळनंतर महिला असुरक्षित अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हणाली… (व्हिडिओ)\nवारंवार चित्रपट फ्लॉप होत असल्याने अखेर अभिनेता अक्षय कुमार करणार ही घोषणा\nवारंवार चित्रपट फ्लॉप होत असल्याने अखेर अभिनेता अक्षय कुमार करणार ही घोषणा\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.solarshine01.com/best-compact-solar-water-heater-150-300-liters-product/", "date_download": "2022-12-09T16:23:24Z", "digest": "sha1:QBS7EUJOF36WFGSM5R3FEVDO57FQMBL3", "length": 14709, "nlines": 255, "source_domain": "mr.solarshine01.com", "title": " उच्च दर्जाचे सर्वोत्कृष्ट कॉम्पॅक्ट सोलर वॉटर हीटर 150 -300 लिटरचे उत्पादन आणि कारखाना |सोलरशाईन", "raw_content": "\n1-2.5HP हीट पंप युनिट\nउष्णता पंप वॉटर हीटर\n3-50HP हीट पंप युनिट\nउष्णता पंप गरम पाण्याची व्यवस्था\nजलतरण तलाव हीट पंप\nकमी सभोवतालचे तापमान उष्णता पंप\nफ्लॅट प्लेट सोलर कलेक्टर\nफ्लॅट प्लेट सोलर वॉटर हीटर\nव्हॅक्यूम ट्यूब सोलर वॉटर हीटर\nसोलर थर्मल हायब्रीड हीट पंप\nप्रकल्प सोलर थर्मल हायब्रीड हीट पंप हॉट वॉटर सिस्टम\nघरगुती सोलर थर्मल हायब्रीड हीट पंप वॉटर हीटर\nसौर गरम पाण्याची साठवण टाकी\nसर्वोत्तम कॉम्पॅक्ट सोलर वॉटर हीटर 150 -300 लिटर\nफ्लॅट प्लेट सोलर वॉटर हीटर\nसर्वोत्तम कॉम्पॅक्ट सोलर वॉटर हीटर 150 -300 लिटर\nसोलारशाइन कॉम्पॅक्ट थर्मोसिफॉन सोलर वॉटर हीटर हे घरातील सौर गरम पाण्याच्या प्रणालीसाठी डिझाइन केलेले सर्वोत्तम सोलर वॉटर हीटर आहे, ते अपार्टमेंट हाऊस, व्हिला आणि निवासी इमारती इत्यादींसाठी गरम पाण्याचा पुरवठा करू शकते. मुख्य घटकांसह: ब्लॅक क्रोम कोटिंग पृष्ठभाग फ्लॅट प्लेट सोलर कलेक्टर, प्रेशराइज्ड सोलर वॉटर टँक, मजबूत ब्रॅकेट आणि ऑटोमॅटिक कंट्रोलर, तुम्ही सहज उन्हातून गरम पाणी मिळवू शकता आणि खर्च वाचवू शकता.\nसोलरशाइन कॉम्पॅक्ट थर्मोसिफॉन सोलर वॉटर हीटर हे घरातील सौर गरम पाण्याच्या प्रणालीसाठी डिझाइन केलेले सर्वोत्तम सोलर वॉटर हीटर आहे, ते अपार्टमेंट हाऊस, व्हिला आणि निवासी इमारती इत्यादींसाठी गरम पाणी पुरवू शकते. मुख्य घटकांसह:ब्लॅक क्रोम कोटिंग सरफेस फ्लॅट प्लेट सोलर कलेक्टर, प्रेशराइज्ड सोलर वॉटर टँक, मजबूत ब्रॅकेट आणि ऑटोमॅटिक कंट्रोलर, खर्च वाचवण्यासाठी तुम्ही उन्हातून गरम पाणी सहज मिळवू शकता.\nहे सर्वोत्तम सोलर वॉटर हीटर आहे असे आपण का म्हणतोकारण आम्ही या मॉडेलवर उच्च दर्जाचे साहित्य आणि तंत्रज्ञान वापरतो.या प्रणालीच्या फायद्यांबद्दल आपण खालील माहितीमध्ये तपशील जाणून घेऊ शकता:\nप्रथम तुमच्याकडे टाकी क्षमता 150L/200L/250L/300L वर 4 पर्याय आहेत, या पर्यायांसह तुम्ही तुमच्या घरासाठी किंवा तुमच्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम पर्याय निवडू शकता.\nफ्लॅट प्लेट सोलर कलेक्टर्सबद्दल, आम्ही ब्लॅक क्रोम कोटिंग पृष्ठभागासह उच्च कार्यक्षमतेच्या फ्लॅट प्लेट कलेक्टर्सशी जुळतो, लीक होणार नाही याची खात्री करण्यासाठी EPDM तंत्रज्ञान वापरतो.आणि कलेक्टर इन्सुलेशन मागील शीटसह कॉम्पॅक्ट करते, अतिशय मोहक आणि फर्म.\nगरम पाण्याच्या थँक्सबद्दल, आतील टाकीचे साहित्य SUS304 उच्च-दर्जाचे स्टेनलेस स्टील आहे, ते पाण्याची गुणवत्ता आणि टाकीचे दीर्घ कार्य आयुष्य सुनिश्चित करू शकते, बाहेरील टाकी कव्हर सामग्री देखील SUS304 उच्च-दर्जाच्या स्टेनलेस स्टील सामग्री आहे, त्यात गंजरोधक कार्य आहे. , त्यामुळे तुमच्याकडे दीर्घकाळ वापराचे आयुष्य असलेली टाकी असेल आणि ती समुद्रकिनारी असलेल्या भागात वापरू शकता.\nया प्रणालीसाठी पर्यायी सहाय्यक इलेक्ट्रिक हीटर घटक उपलब्ध आहे, इलेक्ट्रिक हीटरसह, सिस्टम ढगाळ किंवा पावसाळ्याच्या दिवसात गरम पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करू शकते आणि आपण आपल्या सेटिंगनुसार आपल्याला हवा असलेला वेळ आणि तापमान पातळी प्रीसेट करू शकता, सिस्टम सहाय्यक इलेक्ट्रिक हीटर स्वयंचलितपणे सुरू / थांबवा.\nत्यामुळे आमचे सर्वोत्तम सोलर वॉटर हीटर बसवून, तुम्ही दररोज गरम पाण्याचा आणि शॉवरचा आनंद घेऊ शकता, खर्चाची काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रणाली सुमारे 80% इलेक्ट्रिक बिल किंवा गॅसचा वापर वाचवू शकते, CO2 प्रदूषण कमी करू शकते.\n- उच्च कार्यक्षमता आणि उच्च दर्जाचे सौर संग्राहक\n- दीर्घकाळ वापर आयुष्यासह उच्च दर्जाची सौर पाण्याची टाकी.\n- सपाट छप्पर किंवा पिच छतासाठी योग्य मजबूत माउंटिंग ब्रॅकेट.\n- कॉम्पॅक्ट सिस्टम, स्थापित करणे आणि देखभाल करणे खूप सोपे आहे.\n- बुद्धिमान आणि स्वयंचलित नियंत्रक.\n- दिवसभर गरम पाण्याचा पुरवठा करा\n- पैसे वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा\nसर्व फिटिंग्ज आणि उपकरणे किट\n1. पाणी साठवण टाकी\nटँक आउट कव्हर साहित्य\nउच्च घनता पॉलीयुरेथेन / 45 मिमी\nउच्च घनता पॉलीयुरेथेन / 50 मिमी\n3. माउंटिंग स्टँड ब्रॅकेट\nसपाट छतासाठी अॅल्युमिनियम मिश्र धातु माउंटिंग स्टँड * 1 सेट\n4. फिटिंग आणि पाईप\nब्रास फिटिंग / वाल्व / पीपीआर अभिसरण पाईपw1 सेट\nपूर्ण स्वयंचलित इंटेलिजेंट सिस्टम कंट्रोलर • 1 सेट\n6. सहायक इलेक्ट्रिक हीटर (पर्यायी)\n20' कंटेनर लोडिंग प्रमाण\nमागील: प्रेशराइज्ड हॉट वॉटर स्टोरेज टँक किंवा बफर टँक\nपुढे: 150L फ्लॅट प्लेट सोलर वॉटर हीटर\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nफ्लॅट प्लेट - नॉन-प्रेशराइज्ड आणि अँटी-फ्रीज्ड एस...\n250L कॉम्पॅक्ट प्रेशराइज्ड सोलर वॉटर हीटर विट...\nफ्लॅट प्लेट कलेक्टोसह 80 गॅलन सोलर गीझर...\n150L फ्लॅट प्लेट सोलर वॉटर हीटर\n200L कॉम्पॅक्ट प्रेशराइज्ड सोलर वॉटर हीटर विट...\nहाऊस डायरेक्‍टसाठी स्प्लिट सोलर वॉटर हीटर सिस्टिम...\nSolarShine 2006 पासून अक्षय ऊर्जा उत्पादने तयार करण्यात माहिर आहे, ती आता चीनमधील प्रमुख उत्पादक एअर सोर्स हीट पंप, फ्लॅट प्लेट सोलर कलेक्टर्स आणि सोलर वॉटर हीटर्स बनली आहे.\nHangzhou: जोरदारपणे हवा स्रोत उष्णता पंप गरम पाणी प्रणाली प्रोत्साहन\nपत्ता: सोलरशाइन इंडस्ट्रियल झोन, क्रमांक 61, लॉन्गझिन, पिंगशान जिल्हा, शेन्झेन, चीन\n+८६ ०७५५ - ८४११ ४२८१\nई - मेल पाठवा\n८६ १८६ ०६५१ ३८९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/13389/", "date_download": "2022-12-09T16:35:41Z", "digest": "sha1:2FDUBMYDSFHQXAUKYPFD2KOS6JRJB5G4", "length": 7740, "nlines": 179, "source_domain": "dmedia24.com", "title": "भारतीय जनता पक्षाचे वार्ड नं 51 चे अधिकृत उमेदवार श्रीशैल कांबळे निवडणूकीच्या रिंगणात", "raw_content": "\nभारतीय जनता पक्षाचे वार्ड नं 51 चे अधिकृत उमेदवार श्रीशैल कांबळे निवडणूकीच्या रिंगणात\nभारतीय जनता पक्षाचे वार्ड नं 51 चे अधिकृत उमेदवार श्रीशैल कांबळे निवडणूकीच्या रिंगणात\nबेळगाव: महानगरपालिका निवडणूक 2021 वार्ड नं 51 मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीशैल कांबळे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. भागाचा विकास करणे आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. या आधीही यांनी अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे.\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\nगुजरातमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे कारण ‘आप’: केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी\nसीमा भागात चालू असलेल्या घडामोडींवर राज ठाकरे मांडली आपली भूमिका\nबेळगावच्या घटनेनंतर संभाजी राजे आक्रमक : अन्यथा मला बेळगावला यावं लागेल\nमहाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये\nमुख्यमंत्र्यांचे बेळगाव जिल्ह्याकडे दुर्लक्ष\nएकाच कुटुंबातून तिघांची उमेदवारी\nआमदारकीचा देईन राजीनामा :आ सतीश जारकीहोळी\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेळ्ळारीतुन राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदासाठी केले मतदान\nभाजपच्या उमेदवारांनी नागनुर मठ व कारंजी मठाला भेट देऊन घेतला स्वामींचा आशीर्वाद\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/vijaydurg-fort-history-in-marathi/", "date_download": "2022-12-09T14:54:09Z", "digest": "sha1:ZWIOSPBDUKEGKGDIH5TLL2L6O77QMAW6", "length": 11103, "nlines": 64, "source_domain": "www.marathimol.com", "title": "विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास Vijaydurg Fort History In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nविजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास Vijaydurg Fort History In Marathi\nVijaydurg Fort History In Marathi विजयदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक आहे. हा अभेद्य किल्ला पश्चिम महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे. विजयदुर्ग किल्ला तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. शिवाजी महाराजांच्या मराठा नौदलाचा हा गड होता. पोर्तुगीज दस्तऐवजांमध्ये विजयदुर्ग किल्ला मराठा नौदलाच्या सामर्थ्याचे प्रतीक होता.\nविजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास Vijaydurg Fort History In Marathi\nविजयदुर्ग किल्ला एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. विजयदुर्ग किल्ला विजय किल्ला म्हणूनही ओळखला जातो. 17 व्या शतकात शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या भिंती, अनेक बुरुज आणि मोठ्या इमारतींच्या तिहेरी इमारतीसह भव्य सुविधा जोडून किल्ल्याचे मजबुतीकरण केले.\nहा किल्ला आदिल शहाच्या ताब्यात होता तेव्हा त्याचे नाव “घाहरिया” होते. 1653 मध्ये मराठा साम्राज्याचा राजा शिवाजी महाराजांनी आदिल शहा कडून हा किल्ला जिंकला आणि त्यास “विजयदुर्ग” असे नाव दिले. आधी हा किल्ला 5 एकर क्षेत्रात पसरलेला होता आणि चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला होता.\nकिल्ला ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी 17 एकर जागेवर गडाचा विस्तार केला. प्रवेशद्वारासमोर एक अंतर होते जेणेकरून सामान्य लोक किल्ल्यात जाऊ शकणार नाहीत. तरीही ब्रिटीश, पोर्तुगीज आणि डच हल्ले सुरूच होते. तथापि, 1756 पर्यंत हा गड मराठ्यांच्या ताब्यात होता.\nपण 1756 मध्ये हा किल्ला हरवला, जेव्हा इंग्रज आणि पेशवे यांनी एकत्रितपणे किल्ल्यावर हल्ला केला.\nविजयदुर्ग किल्ल्याची रचना :-\nविजयदुर्गचा हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असलेला भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुना किल्ला आहे. 40 कि.मी.च्या आखातीमुळे हा किल्ला ताब्यात घेणे फारच अवघड होते, जहाजांसाठी नैसर्गिक अडथळा म्हणून काम करत असत व किल्ल्याच्या रक्षणासाठी वापरत असे. या खाडीत मराठा युद्धनौका लावलेली होती. जेणेकरून खोल समुद्रातून शत्रू त्यांना पाहू शकणार नाही.\nरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा म्हणून काम करणारा वाघोतन नदीजवळ हा किल्ला आहे. हा किल्ला मजबूत प्राचीन वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. किल्ल्याचा राजा भोज शिलाहार वंश यांनी हा 1193 ते 1205 च्या दरम्यान हा किल्ला बांधला गेला.\nविजयदुर्ग किल्ल्याच्या आतील काही गुहेची रचना अस्तित्त्वात आहे, हा किल्ला 3 वर्षांपासून समुद्राने व्यापलेला आहे आणि अरबी समुद्राचे उत्तम दर्शन देते.\nआणीबाणीच्या वेळी 200 मीटर बोगदा देखील होता. या बोगद्याचा आणखी एक टोक गावातल्या धलपच्या वाड्याच्या घरात होता.\nयेथे एक मोठा तलाव आहे, जो किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी शुद्ध पाण्याचा मुख्य स्त्रोत होता.\nकिल्ल्याच्या आत काही जुन्या तोफांचे गोळेही ठेवले आहेत. आजही तुम्हाला किल्ल्याच्या भिंतींवर पूर आलेले डाग दिसू शकतात.\nहा किल्ला एक विशाल किल्ला असून तिहेरी भिंती असून त्यास 27 बुरुज आहेत. गडाचे क्षेत्रफळ अंदाजे 17 एकर आहे; सर्व गोष्टी पहायला सुमारे 3 तास लागतात. भिंती मोठ्या काळ्या खडकांच्या बनलेल्या आहेत. गडाच्या भिंती सुमारे 8 ते 10 मीटर उंच आहेत.\nविजयदुर्ग कसे पोहोचले जाते :-\nएसटी बसेस नियमितपणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधून विजयदुर्गला जातात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून सहजपणे विजयदुर्गला जाता येते. हे मुंबईपासून अंदाजे 440 किमी, पणजीपासून 180 किमी आणि कासारदेपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे.\nराजापूर रोड पासून ( 63 कि.मी. अंतरावर) विजयदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. कणकवली किल्ल्यासाठी पर्यायी रेल्वे स्थानक आहे. हे कोकण रेल्वे मार्गावर असून किल्ल्यापासून 80 किमी अंतरावर आहे.\nराजापूर आणि कणकवली कडे जाणाऱ्या जवळपास सर्वच गाड्यांमध्ये या दोन स्थानकांवर सहजपणे थांबे आहेत. आपण स्टेशनवरून सहजपणे खासगी वाहनाचा उपयोग करून या गडावर जाऊ शकता .\nरत्नागिरी विमानतळ किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे. तथापि, तेथे उड्डाणे कमी आहेत, म्हणून कोल्हापूर विमानतळ 150 किमी आहे आणि डाबोलिम विमानतळ 210 किमी पर्यायी आहेत.\nप्रवासासाठी उत्तम वेळ :-\nऑक्टोबर ते फेब्रुवारी या किल्ल्याला भेट देण्याची चांगली वेळ आहे कारण या महिन्यांत हवामान थंडे व सुखद राहील.\nहे निबंध सुद्धा जरूर वाचा :-\nमी शिक्षक झालो तर …….\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/08/blog-post_25.html", "date_download": "2022-12-09T16:31:41Z", "digest": "sha1:46ZQHUP2FFATAMBWM7VVU45YK7MFDZ2R", "length": 6195, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "“भाजपने देशात हत्याकांड घडवलं, नरेंद्र मोदींनी देशाची जाहीर माफी मागावी”", "raw_content": "\n“भाजपने देशात हत्याकांड घडवलं, नरेंद्र मोदींनी देशाची जाहीर माफी मागावी”\nमुंबई | कोरोना लाटेने भारतात थैमान घातलं होतं. कोरोनाच्या दोन्ही लाटेत भारतात अनेक लोकांचा मृत्यू झाला, जानेवारीपासून भारतात लसीकरण सुरू झालं होतं. त्यानंतर आतापर्यंत 54 कोटी नागरिकांचं लसीकरण झालं आहे. याच काळात भारताने काही देशांना लस दिल्या होत्या. त्यावरून राजकारण देखील तापलं होतं. त्यानंतर आता या मुद्द्यावरून काँग्रेसने पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.\nकोरोना काळात अनेकांनी जीव गमावले आहेत. लोकांच्या नोकऱ्या गेल्या. लोकं आर्थिकदृष्या संकटात सापडली. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या काळात देशात जे काही झालं आहे, ते जालियनवाला बाग हत्याकांडप्रमाणे होतं. यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे. ही मोदी सरकारची चूक आहे, असा घणाघात देखील पटोले यांनी केलाय.\nभारतात लसीकरण वाढवण्यासाठी जी मदत केंद्र सरकारने करायला पाहिजे होती, ती मदत केंद्राने केली नाही. उलट त्यांनी पाकिस्तानात आणि इतर देशात लसी पाठवल्या. त्यामुळे आपल्या देशात हे हत्याकांड घडवण्याचं पाप हे मोदी सरकारनं केलंय, अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.\nदरम्यान, अफगाणिस्तानमध्ये धर्माच्या आधारावर राजकारण होतंय. त्यामुळे त्याठिकाणी अशी परिस्थिती आली आहे. जिथं धर्माच्या आधारावर राजकारण होतं तिथं असंच होतं. पण हिंदूस्तानात असं होणार नाही. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांचा चेहरा लोकांच्या समोर आलाय, असं म्हणत पटोलेंनी भाजपला चिमटा काढला आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actress-abhidnya-bhave-husbnad-mehul-pal-cancer-latest-news/", "date_download": "2022-12-09T16:55:30Z", "digest": "sha1:5WKKUKEGNCJMFWPVN6H27FH46ICA7D4X", "length": 11100, "nlines": 69, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "अभिज्ञा भावेच्या नवऱ्याला कॅन्सरचे निदान हा फोटो शेअर करत दिली माहिती - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / अभिज्ञा भावेच्या नवऱ्याला कॅन्सरचे निदान हा फोटो शेअर करत दिली माहिती\nअभिज्ञा भावेच्या नवऱ्याला कॅन्सरचे निदान हा फोटो शेअर करत दिली माहिती\nमराठी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचा पती मेहुल पै याला कॅन्सरचे निदान झाले आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच अभिज्ञाने हॉस्पिटलमध्ये असलेला मेहुल सोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर मेहुलने स्वतः कॅन्सरशी झुंज देत असल्याचे सोशल मीडियावर जाहिर केले होते. मेहुल आणि अभिज्ञाचा आणखीन एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात हे दोघेही हॉस्पिटलमध्ये असल्याचे दिसून येते. या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी मेहुलला कॅन्सरच्या आजाराशी झुंज द्यायला बळ मिळो असे म्हटले आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी अभिज्ञा भावे आणि मेहुल पै मोठ्या थाटात विवाहबंधनात अडकले होते. लग्नाला एक वर्ष पूर्ण होते न होते तोच कॅन्सरच्या बातमीमुळे मोठा धक्का बसला आहे.\nअभिज्ञा भावेने यासंदर्भात मेहुलला उद्देशून त्याला अशा परिस्थित खंबीर साथ देणारी भावनिक पोस्ट लिहिली होती. स्वतःला गुंतवून ठेवत अभिज्ञा आता झी मराठीवरील मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २२ मार्चपासून स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची मुख्य भूमिका असलेली तू तेव्हा तशी ही मालिका प्रसारित होत आहे या मालिकेत अभिज्ञा देखील महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वीच सुरू झाले असून सेटवर माजमस्ती करणारे फोटो हे कलाकार सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. अभिज्ञा भावे हिने पवित्र रिश्ता २ या हिंदी मालिकेतून महत्वाची भूमिका बजावली होती. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतलेला पाहायला मिळाला होता. प्यार की ये एक कहाणी, बडे अच्छे लगते है या हिंदी मालिका अभिनित केल्यानंतर अभिज्ञाने लगोरी, देवयानी, खुलता कळी खुलेना, कट्टी बट्टी, तुला पाहते रे, रंग माझा वेगळा या मालिकेतून महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. यातून बहुतेकदा तिच्या वाट्याला विरोधी भूमिकाच आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे अभिज्ञा ही मराठी मालिका सृष्टीत खलनायिका म्हणून जास्त ओळखली जाते. तू तेव्हा तशी या मालिकेत देखील तिच्या वाट्याला अशाच स्वरूपाची तगडी भूमिका आली आहे असे प्रथमदर्शनी वाटते. मालिका पाहिल्यावरच अभिज्ञाच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण मिळेल.\nPrevious मी लहान असतानाच बाबा आम्हाला सोडून गेला मग मी बोर्डिंगला जाऊ लागले शाळेची आठवण म्हणून हा टॅटू काढलाय\nNext सोशल मीडियावर विनायक माळीची हवा महागड्या मर्सिडीज कारची खरेदी करून दिला आश्चर्याचा धक्का\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkar.co.in/arogya-seva-aurangabad-mandal-medical-officer-posts-recruitment/", "date_download": "2022-12-09T15:36:11Z", "digest": "sha1:HLYDSYO7XAHS5WOFD23SDK3QON476WAL", "length": 14952, "nlines": 217, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरती २०१८ - MahaSarkar", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nHomeDistrictsAurangabad Bhartiआरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरती २०१८\nआरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरती २०१८\nNovember 23, 2018 Shanku Aurangabad Bharti Comments Off on आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरती २०१८\nआरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरती २०१८\nआरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ मध्ये वैद्यकीय अधिकारी या पदाच्या एकूण 73 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले संपूर्ण अर्ज भरून दिनांक 30-11-2018 पर्यंत पाठवावे.\nरिक्त पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी\nआयु सीमा: अधिकतम 58 वर्ष\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 30-11-2018\nमुलाखतीचे ठिकाण: उप निदेशक, स्वास्थ्य सेवा, महावीर चौक, बाबा पेट्रोल, पोंसपुर, औरंगाबाद कार्यालय\nशासकीय विधी महाविद्यालय मुंबई भरती २०२२.\nजिल्हा परिषद पालघर मध्ये सहाय्यक शिक्षक पदाच्या भरती २०१८\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkar.co.in/ratnagiri-police-driver-bharti/", "date_download": "2022-12-09T15:28:19Z", "digest": "sha1:NQBYHTJBMO7UOBYMLYWP2NH2HOI3CK7G", "length": 18027, "nlines": 280, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Ratnagiri Police Constable Driver 2022 | MAHA JOBS", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nHomeGovernment Jobsरत्नागिरी पोलिस चालक भरती भरती २०२२\nरत्नागिरी पोलिस चालक भरती भरती २०२२\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nउंची:- पुरुष: उंची १६५ सेमी पेक्षा कमी नसावी & महिला: १५५ सेमी पेक्षा कमी नसावी | छाती:- पुरुष: न फुगवता ७९ सेमीपेक्षा कमी नसावी\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nसांगली पोलिस चालक भरती २०२२\nसोलापूर ग्रामीण पोलिस २०१९\nपरभणी पोलीस भरती २०२२\nSRPF सोलापूर गट क्र. १० भरती २०२२.\nराज्य राखीव पोलीस बल पुणे गट क्र. २ भरती २०२२.\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2022-12-09T16:16:39Z", "digest": "sha1:M4WYJAWT6IB4YFMSLKA2ZKDRU3ZDX435", "length": 6757, "nlines": 252, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८८५ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स. १८८५ मधील जन्म\n\"इ.स. १८८५ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ३४ पैकी खालील ३४ पाने या वर्गात आहेत.\nगोविंद पुंडलिक हेगडे देसाई\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०७:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://newsposts.in/23/09/2021/government-funded-prayas-hall-free-for-citizens-success-to-congress-demand-in-ghugus/", "date_download": "2022-12-09T15:09:55Z", "digest": "sha1:DH43KAZXRQU6MQKQUNB47TO64Q2OA453", "length": 17295, "nlines": 192, "source_domain": "newsposts.in", "title": "मक्तेदारी संपली; “प्रयास’ सार्वजनिक जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला पाठपुरावा | Newsposts.", "raw_content": "\nयुवती को सोशल मीडिया पर फेक प्रोफाइल बनाकर बदनामी करने वाले…\nचंद्रपुर में बारिश के साथ गिरा साबुन सा झाग..\nदो वर्षोंसे कैंसर से पीड़ित ने की आत्महत्या\nडारसल कंपनी के ड्राइवरों को मिलेगा न्याय\nTeachers Day : आज, जानें 5 सितंबर को मनाया जाने के…\nमक्तेदारी संपली; “प्रयास’ सार्वजनिक जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला…\nविद्रोही कवीवर कार्यवाही करण्याची भाजपाची मागणी; भाजपा सविधान विरोधी – निलेश…\nसमुदाय संसाधन कर्मचाऱ्यांचे सतरा महिन्याचे मानधन द्या\nश्रीराम सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष शशी सिंह यांच्या वाहनावर हल्ला\nचंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. अभय पाचपोर यांची निवड\nHome Marathi मक्तेदारी संपली; “प्रयास’ सार्वजनिक जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला पाठपुरावा\nमक्तेदारी संपली; “प्रयास’ सार्वजनिक जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला पाठपुरावा\nघुग्घुस : माजी खासदार व केंद्रीय मंत्री यांच्या शासकीय निधीतून येथील वॉर्ड क्रमांक सहामध्ये प्रयास सभागृहाचे २०१७ मध्ये बांधकाम करण्यात आले होते. सदर सभागृह नागरिकांच्या खुल्या भूखंडावर बांधण्यात आले असून, ही जागा शासनाला दान करण्याच्या संस्थेच्या हमीपत्रावर ५ फेब्रुवारी २०१६ मध्ये परवानगी देण्यात आली.\nमात्र, शासकीय सभागृहाचा वापर एका राजकीय पक्षा तर्फे करण्यात येत असल्याची माहिती नागरिकांनी काँग्रेस पक्षाकडे केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे पत्र काढले. त्यामुळे या सभागृहावरील मक्तेदारी संपली असून, आता ते सार्वजनिक वापरासाठी उपयोगात येणार आहे.\nशासकीय निधीतून बांधण्यात आलेले प्रयास सभागृह निःशुल्क नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सय्यद अनवर यांनी पालकमंत्री विजय वड्डेटीवार व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली होती. या दर तक्रारीची दखल घेत सभागृहाची चौकशी करण्यात आली. याप्रसंगी संस्था चालकांनी कुठल्याही नागरिकांकडून पैसे घेण्यात येत नसल्याचे सांगतिले. त्यानंतर या बाबतच्या माहितीचे पत्रक जिल्हाधिकारी यांनी राजूरेड्डी यांना दिले आहे.\nसभागृहात कार्यक्रमाकरिता पैसे घेण्यात आले असलेल्या नागरिकांनी लिखित स्वरुपात तक्रार, पावतीसह काँग्रेस कार्यलयात जमा करावी. यापुढे सभागृह कुठल्याही राजकीय पक्षाची मक्तेदारी नसून, केवळ जनतेसाठी आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा मोफत लाभ घ्यावा, असे आवाहन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे.\nPrevious articleविद्रोही कवीवर कार्यवाही करण्याची भाजपाची मागणी; भाजपा सविधान विरोधी – निलेश झाडे यांनी डागली तोफ\nविद्रोही कवीवर कार्यवाही करण्याची भाजपाची मागणी; भाजपा सविधान विरोधी – निलेश झाडे यांनी डागली तोफ\nसमुदाय संसाधन कर्मचाऱ्यांचे सतरा महिन्याचे मानधन द्या\nश्रीराम सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष शशी सिंह यांच्या वाहनावर हल्ला\nमक्तेदारी संपली; “प्रयास’ सार्वजनिक जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला...\nघुग्घुस : माजी खासदार व केंद्रीय मंत्री यांच्या शासकीय निधीतून येथील वॉर्ड क्रमांक सहामध्ये प्रयास सभागृहाचे २०१७ मध्ये बांधकाम करण्यात आले होते. सदर सभागृह...\nविद्रोही कवीवर कार्यवाही करण्याची भाजपाची मागणी; भाजपा सविधान विरोधी – निलेश...\nसमुदाय संसाधन कर्मचाऱ्यांचे सतरा महिन्याचे मानधन द्या\nश्रीराम सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष शशी सिंह यांच्या वाहनावर हल्ला\nचंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. अभय पाचपोर यांची निवड\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nमक्तेदारी संपली; “प्रयास’ सार्वजनिक जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला पाठपुरावा\nविद्रोही कवीवर कार्यवाही करण्याची भाजपाची मागणी; भाजपा सविधान विरोधी – निलेश झाडे यांनी डागली तोफ\nसमुदाय संसाधन कर्मचाऱ्यांचे सतरा महिन्याचे मानधन द्या\nश्रीराम सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष शशी सिंह यांच्या वाहनावर हल्ला\nचंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. अभय पाचपोर यांची निवड\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nयुवती को सोशल मीडिया पर फेक प्रोफाइल बनाकर बदनामी करने वाले…\nचंद्रपुर में बारिश के साथ गिरा साबुन सा झाग..\nदो वर्षोंसे कैंसर से पीड़ित ने की आत्महत्या\nडारसल कंपनी के ड्राइवरों को मिलेगा न्याय\nTeachers Day : आज, जानें 5 सितंबर को मनाया जाने के…\nमक्तेदारी संपली; “प्रयास’ सार्वजनिक जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला…\nविद्रोही कवीवर कार्यवाही करण्याची भाजपाची मागणी; भाजपा सविधान विरोधी – निलेश…\nसमुदाय संसाधन कर्मचाऱ्यांचे सतरा महिन्याचे मानधन द्या\nश्रीराम सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष शशी सिंह यांच्या वाहनावर हल्ला\nचंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. अभय पाचपोर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/ladhat/", "date_download": "2022-12-09T16:30:20Z", "digest": "sha1:35TKWTU345H4KFZN74MF4CYMKYBU6XBW", "length": 2608, "nlines": 36, "source_domain": "thepublitics.com", "title": "ladhat Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nZP ते मंत्रालय | राजकीय\nआमच्या आप्पांवर लिहा म्हणत, बाळासाहेब शिवाजी सावंतांकडे गेलेले…\nशिवाजी सावंत म्हंटलं की, आठवते मृत्युंजय, छावा आणि युगंधर. मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानल्या गेलेल्या या कादंबऱ्या. त्यातही मृत्युंजय इतकी लोकप्रिय झाली की, सावंतांना उभा महाराष्ट्र मृत्युंजयकार म्हणून ओळखतोय. सावंतांनी पुरुषोत्तमनामा, युगंधर श्रीकृष्ण : एक चिंतन, संघर्ष यासोबतच लढत ही कादंबरी देखील आजरामर केलेली आहे. लढत कादंबरी सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या संघर्षमय जीवनावर व त्यांनी…\nRead More आमच्या आप्पांवर लिहा म्हणत, बाळासाहेब शिवाजी सावंतांकडे गेलेले…Continue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a5%8c%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d/", "date_download": "2022-12-09T16:17:03Z", "digest": "sha1:LBPZF2DLSWYSGUCD2REJWIX6MJQ4LNUN", "length": 18207, "nlines": 71, "source_domain": "www.marathimol.com", "title": "महिमा चौधरी यांची संपूर्ण माहिती Mahima Chaudhary Information In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nMahima Chaudhary Information In Marathi महिमा चौधरी ह्या हिंदी चित्रपटातील एक अभिनेत्री आहेत. बॉलिवूडमध्ये दररोज लाखो लोक नशीब आजमावण्यासाठी येतात, परंतु येथे फक्त काही तारे चमकतात. बॉलिवूडची अशीच एक अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी आहे. ज्याला पहिल्याच चित्रपटातून रातोरात यश मिळाले. परंतु हे यश काही काळच टिकले तर चला मग पाहूया त्यांच्या विषयी माहिती.\nमहिमा चौधरी यांचा जन्म 13 सप्टेंबर 1973 रोजी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथे झाला. महिमा चौधरीचे खरे नाव रितू चौधरी आहे. पण ती स्वतः पडद्यावर महिमा चौधरी म्हणणे पसंत करते.\nसायरा बानू यांची संपूर्ण माहिती\nमहिमा चौधरीने तिचे शिक्षण डाऊन हिल स्कूलमधून पूर्ण केले. यानंतर त्यांनी लोरेटो कॉलेज दार्जिलिंगमधून पुढील शिक्षण पूर्ण केले. 1990 मध्ये तिने शिक्षण सोडून मॉडेलिंगच्या जगात करिअरला सुरुवात केली. तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीत ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली.\nसंवीव कुमार यांची संपूर्ण माहिती\nअभिनेत्री असो किंवा अभिनेता आपल्याला जेवढे चित्रपटांमध्ये सरळ सोपे आणि आनंदित दिसतात, त्याचप्रमाणे त्यांचे जीवन नसते, त्यांच्या जीवनात अनेक अडचणी असतात. एक काळ होता जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीची प्रेमकथा चित्रपटसृष्टीत गप्पांचा विषय होता. तसे पाहिले तर महिमा जेव्हा तिच्या टेनिस स्टार लिअँडर पेसला भेटली, तेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होती.\nदोघेही त्यावेळी खरे प्रेम शोधत होते. पहिल्याच भेटीनंतर दोघांची जवळीक वाढू लागली आणि या जवळीक हळूहळू प्रेमात बदलल्या. यानंतर महिमाने चित्रपटांपेक्षा आपला वेळ लिअँडरसोबत घालवायला सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रेमळ मैत्रिणीप्रमाणे महिमा तिचा प्रियकर लिअँडरची काळजी घेऊ लागली आणि कोर्टात खेळताना त्याला प्रोत्साहन देऊ लागली.\nजितेंद्र यांची संपूर्ण माहिती\n2006 मध्ये महिमा आर्किटेक्ट बिझनेसमन बॉबी मुखर्जीला भेटली, जो तिच्या भावाचा जवळचा मित्र होता. याच कारणामुळे दोघेही पार्टी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात भेटत असत. त्याचबरोबर बॉबी मुखर्जीनेही अलीकडेच आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता आणि अविवाहित जीवन जगत होता. या दरम्यान दोघांची जवळीक वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.\nअमेरिकेतील ‘लास वेगास’ या हॉटेलमध्ये 19 मार्च 2006 रोजी या जोडप्याने अत्यंत गुप्तपणे लग्न केले. यानंतर, 23 मार्च 2006 रोजी, या जोडप्याने बंगाली रीतिरिवाजांमध्ये लग्न केले आणि हे लग्न देखील खूप गुप्त ठेवले गेले. मीडिया रिपोर्टनुसार, महिमा लग्नापूर्वी गर्भवती झाली होती, ज्यामुळे तिने बॉबीशी गुपचूप लग्न केले. असे म्हटले जाते की जेव्हा महिमाचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत होता, तेव्हाच त्यांनी त्यांच्या नात्याचे विवाहात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.\nशक्ती कपूर यांची संपूर्ण माहिती\nपण त्यांचे लग्न काही दिवसच टिकले आणि दोघेही वेगळे झाले. त्याला आठ वर्षांची मुलगीही आहे. महिमा चौधरी देखील तिच्या अफेअरच्या बातम्यांमुळे बरीच चर्चेत होती. महिमाचे नाव टेनिसपटू लिएंडर पेससोबत जोडले गेले. ती जवळजवळ 6 वर्षांपासून पेससोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण हे नाते पुढे टिकू शकले नाही आणि लवकरच दोघेही वेगळे झाले.\nलिअँडरशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याने एका मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले, जे जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटले. महिमा म्हणाली की लिअँडर पेस एक चांगला टेनिसपटू असू शकतो. पण माणूस म्हणून तो अजिबात चांगला नाही. त्याने माझी फसवणूक केली आहे.\nआम्ही तुम्हाला सांगू की 2005 मध्ये, लिएंडर आणि महिमा एकमेकांना डेट करत होते. दरम्यान, संजय दत्तची दुसरी पत्नी रिया पिल्लईसोबत लिअँडरची जवळीक वाढत होती. महिमासोबत ब्रेकअप झाल्यानंतर लिअँडरने रियाशी लग्न केले पण दोघांचा घटस्फोटही झाला.\nरवीना टंडन यांची संपूर्ण माहिती\nलग्नाच्या काही महिन्यांनंतर महिमा ने 2007 मध्ये मुलगी आर्यनाला जन्म दिला. 2007 पर्यंत या जोडप्याचे नाते परिपूर्ण होते, परंतु नंतर दोघांनी एकमेकांपासून अंतर बनवले. मीडिया रिपोर्टनुसार, बॉबीच्या माजी पत्नीसोबत कायदेशीर अडचणींमुळे या जोडप्याच्या नात्याला तडा जाऊ लागला. यानंतर महिमा 2011 मध्ये पती बॉबीचे घर सोडून गेली. आत्तापर्यंत, जोडप्याने अद्याप घटस्फोट घेतलेला नाही आणि वयाच्या 50 व्या वर्षी पतीपासून वेगळे राहत आहे.\nचित्रपट सृष्टीत प्रवेश :\nमहिमाला हिंदी चित्रपटसृष्टीत आणण्याचे श्रेय दिग्दर्शक सुभाष घई यांना जाते. त्यांनीच त्यांच्या ‘परदेस’ चित्रपटातील ‘गंगा’ च्या भूमिकेसाठी महिमाची निवड केली. या चित्रपटात ती अपूर्व अग्निहोत्री आणि शाहरुख खानच्या समोर दिसली होती. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण कलाकार पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.\nहिंदी चित्रपटसृष्टीतील त्या नायिकांपैकी एक होत्या. ज्यांनी बोल्ड सीन्स करण्याऐवजी आपल्या अभिनय आणि व्यक्तिरेखेद्वारे लोकांच्या हृदयावर राज्य करण्याचा प्रयत्न केला. तिला परदेसमधील गंगा वाटली, मग ती डाग द फायरमध्ये गंभीर झाली. वही तेरे नाम मधील स्टेज डान्स द्वारे महिमा ने हे देखील सिद्ध केले की, ती आयटम नंबरमध्ये कोणापेक्षा कमी नाही.\nराज बब्बर यांची संपूर्ण माहिती\nआपल्याकडे माधुरी दीक्षितची स्त्रीवर थोडीशी छाप आहे, विशेषत: जेव्हा ती हसते. वैभव बघून असे वाटत नाही की, एखाद्या व्यक्तीकडे हास्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. मात्र, ते काय करत आहेत याची कल्पना नाही. धडकन चित्रपटातील त्याचे पात्र खूप चांगले आहे. ती एक कुशल अभिनेत्री आहे. ती तिच्या दमदार अभिनयाने तिची उपस्थिती जाणवते.\nत्यानंतर ती दाग: द फायर या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी व्यवसाय केला. यासाठी महिमाला समीक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर, ‘तेरे नाम’ मधील स्टेज डान्सच्या माध्यमातून महिमाने हे देखील सिद्ध केले की, ती आयटम नंबर करण्यात कोणापेक्षा कमी नाही.\nमाधुरी दीक्षितचीही वैभवात थोडी छाप आहे. विशेषतः जेव्हा ती हसते. मात्र, ते काय करत आहेत याची कोणालाही कल्पना नाही. ‘डाग: द फायर’ चित्रपटानंतर त्याने चित्रपटांमध्ये अनेक आव्हानात्मक भूमिका केल्या.\nकुलदीप यादव यांची संपूर्ण माहिती\nएका मुलाखतीत महिमा म्हणाली होती, “मी एका आईच्या भूमिकेत होते आणि मला माझ्या मुलाचे संगोपन करण्यासाठी पैसे कमवावे लागले. त्याच्या संगोपनामुळे, मी चित्रपटांमध्ये काम करू शकले नाही, म्हणून मी टीव्ही शोमध्ये न्यायाधीश म्हणून शोरूम रिबन कापण्यासारख्या गोष्टी केल्या. जेव्हा मी स्वत: चे मूल्यमापन करतो, तेव्हा मला असे वाटते की मी हे सर्व करून माझे करिअर उध्वस्त केले.\nचित्रपट सोडल्यानंतर महिमा चौधरीने रिअॅलिटी टीव्ही शो करायला सुरुवात केली. एका मुलाखतीत त्याने कारकिर्दीच्या समाप्तीलाही याचे श्रेय दिले. महिमा म्हणाली की, सिंगल मदर असल्यामुळे चित्रपटांमध्ये काम करणे खूप कठीण होते. ती पैसे कमवण्यासाठी कार्यक्रमांना जाऊ लागली. तसेच रिअॅलिटी टीव्ही शो करायला सुरुवात केली. यामुळे त्यांची फिल्मी कारकीर्द संपली.\nमनीष पांडे यांची संपूर्ण माहिती\n2016 मध्ये त्यांनी गडद चॉकलेट या चित्रपटात काम केले. त्यानंतर त्यांनी 2015 मुंबई – गुंड, 2008 अनामिक, 2006 सीमा, बागबान, 2002ओम जय जगदीश, 2002 दिल है तुम्हारा, 2000 धडकन, 1997 परदेसया चित्रपटात काम केले तसेच हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट झाले.\n“ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करू नका ते सांगा.”\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-farms-problem-in-nager-5078557-NOR.html", "date_download": "2022-12-09T16:58:52Z", "digest": "sha1:AT2HP6QL22HDKTUQJDN4EJTZW6CYR4VW", "length": 6844, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना, पावसाअभावी मूग, उडीद, तूर पिके जळाली | farms problem in nager - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजिल्ह्यातील दीड लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना, पावसाअभावी मूग, उडीद, तूर पिके जळाली\nनगर - नगरशहर जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे. पाऊस थांबल्यानंतर काही भागात शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरण्या सुरु केल्या आहेत. शुक्रवार अखेरपर्यंत जिल्ह्यात ६४ टक्के खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात दीड लाख हेक्टर क्षेत्र अजूनही पेरणीविनाच आहे.\nजिल्ह्यात जूनपासूनच मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली होती. १५ जूनपर्यंत दमदार पाऊस झाला. त्यानंतर मात्र पाऊस थांबला होता. तब्बल दोन महिन्यांपासून पाऊस थांबल्याने खरीपाच्या पेरण्याही रखडल्या होत्या.आतापर्यंत लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. पावसाअभावी अजूनही दीड लाख हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात ढगाळ वातावरण होते. पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. मंगळवारी (४ ऑगस्ट) पहाटेपासून शहर जिल्ह्यात पावसाचे पुन्हा आगमन झाले.\nप्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरीही सुखावला. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक अकोले तालुक्यात ५३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाथर्डी तालुक्यात ७२ मिलिमीटर सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.\nतीन दिवस सलग पावसाचा जोर कायम होता. मात्र शनिवारपासून पाऊस थांबला आहे.पाऊस लांबल्यामुळे खरीपातील मूग, उडीद, तूर, कापूस, कडधान्य पीके जळून गेली आहेत. या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागात शेतकऱ्यांनी पिकांवर नांगर फिरवून पुन्हा दुबार पेरणी सुरू केली आहे.\nजिल्ह्याबाहेर चारा नेण्यास बंदी\nटंचाईच्यापार्श्वभूमीवर प्रशासनाने आगामी काळात चारा टंचाई भासू नये, यासाठी लाख ५४ हजार ३३० मेट्रीक टन चारा पिकांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातून बाहेर चारा नेण्यास जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बंदी घातली आहे.६ ऑगस्टपासून हे आदेश जारी करण्यात आले आहेत.\nचारा डेपो, छावण्यांचे प्रस्ताव पाठवू\nसध्याचाऱ्याची टंचाई नसली तरी भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर चारा डेपो जनावरांच्या छावण्या सुरु करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत. जिल्ह्यात चारा डेपो छावण्या सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2022/06/15/finolexacademy-3/", "date_download": "2022-12-09T17:05:51Z", "digest": "sha1:EOFBBCC2GEK2FQT2Y2PKIHTOXFHJXSZW", "length": 21091, "nlines": 98, "source_domain": "kokanmedia.in", "title": "कोकणातील फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी एकमेव - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nकोकणातील फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी एकमेव\nरत्नागिरी : टाइम्स ऑफ इंडियामार्फत घेण्यात आलेल्या “टाइम्स इंजिनिअरिंग रॅकिंग २०२२” सर्वेक्षणात रत्नागिरीतील फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने संपूर्ण भारतामधील १७० उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर १०९ वे स्थान पटकावले आहे. हे महाविद्यालय या क्रमवारीत कोकणातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.\nभारतामधील उत्कृष्ट खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत १०१ वे स्थान पटकावले आहे. महाराष्ट्रात २६ वे, तर मुंबई विद्यापीठात महाविद्यालयाने तेरावे स्थान पटकावले आहे.\nटाइम्स ऑफ इंडिया ग्रुप दरवर्षी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण करते. या सर्वेक्षणाच्या आधारावर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा ठरवला जातो. त्यासाठी यावर्षी देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतून निवडक महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मुख्यत्वे महाविद्यालयाची मूलभूत माहिती, पायाभूत सुविधा, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन, नोकरीतील संधी, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व विकास घडवण्यासाठी महाविद्यालयाकडून प्रयत्न, विद्यार्थ्यांना प्रदान केलेले शैक्षणिक वातावरण आणि शिक्षणातील स्रोत, ग्लोबल एक्सपोजर, महाविद्यालयाची माफक फी आणि औद्योगिक क्षेत्राशी महाविद्यालयाचा संपर्क या गोष्टींचा विचार करण्यात आला.\nयापूर्वी या महाविद्यालयाला “नॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड अँड कॉन्फरेन्स २०२१” मध्ये महाराष्ट्रासाठीचा “मोस्ट इनोव्हेटिव्ह अँड लीडिंग इंजिनीअरिंग कॉलेज” हा पुरस्कार मिळाला आहे. आहे. तसेच “द वीक – हंसा रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे २०२१” च्या सर्वेक्षणात खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर १४२ वे स्थान, खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत भारताच्या पश्चिम विभागात राष्ट्रीय पातळीवर २३ वे स्थान आणि मुंबई विद्यापीठामध्ये पाचवे स्थान पटकावले होते. “आऊटलुक-आय केअर प्रोफेशनल कॉलेज सर्व्हे २०२१” च्या सर्वेक्षणात मुंबई विद्यापीठात द्वितीय स्थान मिळवले होते, तर भारतातील १०० उत्कृष्ट खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत ७७ वे स्थान, महाराष्ट्रामधील उत्कृष्ट खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत १३ वे स्थान पटकावले होते. “इंडिया टुडे उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय २०२१” या सर्वेक्षणात संपूर्ण भारतामध्ये १६० वे स्थान, तसेच महाराष्ट्रामध्ये २३ स्थान व मुंबई विद्यापीठात ६ वे स्थान पटकावले होते. झी न्यूज डॉट कॉम आणि इंडिया डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सर्वेक्षणात “उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय (पश्चिम विभाग) २०२१” हा पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच या महाविद्यालयाला सीएएमआय असोसिएशन ऑल इंडिया आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एज्युकेशन समिट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या १६ व्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणि नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड २०२१ मध्ये “एक्सलन्ट इंडस्ट्री इंटरफेस अवॉर्ड २०२१” हा पुरस्कार प्राप्त झाला होता.\nया यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nकीर्तनसंध्या देणगी सन्मानिका उपलब्ध\nस्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त १८ डिसेंबरला रत्नागिरी-पावस पदयात्रा\nप्रकल्पांमुळे कोकणासमोर निर्माण झालेले प्रश्न\nमाणगावचे श्री दत्त मंदिर\nअवधूत संप्रदाय : सद्गुरू दत्तभक्तीचा सुंदर आविष्कार\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nटाइम्स इंजिनिअरिंग रॅकिंगफिनोलेक्सफिनोलेक्स अॅकॅडमीFinolexFinolex academayFinolex IndustriesRatnagiri\nPrevious Post: सावरकरांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद जगवला पाहिजे : डॉ. अशोकराव मोडक\nNext Post: सर्वच शाळांमध्ये पहिल्या दिवशीच्या प्रवेशाचा जल्लोष\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2022-12-09T15:25:54Z", "digest": "sha1:GHGK3SVQRMUEJWYSUQ5Y5ZC7SOJ3KXGJ", "length": 16008, "nlines": 130, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रायगड Archives - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nडॉ. अलका देव-मारुलकर यांची रत्नागिरीत शास्त्रीय संगीत कार्यशाळा\nरत्नागिरी : विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर यांची शास्त्रीय संगीत कार्यशाळा येथील स्वराभिषेक संस्थेतर्फे येत्या २ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.\nनिराधार बालकांनी विलेपार्ल्यातील गणेशदर्शन घेऊन अनुभवला स्वर्गसुखाचा आनंद\nमुंबई : विलेपार्ले येथील कोकण कट्टा या बहुउद्देशीय संस्थेमुळे तालुक्यातील आदिवासी बालकांना विलेपार्ले येथील सार्वजनिक गणेशोत्सवातील देखाव्यांचे दर्शन घडल्याने त्यांनी स्वर्गसुखाचा आनंद अनुभवला.\nहजारोंच्या उपस्थितीत चवदार तळ्याचा ९५ वा वर्धापनदिन\nमहाड (जि. रायगड) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केल्यामुळे अजरामर झालेल्या येथील चवदार तळ्याचा ९५ वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला.\nरायगड किल्ला आणि परिसर पाच दिवस पर्यटकांसाठी बंद\nमहाड (जि. रायगड) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगड किल्ला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेचा कारणास्तव रायगड किल्ला, रायगड रोपवे व परिसर पर्यटकांसाठी ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे.\nकोकण कट्टा संस्थेतर्फे बालग्राम प्रकल्पाला मदत\nमुंबई : कोकण कट्टा या विलेपार्ले येथील विविध क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थेने पेण (जि. रायगड) येथील ग्रामसंवर्धन संस्थेच्या वंचित मुलांसाठी सुरू केलेल्या बालग्राम प्रकल्पासाठी सुमारे बाराशे किलो धान्य, टी-शर्ट, शूज, चादरी आणि शालेय साहित्य दिले.\nमहाड इमारत दुर्घटनेत दोन ठार, ६० जण सुखरूप; २६ जण अद्याप ढिगाऱ्याखाली\nमहाड : महाड (जि. रायगड) येथील तारीक गार्डन ही पाचमजली इमारत काल (ता. २४) कोसळली. केवळ सात वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघे ठार, तर आठ जण जखमी झाले. इमारतीतील ६० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, आणखी २६ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मदत व बचावकार्य सुरू आहे.\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathitkahitri.com/category/quotes/", "date_download": "2022-12-09T16:31:32Z", "digest": "sha1:SH5OVFKBUFYKCY5UFTHW2TP7VMWRPURI", "length": 5613, "nlines": 92, "source_domain": "marathitkahitri.com", "title": "Marathit kahitri", "raw_content": "\nDussehra Wishes in Marathi दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी 2022\nNavratri Wishes Marathi नवरात्री उत्सव शुभेच्छा मराठी\nगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा Ganesh Chaturthi Shubhechha in Marathi\nहरतालिका पूजा संपूर्ण माहिती Hartalika Puja in Marathi\nRaksha bandhan quotes in marathi रक्षाबंधन भाऊ बहिनी मध्ये असलेल्या बंधनाची शुद्धता आणि ...\nगुरु पौर्णिमा हा सण हिंदु, जैन आणि बौद्ध हे गुरु आणि शिक्षकांच्या सन्मानार्थ ...\nआषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा धार्मिक उत्सव आहे. हा उत्सव सहसा पंढरपूर ...\nबकरी ईद च्या दिवसासाठी जगभरातील मुस्लिम तयारी करत आहेत. बकरी ईद, बकरीद आणि ...\nFather’s Day wishes in Marathi पितृदिन हा जगभरात साजरा करतात. वडील आणि वडिलांसारखे ...\nहोळीच्या शुभेच्छा मराठी – संदेश, इमेज, होळी सणाची माहिती\nसर्व दुःख, काळजी विसरून या सणाच्या रंगात रंगून जा. रंगांसह खेळणे, गाणे, नाचणे ...\nBirthday Wishes in Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश\nbirthday wishes in Marathi, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, वाढदिवस शुभेच्छा मराठी, Birthday Wishes for ...\nलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Anniversary Wishes in Marathi 2021\nलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पती-पत्नीचे नाते प्रेम आणि विश्वासाने भरलेले असते. विवाह हे दोन ...\nMahatma Gandhi Jayanti 2021 महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा\n2 ऑक्टोबर रोजी Mahatma Gandhi Jayanti निमित्त भारतात गांधी जयंतीचा सण साजरा केला ...\nनवीन मराठी सुविचार Navin Marathi Suvichar एखाद्याच्या मनाला प्रफुल्लित करण्याचा मार्ग शोधत आहात\nआंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा २०२१ International Yoga Day Wishes 2021\nआंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा २०२१ International Yoga Day योगाचे सौंदर्य म्हणजे आपल्याला लाभ ...\nGood Morning Quotes in Marathi, सुप्रभात मराठी शुभेछा अत्यंत शुभ सकाळ मराठी शुभेच्छा ...\nबाळाची काळजी घेण्याबाबत टिप्स Baby Care Tips In Marathi\nइंटरनेट म्हणजे काय व इंटरनेट ची संपूर्ण माहिती\nश्री महालक्ष्मी स्तोत्र मराठी Mahalaxmi Stotra in Marathi\nरामरक्षा स्तोत्र मराठी Ramraksha Stotra Marathi\nDussehra Wishes in Marathi दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2022-12-09T15:33:35Z", "digest": "sha1:RNST73TF46XG7HRS4A5KTKCC5CKBQUAM", "length": 4378, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अबरफिल्डी पार्क - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nशेवटचा बदल ७ मे २०२१\nस्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)\nअबरफिल्डी पार्क हे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n२ फेब्रुवारी १९८५ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १६:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-suvichar.com/category/life/", "date_download": "2022-12-09T16:01:23Z", "digest": "sha1:HZ77XNQAAXUYLZF7GDPDCQKBPH53N6UH", "length": 3353, "nlines": 45, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "आयुष्य – मराठी सुविचार", "raw_content": "\nज्याने स्वत:चं मन जिंकलं – One line Marathi Status – मराठी स्टेटस\nज्याने स्वत:चं मन जिंकलं – one line marathi status – मराठी स्टेटस , नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी\nLife Status Marathi Quotes Marathi Status Whatsapp status आयुष्य जीवन नवीन सुविचार नाती मैत्री मैत्री दिनाच्या शुभेच्छा शुभ रात्री शुभ सकाळ सुंदर सुविचार\nआयुष्य बदलत असते – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah\nआयुष्य बदलत असते – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला\nGood Morning Marathi Quotes Marathi Shayari Marathi Status Whatsapp status आयुष्य जीवन नवीन सुविचार प्रेरणादायी यश शुभ रात्री शुभ सकाळ सुंदर सुविचार\nआजचा दिवस कठी आहे – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah\nआजचा दिवस कठी आहे – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार\nLife sms in marathi – गर्वाने देव… आयुष्य मराठी सुविचार\nLife sms in marathi – गर्वाने देव… आयुष्य मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quote वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/aryan-drug-case-sameer-wankhedes-letter-to-mumbai-police-commissioner-after-ransom-allegations-mhss-622485.html", "date_download": "2022-12-09T16:20:32Z", "digest": "sha1:VHSFHY2ZPC2LQKE3BHZ6SOC5GXY3IUNR", "length": 11172, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aryan Drug Case : खंडणीच्या आरोपानंतर समीर वानखेडेंची मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव, केली 'ही' विनंती – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /\nAryan Drug Case : खंडणीच्या आरोपानंतर समीर वानखेडेंची मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव, केली 'ही' विनंती\nAryan Drug Case : खंडणीच्या आरोपानंतर समीर वानखेडेंची मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव, केली 'ही' विनंती\nएनसीबीने (ncb) हे आरोप फेटाळून लावले आहे तर दुसरीकडे समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.\nपुणे, 24 ऑक्टोबर : आर्यन खान अटक प्रकरणी (Aryan Khan) पंच किरण गोसावी याने शाहरुख खानकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एनसीबीने हे आरोप फेटाळून लावले आहे तर दुसरीकडे समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.\nप्रभाकर साईल याने NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. या आरोपानंतर आता खुद्द समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे.\n'माझ्यावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे आरोप होत आहे. माझ्यावर गुप्त हेतू ठेवण्यासाठी कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही याची खात्री करावी, अशी मागणी समीर वानखेडे यांनी पत्राद्वारे पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे.\nतसंच, मला ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ नये, हे प्रकरण माझ्या वरीष्ठाकडे आहे.\nमला तुरुंगात टाकण्याच्या आणि सर्विसमधून काढून टाकण्याच्या धमक्या काही लोकांकडून देण्यात आल्या.. हे प्रकरण डीडीजी यांनी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवलं आहे. त्यामुळे पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जाऊ नये, अशी विनंतीच वानखेडेंनी केली आहे.\nदरम्यान, एनसीबीने एक पत्र प्रसिद्ध करून प्रभाकर साईलच्या आरोपावर खुलासा केला आहे. प्रभाकर साईल हा या प्रकरणातला साक्षीदार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून असे बोलणे योग्य नाही. त्याला जर या प्रकरणाची आणखी काही माहिती असेल तर न्यायालयात द्यावी, असा खुलासा एनसीबीचे डीडीजी अशोक जैन यांनी केला आहे. तसंच, प्रभाकर साईल याने केले सर्व आरोप हे समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले आहे, असंही या पत्रातून स्पष्ट करण्यात आलं आहे.\nप्रभाकर साईलने काय केले आरोप\nप्रभाकर साईल याने NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. आरोप करणारा प्रभाकर स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे. प्रभाकरनं आरोप केला आहे की, केपी गोसावीला 25 कोटींबद्दल बोलताना ऐकलं होतं आणि ते डील 18 कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचं फायनल झालं होतं. तसंच प्रभाकरचा दावा केला आहे की, त्या डीलपैकी त्यातले 8 कोटी रुपये एनसीबीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं.\n कुटुंबातील 5 जणांची सामूहिक आत्महत्या; 2 महिन्यांपूर्वी पत्नीचा मृत्यू\nक्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे 15 मिनिटं निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिलं असल्याचा दावाही प्रभाकरनं केला आहे. त्यानंतर गोसावीनं आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितलं. एनसीबीने त्याला 10 साध्या कागदांवर सही करून घेतल्याचंही त्यानं म्हटलं आहे.\nआपण गोसावी यांना 50 लाख रोख रक्कम भरलेल्या 2 पिशव्या दिल्या. तसंच 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9.45 वाजता गोसावीनं फोन केला आणि 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितलं, असंही प्रभाकर साईल यानं सांगितलं आहे. गोसावीनं आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग्रीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असं प्रभाकरनं म्हटलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathitkahitri.com/kalonji-in-marathi/", "date_download": "2022-12-09T15:31:12Z", "digest": "sha1:KNCBYZP6PHOYS4ILCWIPVOLCAZ3NS5L5", "length": 29391, "nlines": 219, "source_domain": "marathitkahitri.com", "title": "कलौंजी म्हणजे काय? कलौंजी मराठी माहिती - Marathit kahitri", "raw_content": "\nKalonji in Marathi कलौंजी हा प्रत्येक भारतीय घरातील एक भाग आहे. या लहान काळी बियाण्यांमध्ये आश्चर्यकारक आरोग्य फायदे आहेत.\nकलौंजी ला English मध्ये Nigella seeds म्हणून ओळखले जातात. याला Black Seeds किंवा Black Cumin देखिल म्हटले जाते.\nहा मनोरंजक मसाला सुगंधित चव जोडण्यासाठी अनेक पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कोरडे किंवा भाजलेले कलौंजी बियाणे करी आणि भाज्यांमध्ये वापरतात.\nआपल्या रोजच्या आहारात कलौंजी खाने खुप फायदेशीर आहे. अभ्यासानुसार, कलौंजी चा आरोग्यावर आणि रोगांवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो.\nकलौंजी मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स असतात. खरं तर, अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरास कर्करोग, मधुमेह, ह्रदयाचा झटका आणि लठ्ठपणा यासारख्या अनेक आजारांपासून प्रतिबंधित करते.\nकलौंजी प्रत्येकासाठी नसतात. मसाला म्हणून कलौंजी वापरण्याचा सल्ला दिला जातो परंतु पूरक किंवा कलौंजी तेल वापरल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.\nकलौंजी सेवन करण्या आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. चला तर मग आज आपण या लेखा मध्ये कलौंजी Kalonji in Marathi आरोग्यविषयक फायद्यांबद्दल माहिती बघूया.\nआपण कलौंजी चे तेल कसे तयार करायचे या बद्दल बघूया.\nहायपरपीगमेंटेशनसाठी कलौंजी चे तेल Proble kalonji oil for Hyperpigmentation\nKalonji oil for skin and hair in Marathi त्वचा आणि केसांसाठी चांगले असू शकते कलौंजी चे तेल\nkalonji meaning in marathi कलौंजी ही एक वार्षिक फुलांची रोप आहे जी 8-25 इंच (20-90 सें.मी.) उंच वाढू शकते. त्याच्या फळांमध्ये असंख्य काळ्या बिया असतात.\nकलौंजी मधुमेह, वेदना आणि पाचन तंत्राच्या समस्या सारख्या रोग आणि परिस्थितीचा उपचार करण्यासाठी पारंपारिकपणे वापरली जातात.\nअसे मानले जाते की कलौंजी मृत्यूशिवाय इतर सर्व रोगांवर उपाय आहे.\nआज हे ज्ञात आहे की कलौंजी बियाणे आणि तेलात Phytosterols सह Phytochemicals नावाचे सक्रिय संयुगे आहेत.\nयाने वजन कमी करण्यासह विस्तृत उपचारात्मक फायद्यांचे प्रदर्शन केले आहे.\nपोषक तत्व प्रति 100 ग्रॅम कलोंजी\nWater (पाणी) ८.०६ ग्राम\nEnergy (ऊर्जा) ३७५ किलो कॅलरीज\nProtein (पोषक) १७.८१ ग्राम\nCarbohydrate (कार्बोहैड्रेट) ४४.२४ ग्राम\nSugar (शुगर) २.२५ ग्राम\nFiber (फायबर) १०.५ ग्राम\nCalcium (कॅलसियम) ९३१ मिलिग्राम\nIron (लोह) ६६.३६ मिलिग्राम\nMagnesium (मॅग्नेशियम) ३६६ मिलिग्राम\nPhosphorus (फॉस्फरस) ४९९ मिलिग्राम\nPotassium (पोटॅशियम) १७८८ मिलिग्राम\nSodium (सोडियम) १६८ मिलिग्राम\nZinc (झिंक) ४.८० मिलिग्राम\nVitamin A (व्हिटॅमिन अ) ६४ मायक्रोग्राम\nVitamin B-6 (व्हिटॅमिन ब-६) ०.४३५ मिलिग्राम\nVitamin C ( (व्हिटॅमिन क) ७.७ मिलिग्राम\nVitamin E ( (व्हिटॅमिन इ) ३.३३ मिलिग्राम\nVitamin K (व्हिटॅमिन K) ५.४ मायक्रोग्राम\nकलौंजी शतकानुशतके केसांच्या उपचारासाठी वापरले जात आहे. हे सर्व Scalp च्या संसर्गावर अतिशय प्रभावीपणे उपचार करते. विशेषतः Telogen Effluvium वर उपचार करण्यासाठी कलौंजी खूप प्रभावी आहेत जे केसगळती वर वापरतात. कलौंजी चा मुख्य घटक TQ मध्ये अँटीऑक्सिडेंट आणि विरोधी दाहक गुणधर्म असतात आणि यामुळे केस गळतीस होणारी दाह कमी होते.\nवजन कमी करण्यासाठी कलौंज\nवजन कमी करण्यासाठी देखील कलौंजी खूप प्रभावी आहेत. कलौंजी मध्ये लिपिड कमी करण्याचे गुणधर्म आहेत. अधिक वजन असलेल्या व्यक्ती जेव्हा ते मध्यम व्यायामास कलौंजी चे सेवन करतात तेव्हा चांगले परिणाम मिळतील.\nकलौंजी आश्चर्यकारक प्रतिजैविक गुणधर्म आणि विरोधी दाहक गुणधर्मांमुळे त्वचेची जळजळ कमी करते आणि सोरायसिससह त्वचेच्या बर्‍याच समस्यांचा उपचार करतो. परंपरेने सोरायसिसच्या उपचारांसाठी कलौंजी ची पेस्ट बाधित भागावर लावावी. सोरायसिसच्या उपचारांसाठी ही पारंपारिक पद्धत एक बिनविषारी आणि सुरक्षित पद्धतींपैकी एक असल्याचे सिद्ध झाले आहे.\nकलौंजी चे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म\nकलौंजीमध्ये आश्चर्यकारक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे. संशोधनात, कलौंजी चे बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म दर्शवितात.\nगर्भवती किंवा स्तनपान करताना कलौंजी चे सेवन टाळले पाहिजे किंवा कमी केले पाहिजे . याचे कारण असे आहे की यामुळे गर्भाशय संकुचित होण्यापासून रोखले जाऊ शकते.\nहेल्थकेअर प्रॅक्टिशनरने लिहून दिले असेल तरच तरुण मुलांना कलौंजी तेल द्यावे.\nरक्तस्त्राव डिसऑर्डर झालेल्या लोकांनी कलौंजी वापरण्यापूर्वी योग्य खबरदारी घ्यावी कारण यामुळे रक्त गोठण्यास कमी होऊ शकते.\nमधुमेह रोग्यांनी कलौंजी जास्त प्रमाणात वापरु नये म्हणून सावधगिरी बाळगली पाहिजे कारण यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते आणि हायपोग्लेसीमिया होऊ शकेल. कृपया वापरण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nकमी रक्तदाब ग्रस्त असल्यास\nकृपया कमी रक्तदाब ग्रस्त असल्यास सावधगिरीने वापरा कारण कलौंजी मुळे रक्तदाब कमी होतो. जास्त प्रमाणात घेतल्यास हे रक्तदाब निरोगी मर्यादेत कमी करते.\nआपल्याला शस्त्रक्रिया आवश्यक आहे हे आपल्याला माहिती असल्यास, कृपया वेळेच्या अंदाजे दोन आठवड्यांपूर्वी कलौंजी चे सेवन थांबवा. कलौंजी आपल्या शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढवू शकतो आणि रक्तदाब नियंत्रण आणि भूल देऊन व्यत्यय आणू शकतो.\nत्वचेवर कलौंजी चे तेल\nआपल्या त्वचेवर कलौंजी चे तेल थेट वापरण्यापूर्वी नेहमी चाचणी करा. काही लोकांना एलर्जीक त्वचारोग किंवा पुरळ होण्याची शक्यता असते. जरी हे आपल्यासाठी कार्य करत असले तरीही, एका वेळी फक्त लहान प्रमाणात वापरा.\nनिर्धारित डोसपेक्षा जास्त प्रमाणात आंतरिक घेतले तर कलौंजीमुळे पोटात चिडचिड, बद्धकोष्ठता, उलट्या आणि इतर आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात.\nआपण हायपोटेन्शन ग्रस्त असल्यास उदा. उच्च रक्तदाब, डोसबद्दल आपल्या हेल्थकेअर प्रॅक्टिशनरशी बोला. कलौंजीे चा वापर केल्यास काही घेतल्यास आपल्या औषधांमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि रक्तदाब कमी होऊ शकतो.\nकलौंजीे चे तेल आपल्या डोळ्यांपासून आणि श्लेष्मल त्वचेपासून नेहमीच दूर ठेवा कारण यामुळे जळजळ होऊ शकते.\nकलोंजी चे तेल म्हणजे कलोंजी च्या बियांना बारीक करून त्याचे तेल तयार करणे. कलौंजी च्या तेलाला काळ्या बियांचे तेल ब्लॅक सीड ऑइल असे म्हणतात. हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. कलौंजी तेलाच्या प्रमुख घटकांपैकी म्हणजे एक थायमोक्विनोन, अँटीऑसिडन्ट गुणधर्म असलेले एक योगिक आहे. हे शरीर च्या आतमध्ये आणि त्वचे वर सुजण असल्यास ते दूर करण्यास मदद करते. अणि बऱ्याच आजार असल्यास ते त्यावर उपचार म्हणून उपयोगी पडते.\nआपण कलौंजी चे तेल कसे तयार करायचे या बद्दल बघूया.\nकलोंजीचे तेल तयार करण्यासाठी लागणारी सामग्री आणि कृती, चला मग बनवायला सुर्वात करुया.\n१ चम्मच कलौंजी च्या बिया (Black Seed)\n१ चम्मच मेथीच्या बिया\n२०० मि. खोबऱ्याचे तेल (coconut oil)\n५० मि. एरंड्याचे तेल\n१. सगळ्यात आधी कलौंजीच्या बिया आणि मेथीच्या बिया मिक्सि या पाट्या वर चांगल्या बारीक करून घ्या\n२. बारीक झालेले मिश्रण एका काचेच्या बॉटल मध्ये ओतून घ्या नंतर त्यात खोबरेल तेल आणि एरंड्याचे तेल मिक्चर करा आणि झाकण लावून घ्या.\n३. सगळं मिश्रण असलेल्या बाटली ला उन्हात ३ ते ४ दिवस ठेवावी कारण त्यामुळे दोन्ही बियांचे द्रव्य तेलात चांगले मिळतील.\n४. उन्हात ठेवलेली बॉटल रोज हलवून ठेवत जा.\n५. तीन ते चार दिवस झाल्यानंतर त्या बॉटल मधून चांगले कापडाने गाळून घ्या आणि दुसऱ्या बॉटल मध्ये ठेवा आणि नंतर तुम्ही कलौंजीच्या तेलाचा वापर करू शकता.\nहायपरपीगमेंटेशनसाठी कलौंजी चे तेल\nकानाच्या समस्या साठी तेल कलौंजी चे तेल\nत्वचा आणि केसांसाठी चांगले असू शकते कलौंजी चे तेल\nहायपरपीगमेंटेशनसाठी कलौंजी चे तेल Proble kalonji oil for Hyperpigmentation\nसूर्यामुळे होणारे नुकसान आणि वृद्धत्वामुळे हायपरपीग्मेंटेशन होते. या भागावर कलौंजी चे तेल वापरल्याने हे गडद डाग कमकुवत होऊ शकतात.\nकलौंजी च्या तेलात व्हिटॅमिन A, फॅटी acids आणि अमीनो acids च्या अस्तित्वामुळे आहे. हे त्वचेच्या पेशींच्या पुनरुत्पादनास मदत करते.\nकृपया लक्षात घ्या की हायपरपिग्मेन्टेशनपासून त्वरित काहीही सुटत नाही. ही एक संथ, चालू प्रक्रिया आहे.\nकलौंजी चे तेल हे एक प्राचीन नैसर्गिक औषध आहे. यात नैसर्गिक वेदना कमी करणे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे गुणधर्म आहेत.\nकलौंजी च्या तेलाचे काही थेंबहा कानात टाकने हा उपाय उत्कृष्ट आहे आणि नक्कीच तुमच्या कानाच्या समस्या दूर होईल.\nकलौंजी च्या तेलाचे साधारणत: दररोज 1/8 चमचे मोठ्या मुलांसाठी व 1/4 चमचे लहान मुलांसाठी स्वीकारली जाते.\nमला कलौंजी चे तेल आवडते कारण ते नैसर्गिकरित्या वेदनात मदत करते. ते शरीराच्या नैसर्गिक उपचार हावभावाला समर्थन देते.\nKalonji oil for skin and hair in Marathi त्वचा आणि केसांसाठी चांगले असू शकते कलौंजी चे तेल\nकलौंजी चे तेल सामान्यत: त्वचेच्या विविध परिस्थितींमध्ये आणि केसांना हायड्रेट करण्यासाठी उपयुक्त ठराविकपणे वापरले जाते.\nत्याच्या प्रतिजैविक आणि दाहक-विरोधी प्रभावांमुळे कलौंजी चे तेल त्वचेच्या काही त्वचारोगांवर उपचार करण्यास मदत करू शकते. जसे की पुरळ, सामान्य कोरडी त्वचा, सोरायसिस.\nकलौंजी चे तेल केसांना हायड्रेट करते आणि डोक्यातील कोंडा कमी करण्यास देखील मदत करते.\nयोग्य प्रमाणात कलौंजी तेलाचे सेवन केले तर कोणतेही दुष्परिणाम होण्याची शक्यता नाही.\nतथापि, कलौंजी चे तेल रक्त पातळ करू शकते, ज्यामुळे ते विशिष्ट लोकांसाठी अयोग्य ठरते.\nजास्त प्रमाणात सेवन केल्यास कोणालाही यकृत आणि मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.\nमुख्य म्हणजे कलौंजी च्या तेलामुळे फुरळ किंवा अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठीला कारणीभूत ठरू शकते.\nकाही आरोग्याच्या परिस्थितीत कलौंजी चे तेल घेणे संभाव्यतः रक्तस्त्राव विकार आणि गर्भवती महिलांसाठी हानिकारक असू शकते.\nकलौंजी चे तेल किंवा इतर कोणतेही पूरक आहार घेण्यापूर्वी नेहमीच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.\nविशेषत: जर आपल्यास दीर्घकाळापर्यंत आजार असेल किंवा सध्या आपण औषध घेत असाल तर.\nकलौंजी ची बियाणे विविध स्वयंपाकासाठी आणि औषधी गुणधर्मांकरिता परिचित आहेत.\nपारंपारिकपणे विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या, कलोंजी हे विविध प्रकारच्या आरोग्याशी संबंधित आहेत.\nआपल्या आहारात कलौंजी घेणे किंवा पूरक म्हणून त्याचा वापर केल्यास आपल्या आरोग्याच्या अनेक बाबींवर फायदेशीर परिणाम होऊ शकतो.\nया लेख मध्ये कलौंजी Kalonji in Marathi बद्दल आम्ही संपूर्ण माहिती दिली आहे. आणखी माहिती करिता आम्हाला कळवा धन्यवाद\nChia Seeds in Marathi चिया सीड्स चे फायदे व दुष्परिणाम\nGiloy in Marathi गूळवेल चे फायदे व संपूर्ण माहिती\nशरीरातील उष्णतेचे कारण आणि उष्णता कमी करण्याचे उपाय\nशरीराचे तापमान शरीरातील उष्णतापासून मुक्त होण्याची क्षमता मोजते. सामान्य तपमान बर्‍याचदा 98.6° F ...\nआयुर्वेद तसेच घरगुती उपचार Ayurvedic Upchar in Marathi\nआयुर्वेद तसेच घरगुती उपचार, आयुर्वेद काय आहे, Ayurved in Marathi, Ayurvedic Upchar in ...\nकमी वजन असणे किंवा खूप कमी BMI (Body mass Index) असणे ही चिंतेची ...\nPregnancy Diet Chart Marathi गर्भधारणेदरम्यान, आईच्या आहाराद्वारे गर्भाचे पोषण होते. म्हणून, आईने पोषक ...\nकोरोनाशी लढण्यासाठी Covid Vaccination लसीकरणच उत्तम उपाय आहे, आपल्याला कोरोना झाल्यानंतर हि लवकरात ...\nवजन कमी करण्यासाठी आहार तक्ता Weight Loss Diet Plan in Marathi\nWeight loss diet plan in Marathi वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता, योग्य आहार ...\nGiloy in Marathi गूळवेल चे फायदे व संपूर्ण माहिती\nNavratri Wishes Marathi नवरात्री उत्सव शुभेच्छा मराठी\nगरोदरपणात वाचायची पुस्तके Read During Pregnancy\nसूर्य नमस्कार फायदे आणि माहिती २०२१\nशरीरातील उष्णतेचे कारण आणि उष्णता कमी करण्याचे उपाय\nश्री महालक्ष्मी स्तोत्र मराठी Mahalaxmi Stotra in Marathi\nरामरक्षा स्तोत्र मराठी Ramraksha Stotra Marathi\nDussehra Wishes in Marathi दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkar.co.in/tag/nanded-district-court-recruitment-2018-lower-division-clerk-peon-more-posts/", "date_download": "2022-12-09T15:16:43Z", "digest": "sha1:LNFUPJQTSHYEDNOJOVDHXL6NBKJOB6AE", "length": 11409, "nlines": 180, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Nanded District Court Recruitment 2018 Lower Division Clerk - Peon & More Posts Archives - MahaSarkar", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://mr.khanacademy.org/math/in-in-grade-10-ncert/x573d8ce20721c073:introduction-to-trigonometry/x573d8ce20721c073:into-to-trigonometric-ratios/v/example-trig-to-solve-the-sides-and-angles-of-a-right-triangle", "date_download": "2022-12-09T16:36:24Z", "digest": "sha1:WSH4Q66QFLQN6XL6Z3S3RWQPVXGDBXTI", "length": 4147, "nlines": 48, "source_domain": "mr.khanacademy.org", "title": "त्रिकोणमितीच्या आधारे काटकोन त्रिकोणातील एखाद्या बाजूची लांबी काढणे (व्हिडिओ) | खान अकॅडमी", "raw_content": "\nतुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.\nलॉग इन करण्यासाठी आणि खान अकॅडमीची सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, कृपया तुमच्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.\nअभ्यासक्रम,कौशल्य आणि व्हिडिओ शोधा\nइयत्ता 10 गणित (भारत)\nयुनिट 8: धडा 1\nकाटकोन त्रिकोणातील त्रिकोणमितीय गुणोत्तरे\nकाटकोन त्रिकोणातील त्रिकोणमितीय गुणोत्तरे\nत्रिकोणमितीच्या आधारे काटकोन त्रिकोणातील एखाद्या बाजूची लांबी काढणे\nकाटकोन त्रिकोणातील बाजूंची लांबी काढण्यासाठी सोडवा\nपायथागोरसचे प्रमेय वापरून त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढणे\nइयत्ता 10 गणित (भारत)>\nवापरण्याच्या अटी गोपनीयता धोरणकुकी सूचना\nत्रिकोणमितीच्या आधारे काटकोन त्रिकोणातील एखाद्या बाजूची लांबी काढणे\nएका काटकोन त्रिकोणातील एका लघुकोनाचे माप 65° आहे; आणि पायाच्या बाजूची लांबी 5 एकक आहे, तर शिक्षक उरलेल्या दोन बाजूंची लांबी काढण्यासाठी त्रिकोणमितीय गुणोत्तराचा उपयोग करतात. साल खान आणिमोंटरे तंत्रज्ञान आणि शिक्षण संस्था द्वारे तयार केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T17:05:21Z", "digest": "sha1:KX3WLJVAEUAVPYN6OUEDHPAVIZEL3M2L", "length": 13490, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिवकुमार शर्मा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n३पंडित शिवकुमार शर्मा यांना मिळालेले सन्मान\n१३ जानेवारी १९३८ (1938-01-13)\n१० मे, २०२२ (वय ८४)\nकॉल ऑफ द व्हॅलीज\nशिवकुमार शर्मा (१३ जानेवारी, इ.स. १९३८; जम्मू, - १० मे, २०२२; मुंबई) हे एक ख्यातनाम भारतीय संतूर वादक होते. संतूर हे काश्मीरचे लोकवाद्य आहे. या वाद्यात शंभर तारा असतात.\nशिवकुमार शर्मा यांचा जन्म जम्मू येथे झाला असून त्यांची मातृभाषा डोग्री आहे. १९९९ साली त्यांनी रेडिफला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्यांच्या वडिलांनी त्यांना केवळ पाच वर्षांचे असल्यापासून शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे द्यायला आरंभ केला. त्यांच्या आई उमा दत्त शर्मा (गायिका) यांनी सखोल अभ्यास करून ठरवले की शिवकुमार यांनी भारतीय शास्त्रीय संगीत संतूरवर वाजवणारे भारतातील पहिले वादक बनावे. म्हणून मग त्यांच्या इच्छेनुसार, शिव कुमार यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून संतूर शिकण्यास प्रारंभ केला आणि उमा दत्त शर्मा यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. त्यांनी आपल्या वादनकौशल्याचे पहिले सादरीकरण १९५५ मध्ये मुंबई येथे हरिदास संगीत संमेलनात केले.[१]\nसुरुवातीची काही वर्षे कंठगायन केल्यानंतर शिवकुमार शर्मा हे संतूरवादनाकडे वळले. संतूर या वाद्याला लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. १९५६ साली शांताराम यांच्या \"झनक झनक पायल बाजे\" गाण्यास त्यांनी संगीत दिले. १९६० साली त्यांनी स्वतःचा एकल गीतसंच प्रसिद्ध केला.\n१९६७ साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत \"कॉल ऑफ द व्हॅली\" ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. ती कालांतराने खूपच प्रसिद्ध झाली. हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीने त्यांनी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिले आहे. त्याची सुरुवात १९८० साली \"सिलसिला\" चित्रपटापासून झाली. या काळात या जोडगोळीने \"शिव-हरी\" या नावाने संगीत दिले होते. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट हे: फासले (१९८५), विजय, चाँदनी (१९८९), लम्हे (१९९१), साहिबान, डर (१९९३).[१]\nपंडित शिवकुमार शर्मा यांना मिळालेले सन्मान[संपादन]\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी सन्मान स्वीकारताना पं. शिवकुमार शर्मा\nपंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना १९८५ मध्ये बाल्टीमोर शहराची मानद नागरिकतासुद्धा मिळाली आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांना सन १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, सन १९९१ साली पद्मश्री, तसेच २००१ मध्ये पद्म विभूषण या सन्मानाने पंडितजी यांना सन्मानित करण्यात आले.\nशिवकुमार शर्मा यांचे लग्न हे मनोरमा शर्मा यांच्याशी झाले असून त्यांना रोहित आणि राहुल हे दोन मुलगे आहेत.[२] त्यांचा मुलगा राहुल हासुद्धा संतूर वादक असून १९९६ पासून तो शिवकुमारांना साथ करतो आहे. १९९९मध्ये शर्मा यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, राहुलला देवाकडूनच संगीताची भेट मिळाली असल्यानेच त्यांनी त्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला आहे.\nशिवकुमार शर्मा यांनी 'जर्नी विद अ हंड्रेड स्ट्रिंग्ज: माय लाईफ इन म्युझिक' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या पुस्तकाचे सहलेखन इना पुरी यांनी केले आहे.[३]\nवयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे निधन झाले.[४]\n^ \"प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\". Maharashtra Times. 2022-05-10 रोजी पाहिले.\nइ.स. १९३८ मधील जन्म\nइ.स. २०२२ मधील मृत्यू\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२२ रोजी १७:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune/one-thousand-land-measuring-machines-new-tender-process-pune-print-news-tmb-01-3171633/", "date_download": "2022-12-09T15:18:52Z", "digest": "sha1:MSB2UNH4UFXYT47DVGWLH5RLPIXP7AIA", "length": 23547, "nlines": 276, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एक हजार जमीन मोजणी यंत्र खरेदीसाठी नव्याने प्रक्रिया राबविण्यात येणार | one thousand land measuring machines new tender process pune | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय\nआवर्जून वाचा राष्ट्रभाव : समाजात आदिवासी अविभाज्यच\nआवर्जून वाचा देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा\nएक हजार जमीन मोजणी यंत्र खरेदीसाठी नव्याने प्रक्रिया राबविण्यात येणार\nकोणत्याही जमिनीची तासाभरात मोजणी करण्यासाठी राज्य शासनाने एक हजार रोव्हर यंत्रे खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nपुणे : जमिनींची अचूक आणि कमी वेळात मोजणी करण्यासाठी एक हजार जमीन मोजणी यंत्रे (रोव्हर मशीन) घेण्याबाबत भूमी अभिलेख विभागाकडून निविदा मागविल्या होत्या. मात्र, या निविदांचे दर जास्त आल्याने सर्व निविदा फेटाळून नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रोव्हरद्वारे जमीन मोजणीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.कोणत्याही जमिनीची तासाभरात मोजणी करण्यासाठी राज्य शासनाने एक हजार रोव्हर यंत्रे खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्याकरिता ८० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ७७ स्थानके (कन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन – कॉर्स) उभारली आहेत.\nप्रत्येक स्थानकांवर एक यंत्र उभारण्यात येणार असून भूमी अभिलेख विभागाने मे महिन्यात ७७ स्थानकांसाठी निविदा मागविल्या. त्यानुसार विभागाकडे ८८ निविदा प्राप्त झाल्या. मात्र, सर्व निविदा चढ्या दराने आल्याने प्राप्त निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत बोलताना भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘रोव्हर यंत्रे खरेदीसाठी काढण्यात आलेल्या निविदांबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. सर्व निविदा वाढीव दराने आल्याचे सांगताच महसूल मंत्र्यांनी नव्याने निविदा काढण्याची सूचना करून मंजुरीही दिली. त्यानुसार ७७ स्थानकांवरील रोव्हर यंत्रे खरेदीसाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहे. या प्रक्रियेला काहीसा विलंब लागण्याची शक्यता असली, तरी पारदर्शकपणे ही प्रक्रिया पार पाडली जाईल.’\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nहेही वाचा : श्रीनगरमधील त्या अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा\nसध्या भूमी अभिलेख विभागाकडून ईटीएस यंत्राच्या सहाय्याने मोजणी करण्यात येत आहे. जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जात आहे. या प्रक्रियेला तीन ते चार तासांचा कालावधी लागतो आहे. जीपीएस रीडींग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. रोव्हर मशीन उपग्रहाच्या आधारे प्राप्त तरंगलहरीद्वारे (सिग्नल) अचूक ठिकाण दर्शवते. संबंधित ठिकाणचे अक्षांश-रेखांशवरून ऑटोकॅड सारख्या संगणकप्रणालीचा (सॉफ्टवेअर) वापर अवघ्या तासाभरात दहा एकर जमिनीची अचूक आणि सूलभ मोजणी करता येणार आहे, असेही रायते यांनी सांगितले.\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nयंदा पुणे शहरात २०० मिलिमीटर अधिक पावसाची नोंद\n‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; नव्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई\nजितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nभाजपकडून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे कटकारस्थान; नाना पटोले यांची टीका\nपुणे : वर्तुळाकार रस्ता जानेवारीपासून मार्गावर; भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nगुजरातमध्ये पुन्हा भाजपा, काँग्रेसची दाणादाण\nVideo: खरंच राजाच म्हणावं लागेल ‘या’ सिंहाला समोर आलेल्या श्वानावर हल्ला न करता त्याचे चुंबन घेतले अन…\n“शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर…”, मनसेचा खोचक टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख\nमुंबईत गोवर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ; महिनाभरात ५०० हून अधिक रुग्ण गोवरमुक्त\nराज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\n८६ व्या वर्षीही इतका फिटनेस या महिलेचे व्यायाम पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nपुणे: रिक्षा चालकांना आंदोलन न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई\nराज्यात तीस हजार टन बेदाणा शिल्लक; मागणी वाढल्यामुळे दरात वीस रुपयांपर्यंत तेजी\nदोन लाख ८१ हजार मतदारांची नावे वगळली; पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघांतील मतदारांची संख्या ७८ लाख ७६ हजार\nपुणे: संलग्न महाविद्यालयांकडून विद्यापीठाची फसवणूक\nपुणे: नवले पूल परिसरातील अतिक्रमणे सात दिवसांत न काढल्यास कारवाई\nपुणे: मार्चपर्यंत १.८० लाख कृषिपंपांना नवीन वीजजोड देण्याचे उद्दिष्ट; महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांची माहिती\nपुण्यातील २१ रस्त्यांवर रविवारी पादचाऱ्यांचे राज्य; सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत वाहनचालकांना प्रवेश बंदी\n‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; नव्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत\nराज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘पुणे बंद’ला व्यापाऱ्यांचा पाठिंबा\nपुणे: रिक्षा चालकांना आंदोलन न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई\nराज्यात तीस हजार टन बेदाणा शिल्लक; मागणी वाढल्यामुळे दरात वीस रुपयांपर्यंत तेजी\nदोन लाख ८१ हजार मतदारांची नावे वगळली; पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघांतील मतदारांची संख्या ७८ लाख ७६ हजार\nपुणे: संलग्न महाविद्यालयांकडून विद्यापीठाची फसवणूक\nपुणे: नवले पूल परिसरातील अतिक्रमणे सात दिवसांत न काढल्यास कारवाई\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.viraltm.org/category/bollywood/page/3/", "date_download": "2022-12-09T16:26:01Z", "digest": "sha1:66QAUC3OFHCITHBK5VEZIFIYNJAA44PZ", "length": 11486, "nlines": 142, "source_domain": "www.viraltm.org", "title": "बॉलीवूड Archives - Page 3 of 45 - ViralTM", "raw_content": "\nकॅमेऱ्यासमोर कपडे काढू लागली हि अभिनेत्री, लोक म्हणाले; जरा कपडे…\nरश्मिका मंदानाचा गुडबाय चित्रपट लवकरच रिलीज झोणार आहे. यादरम्यान तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पाच फोटो शेयर केले आहेत. यामध्ये तिला डेनिम कपड्यांमध्ये पाहू शकता....\nलग्न न करताच ‘हा’ अभिनेता झाला बाबा, पत्नीला सोडून गर्लफ्रेंडसोबत करतोय मजा…\nबॉलीवूड म्हंटले कि अफवा तर येतातच याशिवाय बॉलीवूड अपूर्णच आहे. अनेक कलाकार रिलेशनशिपमध्ये येतात आणि ते वेगळे देखील होतात. आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल...\nइतकी बदलली आहे मोहब्बतें मधील हि अभिनेत्री, २२ वर्षानंतर आता दिसू लागली आहे अशी…\nमोहब्बतें चित्रपटामध्ये किरणच्या भूमिकेमध्ये दिसणारी प्रीती झंगियानीने इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमवले पण ती जास्त लोकप्रिय होऊ शकली नाही. प्रीती झंगियानीने अभिनय करियरची सुरुवात चांगली...\n‘झोपू देत नाही आलिया भट्ट, रात्रभर बेडवर करते ‘हे’ काम, रणबीर कपूरने खुलेआम सांगितले...\nबॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे. नुकतेच दोघांनी आलिया भट्टच्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. प्रेग्नंसीनंतर दोघे खूपच...\nरणबीर कपूरने आलिया भट्टच्या घाणेरड्या सवयीचा केला खुलासा, म्हणाला; ‘आलिया रात्री झोपताना…’\nबॉलीवूडमध्ये सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या चर्चा सामान्य आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज झाल्यानंतर हे कपल प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहे. अनेक मुलाखतीमध्ये दोघंही...\nखूपच सुपरबोल्ड आहे ऋतिक रोशनची बहिण, बोल्डनेसच्या बाबतीत सारा-जान्हवीला देखील देते टक्कर…\nबॉलीवूडमध्ये रोशन कुटुंबाचे नाव खूप मोठे आहे. त्यांनी इंडस्ट्रीला अनेक मोठे टॅलेंट्स दिले आहेत. ऋतिक रोशनला कोण नाही ओळखत. त्याने आपल्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये मोठे...\nगरिबीमुळे वयाच्या १२ व्या वर्षी ‘वे श्या’ बनली होती ‘हि’ अभिनेत्री, आज एका चित्रपटासाठी...\nशगुफ्ता रफीकच्या आयुष्याची स्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. लहानपणी तिच्यासोबत एक अशी घटना घडली होती कि तिचे आयुष्यच बदलून गेले होते. शगुफ्ता अनाथ होती...\n प्रभाससोबत नाचताना नोरा फतेहीचा खिसकला टॉप, कॅमेऱ्यामध्ये कैद झाले तिचे भरगच्च…\nबॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या २०० करोड रुपयांच्या खंडणी प्रकरणामुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनंतर ईडीने नोरा फतेहीला देखील चौकशीसाठी बोलावले आहे. या...\n“ तर आज हि वेळ आलीच नसती…” रात्रीच्या अंधारात केलेल्या या कृत्यामुळे काजोल झाली...\nनुकतेच अभिनेत्री काजोल तिचा मुलगा युगसोबत मुंबईच्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये डिनर करण्यासाठी पोहोचली होती. या दरम्यान ती कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाली. काजोलने रात्रीच्या वेळी काळा...\nसाखळीचा ड्रेस घालून उर्फीसारखी स्टाईल मारायला गेली ‘हि’ अभिनेत्री आणि झाली शरमिंदा, पाय वर...\nआपल्या गाण्यांनी धुमाकूळ घालणारी अभिनेत्री आणि प्रसिद्ध सिंगर बिगबॉस फेमस नेहा भसीन तिच्या लुकमुळे नेहमीच चर्चेमध्ये असते. पण सध्या नेहा आपल्या ड्रेसमुळे खूपच चर्चेमध्ये...\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nफोटोमध्ये दडले आहे एक रहस्य, फक्त ९ सेकंदामध्ये शोद्यायची आहे एक...\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/nashik-city-crime-police-theft-dacoity-murder-suicide-fight-beaten-541/", "date_download": "2022-12-09T17:00:57Z", "digest": "sha1:EUC3YANP4NEAX247VMGVBPIYTZEGFUK6", "length": 6444, "nlines": 69, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "पार्किंगमध्ये लावलेल्या दोन कारच्या काचा चोरट्यांनी फोडल्या; सव्वा लाखाचा ऐवज केला लंपास - India Darpan Live", "raw_content": "\nपार्किंगमध्ये लावलेल्या दोन कारच्या काचा चोरट्यांनी फोडल्या; सव्वा लाखाचा ऐवज केला लंपास\nनाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉलेजरोड भागात शुक्रवारी सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. त्यात रोकडसह लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्राचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण प्रभाकर देशमुख (रा.पोखरनरोड,ठाणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. देशमुख कामानिमित्त शहरात आले आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांची होंडा सिटी कार एमएच ४३ एएफ ५८१२ कॉलेज रोड येथील सिनर संकुल भागातील किर्ती सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारच्या खिडकीची काच फोडून लॅपटॉप,ब्ल्यू ट्यूथ स्पिकर,वायरलेस माऊस,पाकिटातील साडे चार हजार रूपयांची रोकड आणि महत्वाची कागदपत्र असा सुमारे ८६ हजाराचा ऐवज चोरून नेला. दुसरी घटना कृषीनगर भागात घडली. एचपीटी कॉलेज पाठीमागे पार्क केलेली अल्टो कार एमएच १५ एफटी ५४९४ चोरट्यांनी फोडली. या कारमधून लॅपटॉप व बँकेची आणि महत्वाची कागदपत्र असा सुमारे ३० हजाराच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. दोन्ही घटनात १ लाख १६ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला असून अधिक तपास पोलिस नाईक रविंद्र मोहिते करीत आहेत.\nचावी बनवून देणा-याने कपाटातील ६६ हजाराचा ऐवज केला लंपास\nआयशर टेम्पोने धडक दिल्याने २० वर्षीय पल्सरस्वार ठार\nआयशर टेम्पोने धडक दिल्याने २० वर्षीय पल्सरस्वार ठार\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/due-to-kangana-ranauts-statement-the-congress-sent-her-the-eighth-history-book-mhmg-632237.html", "date_download": "2022-12-09T15:57:40Z", "digest": "sha1:FKPT62ARR35TZJINNJWHJCCRZZ3DK5VT", "length": 8646, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Due to kangana ranauts statement the congress sent her the eighth history book mhmg - VIDEO : 'इतिहासाच्या तासाला कंगनाची दांडी'; काँग्रेसने अभ्यासासाठी पाठवली पुस्तकं – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /\nVIDEO : 'इतिहासाच्या तासाला कंगनाची दांडी'; काँग्रेसने अभ्यासासाठी पाठवली पुस्तकं\nVIDEO : 'इतिहासाच्या तासाला कंगनाची दांडी'; काँग्रेसने अभ्यासासाठी पाठवली पुस्तकं\n'इतिहासाच्या तासाला दांडी मारल्याने कंगना इतिहास विसरली'\n'इतिहासाच्या तासाला दांडी मारल्याने कंगना इतिहास विसरली'\nChurchgate Station : चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या नावामागे हा आहे इतिहास; वाचा,..\n''मैं धारक को 100 रुपये अदा करने का वचन देता हूँ.'' नोटींवर असं का लिहिलं असतं\nसमुद्रमंथनातून प्राप्त झाली 'ही' 14 मौल्यवान रत्नं\n'ती एकटीच बॉलिवूडला...'; 'दृश्यम 2'मधील तब्बूविषयी कंगनाचं मोठं वक्तव्य\nठाणे, 18 नोव्हेंबर : अभिनेत्री कंगना रणौतने (Actress Kangana Ranaut) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ठाण्यातील (Thane Congress) काँग्रेस कार्यकर्त्यांनी कंगना रणौतला इतिहासाची पुस्तकं ( Send History Books) पोस्टाने पाठवली आहेत. अभिनेत्री कंगना रणौतने 1947 ला भारताला मिळालेले स्वातंत्र्य ती भीक होती असे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आणि अनेक ठिकाणी तिच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. (Due to Kangana Ranauts statement the Congress sent her the eighth history book)\nकंगनाला दिलेला पद्म पुरस्कार परत घेण्याची तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची देखील अनेक ठिकाणी मागणी झाली. ठाण्यात काँग्रेसच्या वतीने कंगना रणौतला इतिहासाची पुस्तके पोस्टाने पाठवण्यात आली आहेत. कंगनाने इतिहासाच्या तासाला दांडी मारल्याने ती इतिहास विसरली आहे. म्हणून तिला आम्ही इतिहासाचे पुस्तक पाठवत असल्याचे सांगत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिला पुस्तके पाठवली आहेत. त्याचबरोबर कंगनाला दिलेला पुरस्कार परत घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.\n'शाळेत असताना कंगनाने इतिहासाच्या तासाला दांडी मारली'; म्हणून काँग्रेसने पाठवली इतिहासाची पुस्तकं pic.twitter.com/GA5TsVRiii\nकाँग्रेसचे पदाधिकारी सचिन शिंदे यांनी News18 लोकमतशी बोलताना सांगितलं की, कंगनाने शाळेत असताना इतिहासाच्या तासाला दांडी मारली असावी, किंवा ती परदेशात शिकली असल्यास तिला भारताचा इतिहास माहिती नाही. त्यामुळे तिला काही पुस्तकं पाठविण्यात येत आहे. यात आठवीचं इतिहासाचं पुस्तक आणि स्वातंत्र्य चळवळीच्या पुस्तकांचा समावेश आहे. मराठी व्यतिरिक्त इंग्रजी भाषेतील पुस्तकही तिला पाठवण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितलं.\nदुसरीकडे विधानाचे ज्येष्ठ मराठी कलाकार विक्रम गोखले (Vikram Gokhle) यांनी समर्थन केल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान मराठी साहित्य मंडळाने (Marathi Sahitya Mandal) विक्रम गोखलेंवर देशद्रोहा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/mpsc-exam-information-in-marathi/", "date_download": "2022-12-09T16:01:44Z", "digest": "sha1:BW2YKG2ROZU7NQELBTMWYNVXLXKETVHJ", "length": 21240, "nlines": 92, "source_domain": "www.marathimol.com", "title": "एमपीएससी बद्दल संपूर्ण माहिती Mpsc Exam Information In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nएमपीएससी बद्दल संपूर्ण माहिती Mpsc Exam Information In Marathi\nMpsc Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत हैं तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आज आपण हया लेख मध्ये एमपीएससी बद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. हया लेख ला तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.\nएमपीएससी बद्दल संपूर्ण माहिती Mpsc Exam Information In Marathi\nआज हया लेख मध्ये आपण एमपीएससी बद्दल ची संपूर्ण महिती जाणून घेणार आहोत. Mpsc Information In Marathi, Mpsc साठी वय, पात्रता, परीक्षेचे स्वरूप एमपीएससी परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा ही सर्व माहिती तुम्हाला हया लेख मध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.\nप्रत्येक विद्यार्थ्याच्या चांगल शिक्षण घेतल्यानंतर सरकारी नौकरी करण्याचे स्वप्न असतं. पण खूपच कमी लोकांचं हे स्वप्न पूर्ण होत. काही चांगल मार्गदर्शन घेऊन यशस्वी होतात तर काहींना यात यश मिळत नाही. यामागच कारण म्हणजे योग्य मार्गदर्शन. प्रत्येक विद्यार्थ्याचं शिक्षण झाल्यानंतर एक अधिकारी होण्याचे स्वप्न असतं त्यासाठी दोन मोठ्या परीक्षा असतात.\nभारतातील सर्वात मोठी परीक्षा UPSC आहे ज्यातून तुम्ही जिल्हाधिकारी , आयपीएस बनू शकता. UPSC ही केंद्रीय स्तरावरील Exam आहे आणि MPSC ही राज्य स्तरावरील Exam आहे. एमपीएससी मधून तुम्ही उपजिल्हाधिकारी , कृषी अधिकारी, तहसीलदार ई. अनेक अधिकारी होण्याचे Exams तुम्ही देऊन एक उत्तम अधिकारी बनू शकता.\nआयएएस अधिकारी कसे बनायचे\nएमपीएससी ही एक राज्य स्तरावरील परीक्षा आहे. यातून तुम्ही उपजिल्हाधिकारी , पुलिस अधिकारी बनू शकता. एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग होय. तुम्ही Mpsc ला “राज्यसेवा” ही म्हणू शकता. एमपीएससी ही महाराष्ट्र राज्यातील विविध भरती परीक्षांची आयोजन करते.\nएमपीएससी मधून तूम्ही कृषी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तलाठी, तहसीलदार इ. अनेक अधिकारी पदांसाठी तुम्ही आवेदन करु शकतात. एमपीएससी हे एक भरती पोर्टल सारखे काम करते यातून तुम्ही तुमच्या आवडत्या पदासाठी अर्ज करु शकता. महाराष्ट्र सरकारद्वारे दर वर्षाने एमपीएससी ची परीक्षा घेतली जाते ज्यातून एक कुशग्र अधिकाऱ्याची निवड केली जाते. Mpsc ही एक राज्य सरकारची स्वतंत्र संस्था आहे.\nMpsc ही संस्था विविध सरकारी पदांसाठी भरती आणत असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोामार्फत दरवर्षी घेण्यात येणारी सर्वांत मोठी परीक्षा एमपीएससी आहे या परीक्षेतून दरवर्षी 27 प्रकारच्या पदांची भरती केली जाते. एमपीएससी परीक्षा ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी परीक्षा असुन सर्वांत कठीण परीक्षा देखील आहे.\nआहार तज्ज्ञ कसे बनायचे\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग भारतीय संविधानाच्या Article 315 नुसार एमपीएससी मधून Group A आणि Group B मधील पदांची भरती नुसार आवेदन केले जाते आणि यासाठी काही नियमांचे देखील पालन करावे लागते.\nएमपीएससी चे कार्यालय मुंबई महाराष्ट्र मध्ये स्थित आहे. भारतीय संविधानाच्या Article 315 नुसार एमपीएससी ची स्थापना करण्यात आली आहे. एमपीएससी मधुन तुम्ही विविध प्रकारच्या सरकारी नौकरी साठी प्रयत्न करु शकता आणि त्यात यश मिळवू शकता. एमपीएससी मधुन जे काही अधिकारी निवडले जातात त्यांची Training सुद्धा घेतली जाते जेणेकरून ते त्यांचे कार्य व्यवस्थित पणे पूर्ण करु शकतात.\nMPSC च्या परीक्षेतून विविध सरकारी अधिकाऱ्यांची भरती केली जाते. राज्य कारभार चालवण्यासाठी काही अधिकारी असतात. जसे जिल्ह्याला चालवण्यासाठी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तलाठी, तहसीलदार , कार्यकारी अधिकारी असे अनेक अधिकाऱ्यांची निवड एमपीएससी च्या परीक्षेतून केली जाते. एमपीएससी परीक्षेसाठी दरवर्षी लखो मुले Apply करतात पण लाखांमधून काहींचे Selection होते. एमपीएससी ची परीक्षा दरवर्षी आयोगा मार्फत घेतली जाते.\nखुप लोकांचं एमपीएससी देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न असतं. सध्याच्या वेळेत असे खुप कमी विद्यार्थी भेटतील ज्यांना एमपीएससी काय आहे हे माहीत नसेल. Mpsc हा शब्द तुम्ही ऐकला असेल , तुमच्या अवती भोवती Coaching Classes वर पाहिले असतील.\nनातेवाईक, मित्राकडून ऐकले असेल जेव्हा विद्यार्थी 10वी पास करतो तेव्हां त्याला खुप Career Options दिसतात त्यातला एमपीएससी परीक्षा हा देखील लोकं निवडतात ज्यांना उपजिल्हाधिकारी , पोलिस अधिकारी, उप निरीक्षक बनायचं असत ते विद्यार्थी एमपीएससी ची निवड करतात. एमपीएससी परीक्षेतून दरवर्षी 27 प्रकारचे Exams निघतात ज्यातून तुम्ही Engineering, Medical, Defence सारखे अनेक क्षेत्रात भरती घेतली जाते ज्यातून एका चांगल्या अधिकारी ची निवड केली जाते.\nआयपीएस अधिकारी कसे बनायचे\nMPSC Information in Marathi | एमपीएससी बद्दल संपूर्ण माहिती\nएमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. महाराष्ट्राचा राज्य कारभार चालवण्यासाठी mpsc या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. एमपीएससी ची परीक्षा दरवर्षी घेतली जाते आणि ही परीक्षा मुख्यतः तीन टप्प्यावर घेतली जाते. प्रथम तुम्हाला Pre Exam द्यावी लागते ज्याला पूर्व परीक्षा म्हणतात.\nद्वितीय मध्ये तुम्हाला Mains Exam द्यावी लागते तिला मुख्य परीक्षा संबोधले जाते आणि तिसरी परीक्षा म्हणजे Interview असते जेंव्हा तुम्ही Prelims आणि Mains दोघेही Exam पास करता तेव्हां तुम्ही Interview साठी पात्र ठरता. Interview पास झाल्यानंतर तुमची Training घेतली जाते आणि अधिकारी म्हणून तुमची निवड होते. एमपीएससी परीक्षा ही राज्यसेवा आयोगामार्फत घेतली जाते यात केंद्र सरकार कुठलाही हस्तक्षेप करु शकत नाही.\nएमपीएससी परीक्षेसाठी साठी पात्रता – MPSC Exam Eligibility\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला याची संपूर्ण महिती घेणे आवश्यक आहे. लोकसेवा आयोग ही विविध बाबींचा विचार करून परिक्षा घेत असते. एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा हे पद सांभाळण्यासाठी पात्र आहे की नाही हे 3 Steps Process द्वारे समजले जाते. एमपीएससी परीक्षेत बसण्यासाठी तुमच्या जवळ काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. एमपीएससी साठी आवश्यक असणारे कागदपत्रे व इतर महिती खालील प्रमाणे आहे.\nMPSC परीक्षे ला अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आपले वय मर्यादा तपासणे आवश्यक असते. Mpsc साठी उमेदवाराचे वय 19 ते 38 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय हे त्याच्या Category नुसार देखील पाहिले जाते.\nSC/ST : Unlimited (वयाच्या मर्यादे पर्यंत)\nएमपीएससी परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषा येणे आवश्यक आहे. उमेदवाराला मराठीत बोलता व लिहिता येणे आवश्यक आहे. परिक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवाराकडे नामांकित विद्यालयाची पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवार हा Graduation च्या Last Year ला असताना देखील एमपीएससी देऊ शकता आणि Graduation झाल्यावर मुख्य परीक्षा देऊ शकतात.\nनौदल अधिकारी कसे बनायचे\n3) राष्ट्रीयत्व – Nationality\nMPSC परीक्षेसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय असणे आवश्यक आहे. विदेशी असणारा विद्यार्थी Mpsc परिक्षा देऊ शकत नाही जर भारतीय विद्यार्थी हा विदेशात राहत असेल तर तो विद्यार्थी Mpsc परिक्षा देऊ शकतो याची संपूर्ण महिती mpsc official website वर दिलेली आहे.\nएमपीएससी परीक्षेचे स्वरूप – MPSC Exam Pattern\nमित्रांनी जर तुम्ही mpsc ची तयारी करायला सुरवात करणार असाल त्याआधी तुम्हाला परीक्षेचे स्वरूप माहीत असणे आवश्यक आहे. Mpsc Exam ही Upsc समान Exam आहे यामध्ये तुम्हाला 3 टप्पे पार करावे लागतात. पहिला टप्पा Prelims दुसरा टप्पा Mains Exam आणि तिसरा टप्पा म्हणजे Interview असतो.\nMpsc मध्ये Prelims ही Exam आधी महत्वाची असते जर तुम्ही Prelims Exam पास झाले तरच तुम्ही Mains Exam देऊ शकता. तुम्हाला पूर्व परीक्षा देण्यासाठी Graduation असणे गरजेचे नाही तुम्ही Graduation च्या Last Year ला असताना देखील एमपीएससी देऊ शकता.\nपूर्व परीक्षेचे स्वरूप हे लोकसेवा आयोगाने निर्धारित केलेले आहे ते खालीलप्रमाणे आहे.\nPaper 1 – 100 प्रश्न – एकूण गुण 200 – पेपर 2 तास\nPaper 2 – 80 प्रश्न – एकूण गुण 200 – पेपर 2 तास\nपूर्व परीक्षेचे Marks फक्त तुम्हाला मुख्य परीक्षेला पात्र ठरण्यासाठी उपयोगी असतात बाकी त्याचा काही फायदा होत नाही.\nपूर्व परीक्षेत पास झालेला उमेदवार हा मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतो. पूर्व परीक्षा झाल्यानंतर मुख्य परिक्षा ही महत्वाची असते. मुख्य परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला पूर्व परीक्षा पास असणे आवश्यक असते. सोबत Graduation चे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आलेले मुख्य परीक्षेचे स्वरूप खालीप्रमाणे\nपेपर क्रमांक विषय एकूण गुण कालावधी\nपेपर १ मराठी आणि इंग्लिश १०० ३ तास\nपेपर २ मराठी आणि इंग्लिश १०० १ तास\nपेपर ३ सामान्य अध्ययन-१ १५० २ तास\nपेपर ४ सामान्य अध्ययन-२ १५० २ तास\nपेपर ५ सामान्य अध्ययन-३ १५० २ तास\nपेपर ६ सामान्य अध्ययन-४ १५० २ तास\nPrelims आणि Mains Exam पास झाल्यानंतर तुम्ही Interview साठी पात्र ठरता. उमेदवाराच्या निवडी साठी त्याचे मुख्य परिक्षा आणि मुलाखतीचे मार्क्स ग्राह्य धरले जातात. Mosc मार्फत घेतली जाणारी मुलाखत (interview) 100 Marks चा असतो यातून पास होणारा उमेदवार अधिकारी होण्यासाठी पात्र ठरला जातो.\nमित्रांनो जर तुमचे Mpsc बद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला Comment च्या माध्यमाने कळवा. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/11/manager-of-western-coalfields-limited.html", "date_download": "2022-12-09T16:31:59Z", "digest": "sha1:WY77ZNICRXILPWP7Q2IMB3I5K72UZO2E", "length": 12443, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपुरातील कोळसा खाण कार्यालयात सीबीआयचे छापे; खाण व्यवस्थापकास अटक | WCL | CBI | ACB - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nगुरुवार, नोव्हेंबर १०, २०२२\nचंद्रपुरातील कोळसा खाण कार्यालयात सीबीआयचे छापे; खाण व्यवस्थापकास अटक | WCL | CBI | ACB\nवेकोलिच्या चंद्रपूर खाण व्यवस्थापकास सीबीआयने पकडले\nसीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर शाखेने 09 नोव्हेंबर रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 (2018 मध्ये सुधारणा केल्यानुसार) वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या महाकाली भूमिगत खाणीचे व्यवस्थापक (खाण) एस. एम. धांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nचंद्रपूरच्या एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून मंजूर वाढीव ग्रॅच्युइटीची रक्कम मंजूर करण्यासाठी महाकाली भूमिगत खाणीचे व्यवस्थापक (खाण) एस. एम. धांडे रु. 50,000/- लाच मागितल्याचा आरोप आहे. आरोपीला लाचेची रक्कम मागताना व स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपी खाण व्यवस्थापक कार्यालय आणि निवासी जागेवर झडती घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा सक्रिय तपास सुरू आहे.\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-khadde-khodo-movement-5078477-NOR.html", "date_download": "2022-12-09T16:49:04Z", "digest": "sha1:CV4QSQJTOTTB4S3XFLNHRKWCQJEDR6C3", "length": 3324, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अधिकाऱ्यांच्या घरांसमोर 'खड्डे खोदो' आंदोलन | 'khadde khodo' movement - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअधिकाऱ्यांच्या घरांसमोर \"खड्डे खोदो' आंदोलन\nऔरंगाबाद- शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याबाबत पदाधिकारी, अधिकारी काहीच पावले उचलत नाहीत. पदाधिकारी केवळ रबरी स्टॅम्प असल्याने थेट अधिकाऱ्यांच्या घरासमोर मनसेच्या वतीने खड्डे खोदो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेचे शहर उपाध्यक्ष गौतम अामराव यांनी पत्रकार परिषदेत दिला.\nपदाधिकारी, अधिकारी, गुत्तेदारांच्या साखळीमुळे रस्त्यांची परवड झाली. गणेशोत्सव, बकरी ईद, गोपाळकाला, नवरात्रोत्सव असे सण खड्ड्यांतच साजरे करायचे का, असा सवाल उपस्थित करून आठ दिवसांत खड्डे बुजवले नाहीत तर मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, तीन उपायुक्त, शहर अभियंता, तीन कार्यकारी अभियंते यांच्या घरासमोर खड्डे खोदो आंदोलन केले जाईल. या वेळी गजनगौडा पाटील, आशिष सुरडकर, अॅड. दुष्यंत कल्याणकर, संकेत शेटे, आनंद खरात उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://khetigaadi.com/compare-tractor/john-deere-5210-e-4wd-and-farmtrac-6050-ultramaxx/mr", "date_download": "2022-12-09T14:58:15Z", "digest": "sha1:AHDPL6PW372NYCIPZ6ZGJNW64JJR73NJ", "length": 7891, "nlines": 236, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Compare Tractor in India: Comparison Farmtrac 6050 Ultramaxx vs John Deere 5210 E 4WD", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nनवीन हार्वेस्टर वापरलेले हार्वेस्टर\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nविस्तृत ट्रॅक्टरची तुलना करा\nट्रैक्टर संबंधी जानकारी के लिए फॉर्म भरे\nपुढे जाऊन आपण खेतीगाडीला स्पष्टपणे सहमती देता नियम आणि अटी आणि गोपनीयता धोरण\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/06/05/skm5june/", "date_download": "2022-12-09T16:20:03Z", "digest": "sha1:O3MQFQVIKJEZZ2IOJ3TS7ZDJJNR2JLEE", "length": 15087, "nlines": 104, "source_domain": "kokanmedia.in", "title": "साप्ताहिक कोकण मीडिया – पाच जूनचा अंक - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nसाप्ताहिक कोकण मीडिया – पाच जूनचा अंक\nसध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे ५ जून २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.\nसाप्ताहिक कोकण मीडिया – पाच जून २०२०Download\nहा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/22rxzfq येथे क्लिक करा.\nपाच जून २०२०च्या अंकात काय वाचाल\nसंपादकीय : …. कालचा गोंधळ बरा होता… (वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nमुखपृष्ठकथा : गरज पर्यावरणपूरक राजकारणाची\nपर्यावरण दिनाच्या अनुषंगाने धीरज वाटेकर यांचा विशेष लेख….\n‘आत्मनिर्भर भारत’ उद्योजकांसाठी संधीच : केंद्र सरकारच्या वीस लाख कोटींच्या पॅकेजचा आढावा घेणारा, सीए तेजस पाध्ये यांच्या लेखाचा उत्तरार्ध…\n‘निसर्ग’च्या व्यवस्थापनाचा धडा – जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांचा लेख…\nशहाणी झाडं – बाबू घाडीगावकर यांचा प्रासंगिक, ललित लेख…\nवटपौर्णिमा ‘अशी’ साजरी करू या – श्रद्धा कळंबटे यांचे विचार…\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nकोकण मीडियासाप्ताहिक कोकण मीडियाKokan Media\nPrevious Post: … कालचा गोंधळ बरा होता\nNext Post: रत्नागिरीची करोना रुग्णसंख्या ३४३; सिंधुदुर्गने शंभरी ओलांडली\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2022-12-09T16:12:33Z", "digest": "sha1:M7KXBQURILBEPDVSKBUVJUATU27L5ONA", "length": 8145, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आम्लपित्त - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nया लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे..\nकृपया आपण स्वत: या लेखावर काम करा किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान पहा.\nखालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा.\nआम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. ब- याच माणसांना कधीना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना आम्लतेचा नेहमी त्रास होतो. अशांना वैद्यकीय सल्ल्याची गरज असते. आम्लता किंवा आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. या जादा आम्लामुळे पोटात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ अशा तक्रारी निर्माण होतात. कधीकधी जठरातले पदार्थ उलटीवाटे बाहेर पडतात. खालील कारणांनी आम्लता येऊ शकते. - नेहमी जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे. - मानसिक ताण, काळजी, सदैव घाई-गडबड. - अनियमित जेवणाची सवय., जागरण - धूम्रपान, तंबाखूसेवन, दारूसेवन, इत्यादी. - काही औषधांमुळे आम्लता होते. उदा. ऍस्पिरीन, सांधेदुखीची औषधे. - हेलिकोबॅक्टर नावाच्या एका जिवाणूंशी आम्लता आणि जठरव्रणाचा संबंध आढळला आहे. जठरव्रणापैकी साठसत्तर टक्के जठरव्रण हे या जिवाणूंमुळे होतात. (यासाठी डॉक्सी किंवा ऍमॉक्सिसिलीन हे औषध पाच दिवस देऊन पहावे.) आम्लपित्तामुळे पुढे अल्सर (जठरव्रण) निर्माण होऊ शकतो. अल्सर असेल तर पोटात एका ठरावीक जागी दुखत राहते. जेवणामुळे हे दुखणे थांबते तरी किंवा वाढते तरी. आम्लपित्तावर उपचार करताना तो अल्सर नाही याच्याबद्दल खात्री करून घ्यावी. उपचार - जेवणात नियमितता ठेवावी. - साधा आहार घ्यावा. तेलकट, तिखट पदार्थ टाळावेत. - मानसिक ताण, काळजी, सदैव चिंता यांच्यावर नियंत्रण ठेवावे. (व्यायाम, विश्रांती, करमणूक वगैरेमुळे उपयोग होईल.) - आम्लविरोधी (ऍंटासिड) गोळया घेतल्यावर जळजळ कमी होते. दुधामुळे काही जणांची आम्लता कमी होते तर काही जणांची वाढते. - आयुर्वेद - सूतशेखर मात्रा (गोळी). होमिओपथी निवड आर्सेनिकम, कल्केरिया कार्ब, कॉस्टिकम, फेरम फॉस, लायकोपोडियम, नक्स व्होमिका, पल्सेटिला, सल्फर. शोध रोगनिदान मार्गदर्शक / तक्ते रोगनिदान मार्गदर्शक\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://suhas.online/2011/08/19/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%A1/?replytocom=2651", "date_download": "2022-12-09T16:58:24Z", "digest": "sha1:YFTAFVJCIL6UGUWYSFPJTS5RR2KHW563", "length": 29205, "nlines": 345, "source_domain": "suhas.online", "title": "किल्ले पेठ (कोथळीगड) – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी करताना सह्याद्रीतील गिरीदुर्गांचे महत्व जाणले होते. त्यामुळे त्यांनी असंख्य गिरीदुर्ग लष्करीदृष्ट्या भक्कम केले होते. हे करताना त्यांनी फक्त आपले लक्ष्य बलाढ्य गिरीदुर्गांवर केंद्रित न करता, छोट्या छोट्या गिरीदुर्गांवरही केंद्रित केले. शिवकालात मोक्याच्या ठिकाणी असलेले गिरीदुर्ग, टेहाळणीसाठी उपयोगात आणले जात असे.\nकोथळीगड हा देखील असाच टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला. मागे ब्लॉगवर लिहिलेले कामण आणि असावा हे देखील, त्याच प्रकारात मोडणारे किल्ले. पेठला मी २००८ मध्ये प्रसन्न आणि अनिशबरोबर जाऊन आलो होतो, रविवारी खास विक्रांतसाठी पुन्हा पेठवारीला तयार झालो. कर्जतपासून २१-२२ किलोमीटर अंतरावर, आंबिवली नावाचे छोटे गाव आहे. एसटी थांब्याजवळ असलेल्या हॉटेलच्या बाजूने एक पक्का रस्ता पुढे जातो. त्या रस्त्यावरून २-३ मिनिटे चालल्यावर, डाव्या हाताला एक चढणीचा कच्चा रस्ता लागतो. हीच वाट धरून पुढे जायचं. आंबिवली गावापासून पेठ गावापर्यंत असलेलं अंतर अंदाजे ३ किलोमीटर. एक वाईट गोष्ट म्हणजे पुढील काही वर्षात, लोखंडवाला बिल्डर्सचं एक प्रोजेक्ट ह्याच कच्च्या रस्त्याच्या सुरुवातीला बनतंय. बुकिंग सुरु असल्याचा बोर्ड लावला आहे तिथे. 😦 त्या वळवळणाच्या कच्च्या रस्त्याने पुढे गेलो, तर एक तासाभरात आपण पेठ गावाच्या पठारावर पोचतो. पेठवाडीजवळ हा किल्ला असल्याने, ह्याला पेठचा किल्ला असेही म्हणतात… 🙂\nहाच तो कच्चा रस्ता...\nएकदा पठारावर पोचल्यास तुम्हाला पेठ किल्ला स्पष्ट दिसू लागेल. दुरून बघितल्यावर एका पाणबुडीच्या आकाराचा हा किल्ला दिसतो आणि पठाराच्या उजव्या बाजूला मस्त दरी आणि शुभ्र कोसळणारे धबधबे दिसतात. एकदम प्रसन्न वाटतं इथे. मस्त जोरदार हवा सुरु असते, आणि समोर मस्त हिरव्या गवताचा गालीचा आपले भान हरखून टाकतो.\nसमोर आहे तो पेठचा किल्ला..\nपेठ गावात पोचल्यावर मस्त गरमागरम चहा मारला. हॉटेल मालकाकडून गडावर जायच्या वाटेची माहिती घेतली. मी मागे जेव्हा आलो होतो, तेव्हा गाव अगदी साधसुधं होत, पण आज गावात मस्त पक्की घरे आहेत. गावाच्या बाहेरूनच, शेतीच्या बंधाऱ्यावरून गडावर जायला वाट आहे, पण मी जो रस्ता माहित आहे त्याच रस्त्याने जायचे ठरवले. हा ग्रुप पूर्णपणे नवीन होता माझ्यासाठी, मी फक्त विक्रांतला ओळखत होतो. बाकी धुंडीराज आणि ज्यो नेहमीचीच मंडळी. सगळ्यांची मस्त ओळख झाली होती आणि आम्ही धम्माल करत होतो. काही जणांचा हा पहिलाच ट्रेक होता, त्यामुळे त्यांना सांभाळून आम्ही पुढे जात होतो.\nगावापासून गडाची वाट एकदम सोप्पी आहे. ३५-४५ मिनिटात आपण एका भग्न प्रवेशद्वारातून गडावर पोचतो. तिथून उजवीकडील पायऱ्यांच्या वाटेने आपण एका प्रशस्त गुहेजवळ येऊन पोचतो. ही गुहा पूर्णपणे कातळात खोदून काढली असून, गुहेच्या तोंडाशी भैरोबाचं देऊळ आहे. गुहेतील खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले असून, गुहेत जनाईची मूर्ती आहे. तिथे कोल्हापूरच्या दुर्गमित्र संस्थेने माहितीसाठी एक फ्लेक्स बॅनर लावला आहे. गुहा एकदम अस्वच्छ आहे, प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल्सचा ठिग. त्यातल्यात्यात भिंती स्वच्छ केल्या आहेत. मागे आलो तेव्हा सगळ्या प्रेमी युगुलांची नावे लिहिलेली होती भिंतीवर, हरामखोर साले प्रेम करायला गडावर येतात आणि त्याच्या नोंदी भिंतीवर करतात. x-(\nगुहा आणि नक्षीदार खांब (२००८ साली काढलेला फोटु)\nगडाच्या कातळाच्या पोटातून नागमोडी ७५ पायऱ्या खोदलेल्या आहेत, ज्या आपल्याला गडमाथ्यावर घेऊन जातात. वर एक छोटेखानी दगडी प्रवेशद्वार आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला हत्तीचे आणि सिंहाचे दगडात कोरलेले शिल्प आहे. गडमाथ्यावर एक पाण्याचे टाकं आणि एका पडीक मंदिराचे अवशेष आहेत. तिथून परत खाली उतरून गुहेत आल्यास, डाव्या बाजूला पुढे गेल्यास एक विस्तृत पठार आहे. तिथे एक तोफ चांगल्या अवस्थेत आहे. संपूर्ण गडाला फेरी मारता येते, पण ह्यावेळी पावसामुळे प्रचंड काटेरी झुडपं वाढली आहेत त्यामुळे तो बेत रद्द केला. तरी ज्योसाठी अर्ध्यापर्यंत एक फेरी मारून आलो. तिथे दोन पाण्याची टाकी आहेत, ज्यातलं पाणी पिण्याच्या लायकीच नाही. तिथून थोडं पुढे गेलं की एकदम छोटीशी पायवाट आहे, ज्याच्या एका बाजूला दरी आणि एका बाजूला सरळ उभं कातळ (गेल्यावेळी काढलेला फोटो). गडमाथ्यावरून आजूबाजूचा प्रदेश, भीमाशंकरची डोंगररांग आणि पदरगड दिसतो.\nगडमाथ्यावरून...अरेच्चा मी खालीच राहिलो 😉\nमराठ्यांच्या काळात ह्या किल्ल्याचा वापर शस्त्रांचा साठा करायला करत असे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीमध्ये, ह्या गडाचे किल्लेदार होते माणकोजी पांढरे. एकदा गफलतीने मोघल सरदाराला आणि त्याच्या सैन्याला मराठ्यांचे सैन्य समजून प्रवेश दिला आणि हा किल्ला मराठ्यांनी गमावला. औरंगजेबाने त्या मुघल सरदाराचा सत्कार करून, त्याला गडाच्या दरवाज्याची सोन्याची किल्ली भेट म्हणून दिली. तेव्हापासून ह्या किल्ल्याचे नामकरण “मिफ्ताहुलफतह” म्हणजेच “विजयाची किल्ली” झाले.\nथोडावेळ भटकून, आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पाऊस अधूनमधून सुरु होताच. नेहमीप्रमाणे घरी परतायचा कंटाळा आला होता, पण पोटात कावळे ओरडायला लागले होते. आम्ही आंबिवली गावात जेवणाची व्यवस्था सकाळीच केली होती, आम्हाला फक्त तिथे जायचा कंटाळा आला होता 🙂 विक्रांत आणि माझ्या गप्पा सुरु होत्या. ह्या पठ्ठ्याला सगळ्या झाडांची आणि फुलांची माहिती होती. मी फक्त ऐकायचं काम करत होतो. परत आम्ही पठाराच्या टोकाला आलो, इथे मात्र मी दरीत डोकावणाऱ्या दगडावर उतरायचा मोह टाळू शकलो नाही. 🙂\nआत्महत्या नाही, आत्मा शांत करतोय 🙂 🙂\nशेवटी आंबिवली गावात उतरलो, मस्त गरमागरम पिठलं, मटकीची उसळ, पोळी, भात, डाळ, पापड आणि लोणचं असा फडशा पाडला. जेवल्यावर एकदम सुस्तावलो होतो, घरी जायचा कंटाळा आला होता (तसा कंटाळा प्रत्येक ट्रेकला गेल्यावर, घरी परतताना येतोच म्हणा 😀 ). परतीच्या प्रवासासाठी आम्ही टमटम आधीच सांगून ठेवली होती, त्यातून आम्ही निघालो. स्टेशनला जायचा रस्ता प्रचंड वाईट आहे, कर्जतला आम्ही पोचायला आणि गाडी सुटायला एकंच गाठ पडली. मग ४० मिनिटे वाट बघून पुढल्या ट्रेनने घरी परतलो.\nएका मस्त किल्ल्याला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला, आणि या प्रवासात अनेक नवीन मित्र देखील मिळाले. Cheers \n– ही पोस्ट खास विक्रांत आणि ट्रेक अलॉंग ग्रुपसाठी. सगळे फोटो विक्रांत पुराणिककडून साभार. गेल्यावेळी काढलेले फोटो इथे बघता येतील. 🙂\nआंबिवलीकिल्ले पेठकोथळीगडगडकोटटेहाळणी किल्लाट्रेकपेठभटकंतीविक्रांत पुराणिकTrek Along\n15 thoughts on “किल्ले पेठ (कोथळीगड)”\nयप्प..सोप्पा आणि नेटका 🙂 🙂\nफ़क्त ते आत्मा शांत करण्याचे प्रकार तेवढे जरा सांभाळुन करत जा 🙂\nधन्स रे, आत्मा सहजासहजी शांत नाही नं रे होत 😉\nपोस्ट आणि फोटो आवडले. फोटो पाहून आत्मा शांत झाला.\nमजा आली ट्रेकला …..बरेच दिवस (२ महिने साधारण 😉 ) झाले होते ट्रेकला गेलो नव्हतो.. …योग जुळून आला यावेळी ..काही नवीन चेहेरे आणि नवीन Location…..:)\nयेस्स… ट्रेकोपवासातून सुटका झाली तुझी एकदाची 🙂 🙂\nफ़क्त ते आत्मा शांत करण्याचे प्रकार तेवढे जरा सांभाळुन करत जा…+१ 🙂\nपुढल्यावेळी नक्की येणे 🙂\nआत्मा कधी कधीच शांत होतो रे, करना पडता है ये सब 🙂 🙂\nसही.. दोन रूपं पाहिलेत गडाचे..\nआपले ब्लॉगवर स्वागत, अशीच भेट देत रहा…\nसही.. मस्त फोटू.. आत्मा शांत झाला की नाही अखेर\nपेठला खुपदा गेलोय. तिकडचा पाउस वाईट असतो फार फार. तुला माहितीच असेल. पण धम्माल येते ट्रेकला. सोपा आहे त्यामुळे गडावर बराच वेळ मिळतो..\nहो रे हो आत्मा शांत झालाय 😉\nहो किल्ला सोप्पा असल्याने फिरायला मज्जा येते आणि हो तिथला पाऊस भयंकर असतो. रायगडावर पडतो तसाच 🙂\nपेठला मी टळटळीत उन्हात गेलेय…ऑक्टोबर हीटमध्ये त्यामुळे काय हाल झाले ते विचारु नकोस…तिथे वर खवा मिळतो नं रे (की मी दुसर्‍या कुठल्या गडाशी गल्लत करतेय (की मी दुसर्‍या कुठल्या गडाशी गल्लत करतेय\nतुझे फ़ोटो पाहुन पावसात जायला हवं असं वाटतं….मस्त पोस्ट…\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमराठी जनतेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला (\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nव्यक्तिचित्रणाचा अत्युत्तम अनुभव : विक्रम-वेधा\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/khashaba/", "date_download": "2022-12-09T15:37:08Z", "digest": "sha1:KT47XVJDEBS6VRKPQ2PHR7YCVG4KMGTH", "length": 2510, "nlines": 36, "source_domain": "thepublitics.com", "title": "khashaba Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nअभिनेता उज्ज्वल धनगरचे 29 व्या वर्षी निधन\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये साकारली होती खाशाबाची भूमिका मुंबई : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील खाशाबाची भूमिका साकारणारा अभिनेता उज्ज्वल धनगरचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यूसमाई तो अवघ्या 29 वर्षाचा होता. उज्ज्वलच्या अशा अकाली जाण्याने मंनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास अभिनेत्याच्या छाती आणि…\nRead More अभिनेता उज्ज्वल धनगरचे 29 व्या वर्षी निधनContinue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/03/blog-post_837.html", "date_download": "2022-12-09T17:14:02Z", "digest": "sha1:4EGPCDBRSWBA4R3KQLDJ6HZRG6HZ5IWL", "length": 11563, "nlines": 131, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "कारवाई ऐवजी आता लोकशिक्षणावर भर, टाळेबंदीत नियुक्त क्लिन अप मार्शलना सोडचिठ्ठी!", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रकारवाई ऐवजी आता लोकशिक्षणावर भर, टाळेबंदीत नियुक्त क्लिन अप मार्शलना सोडचिठ्ठी\nकारवाई ऐवजी आता लोकशिक्षणावर भर, टाळेबंदीत नियुक्त क्लिन अप मार्शलना सोडचिठ्ठी\nमुंबई : करोनाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण व्हावे यासाठी मुखपट्टी बंधनकारक करण्यात आली मात्र यापुढे मुखपट्टी न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याऐवजी लोकशिक्षणाचा मार्ग अवलंबिण्याचा पवित्रा पालिका प्रशासनाने घेतला आहे. दंडात्मक कारवाईची धार बोथट होण्याच्या भीतीपोटी प्रशासनाने आता नवी भूमिका घेण्याच्या विचारात आहे.\nकरोनाकाळात स्थायी समितीने दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून नियुक्त केलेल्या क्लिन अप मार्शलची गच्छंती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून रितसर निविदा मागवून नव्या क्लिन अप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र त्यांच्याकडे स्वच्छताविषयक कामांची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nकरोना संसर्गानंतर टाळेबंदीत नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले. मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पालिकेने दिले. मात्र अपुऱ्या मनुष्यबळाची बाब लक्षात घेत ही कारवाई करण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयस्तरावर आवश्यकतेनुसार क्लिन अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईत मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध मोठय़ा प्रमाणावर दंडात्मक कारवाई सुरू झाली. मुखपट्टीविना फिरणारे नागरिक आणि क्लिन अप मर्शल यांच्यामध्ये कारवाईवरून काही ठिकाणी वादही झाले.\nमुंबईमधील तिसरी लाट ओसरली असून टाळेबंदीनंतर घालण्यात आलेले निर्बंधही हटविण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व कारभार हळूहळू पूर्वीसारखे होत आहे. त्याच वेळी नव्या करोनाबाधित रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. आता मुखपट्टीच्या बंधनातून मुक्त करावे, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनानेही थोडे नरमाईचे धोरण अवलंबून मुखपट्टीचे बंधन थेट शिथिल करण्याऐवजी या संदर्भात लोकशिक्षणावर भर देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.\nनव्या संस्थांची नियुक्ती क्लिन अप मार्शलना सेवेतून कमी केल्यानंतर निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी प्रचलित पद्धतीनुसार अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नियुक्त संस्थेला क्लिनअप मार्शल तैनात करावे लागणार आहेत. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत एका संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. काही संस्थांची एकापेक्षा अधिक विभाग कार्यालयांच्या हद्दीसाठी नियुक्ती करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.\nमुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याऐवजी मुंबई अस्वच्छता करणारे, कचरा टाकणारे, थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या संस्थांच्या क्लिनअप मार्शलवर सोपविण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nखरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्न\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/capital-of-shivaji-maharajs-first-enemy", "date_download": "2022-12-09T15:33:46Z", "digest": "sha1:MERQZOUHM3CY5HMKU5QBWRJZ3YH6UFWD", "length": 34172, "nlines": 261, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "शिवरायांच्या पहिल्या शत्रूची राजधानी - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nशिवरायांच्या पहिल्या शत्रूची राजधानी\nशिवरायांच्या पहिल्या शत्रूची राजधानी\nकोर्टाची जागा फारच भव्य आहे. किमान ५०-६० फूट उंचावर मजला आहे. तो पूर्ण मजला सागाच्या लाकडाने नाजूक कोरीवकामाने बनवला आहे. मुख्य वस्तूला लागूनच तलाव आहे. त्याला लागूनच फाशी देण्याचं ठिकाण आहे. पूर्ण वास्तूच्या आजूबाजूला बाग आहे. स्थानिक शाळा- कॉलेज मधली मुलं इकडे गप्पा मारत बसलेली असतात. कधी काळी ज्या वास्तूत परवानगीविना बोलता येत नव्हतं त्याच वास्तूत ते मुक्तपणे गप्पा मारत होते. तलावातील हिरव्या पाण्यात पडलेली असर महालच प्रतिबिंब बघण्याजोगे आहे.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nमहाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेल्या कर्नाटक राज्यात विजापूर जिल्हा आहे. महाराष्ट्रासारखंच हेही राज्य विविधतेने नटलेले. १७ ऑक्टोबरला आत्याकडे डोंबिवलीला जायला निघालो तेव्हा डोक्यात विचारही नव्हता की आपल्याला एकाचवेळी पंढरपूर आणि विजापूरची वारी होईल. नशिबाने पंढरपूरला भावाचं काम निघालं आणि मीही त्याच्याबरोबर जायच ठरवलं. पंढरपूरचं नियोजन भावाने आधीच केलं होतं. मीदेखील गुगल वरून पंढरपूर परिसरातील काही ठिकाणांची माहिती काढली व त्यात प्रामुख्याने विजापूर अधोरेखित होत होतं. तीन दिवस हाताशी आहेत मग विजापूर पण पाहून येऊ असं ठरवलं. १८ तारखेला पंढरपूरला मुक्काम केला थोडंफार पंढरपूर दर्शन केलं नि विजापूरला जायची माहिती सुद्धा काढली. पंढरपूर ते विजापूर हे अंतर साधारणतः १०३ कि.मी. आहे. सकाळी ६ ची कर्नाटक परिवहन मंडळाची (KSRTC) ची बस ६ असते तीच पकडून मी विजापूरला निघालो.\nपंढरपूर ते विजापूर ह्या मार्गावर वाहनांची फार वर्दळ नव्हती. ऑक्टोबर असूनही नभ मेघांनी आक्रमिले होते. त्यामुळे वरवर आणि रिमझिम पाऊस होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राची छाप जास्त दिसते. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे दोन-तीन शिवाजी चौक पार करूनच कर्नाटकात प्रवेश होतो.\nएकूण चार तासाच्या प्रवासात मोठ्या प्रमाणात झेंडूची आणि उसाची शेती दिसली. पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक शेतांमध्ये खड्डे खणून त्यात पॉलीथीन अंथरून त्यात पावसाचे पाणी अडवण्याची सोया केली होती, जी महाराष्ट्रातआढळली नाही. सकाळची वेळ असल्याने बस वेगाने अंतर कापत होती. बसमधून प्रवास करत असताना गंमत म्हणजे सगळेच कन्नड बोलत होते आणि तेही तारसप्तकात त्यामुळे अगदीच मज्जा येत होती.\nविजापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर अजून एक बाब समोर आली ती म्हणजे गावात अजूनही घरोघरी शौचालय नाहीत. कारण सकाळीच वेळ असल्याने सगळे रस्त्याच्या कडेला प्रातर्विधी उरकत होते. मजल दरमजल करत विजापूर शहर जवळ येत आहे हे आजूबाजूला कॉलेज आणि शाळांच्या गर्दीवरून कळलं. विजापूरला पूर्ण शहरही म्हणता येणार नाही आणि गावही. १०.१५ वाजता ठीक बस विजापूर बस आगारात पोहोचली. लगेचच मी विजापूर ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे आदिलशाही राजवट आणि त्यांच्या आज उरलेल्या पाऊलखुणा त्यांची यादी काढली आणि सर्वप्रथम असर महाल बघायचं ठरवलं. बस आगारापासूनपासून साधारण २ किमी अंतरावर असलेला हा १६४६ साली बांधलेला महाल आदिलशाहीचं न्यायालय होत. विजापूरच्या आर्थिक, सामाजिक गोष्टींची अभ्यास करायचा होता, त्यामुळे चालतच जायचं ठरवलं. चालल्याने अनेक गोष्टी समजायला मदत होते.\nविजापूर हे जिल्ह्याचं शहर असल्याने घरे आणि इतर गोष्टींचा विचार करता घरं row-houses जास्त आहेत. चाळ संस्कृती दिसली नाही. एकूण बघता शहराचे मुख्य रस्ते स्वच्छ असून पदपथ चालण्याजोगे आहेत. २० मिनिट चालल्यानंतर google map आणि लोकांच्या मदतीने असर महालला पोहोचलो.तिथे एक केअर टेकर आहे जो वास्तूची जुजबी माहिती देतो.\nआदिलशाहीच्या कोर्टाची जागा फारच भव्य आहे. किमान ५०-६० फूट उंचावर मजला आहे. तो पूर्ण मजला सागाच्या लाकडाने नाजूक कोरीवकामाने बनवला आहे. मुख्य वस्तूला लागूनच तलाव आहे. त्याला लागूनच फाशी देण्याचं ठिकाण आहे. पूर्ण वास्तूच्या आजूबाजूला बाग आहे. स्थानिक शाळा- कॉलेज मधली मुलं इकडे गप्पा मारत बसलेली असतात. कधी काळी ज्या वास्तूत परवानगीविना बोलता येत नव्हतं त्याच वास्तूत ते मुक्तपणे गप्पा मारत होते. तलावातील हिरव्या पाण्यात पडलेली असर महालच प्रतिबिंब बघण्याजोगे आहे.\nअसर महालपासून २.५ किमी अंतरावर विजापूरच्या इतिहासातील सर्वोत्तम वास्तू आहे आणि ती म्हणजे गोल घुमट. इसवि सन १६५६ साली बांधून पूर्ण झालेली हो वस्तू म्हणजे मोहम्मद आदिलशाह आणि त्याच्या बेगमांची कबरीची जागा आहे. गोल घुमट बघण्यासाठी २५ रु तिकीट आहे. मुख्य गेट बाहेर घोडागाड्या उभ्या आहेत ज्या तुम्हाला शहर दर्शन करवतात. वास्तूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न आहे. घुमटाच्या परिसरातील बागबगीच्यांची देखरेख चांगल्या पद्धतीने होते. मूळ वास्तूच्या आधी अजून एक वास्तू आहे. ह्या इमारतीचा उपयोग आधी नगारखाना म्हणून होत असे. आता त्याचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात झाले आहे. हिंदू, जैन, पर्शियन अशा विविध वस्तुंनी ताल मजला विभागला गेला असून पहिल्या मजल्यावर आदिलशाहीचा अतःपासून इतिपर्यंतचा प्रवास अनेक चित्र आणि वस्तूंमधून पाहायला मिळतो. संग्रहालयाच्या बाहेर ६ आदिलशाही तोफा आहेत. त्यावर सुंदर बारीक नक्षी काम केलेलं आपल्याला आढळत.वस्तुसंग्रहालयाला मागे टाकून दरवाज्यातून आत शिरल्यावर एक भव्य इमारत दिसते ती म्हणजे गोल घुमट. ७ मजली टोलेजंगी इमारत बघून आपण हरकून जातो. आता आपल्याला ७ मजले काहीच वाटत नाहीत, पण १६५६ साली ते टोलेजंगच होते. असं म्हणतात गोल घुमटाची रचना बघूनच शहाजहानला ताजमहाल बनवण्याची कल्पना सुचली. मुख्य घुमटाला चिकटून ४ मिनार आहेत. त्यामधील एका मिनारात वरती जाण्यासाठी जिने आहेत. भारतीय आणि मुघल शैलीतून झालेली वास्तूची घडण अगदी अव्वल दर्जाची आहे. घुमटाच्या खाली दोन बाजूला बारीक नक्षीकाम आपलं लक्ष वेधून घेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला दगडात गुंतागुंतीचं कोरीव काम केलं आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर मध्यभागी मोहम्मद आदिलशाह आणि त्याच्या बेगमांच्या कबरी आहेत. आत शिरल्यावर उजव्या बाजूने एक रस्ता जिन्याकडे जातो जो तुम्हाला वीसपेरिंग गॅलरीकडे घेऊन जातो. हे ७ मजले अतिशय थकवणारे आणि अरुंद आहेत. वरती गेल्यावर आपल्याला विजापूरचे विहंगम दृश्य दिसते. विसरपींग गॅलरीला गोल फिरत येत. ह्या गॅलरी मध्ये आपल्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकायला येतो. घुमटाच्या चोहोबाजूस असलेले मिनार वास्तूच्या सौंदर्यास अधिकच भर घालतात. गोल घुमट नुसताच भव्य नसून नाजूक आणि वैज्ञानिक करामतींनी भरलेला आहे. विजापूरचे सुंदर दृश्य डोळ्यात साठवून परत सात मजल्यांची कसरत करत खाली आलो. गोल घुमट आणि आजूबाजूचा परिसर पाहून होईतोवर दुपारचा १ वाजला होता. पोटात कावळे ओरडायला लागले होते. अजून दोन स्थळांना भेट द्यायची होती त्यामुळे पोटपूजा आवश्यक होती. पुढील वास्तू होती '१२ कमान'.\nगोल घुमट ते १२ कमान हे अंतर २.२ किमीच आहे. google map वर रस्ता सुनिश्चित करून चांगल्या रेस्टॉरंट च्या शोधार्थ परत एकदा पायपीट करायला सुरुवात केली. चालत असताना वाटेत अनेक कणीस विकणाऱ्या गाड्या दिसल्या. आपल्याकडे बहुधा कणीस भाजून देतात पण इकडे उकडवून मिळतात. गोल घुमट ते बारा कमान हा मुख्य रस्ता असल्याने अनेक गोष्टी निदर्शनास आल्या; त्या म्हणजे विजापूर मध्ये खासगी वाहनांची संख्या तशी कमी जाणवली. स्थानिक लोक ksrtc च्या बसेसवर जास्त अवलंबून आहेत. रिक्षाचं प्रमाणही बऱ्यापैकी आहे. सर्व रिक्षांवर एक अतिशय महत्वाची गोष्ट आढळून आली ती म्हणजे प्रत्येक रिक्षावर परवाना क्रमांक, परवाना घेतल्याची तारीख आणि त्याची संपायची तारीख ह्याचे स्टिकर लावली होती. हा अतिशय स्तुत्य उपक्रम विनापरवाना रिक्षा चालकांवर चाप आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राबवल्यास बरीच पारदर्शकता येण्यात मदत होईल. योग्य रेस्टॉरंट पाहून पोटपूजा झाल्यावर बारा कमानकडे कूच केलं. आंबेडकर चौक नंतर उजव्या हाताला थोडं चालत गेल्यावर लगेचच बारा कमान वास्तू येते. गोल घुमट नंतर अतिशय वेगळी आणि सर्वोत्तम अशी आदिलशाही राजवटीमधील वास्तू होता होता राहिली. अली आदिलशाह आणि त्याच्या बेगम ह्यांच्या कबरीचं हे स्थान आहे. १०- १२ जिने साधून गेल्यावर एक मोठा चौथरा आहे ज्याच्या मध्यभागी आदिलशहाची कबर आहे. असं सांगितलं जात की ही वास्तू जर पूर्ण झाली असती तर गोल घुमटाचं महत्त्व कमी झालं असत. गृहकलहांमुळे एक उत्कृष्ट कलाकृती पूर्ण होता होता राहून गेली.\nआता दुपारचे २ वाजले होते, पंढरपूरपर्यंत परत ४ तासांचा प्रवास असल्याने मला ३ ला निघणं गरजेचं होत. पण जाता जाता एक वास्तू बघायची होती. बारा कमान पासून अवघ्या ५ मिनिटाच्या अंतरावर असलेला गगन महाल. आदिलशाहीच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या वस्तूंपैकी एक वास्तू म्हणजे गगन महाल होय. ह्या वास्तूचा शाही निवासस्थान आणि दरबार अशा दोन्ही गोष्टींसाठी वापर होत होता.इसवी सन. १५६१ साली बांधलेली ही वास्तुसुद्धा गोल घुमट एवढीच भव्य आणि कोरीव नक्षी कामाने सजवलेली आहे. गगन महालाच्या आसपासचा परिसर बॅगेवचा असून स्थानिक लोक तिकडे आपला फावला वेळ शांतपणे घालवायला येतात. गगन महालाच्या बाहेर भेळ, पावभाजी अशा अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या आहेत. एकूण विजापूर फिरत असताना एक चांगली आणि महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे इकडची लोक प्रेमळ आहेत. मदत करण्यास उत्साही असतात. हिंदी येत असल्याने भाषेचा एवढा प्रश्न येत नाही. शांत जीवन जगणं पसंत करतात. विजापूरसारख्या विविध लोकांनी नटलेल्या शहरात राजकीय पोस्टरबाजी दिसली नाही. दुपारचे ३ वाजले होते आणि माझी पावलं हळूहळू महाराष्ट्राकडे वळायला लागली...\nरोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड\nराजगड किल्ल्याचा अभेद्य पाली दरवाजा\nघूम मोनास्ट्री आणि रेल्वे संग्रहालय\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\nकाळकाई माता देवस्थान - कोंडेथर\nनिमगावचे श्री खंडोबा देवस्थान\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%87/", "date_download": "2022-12-09T17:08:19Z", "digest": "sha1:MELMJZUSISMPKJXJT2WI4Q7C5LROZATH", "length": 3478, "nlines": 97, "source_domain": "prahaar.in", "title": "चित्रा साळुंखे -", "raw_content": "\nHome Tags चित्रा साळुंखे\nपुरुषी मानसिकतेविरोधात जिंकता येतं\nचित्रा साळुंखे प्रकरणाची सुनावणी किल्ला कोर्टात सुरू करावी\nआयपीएस अधिका-यांची न्यायालयीन चौकशी करा\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nmeasles : राज्यात गोवरचा धोका यंदा अधिक\nAnti-Love Jihad : राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा\nMumbai-Ahmedabad Bullet Train Project : २० हजार झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/1999/10/2592/", "date_download": "2022-12-09T17:10:51Z", "digest": "sha1:2Z7LJL32CKRH4Z2BZEHN77ENOOF5QA4N", "length": 28052, "nlines": 85, "source_domain": "www.sudharak.in", "title": "विवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nविवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती\nऑक्टोबर , 1999जीवन शैली, विवेक विचारश्रीराम गोवंडे\n[कॅनडामधील एकतच्या जानेवारी १९९९ अंकामध्ये ‘सुधारकाची सात वर्षे’ हा प्राध्यापक प्र. ब. कुलकर्णी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. प्रा. प्र.ब. कुळकर्णी ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे सहसंपादक असून संस्थापक प्रा. दि. य. देशपांडे यांचे पहिल्यापासूनचे सहकारी आहेत. आजचा सुधारक’ मासिक विवेकवाद किंवा बुद्धिवादी विचारसरणी इंग्रजीत “रॅशनॅलिझम” म्हणून ओळखली जाते, जिच्यात व्यक्तिस्वातंत्र्य, समतावादी दृष्टिकोन आहे). प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांचा लेख, तसेच आजचा सुधारक’ चे काही अंक वाचनात आले. प्रा. प्र. ब. कुळकर्णी कामानिमित्त अमेरिकेत आले असताना त्यांच्याशी या विषयावर चर्चात्मक गप्पा करायची संधी मिळाली. -एकता जुलै १९९९ वरून साभार.]\nश्रीराम गोवंडे : तुमचा लेख व ‘आजचा सुधारक’चे काही अंक वाचल्यानंतर एकूण लेखनाचा भर (१) व्यक्तिपूजा-विरोध, (२) श्रद्धा-अंधश्रद्धा निर्मूलन, (३) निरीश्वरवादाचा पुरस्कार आणि (४) विचार-विवेकाला, म्हणजेच बुद्धिवादाला प्राधान्य ह्या विचारधारांवर विशेष आहे, असे मला वाटले. तुम्ही यासंबंधी व एकूण विवेकवादी जीवनपद्धतीबद्दल आणखी काही सांगाल का\nप्रा. कुळकर्णी : तुमची विचारधारांबद्दलची समजूत बरोबर आहे. तुम्ही जर चौथा मुद्दा प्रथम घेतलात, तर त्यातूनच बाकीचे मुद्दे उत्क्रांत होतात हे लक्षात येईल. विवेक हे जर मार्गदर्शक तत्त्व म्हणून स्वीकारले गेले असेल तर कोणत्याही प्रकारचे व्यक्तिमाहात्म्य (गुरू बाबा, इ.) वर्ज करावे लागते. न्यायदर्शनात श्रद्धेची व्याख्या ‘शास्त्र आणि गुरूच्या वचनावर विश्वास’ अशी करतात. ह्यातील शास्त्र आणि गुरू यांचे स्तोम इतके वाढते की त्यामुळे आमची बुद्धीच बंदिस्त होते. ह्यामुळे विवेकवादाचा श्रद्धेला विरोध असतो. दुसरे असे की परलोक व परमेश्वर ह्यांच्या अस्तित्वासंबंधी कसलेही प्रमाण उपलब्ध नाही. त्यामुळे निरीश्वरवादी विचारधाराच ग्राह्य वाटते. थोडक्यात, विवेकवादी विचारसरणीचे सार असे, की सत्य असेल त्यावर विश्वास ठेवावा आणि इष्ट तेच करावे. यामधून ऐहिक सुखाला प्राधान्य देणारा ‘इहवाद’ निघतो. तसेच व्यक्तिस्वातंत्र्य, समता, न्याय, या मूल्यांवर समाजाची रचना व्हावी, असा विचार पुढे येतो.\nगोवंडे : शास्त्र म्हणजे विज्ञान आणि गुरू म्हणजे शिक्षक, या अर्थाने त्यांच्यावरील विश्वास व श्रद्धा जीवनात आवश्यक आहेत. मग श्रद्धा आक्षेपार्ह का मानता\nकुळकर्णी : मुद्दा चांगला आहे, पण वरील व्याख्येत शास्त्र व गुरू यांचे वेगळे, विशिष्ट अर्थ अभिप्रेत आहेत. ज्या गोष्टी प्रत्यक्ष प्रमाणाने व अनुमानाने कळतात, त्यांसंबंधी गुरुवचनांची व शास्त्रांची गरजच नाही. ‘तर्काच्या कक्षेत न येणा-या गोष्टींसंबंधी, म्हणजे मुख्यतः पारलौकिक गोष्टींबद्दल शास्त्रे जे सांगतात त्यावर विश्वास’ म्हणजे श्रद्धा, असा या न्यायवचनाचा अर्थ आहे. आणि तो विश्वास आम्हाला आक्षेपार्ह आहे.\nगोवंडे : तर्काच्या कक्षेतील गोष्टींबद्दलसुद्धा पडताळा घेणे हे सर्वांना आणि सर्वदा शक्य नसते. तसेच ज्ञानाच्या क्षेत्रात इतक्या अनपेक्षित शक्यता असतात की त्यातील काही गृहीत धरून पुढे निरीक्षण, प्रयोग, इत्यादी ज्ञानसाधना करावी, तेव्हाच सत्य हाती येते. या ठिकाणी पुरेसे ज्ञान होईपर्यंत गृहीतावरचा श्रद्धाभाव उपयोगी आहे, असे नाही का वाटत\nकुळकर्णी : इथे थोड़ा खुलासा करायला हवा. जेव्हा स्वतःला ज्ञान मिळवणे शक्य नसते, तेव्हा तज्ज्ञाचे म्हणणे प्रमाण मानावे लागते. यात दोन गोष्टी गृहीत आहेत. एक म्हणजे मुळात त्या व्यक्तीने ते ज्ञान प्रत्यक्ष व अनुमान ह्याच साधनांनी मिळवले आहे, आणि दुसरे असे की तत्त्वतः आपणही त्या साधनांचा अवलंब करून त्या ज्ञानाचे प्रत्यंतर घेऊ शकतो. हे ज्ञान-विषय लौकिक आहेत, हे अर्थातच गृहीत धरलेले आहे. ज्या गोष्टींमध्ये गुरुवचन अथवा शास्त्रवचन स्वीकारण्यास आमचा विरोध आहे. दुसरे असे की जे जे सत्य असेल त्याचे ज्ञान म्हणून महत्त्व आहेच आणि त्याचा शोध घेण्याकरता काही गृहीत धरावे लागते, त्याला श्रद्धा म्हणणे चूक आहे. गृहीत आपण तपासत असतो, पोषक पुरावा नसेल तर ते सोडायची आपली तयारी असते. याउलट श्रद्धेत तर्कगम्य नसणा-या, पारलौकिक गोष्टींवर अढळ आणि ठाम विश्वास असतो, प्रतिकूल पुराव्याची तिला पर्वा नसते.\nगोवंडे : परलोक व परमात्मा या अगम्य गोष्टी आहेत, तर त्या नाहीतच’ अशी अभावात्मक (नेगटिव्ह) भूमिका विवेकवादी विचारसरणीत घेतलेली दिसते. ते योग्य आहे का कारण अशी भूमिका ही नेगटिव्ह श्रद्धाच नाही का\nकुळकर्णी : ज्यांच्या अस्तित्वाचे कोणतेही प्रमाण नाही त्या गोष्टी नाकारणे, ह्यात जहाल विवेकवादी धोरणाप्रमाणे श्रद्धेचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्याच्या सत्यतेचे प्रमाण आहे तेच स्वीकारणे हा विवेकवाद आहे. जो इंद्रियानुभवाचा विषय नाही, त्याबद्दल अज्ञेयवादी भूमिका घेणे हा एक मवाळ विवेकवादी मार्ग आहे, परंतु तो पलायनवाद आहे, असे जहाल विवेकवादी मानतात.\nगोवंडे : ईश्वर मानू नका, गुरू मानू नका, श्रद्धा बाळगू नका, असे आजचा सुधारक, पर्यायाने विवेकवाद, म्हणतो. पण मग काय करू नका’ याबरोबरच सामान्य माणसाने दैनंदिन जीवनात काय करावे’ ह्याबद्दल तुमची विवेकवादी भूमिका काय\nकुळकर्णी : मनुष्याने आपले जीवन जास्तीत जास्त सुखी करावे. स्वार्थासोबत साधेल तेवढा परोपकार करावा. याची मिल (Mill), रसेल (Russell) यांसारखी पाश्चात्त्य आणि आगरकर, र. धों. कर्वे, यांसारखी भारतीय उदाहरणे आहेत. आधुनिक काळातही अंधश्रद्धा-निर्मूलनाचे कार्य करणारे आणि स्वतः त्याप्रमाणे वागणारे समाजसेवक आहेतच की\nगोवंडे : म्हणजे मग याचा अर्थ, सर्वसामान्यांनी विचारवंतांचे अनुकरण करायचे किंवा दुस-या शब्दांत सांगायचे तर त्यांच्यावर विश्वास-श्रद्धा ठेवून वागायचे असेच ना\nकुळकर्णी : ते अपरिहार्य आहे. पण इथे फरक असा, की अशा व्यक्तींच्या विश्वसनीयतेचा आपण अनुभव घेतलेला असतो आणि त्यांची विचारसरणी आपल्याला पटलेली असते. अनुकरण करणे किंवा आदर्श ठेवणे वेगळे आणि श्रद्धा ठेवणे वेगळे. विवेकवाद श्रद्धा आणि विश्वास यांत फरक करतो. श्रद्धेचे विषय आधी म्हटल्याप्रमाणे पारलौकिक असतात. अनुभव आणि तर्क यांच्या पलीकडचे असतात. ही गोष्ट आम्ही अधोरेखित (underline) करतो. जीवनात अनेक गोष्टींचा अनुभव घेणे किंवा स्वतः सर्व ज्ञान मिळवणे आपल्याला शक्य नसते. अशा वेळी तज्ज्ञ आणि सज्जन यांच्यावर आपण जो विश्वास ठेवतो, तो मात्र विवेकवादाला बाधक नाही. ही श्रद्धा नाही. तज्ज्ञाचा मार्ग वैज्ञानिक पद्धतीला धरून असतो आणि सज्जनाचा सल्लादेखील आपण या ना त्या प्रकारे पारखून घेतलेला असतो.\nगोवंडे : ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, अशा संतांना तुमच्या व्याख्येप्रमाणे कमीतकमी सज्जन तरी नक्कीच म्हणता येईल. त्यांचे जीवन बघता त्यांची शिकवण व आचरण लोककल्याणार्थच होते असे दिसते. मग त्यांच्या विरुद्ध आपला आक्षेप का\nकुळकर्णी : आमचा आक्षेप भक्तिमार्गाला आणि श्रद्धेला आहे; कारण हा मार्ग बन्याचदा धोक्याचा ठरतो. समाजसुधारणा धर्मसुधारणेच्या मार्गाने नको यासंबंधीची एक भूमिका अशी की धर्म हा श्रद्धेचा व शब्दप्रामाण्याचा अवलंब करीत असल्याने त्यापायी मनुष्य बुद्धी गहाण टाकतो. तो नको त्या गोष्टी करायची शक्यता असते. याचे उदाहरण म्हणजे झालेली व आजही होणारी धर्मयुद्धे आणि धार्मिक संघर्षातून होणारी हानी. शिवाय अठरा पुराणांचे सार तरी हेच आहे की परपीडा पापकारक आणि परोपकार पुण्यकारक. हे आपल्या बुद्धीला दिसत असता पुराणांचा आणि धर्माचा आधार घ्या कशाला\nगोवंडे : याच अनुषंगाने आणखी एक विचार मांडायचा आहे, तो म्हणजे ‘गणेशोत्सव’, ‘सत्यनारायण पूजा’ इत्यादी विवेकवादी विचारसरणीला मान्य नाहीत. परंतु असे नाही का आपल्याला वाटत की या निमित्ताने आपला समाज एकत्र येतो, श्रद्धेच्या झेंड्याखाली का होईना, पण संघटित होतो विशेषतः आमच्यासारख्या अनिवासी भारतीयांना देशाबाहेर राहून भारतीय, हिंदु संस्कृती जतन करण्यासाठी तर हा एक ‘हमखास’ मार्ग आहे. तसेच लोकांमध्ये “sense of belonging” वाढीस लागायला याची नक्कीच मदत होते. यावर विवेकवादी दृष्टिकोनातून आपले विचार काय\nकुळकर्णी : बरोबर आहे. आपले उद्दिष्ट जर समाजसुधारणा हे असेल तर कोणत्याही निमित्ताने एकत्र येणा-या समाजात उपस्थित राहून समाजसुधारणेचे विचार प्रकट करणे योग्य ठरेल. शिवाय धार्मिक प्रसंगी उपस्थित राहणारी प्रत्येक व्यक्ती धार्मिक असतेच असे नाही. उदाहरणार्थ विवेकवादाचे पुरस्कर्ते गोपाळ गणेश आगरकर हे कीर्तनाला जात असत. आपल्या एकत्वाची, मुळ एक असण्याची भावना (sense of belonging) यासंबंधी बोलायचे म्हणजे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन हे समारंभ लोकांना एकत्र आणण्यासाठी जोपर्यंत पाहिजे तेवढे दृढमूल झालेले नाहीत, तोपर्यंत वरील प्रसंगांनी एकत्र येऊन ही एकत्वाची भावना वाढीला लावणे याला पर्याय नाही\nगोवंडे : ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास ह्यांनी समाज-सुधारणेचा मार्ग अवलंबला तो तत्कालीन समाजाच्या विचारशक्तीची जडण-घडण आणि माणसाच्या बुद्धीच्या मर्यादा लक्षात घेऊन, असे वाटते. सर्वसामान्य माणसाला ‘तर्ककठोर विवेकवाद’ समजेल का आणि मग सुधारणेचा विचार सर्वांना स्वीकरणीय होईल अशा रीतीने सांगता येईल का\nकुळकर्णी : इहलोकीच्या सुखाची शाश्वती आणि सुख-दुःखाबाबतची मानवाची समान प्रतिक्रिया लक्षात घेता हा विवेकवाद कोणाही सामान्यबुद्धीच्या व्यक्तीला समजण्यासारखा आहे. स्वतःसारखे इतरांना समजून वागा, प्रमाणाशिवाय काही सत्य मानू नका, ऐंद्रिय अनुभव व त्यावर आधारित तर्क हेच प्रमाण माना, एवढा साधा विवेकवाद आहे.\nगोवंडे : प्रत्येकाच्या आयुष्यात नैराश्याचे, हतबल होण्याचे प्रसंग येतात. अशा वेळी मानसोपचारतज्ज्ञाकडे धाव घेतली जाईल. म्हणून प्रश्न असा, की कोणता मार्ग जास्त सोपा व स्वीकरणीय\nकुळकर्णी : प्रत्येकाच्या आयुष्यात हतबल होण्याचे प्रसंग येतात, हे खरे. अशा वेळी ईश्वराचा खोटा आधार घ्यायच्या ऐवजी विचारीपणाने त्या प्रसंगाला सामोरे जायचे; तशीच जरूर पडली तर मानसोपचारांची मदत घेऊन मनाला तयार करायचे, हाच मार्ग योग्य वाटतो. नीतीने वागणा-याला दुःख आणि अनीतीने वागणा-याला सुख असे जेव्हा दिसून येते, तेव्हा ईश्वराचा आधार किती खोटा आहे हे विचारी माणसाच्या लक्षात यायला वेळ लागू नये.\nगोवंडे : आज आपल्याशी गप्पा करायला आवडले. या गप्पांच्या अनुषंगाने ऐकायला मिळालेले आपले विचार डोक्याला खाद्य देणारे आणि मनाला अंतर्मुख करून स्वतःच्या मतांना पुन्हा तपासून पाहायला लावणारे असे वाटले. आभार\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2022-12-09T17:12:45Z", "digest": "sha1:NIPKIMGVFFYTTEVWP3S34JCRW6PVOZJT", "length": 19371, "nlines": 232, "source_domain": "etaxwala.com", "title": "कोरोनामुळे मोडलेला व्यवसाय पुन्हा कसा उभा कराल? - ETaxwala", "raw_content": "\nकोरोनामुळे मोडलेला व्यवसाय पुन्हा कसा उभा कराल\nकोरोनाने सगळ्या जगाला धारेवर धरले आहेत. प्रत्येक माणूस किंबहुना प्राणीसुद्धा या विषाणूमुळे प्रभावित झाले आहेत. जीवनशैली बदलली. स्वरूप बदलले. व्यवहार बदलले. वर्क फ्रॉम होम, स्वच्छता, ऑनलाईन बिझनेस याचे प्रस्थ वाढले. भारतात सर्वात जास्त फटका बसला तो छोट्या आणि मध्यम व्यवसायाला आणि व्यावसायिकाला.\nकाहींची व्यावसायिक गती मंदावली तर काहींचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. या महामारीला मार्च महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले, परंतु बरेचशे व्यवसाय आणखीनही रुळावर आलेले नाही. त्यात लॉकडाउनची टांगती तलवार सैदव डोक्यावर. सर्वच व्यवसायिक याच विवंचनेत आहेत हे सर्व कधी थांबणार कधी व्यवसाय आणि व्यवहार पुन्हा सुरू होईल.\nमाझ्या मते हे सर्व पूर्ववत होण्यास आणखी बराच कालावधी लागेल आणि तोपर्यंत व्यवसायाचे पूर्ण स्वरूप बदललेलेे असेल. त्यामुळे आपल्या व्यवसायात आणि व्यवसायपद्धतीत काही बदल करणे अनिवार्य आहे. आपला व्यवसाय पुन्हा जोमाने करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी नव्याने कराव्या लागतील.\nबदललेले स्वरूप ओळखा :\nकोरोनाने काही नियम आखले आहेत, जसे सोशल डिस्टंसिंग, स्वच्छता, कमीतकमी भटकंती आणि आरोग्याची काळजी. आपल्याला आपला व्यवसाय अश्याच पद्धतीने आखावा लागेल, कारण ग्राहक म्हणून कोरोनाचे नियम पाळणार्‍या व्यवसायिकांशीच मी व्यवहार करू इच्छितो. मग ग्राहकांच्या समाधानासाठी मला हे नियम पाळणे आवश्यक आहेत.\nआपण जर सेवा देत असता तर आपण जास्तीत जास्त स्वच्छता पाळा. खाद्यउत्पादन करत असाल तर आरोग्याची काळजी कशी घेतो याचे मार्केटिंग करा. ग्राहकांच्या घरी जाऊन विक्री करता येईल का हे बघा. ग्राहक आता चार दुकाने फिरण्याच्या फंदात पडणार नाहीत. ग्राहकांना घरबसल्या आपण काय देऊ शकतो याचा विचार करा आणि प्रक्रियेमध्ये तसे बदल करा.\nसेवेमध्ये ऑनलाईन कन्सल्टिंग करता येईल का या गोष्टींचा अभ्यास करा. उदा : अर्बन कंपनीने ‘सलून अ‍ॅट होम’संकल्पना सुरू केली. का या गोष्टींचा अभ्यास करा. उदा : अर्बन कंपनीने ‘सलून अ‍ॅट होम’संकल्पना सुरू केली. का कारण ग्राहकांनी सलून, पार्लर याकडे पाठ फिरवली होती, पण ग्राहकांची ती गरजसुद्धा होती. बदलेले स्वरूप पाहता या कंपनीने होम सर्विस सुरू केले आणि व्यवसाय मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला.\nखरेदी क्षमता जाणून घ्या :\nया महामारीमध्ये ग्राहकाचे उत्पन्न प्रभावित झाले आहे. यामुळे ग्राहकाची खरेदीक्षमता आणि प्राधान्यसुद्धा बदलले आहेत. आपला व्यवसाय काय आहे. संभाव्य ग्राहकांची खरेदी क्षमता काय आहे त्यांची प्राधान्य काय असेल याचे विश्लेषण करा आणि त्यानुसार थोडे बदल करा. उत्पादनाचा आकार कमी करा त्यामुळे किंमत कमी होईल. सेवेमध्ये गरजेच्या गोष्टींचाच समावेश ठेवा. आज ग्राहक फक्त गरजेच्या वस्तू खरेदी करण्याच्या मानसिकतेत आहेत. सध्या तरी कोणताच ग्राहक खरेदीक्षमतेच्या बाहेर जाऊन जोखीम घेण्याच्या तयारीत नाही.\nअप्रासंगिक उत्पादन विकण्याचा प्रयत्न करू नका\nपुण्यासारख्या काही शहरांमध्ये दोनशे-तीनशे रुपयांमध्ये संपूर्ण आठवड्याची भाजीचे पॅकेज मिळते, पण २०० रुपयात मला आठवड्याची संपूर्ण भाजी मिळत नाही. प्रमाण आणि माप कमी करून ते शक्य आहेत. हा विचार व्यावसायिकाला करावा लागेल, कारण खरेदी क्षमता किती आहे हे जाणूनच विक्री करणे आवश्यक आहेत.\nजुने ग्राहक पुन्हा जोडा :\nआपला व्यवसायसुद्धा प्रभावित झाला आहेच. बरेचशे व्यावसायिक नवीन मार्केटिंग धोरणात आणखी पैसे नाही देऊ शकत. त्यांनी आपले जुने ग्राहक पुन्हा जोडा. जुन्या ग्राहकांना फोन करा, त्यांना व्यवसायाच्या नवीन स्वरूपाची माहिती द्या. ऑफर्स द्या. जुने ग्राहक जोडले जाण्याची शक्यता जास्त आहे. अशा जुन्या ग्राहकांकडून नवीन संपर्क जोडण्याचा प्रयत्न करा.\nज्या व्यावसायिकांनी पहिले आपल्या ग्राहकांची माहिती संग्रहित केली आहे त्यांना याचा खूप फायदा होईल. ज्यांच्याकडे नाही त्यांनी सोशल मीडियाचा वापर करा. लॉकडाउन संपल्यानंतर मला माझे जिममधून फोन आला. ‘जिम परत सुरू केली आहे फक्त लिमिटेड लोकांसाठीच’ जिममालकाने पहिले त्याच्या जुन्या ग्राहकांना फोन करण्याचा विचार केला.\nशंभर लोकांना जरी त्याने फोन केला तरी फोनचा खर्च शंभर रुपये. जर त्याने बॅनर किंवा जाहिरात केली असती तर कमीतकमी १० हजार रुपये खर्च आला असता आणि सेवा वा विक्री दोन्हीची शाश्‍वती नाही. हे एक उदाहरण. त्यामुळे जुन्या ग्राहकांवर आता भर द्या. आपण फक्त जुने ग्राहक जरी परत मिळवले तरी आपण हा कठीण काळ निभावून नेऊच शकतो.\nनवनवीन कौशल्य आपण नेहमीच शिकत असतो पण या वेळेला आपल्याला व्यवसाय सुरू ठेण्याचे स्किल शिकणे गरजेचे आहे. आपल्या व्यवसायाला लागणार्‍या नवीन कौशल्याची ओळख करून घ्या ते शिका. त्यांनी आपले आपले पैसे वाचतील. सोशल मीडिया मार्केटिंग, फोन कॉल पीच कशी करावी, पुरवठादार आणि ग्राहक संभाषण हे शिका.\nयाचे सर्व ऑनलाईन साहित्य मोफत उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून घ्या. कौशल्याचे सेवेत रूपांतर करा. कौशल्यावर आधारित व्यवसाय कधीही बंद पडत नाही. तो पुन्हा उभा राहतोच. हे कौशल्य आपल्या व्यवसायाला पूरक असावे. उगाच काहीतरी नवीन प्रयोग नका करू. आता व्यवसाय सुरू ठेवणे हे उद्दिष्ट असावे.\nडिजिटल मार्केट इको-सिस्टिम उभे करा\nमार्केट इको-सिस्टिम म्हणजे काय हे समजणे महत्त्वाचे आहे. आपल्या सेवेचे किंवा व्यवसायाची पूर्ण चक्र म्हणजे इको-सिस्टिम. जर आपण उत्पादन व्यवसायात असाल तर कच्चा माल, त्याची आयात, त्यावरील प्रक्रिया, पॅकेजिंग, मार्केटिंग, सेल्स सर्विस आफ्टर सेल्स, अ‍ॅण्ड महसूल चक्र यातील जास्तीत जास्त कार्यपद्धती डिजिटल पद्धतीने करता येते का ते पाहा.\nडिजिटलमध्ये तुमचा वेळ आणि पैसे दोन्हींची चांगली बचत होते. मार्केटिंग, सेल्स, ऑर्डर, क्‍वोटेशन, प्रॉडक्ट ब्रीफिंग, क्लायंट मीटिंग, ऑनलाईन सेवा हे सर्व तुम्ही डिजिटल पद्धतीने करू शकता. हे सर्व आपल्या उत्पादन आणि सेवेवर अवलंबून आहे आणि त्यानुसार त्यात बदल होईल.\nव्यवसाय हा ग्राहकांच्या मानसिकतेवर सुरू असतो. त्यामुळे आताच्या परिस्थितीमुळे जी मानसिकता झाली आहे. त्याला पूरक असे बदल करावे लागतील. ग्राहकांना आता कोणत्याही प्रकाराची जोखीम घ्यायची नाही आणि त्यांची खरेदी क्षमतासुद्धा पूर्वीपेक्षा कमी आहे. ही गोष्ट डोक्यात ठेऊनच काम करावे लागणार हे नक्की. या चार-पाच पद्धतीने आपण आपला व्यवसायाला संजीवनी देऊ शकतो. पारंपरिक पद्धतीने व्यवसाय आता शक्य नाही. बदल करावेच लागतील.\n(लेखक व्यवसाय विश्‍लेषक आहेत.)\nThe post कोरोनामुळे मोडलेला व्यवसाय पुन्हा कसा उभा कराल appeared first on स्मार्ट उद्योजक.\nलास्ट माईल बिझिनेस कोच\nअक्षय्यतृतीया, उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/laabh-honyache-sanket/", "date_download": "2022-12-09T16:11:24Z", "digest": "sha1:2F2U5PAGUZM4XDVXFGMGXITL4QW6SMUI", "length": 10539, "nlines": 64, "source_domain": "live65media.com", "title": "ह्या 6 राशींचे नशीब आता घोड्या पेक्षा वेगाने प्रगती करणार आहे, सर्वच क्षेत्रातून लाभ होण्याचे संकेत... - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/ह्या 6 राशींचे नशीब आता घोड्या पेक्षा वेगाने प्रगती करणार आहे, सर्वच क्षेत्रातून लाभ होण्याचे संकेत…\nह्या 6 राशींचे नशीब आता घोड्या पेक्षा वेगाने प्रगती करणार आहे, सर्वच क्षेत्रातून लाभ होण्याचे संकेत…\nVishal V 4:26 pm, Tue, 14 December 21 राशीफल Comments Off on ह्या 6 राशींचे नशीब आता घोड्या पेक्षा वेगाने प्रगती करणार आहे, सर्वच क्षेत्रातून लाभ होण्याचे संकेत…\nह्या राशीच्या लोकांना व्यवसायात खूप फायदा होणार आहे, आपण तयार केलेल्या आर्थिक योजना यशस्वी होतील, कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्याचे कौतुक होऊ शकेल, परदेशातून चांगली बातमी येण्याची शक्यता आहे.\nप्रभावशाली व्यक्तींशी संपर्क स्थापित होऊ शकेल, उत्पन्नामध्ये वाढ होण्याची संकेत मिळत आहेत. शिक्षणाशी संबंधित समस्या दूर होतील, पालकांचे आरोग्य सुधारेल. तुमच्या जीवनातील सर्व चिंता आता दूर होण्यास सुरुवात होत आहे.\nतुमच्या चिंता दूर झाल्या मूळे आनंदी राहाल आणि मोठ्या उत्साहाने आपल्या कामावर लक्ष्य केंद्रित कराल, त्याने तुम्हाला मोठा धन लाभ होईल. आपण आपल्या नोकरी व्यापारात अधिक चांगल्या प्रकारे मेहनत करण्यास सक्षम राहाल.\nआपले अडकलेले सरकारी काम लवकरच पूर्ण होणार आहे. कोर्ट कचेरीची प्रकरणे लवकरच निकाली निघतील आणि तुमचा विजय निश्चित आहे. आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. कदाचित तुमच्या अपेक्षे पेक्षा अधिक लाभ होऊ शकतो.\nआर्थिक परिस्थिती मजबूत होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील, घाईघाईत एखाद्यावर विश्वास ठेवणे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. विश्वासू मित्रांचा सल्ला आपल्याला खूप मदत करेल. तुमची सकारात्मक विचारसरणी तुम्हाला पुढे घेऊन जाईल.\nप्रत्येकजण आपल्या बोलण्याने प्रभावित होईल. ज्यांना नोकरी बदलायच्या आहेत त्यांच्यासाठी एक मोठी संधी आपल्या प्रतीक्षेत आहे. आर्थिक क्षेत्रात स्थिरता येईल. आपण घरी आवश्यक वस्तू खरेदी करू इच्छित असल्यास आपण आपल्या कुटुंबासमवेत ही खरेदी करू शकता.\nकार्यालयातील कोणत्याही मोठ्या कामाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते. जर आपण सर्व आव्हानांना दृढपणे लढा दिला तर यश नक्कीच जाणवेल. आपला आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल, ज्यावर आपण काहीही मिळवू शकता.\nआपण आपल्या बोलण्यावर जितका संयम ठेवता तेवढेच आपल्यासाठी ते अधिक चांगले होईल. महिलांना एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी खूप चांगला काळ आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे आणि आर्थिक फायदा होऊ शकतो. ज्या राशी बद्दल बोलत आहे त्या मेष, वृषभ, कर्क, तुला, धनु आणि वृश्चिक आहे.\nटीप: तुमच्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. सविस्तर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious राशिभविष्य 14 डिसेंबर 2021: या राशींना मिळणार मोठी संधी, नशिब देईल संपूर्ण साथ\nNext ह्या 5 राशींच्या लोकांचे भाग्य आहे जोरावर, मिळणार धन संपत्ती एक मोठी खुशखबर…\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkar.co.in/nandadeep-eye-hospital-sangli-bharti/", "date_download": "2022-12-09T14:54:29Z", "digest": "sha1:O2CKEYDXURTBYM7IMAO2MDREZNT3OQBE", "length": 17340, "nlines": 262, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Nandadeep Eye Hospital Sangli Bharti 2022 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nHomeDistrictsSangli Bhartiनंदादीप नेत्रालय मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर २०२२.\nनंदादीप नेत्रालय मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर २०२२.\nOctober 21, 2022 Shanku Sangli Bharti Comments Off on नंदादीप नेत्रालय मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर २०२२.\nनंदादीप नेत्रालय सांगली भरती २०२२.\n⇒ पदाचे नाव: एचआर मॅनेजर, अकाउंटंट, फार्मासिस्ट, स्टॉक इनचार्ज, ओटी स्टाफ, टेली कॉलर, सोशल मीडिया इन्चार्ज, लिपिक / टायपिस्ट.\n⇒ नोकरी ठिकाण: सांगली.\n⇒ आवेदन का तरीका: ऑनलाइन (ई-मेल).\n⇒ आवेदन पाठवण्याचा ई-मेल पत्ता: [email protected]\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-suvichar.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-ayushat-tumhi-aai-suvichar/", "date_download": "2022-12-09T15:05:05Z", "digest": "sha1:ZQOJZFAREEBMWATVKZMWVE77P6R6GQTG", "length": 7384, "nlines": 172, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "आयुष्यात तुम्ही – Ayushat Tumhi – Aai Marathi Suvichar – मराठी सुविचार", "raw_content": "\nआयुष्यात तुम्ही – Ayushat Tumhi – Aai Marathi Suvichar – Mother Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Mother Quotes वाचायला मिळतील…\nआयुष्यात तुम्ही कितीही शिकलात\nपैसा आणि नाव कितीही कमवलतं तरीही\nआई, वडील, गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय\nआई … दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,\nमिठीत तिने घेता लहान वाटे भुई….\n“आई म्हणते मला ”\n“ए सोन्या प्रेमाच्या फंदात पडू नको “”\nतू आहे माझा गुड बॉय\nहे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती\nजगातील अनमोल गोष्ट काय असेल तर\nत्याचा इतके प्रेम कोणी देत नाही…\nबाळा कुणाचा मान ठेवला नाही तरी चालेल,\nपण कुणाचा अपमान करु नकोस…\nमोठ्यांना लहान व्हावं लागतं…\nतुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.\nकृपया :- मित्रांनो हे (आयुष्यात तुम्ही – Ayushat Tumhi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actor-sriaram-lagoo-son-tanveer-real-life-story-and-tanveer-award-information/", "date_download": "2022-12-09T16:25:04Z", "digest": "sha1:CERZMM7C7VFETPJICOUQY22BV74RUWHH", "length": 11858, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "धक्कादाय ! अभिनेते डॉ श्रीराम लागू ह्यांच्या मुलाबाबद जे घडलं ते खूपच धक्कादायक होत - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / धक्कादाय अभिनेते डॉ श्रीराम लागू ह्यांच्या मुलाबाबद जे घडलं ते खूपच धक्कादायक होत\n अभिनेते डॉ श्रीराम लागू ह्यांच्या मुलाबाबद जे घडलं ते खूपच धक्कादायक होत\n१६ नोव्हेंबर १९२७ रोजी डॉ श्रीराम लागू यांचा सातारा येथे जन्म झाला होता. मात्र त्यांनी आपले शिक्षण पुण्यातूनच घेतले होते. एमबीबीएस आणि एमएस ही डॉक्टरकीची पदवी त्यांनी प्राप्त केली होती पुढील शिक्षणासाठी त्यांनी परदेशवारी देखील केली. पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना डॉ श्रीराम लागू रंगभूमीशी जोडले गेले. मराठी, हिंदी, गुजराथी अशा तिन्ही भाषेतून त्यांनी नाटकात काम केले. नटसम्राट हे नाटक खूपच लोकप्रिय ठरलं होतं त्यातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुकही झाले.\nघरोन्दा, लावारीस, मुकद्दर का सिकंदर, हेराफेरी या हिंदी चित्रपटा सोबतच पिंजरा, फटाकडी, सामना, सिंहासन, भिंगरी अशा दर्जेदार चित्रपटात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. घरोन्दा या चित्रपटातील त्यांच्या सहाय्यक भूमिकेला उत्कृष्ट अभिनयाचा फिल्फेअर पुरस्कार देण्यात आला. १५० हुन अधिक हिंदी मराठी चित्रपट गाजवणाऱ्या श्रीराम लागू यांनी वयोपरत्वे कुठेतरी थांबण्याचे ठरवले. आपल्या अखेरच्या दिवसात प्रकृती अस्वास्थ्यामुळे १७ डिसेंबर २०१९ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. डॉ श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा लागू या देखील मराठी हिंदी सृष्टीतील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी देखील अनेक दर्जेदार नाटकातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. वेलकम होम, एक पल, हा भारत माझा, थोडासा रुमानी हो जाये, निताल या त्यांनी साकारलेल्या काही चित्रपटांची नावे आहेत. दीपा लागू आणि श्रीराम लागू यांना तन्वीर हा मुलगा होता. परंतु एका दुर्घटनेत त्याला आपले प्राण गमवावे लागले होते. ९ डिसेंबर १९७१ हा तन्वीरचा जन्मदिवस होय. काही कामानिमित्त तो पुण्याहून मुंबईला ट्रेनने जात होता.\nअभिनेते श्रीराम लागू ह्यांचा मुलगा तन्वीर हा पुण्याहून मुंबईला ट्रेनने जात असताना तो ट्रेनच्या खिडकीपाशी बसलेला तन्वीर ट्रेनमध्ये आपल्या जवळील पुस्तक वाचत असताना बाहेरून फेकलेला दगड अचानक त्याच्या डोक्यावर जोरदार आदळला. दगडाच्या या जोरदार आघातामुळे तन्वीर खाली पडला काही दिवस कोमात गेला होता. उपचारासाठी त्याला ताबडतोब दवाखान्यात दाखल केले होते मात्र आठवड्याभरातच त्याचे निधन झाले. तन्वीच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९ डिसेंबर रोजी दीपा लागू आणि श्रीराम लागू यांनी २००४ सालापासून तन्वीर नाट्यकर्मी पुरस्कार देण्याचे ठरवले. त्यांच्या रुपवेध या संस्थेमार्फत हा पुरस्कार नाट्यकर्मीना देण्यात येत आहे. ट्रेनमध्ये दगड फेकणार्यांना फक्त त्यांच्या मजेपोटी इतरांवर किती मोठं संकट येऊ शकत ह्याची जण त्यांना नसते.\nPrevious मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिचा पती देखील आहे मराठी अभिनेता\nNext बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच पाहायला मिळणार महिला भजन आणि कीर्तनकार\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-monsoon-to-arabia-see-within-48-hours-in-kerala-5343795-NOR.html", "date_download": "2022-12-09T15:37:36Z", "digest": "sha1:DYGC7PZQXBPQPPSH6KL73E3OWCUQLKN6", "length": 2869, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मान्सून अरबी समुद्राकडे, 48 तासांत केरळात दाखल होणार | Monsoon To Arabia See, Within 48 Hours In Kerala - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमान्सून अरबी समुद्राकडे, 48 तासांत केरळात दाखल होणार\nपुणे - मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत मान्सूनच्या ढगांनी मंगळवारी देशाच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रातील आगेकूच सुरू केली. अंदमान-निकोबार, श्रीलंका व्यापून मान्सूनची केरळच्या दिशेने प्रगती सुरू आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पूरक परिस्थिती असल्याने २४ ते ४८ तासांत मान्सून केरळात दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मात्र ‘स्कायमेट’ने मान्सूनचे केरळमध्ये मंगळवारी आगमन झाल्याचे वृत्त दिले.\nमराठवाड्यात ९ ते ११ जून दरम्यान काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/13748/", "date_download": "2022-12-09T16:25:47Z", "digest": "sha1:COVMYFJRWSPRMMQTO7RNIRJW2NIICOSL", "length": 8298, "nlines": 180, "source_domain": "dmedia24.com", "title": "भाजपच्या 35 नूतन नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट", "raw_content": "\nभाजपच्या 35 नूतन नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nभाजपच्या 35 नूतन नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nभारतीय जनता पक्षाचे बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये 35 उमेदवार निवडून आले आहेत. तर आज आ अभय पाटील व आ अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या 35 उमेद्वारांना बेंगलोरला जाऊन मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांची भेट घेतली. व बेळगाव शहराच्या विकास विकासा संदर्भात चर्चा करण्यात आली .येणाऱ्या काळामध्ये बेळगाव शहर हे आदर्श शहर बनवले जाईल असे वक्तव्य मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांनी यावेळी केले .\nयावेळी बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद करजोल, भारती बसवराज ,सी.सी.पाटील ,एम.टी.बी नागराज ,बी.सी. पाटील ,बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील ,उत्तरचे आमदार अनिल बेनके ,महानतेश कवठगीमठ व इतर कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\nगुजरातमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे कारण ‘आप’: केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी\nसीमा भागात चालू असलेल्या घडामोडींवर राज ठाकरे मांडली आपली भूमिका\nबेळगावच्या घटनेनंतर संभाजी राजे आक्रमक : अन्यथा मला बेळगावला यावं लागेल\nमहाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये\nमुख्यमंत्र्यांचे बेळगाव जिल्ह्याकडे दुर्लक्ष\nएकाच कुटुंबातून तिघांची उमेदवारी\nआमदारकीचा देईन राजीनामा :आ सतीश जारकीहोळी\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेळ्ळारीतुन राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदासाठी केले मतदान\nकल्लापा गगांप्पा तोलगेकर यांचे निधन\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5-3/", "date_download": "2022-12-09T17:09:51Z", "digest": "sha1:IFK23ETVL3NCCRFDNUILHQ6V6UKHZ5R5", "length": 12517, "nlines": 222, "source_domain": "etaxwala.com", "title": "तुमची गुंतवणूक तुमच्या वारसांना सहजरीत्या मिळेल का? - ETaxwala", "raw_content": "\nतुमची गुंतवणूक तुमच्या वारसांना सहजरीत्या मिळेल का\nहे जाऊन आज सात महिने झाले रोज कसली कसली गुंतवणुकीबद्दल पत्र येत असतात. नक्की कुठे काय गुंतवणूक केली आहे कळायला मार्ग नाही. त्या पत्रांवर काही ठिकाणी मोबाइल नंबर चुकीचा आहे तर काही ठिकाणी ई-मेल आयडी. काही ठिकणी नॉमिनीच ठेवला नाही. काहीच कळायला मार्ग नाही. आलेल्या पत्रावरून इतकंच कळतं की यांनी प्रामाणिकपणे पैसे कमवून ते वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले आहेत, पण आम्हाला त्याबद्दल काहीच सांगितले नाही.\nगुंतवणूक क्षेत्रात असल्याने असे अनुभव वारंवार येत असतात. माझ्या गुंतवणुकदारांना पहिल्यापासून खालील सवयी लावल्याने मी नसलो तरी त्यांचे काही काम अडणार नाही व त्याच्या पाठीमागे वारसांना त्याची गुंतवणूक सहज प्राप्त होईल.\n१) गुंतवणूक करताना योग्य व्यक्तीकडून माहिती करून गुंतवणूक करा. ट्रेनमधील मित्र, शेजारचे काका, ऑफिसमधील सहकारी गुंतवणूक क्षेत्रातील असतील तर ठीक नाही तर योग्य मार्गदर्शक, तज्ज्ञ व्यक्तीचाच सल्ला घ्या.\n२) नोंद ठेवणे : आपण जे काही करतो त्याची नोंदणी आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या पश्‍चात वारसांना ते सहज सापडेल. म्युच्युअल फंडचे फॉलिओ नंबर, पॉलिसी नंबर, जीएसटी नंबर, पीपीएफ नंबर, लायसन्स इत्यादी.\n३) सध्या ऑनलाइनचा जमाना असल्याने सर्व ठिकाणी आपला मोबाईल नंबर, ई-मेल आयडी योग्य आहे का याची खात्री करा. हे ठीक असेल तर अनेक काम आज चुटशीसरशाी होतात. तेव्हा याची काळजी घ्या. मोबाइल नंबर, ई-मेल आयडी बदलला तर त्वरीत तसे बदल करून घ्या.\n४) बँक खाते : अनेक वेळा बँकेमध्ये काही बदल होतात. काही बँका बंदही होतात. अशा वेळी तुमच्या गुंतवणुकीमध्ये नवीन बँकेची नोंद न चुकता करा; जेणेकरून पैसे काढताना अडचण येणार नाही.\n५) शक्यतो एकट्याच्या नावाने कुठलेही आर्थिक व्यवहार टाळा. गुंतवणूक ही शक्यतो दोघांच्या नावे असावी. नॉमिनेशन आवश्यकच आहे.\n६) गुंतवणुकीविषयी माहिती ही मुलांना त्यांच्या भाषेत कळेल त्याप्रमाणे सांगायचा प्रयत्न करा. त्याना बँकेत, पोस्ट ऑफिसमध्ये जाल तेव्हा घेऊन जा. काही गमती सांगून बचत कशी आवश्यक ये शिकवा.\n७) मेडिक्लेम, टर्म प्लॅन याची देय तारीख कधीही चुकवू नका. भले आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस विसरा, पण कॅलेंडर आले की पहिले याची नोंद करून ठेवा.\n८) मृत्यपत्र : आपल्याकडे मृत्यपत्र विषय काढला की मी काय इतक्यात मरणार आहे का हा प्रश्न येतो. वारसांमध्येही काही तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे खरच तुम्हाला तुमच्या वारसांना तुमची गुंतवणूक, संपत्ती मिळवी असे वाटत असेल तर योग्य सल्लागार व्यक्तीकडून करून घ्या. (बरेच वेळा वारसदार व गुंतवणूकदार नाव – नात्यात तांत्रिक अडचण येत असते.)\nतर अशाप्रकारे आपण योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हे सर्व केले तर आपल्या पश्‍चात आपल्या वारसांना आपण सोप्या पद्धतीने त्याचे अधिकार प्राप्त करून देऊ शकतो. जीवंतपणी जीवाच रान करून कमवलेले करोडो रुपये योग्य काळजी न घेतल्याने वारसांना मिळणे कष्टपद होते.\nहे सर्व सांगूनाही ९० टक्के लोक या गोष्टी करत नाहीत, दुर्लक्ष करतात. का ते माहीत नाही, पण तुम्हाला या गोष्टींचा त्रास तुमच्या पुढच्या पिढीला होऊ नये आजच कामाला लागा.\n(लेखक म्युच्युअल फंड वितरक आहेत.)\nThe post तुमची गुंतवणूक तुमच्या वारसांना सहजरीत्या मिळेल का appeared first on स्मार्ट उद्योजक.\nजाणून घ्या काय आहे ‘स्टँडअप इंडिया’ योजना आणि कोण होऊ शकते लाभार्थी\nएका स्टार्टअपने ड्रोनद्वारे फवारली ४,००० एकर शेतजमिनीवर कीटकनाशकं\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2021/10/23/drlotlikarhospitalratnagiri/", "date_download": "2022-12-09T17:18:05Z", "digest": "sha1:HB6Y3YLQYEHQETKCOXEO2NTCAQ627GY3", "length": 13777, "nlines": 99, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रत्नागिरीच्या श्री रामनाथ हॉस्पिटलमधील विविध सुविधा - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरीच्या श्री रामनाथ हॉस्पिटलमधील विविध सुविधा\nदृष्टिक्षेपात रुग्णालातील विविध सुविधा\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nकीर्तनसंध्या देणगी सन्मानिका उपलब्ध\nस्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त १८ डिसेंबरला रत्नागिरी-पावस पदयात्रा\nप्रकल्पांमुळे कोकणासमोर निर्माण झालेले प्रश्न\nमाणगावचे श्री दत्त मंदिर\nअवधूत संप्रदाय : सद्गुरू दत्तभक्तीचा सुंदर आविष्कार\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nPrevious Post: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४१ रुग्ण करोनामुक्त; १२ नवे रुग्ण\nNext Post: `आविष्कार`मधील मुलांच्या आविष्काराला हवी खरेदीची दाद\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/prashant-damle-neeraj-chopra-gold-medal-in-olympics-mhgm-589633.html", "date_download": "2022-12-09T15:48:40Z", "digest": "sha1:T7UKMVOBG4WAUITQ7CSMCR2NIRHWU5KD", "length": 9849, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘अशा मुलांना 15 मार्क अधिक द्या’; प्रशांत दामले यांची महाराष्ट्र सरकारला विनंती – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\n‘अशा मुलांना 15 मार्क अधिक द्या’; प्रशांत दामले यांची महाराष्ट्र सरकारला विनंती\n‘अशा मुलांना 15 मार्क अधिक द्या’; प्रशांत दामले यांची महाराष्ट्र सरकारला विनंती\nमराठी अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी केलेलं कौतुक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.\nमराठी अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी केलेलं कौतुक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.\nपाहा 'गोल्डन बॉय'चा अनोखा अंदाज... फॅन्ससोबत खेळला गरबा, Video Viral\nकाँग्रेस सोडलेले गोव्याचे 7 आमदार अमित शहांच्या भेटीला, मोठ गिफ्ट मिळणार\nअग्निपथ ; पंतप्रधान तिन्ही सैन्यदल प्रमुखांची घेणार भेट, पुन्हा भारत बंदची घोषणा\nदेशात ऑलिम्पिक चळवळ मजबूत होण्यासाठी प्रयत्नशील : नीता अंबानी\nमुंबई 8 ऑगस्ट: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यानं सुवर्ण पदक जिंकलं आहे. भारताला पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक प्रकारात एखाद मेडल मिळालं आहे. (Neeraj Chopra gold medal in Olympics) त्यामुळे नीरजच्या पराक्रमाच सर्वत्र कौतुक केलं जात आहे. सर्वसामान्य लोकांपासून अगदी नामांकित सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र यामध्ये मराठी अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी केलेलं कौतुक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.\nप्रशांत दामले यांनी आपले कवी मित्र अमेय वैशपायन यांनी नीरजच्या यशानंतर लिहिलेली खास कविता शेअर केली. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी नीरजवर कौतुकाचा वर्षाव केला. सोबतच महाराष्ट्रातील शाळांमधून खेळाडू घडवण्याची गरज असल्याची इच्छा व्यक्त केली.\n‘किमान खेळात तरी राजकारण सोडा’; नीरज चोप्राला शुभेच्छा देणारे अशोक पंडित ट्रोल\n“वाजली वाजली धून आपली पहा\nझेपावत दूर दूर गेला भाला पहा\nअस्त्र जणू सुटले ते लक्ष त्याने गाठले\nसोनेरी पदकासी त्याने कवटाळले\nअभिमानास्पद कृती ही ऊर भरून राहिले\nआमचेही जन गण मन आज जगी गाजले”\n‘शर्लिन-पूनम सोडून मला पकडलं’; गहना वशिष्ठचा मुंबई पोलिसांवर आरोप\nया कवितेच्या खाली त्यांनी “महाराष्ट्रातील आंतर शालेय स्पर्धेत पहिल्या आलेल्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना प्रशिक्षण द्यायला हवं आणि त्यांच्या शाळेच्या अंतिम परीक्षेत त्यांना त्यासाठी किमान 15 गुण द्यायला हवेत तर त्यांचे पालक पण आनंदी आणि आश्वस्त राहतील.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.\nनीरजने पहिली फेक 87.3 मीटर, दुसरी फेक 87.58 मीटर, तिसरी फेक 76.79 मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. चौथी आणि पाचवी फेक फाउल गेली. मात्र पहिल्या तीन फेकीत त्याची कामगिरी उत्तम ठरली. नीरजने सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व स्तरातून नीरजचं अभिनंदन केलं जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी ट्वीट करत नीरजचं अभिनंदन केलं आहे. नीरजसह 12 स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/lal-bahadur-shastri/", "date_download": "2022-12-09T17:01:47Z", "digest": "sha1:VXNJSZGNIVQ2ACSAHA7JNVGVLZG7LOF3", "length": 2672, "nlines": 36, "source_domain": "thepublitics.com", "title": "lal bahadur shastri Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nZP ते मंत्रालय | राजकीय\nदेशाचे गृहमंत्री राहिलेल्या शास्त्रींनी गाडी घेण्यासाठी कर्ज घेतलेलं…\nलाल बहादूर शास्त्री यांचे आयुष्य देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठेने परिपूर्ण होते. साधी राहणी, उच्च जीवनमूल्ये या व्यक्तिविशेषांद्वारे त्यांनी देशवासियांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. जाणून घेवू शास्त्री यांचे साधेपण उलगडणारे किस्से… १. एका मुलाखतीत लाल बहादूर यांचे पुत्र कॉंग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री अनिल शास्त्री यांनी त्यांच्या आयुष्यात खोलवर परिणाम करणाऱ्या या घटनेची माहिती दिली आहे….\nRead More देशाचे गृहमंत्री राहिलेल्या शास्त्रींनी गाडी घेण्यासाठी कर्ज घेतलेलं…Continue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/gunner-kamble", "date_download": "2022-12-09T17:06:32Z", "digest": "sha1:V4HDDNSIDSDLSE7QCCGQI2PS42RMCV24", "length": 28455, "nlines": 265, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "गनर कांबळे - मृत्यूनंतरही शत्रुंना संपवणारे शूरवीर - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nगनर कांबळे - मृत्यूनंतरही शत्रुंना संपवणारे शूरवीर\nगनर कांबळे - मृत्यूनंतरही शत्रुंना संपवणारे शूरवीर\nयुद्ध सुरु असताना एके दिवशी अचानक चीनच्या सैन्याने मोठ्या संख्येने महार मशिनगन रेजिमेंटवर हल्ला केला. चीनच्या सैन्याच्या संख्याबळाच्या तुलनेत महार मशिनगन रेजिमेंटचे सैन्य कमी होते मात्र तरीसुद्धा सैन्य चीन सैन्याविरोधात प्राणपणाने लढत होते.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nभारतातील जे पारंपरिक लढवय्ये समाज आहेत त्यापैकी एक म्हणजे महार समाज. शिवकालापासून आधुनिक काळापर्यंत या समाजातील अनेक वीरांनी आपल्या शौर्याने इतिहासात योगदान दिले आहे मात्र दुर्दैवाने समाजातील अनेक वीररत्ने आजही उपेक्षित आहेत.\nमहार समाजातील असेच एक उपेक्षित वीर म्हणजे गनर कांबळे. चीनविरोधातील युद्धात गनर कांबळे यांनी जो अतुलनीय पराक्रम गाजवला त्याची या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न करू.\nभारतातील लढाऊ बाण्याच्या समाजाचे गुण हेरून या समाजांच्या खास पलटणी भारतीय सैन्यात निर्माण करण्यात आल्या व त्या प्रामुख्याने मराठा, राजपूत, महार, शीख, गोरखा या नावाने प्रसिद्ध आहेत. आजही या पलटणी भारतीय सैन्यदलात असल्या तरी सध्या या पलटणीतील सैनिक हे विविध समाजाचे असतात.\nभारतीय सैन्यातील अशीच एक तत्कालीन प्रसिद्ध पलटण म्हणजे महार मशिनगन रेजिमेंट. या रेजिमेंटने विविध युद्धप्रसंगी काश्मीर, लडाख, नेफासारख्या स्थळी पराक्रम गाजवून मोठे नाव मिळवले होते व या रेजिमेंट मधील जवान, सरदार आणि हुद्देदारांना अनेक वीरचक्रे मिळाली आहेत. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले होते व यावेळी महार मशिनगन रेजिमेंट सुद्धा चीनला चोख प्रत्युत्तर देत होती.\nयुद्ध सुरु असताना एके दिवशी अचानक चीनच्या सैन्याने मोठ्या संख्येने महार मशिनगन रेजिमेंटवर हल्ला केला. चीनच्या सैन्याच्या संख्याबळाच्या तुलनेत महार मशिनगन रेजिमेंटचे सैन्य कमी होते मात्र तरीसुद्धा सैन्य चीन सैन्याविरोधात प्राणपणाने लढत होते. मात्र चिनी सैन्याच्या संख्येपुढे व शस्त्रांच्या साठ्यापुढे भारतीय सैन्यबळ कमी पडू लागले आणि हळूहळू भारतीय सैन्यातील सैनिक जखमी व मृत्युमुखी पडू लागले.\nभारतीय सैनिकांची संख्या कमी होऊ लागल्याने चिनी सैन्यास जोर चढला व ते अजून आक्रमक होऊन वेगाने पुढे येऊ लागले. अपुरे सैन्य व कमी शस्त्रसाठा यांच्या बळावर शत्रूस रोखणे कठीण होऊन बसल्याने शेवटी तुकडीतील उर्वरित सैन्यास तात्पुरती माघार घेऊन अलीकडील कॅम्पवर परतण्याचा आदेश देण्यात आला मात्र सर्व सैनिक एकत्र मागे हटले तर शत्रूस मोकळे रान मिळून त्याने भारतीय सैन्याचे जास्त नुकसान केले असते म्हणून शत्रूला थोपवून धरण्याची जबाबदारी महार मशिनगन रेजिमेंट मधील एक शूर गनर कांबळे व त्यांचे रेजिमेंटमधील तीन साथीदार यांच्याकडे देण्यात आली.\nभारतीय सैन्याकडील शस्त्रसाठाही संपत आल्याने सैन्य मागील कॅम्पमध्ये जाऊन पुन्हा लढण्याची तयारी करेपर्यंत कांबळे व त्यांचे तीन साथीदार अशा चौघांनी फक्त एका मशीनगनच्या साहाय्याने समोरील असंख्य चिनी सैनिकांचा प्रतिकार करायचा होता. ही जबाबदारी अत्यंत कठीण व धोक्याची होती तरीही कांबळे व त्यांच्या तीन शूर साथीदारांनी ही जोखीम देशासाठी आनंदाने पत्करली.\nव्युव्हरचना झाल्यावर कांबळे आणि त्यांचे तीन साथीदार युद्धस्थळी उभे राहिले व इतर सैन्य जखमी व मृत सैनिकांना घेऊन मागील कॅम्पकडे जाऊ लागले. कांबळे व त्यांच्या साथीदारांकडे फक्त एक शस्त्र होते व ते म्हणजे मशिनगन. कांबळे यांनी मशिनगन हाती घेतली आणि समोरील शत्रूवर गोळ्यांची बरसात सुरु केली.\nकांबळे यांच्या वेगाने अर्धवर्तुळकार फिरणाऱ्या मशीनगनच्या टप्प्यात समोरच्या उतारावरून खाली येणारे अनेक चिनी सैन्य आले व मारले गेले मात्र भारताकडून एकाच ठिकाणाहून मशीनगनचा मारा होत आहे हे चिनी सैन्याच्या लवकरच लक्षात आले व याचा अर्थ एक तर मशिनगन चालवणारे सोडून इतर सर्व भारतीय सैन्य धारातीर्थी पडले असले पाहिजे अथवा त्यांनी माघार घेतली असावी आणि माघार यशस्वी व्हावी म्हणून आपल्याला रोखण्यास ही मशिनगन मागे ठेवण्यात आली असावी असा निष्कर्ष चीनच्या सैन्याने लावला.\nअसे असूनही बलाढ्य चिनी सैन्याचा सामना फक्त एका मशीनगनच्या आधारे केला जात आहे हे पाहून चिनी सैन्याचा संताप झाला आणि या मशीनगनचा निकाल लावल्यावरच आपल्याला माघारी परतणाऱ्या भारतीय सैन्याचा समाचार घेता येईल हे जाणून चिनी सैन्याने आपली सर्व शस्त्रे कांबळे यांच्यावर रोखली आणि त्यांच्यावर मारा सुरु केला.\nअशाप्रकारे चिनी सैन्याकडून हल्ला झाला तरी कांबळे आणि त्यांचे तीन साथीदार अजिबात पर्वा न करता मशीनगनचा मारा चिनी सैन्यावर करीत राहिले. या युद्धात आपले मरण निश्चित आहे हे कांबळे व त्यांचे तीन साथीदार यांना कळून चुकले होते मात्र आपण जर शस्त्र खाली टाकले तर आपल्यासोबत आपले सैन्यही मारले जाईल हा विचार करून त्यांनी मरेपर्यंत चिनी सैन्याचा जोरदार प्रतिकार करण्याचा निश्चय केला.\nकांबळे मशीनगनने शत्रूवर मारा करीत असताना त्यांच्या तीन साथीदारांपैकी एक दुर्बिणीतून शत्रूवर नजर ठेवून कांबळे यांना सूचना देत होता जेणेकरून कुठल्या दिशेला मारा करायचे आहे हे कांबळे यांना समजेल. इतर दोघे जण मशिनगन मधील गोळ्या संपल्या की नवीन गोळ्यांचे पट्टे मशीनगनला जोडण्याचे काम करीत होते.\nअशाप्रकारे हे चार वीर चीनचा प्रतिकार करत असताना शत्रुसैन्याकडून आलेली एक गोळी दुर्बिणीने शत्रूवर नजर ठेवणाऱ्या निरीक्षकास लागून त्यास वीरमरण आले. यानंतर काही काळ गेला आणि एक बॉम्ब कांबळे व इतर सैन्य ज्या खंदकात होते त्या खंदकात येऊन पडला आणि इतर दोन सैनिक सुद्धा वीरगतीस प्राप्त झाले. या बॉम्बच्या हल्ल्याने कांबळे यांचे पाय जखमी झाले मात्र प्रचंड वेदना होत असूनही कांबळे यांनी मशिनगन सुरूच ठेवली. शत्रू हळूहळू पुढे येत होते, पाहता पाहता कांबळे यांच्या बाजूलाच बॉम्ब फुटू लागले मात्र वीर कांबळे जखमी अवस्थेत व शत्रूने चोहोबाजूने घेरले गेले असूनही आपल्या कर्तव्यापासून मागे हटले नाहीत.\nपाहता पाहता एक हातबॉम्ब अगदी कांबळे यांच्या जवळ फुटला व त्याचा एक मोठा तुकडा कांबळे यांच्या छातीत घुसला आणि कांबळे मशिनगनवर कोसळले. आपला मृत्यू आता जवळ आला आहे हे आता कांबळे यांना कळून चुकले होते मात्र मृत्यू येण्यापूर्वी त्यांनी मशिनगनचा ट्रिगर जोराने दाबून धरला आणि प्राण सोडले त्यामुळे प्राण जाऊनही कांबळे यांची मशिनगन शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव करत राहिली आणि असंख्य चिनी सैन्य मारले गेले.\nशिवकाळात मुरारबाजींचे शीर कापले गेले तरी त्यांच्या हातातील दांडपट्ट्याने जसे मोगल सैन्याचे बळी घेतले तशाच प्रकारे देहातून प्राण जाऊनही कांबळे यांनी आपल्या हातातील मशीनगनने अनेक चिनी सैनिकांचा फडशा उडवला व त्यांचे हे बलिदान भारतीय सैन्यदलाच्या इतिहासातील एक अजरामर बलिदान म्हणून कायम स्मरणात राहील.\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nकृष्णाच्या हातून असा झाला कंस वध\nकृष्णाच्या हातून असा झाला कंस वध\nछत्रपती शिवाजी महाराजांची बिरुदावली अर्थात गारद\nताम्हिणी घाटाच्या निर्मितीचा इतिहास\nकोकणातले गणपती - एक वेगळा अनुभव\nभास्कराचार्य - एक थोर ज्योतिषी व गणितज्ञ\nआषाढी एकादशी चे महत्व\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://baliraja.com/spardha-2014?page=1", "date_download": "2022-12-09T14:57:37Z", "digest": "sha1:WINFY2YQG5FZ6JGLJAN4DYZMLIAHOBZN", "length": 9794, "nlines": 201, "source_domain": "baliraja.com", "title": "लेखनस्पर्धा-२०१४ | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्‌पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nसाहित्य संमेलन : सूची\nसाहित्य संमेलन : लोगो व फोटो\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\nमराठी गझलेतील नवे शैलीप्रवाह\nविश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ >> साहित्य चळवळ >> लेखनस्पर्धा-२०१४\nबळीराजावर आपले स्वागत आहे.\n१० वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरी येथे\n21/11/14 मुठमाती मेघराज मेश्राम 7 वर्षे 12 months\n20/11/14 मन शेतकर्याच्या अर्धांगीनीच shri 8 वर्षे 2 आठवडे\n20/11/14 मालकाचे हाल अन दलाल झाला लाल shri 8 वर्षे 2 आठवडे\n20/11/14 पीक राजीव मासरूळकर 8 वर्षे 2 आठवडे\n20/11/14 भिक मरणाची shri 8 वर्षे 2 आठवडे\n20/11/14 रगताच्या धारा ... दिलीप वि चारठाणकर 8 वर्षे 2 आठवडे\n21/11/14 मला आत्महत्त्या करायचीय sudama 8 वर्षे 2 आठवडे\n20/11/14 रुमाल राजु पवार 8 वर्षे 2 आठवडे\n21/11/14 शेतकऱ्याचा गळफास Dilip Bhoyar 8 वर्षे 2 आठवडे\n21/11/14 कोरड्या डोळ्यात पाऊसओढ ...\n21/11/14 श्वास कसं जगवू मेघराज मेश्राम 8 वर्षे 2 आठवडे\n21/11/14 नायलाँनचा दोर Mahendra Mahore 8 वर्षे 2 आठवडे\n20/11/14 ओटी रमेश 8 वर्षे 2 आठवडे\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nनव्या संकेताक्षरासाठी (password साठी) विनंती करा.\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणी करा-Advance Booking (१० वे साहित्य संमेलन, गुरुकुंज मोझरी)\nकेलेली प्रतिनिधी नोंदणी बघा. 10 वे संमेलन गुरुकुंज मोझरी\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.\nअंगारमळा - अंक - ११\n६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग विशेषांक\nयुगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी\nसंकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९ ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/560556", "date_download": "2022-12-09T17:05:42Z", "digest": "sha1:FOHGTY7WP7HLV5KLDCILNHHQH6Z77JLQ", "length": 1969, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"टक्का\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"टक्का\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:५९, २ जुलै २०१० ची आवृत्ती\n२१ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१४:२७, २१ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: xal:Хоргдл)\n०३:५९, २ जुलै २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlexbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ckb:سەدیچن)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2022-12-09T16:03:54Z", "digest": "sha1:7HBVQVPP5SEUCBYSMQAT36VABWQXIDI3", "length": 4798, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माळभिंगरी - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nमाळभिंगरी (इंग्लिश:Hirundo rustica) हा जगात बहुतांश ठिकाणी आढळणारा पक्षी आहे.[ संदर्भ हवा ]\nया पानातील शेवटचा बदल २५ जानेवारी २०१८ रोजी १२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.xyz/damage-of-roads-due-to-heavy-rains/", "date_download": "2022-12-09T16:32:06Z", "digest": "sha1:GBMNWPVZAVWZSRBLT3GE5KQSN7OA6W2U", "length": 8626, "nlines": 49, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "अतिवृष्टीमुळे राज्यातील रस्त्यांचे शेकडो कोटींचे नुकसान, आकडा ऐकून धक्का बसेल; अशोक चव्हाण यांनी दिली माहिती", "raw_content": "\nअतिवृष्टीमुळे राज्यातील रस्त्यांचे शेकडो कोटींचे नुकसान, आकडा ऐकून धक्का बसेल; अशोक चव्हाण यांनी दिली माहिती\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. \nमुंबई: राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नंतर उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाली आहे. काही भागात दरडी कोसळून देखील मोठे नुकसान झाले. या सर्व घटनांमुळे राज्यातील रस्त्यांचे सुमारे 1.8 हजार कोटी म्हणजे तब्बल 1800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.\nराज्यातील सर्वच विभागात अतिवृष्टी, पुर आणि भुसखलनामुळे रस्ते आणि पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सर्वाधिक नुकसान कोकणामध्ये झाले आहे. कोकणमध्ये सुमारे 700 कोटी रुपयांचे झाले असल्याचा अंदाज आहे. त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपुर विभाग व नाशिक विभाग आहेत. सर्वाधिक नुकसान झालेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्टतील जिल्ह्यातील हानीची पाहणी करण्याकरिता जिल्हानिहाय मुख्य अभियंत्याची आणि समकक्ष दर्जाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.\nSee also तेव्हा शरद पवारांनी म्हटले होते; 'पंकजा मुंडे या राजकारणातील दीपिका पदुकोन आहेत'\nनुकसानीचा अंदाज छायाचित्र आणि ड्रोन चित्रीकरणाच्या माध्यमातून….\nअजूनही काही ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि काही ठिकाणी दरडी साफ करण्याचे काम सुरू आहे. सर्व ठिकाणी झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी टीमला जाण्यास अडचण येत असल्यामुळे छायाचित्रे आणि ड्रोन चित्रीकरणाच्या माध्यमातून प्राथमिक नुकसानाचा अंदाज लावण्यात आला आहे. अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.\n“प्राथमिक अंदाजानुसार 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. 469 रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती, तर 140 पूल व मोऱ्या पाण्याखाली गेले होते. अंतिम पाहणी अहवालात नुकसानाच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या मंगळवारी 3 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाची मुंबईत बैठक होणार आहे. त्यावेळीही राज्यातील परिस्थितीचा पुनःश्च आढावा घेतला जाईल. दरम्यान, राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या नुकसानीबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली,” असंही चव्हाण यांनी नमूद केलं.\nSee also कसे काय हा दगड हजारो वर्षांपासून एका डोंगरावर अडकला आहे कारण ऐकून थक्क व्हाल\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nMS धोनी IPL २०२३ नंतर निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियात सामील होणार, BCCI लवकरच यावर निर्णय घेऊ शकते..\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nएका शिक्षिकेने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रीत अधुरी’ साठी दुसऱ्या शिक्षिकेने केली तिसऱ्या शिक्षिकेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/blog-post_91.html", "date_download": "2022-12-09T15:37:55Z", "digest": "sha1:JMJ5EDM6MYISXMQBX4ELQKJ3A3VH7REO", "length": 5795, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "कृषी कायद्याचे दुरुस्ती विधेयक आणावे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार", "raw_content": "\nकृषी कायद्याचे दुरुस्ती विधेयक आणावे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार\nमुंबई - गेले सात महिने केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू असून सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. नवे कृषी कायदे पूर्णपणे फेटाळता येणार नाहीत, मात्र त्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी दुरुस्ती विधेयक सरकारने आणले पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी व्यक्त केली.\nडी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाचे शरद पवार यांच्या हस्ते गुरुवारी ऑनलाइन उद्घाटन झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, कृषी कायदे, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अशा विविध प्रश्नांना उत्तरे दिली. पवार म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेल्या नव्या तीन कृषी कायद्याला काही घटकांचा विरोध आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी ७ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांची भूमिका तीव्र आहे. ते आंदोलनावर ठाम आहेत. आता चर्चा करायलाही तयार नाहीत. केंद्र सरकारसोबत त्यांच्या नऊ-दहा बैठका झाल्या. तोडगा निघाला नाही. शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते योग्य नाही.\nराज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारचा प्रस्तावित नवा कृषी कायदा येईल असे वाटत नाही. पण आला तरी सगळ्यांशी चर्चा करून येईल असे मला वाटते, असेही पवार यांनी स्पष्ट केले.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/26599/", "date_download": "2022-12-09T15:18:20Z", "digest": "sha1:IP5AN6WJ4CS2A3ARV2T4QXLCNPPF7KEK", "length": 10825, "nlines": 105, "source_domain": "mnews.esy.es", "title": "… म्हणून नकार मिळायचा, पण मी थांबले नाही; कियारानं केला खुलासा | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra … म्हणून नकार मिळायचा, पण मी थांबले नाही; कियारानं केला खुलासा\n… म्हणून नकार मिळायचा, पण मी थांबले नाही; कियारानं केला खुलासा\nकमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी आघाडीची अभिनेत्री ठरली आहे. करिअरच्या सुरुवातीला तिलाही नकार पचवावा लागला. पण ती थांबली नाही. ‘नकार मिळाला म्हणजे करिअर संपलं असं होत नाही’, असं ती सांगते.\n० स्त्रीकेंद्रित चित्रपटात मोठे अभिनेते काम करण्यास कचरतात असं तुला वाटतं का– स्त्रीकेंद्रित संहिता असलेल्या चित्रपटात मोजके अभिनेते काम करण्यास तयार होतात. पण हॉलिवूडमध्ये अशा भूमिका मोठे कलाकार अगदी सहज करतात. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री करतातच की छोट्या भूमिका. मी देखील ‘: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीच्या बायकोची भूमिका केली होती. ती भूमिकाही लहान होती. पण त्या भूमिकेनं मला अभिनेत्री कियारा अडवाणी म्हणून ओळख दिली. बॉलिवूडमधील मोठे अभिनेते स्त्री केंद्रित चित्रपटात काम करतील आणि त्यांना जास्तीतजास्त पाठिंबा देतील, अशी मी आशा करते.\n० आज महिलांपुढे नेमकी कोणती मोठी आव्हानं आहेत याविषयी काय सांगशील – अभिनेत्री म्हणून काम करताना अर्थपूर्ण चित्रपट मिळवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. अशा प्रकारचा एखाद-दुसरा चित्रपट मिळाला म्हणजे झालं असं होत नाही. हल्ली विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याची संधी अभिनेत्रींना मिळतेय. मानसिकता हळूहळू बदलतेय. प्रत्येक पावलावर महिलांना स्वत:ला सिद्ध करावंच लागतं.\n० करिअरच्या सुरुवातीच्या काळात तुला अनेकदा नकार पचवावा लागला का– ‘फगली’ या चित्रपटानंतर अनेकदा नकाराचा सामना करावा लागला. पण माझ्या आयुष्यातील ते वाईट दिवस होते. मला मिळणाऱ्या भूमिका दुसऱ्या अभिनेत्रीला मिळाल्या. मला विशिष्ट भूमिका हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या. अनेक निर्मात्यांना भेटले पण; अधीचा चित्रपट चालला नाही म्हणून नकार मिळायचा. पण मी थांबले नाही. नकार मिळाला म्हणजे करिअर संपलं असं होत नाही. ऑडिशन देत राहिले. त्यानंतर ‘धोनी’ या चित्रपटासाठी विचारलं गेलं. या चित्रपटानंतर पुढची सगळी गणितंच बदलून गेली.\n० महिलांच्या बाबतीतल्या कोणत्या गोष्टीचा तुला त्रास होतो– महिलांवर होणारा अन्याय. महिलांच्या बाबतीत कुठलीही वाईट घटना घडली तर ती घटना त्यांच्या आयुष्याचा भाग बनते. आज मुलांची/पुरुषांची मानसिकता बदलणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांना स्त्रियांचा आदर करायला, त्यांच्याकडे आदरानं बघायला शिकवण्याची गरज आहे. ते काम त्यांच्या आईनेच करायला हवं.\n० तुझ्यामते महिला सबलीकरण म्हणजे काय– प्रत्येक महिला दुसऱ्या महिलेच्या खांद्याला खांदा लावून काम करेल तेव्हाच सगळं बदलेल. महिलांकडे बघण्याची दृष्टीही बदलेल. प्रत्येक महिला दडपण, भीतीशिवाय तिला हवं ते करू शकेल तेव्हा महिला सबलीकरण झालं असं म्हणता येईल. स्वतंत्र असणं म्हणजे जग जिंकण्यासारखं आहे. आपण महिलांना शिक्षित करायला हवं. कारण कुठल्याही समस्येचं मूळ अशिक्षितपणा हे आहे.\nसंकलन : वेदांगी काण्णव\nPrevious articleकालची गोष्ट वेगळी होती, आजचं चित्र वेगळं आहे: शरद पवार\nNext article'राष्ट्रवादीत जितके गुन्हेगार आहेत, तितके एखाद्या तुरुंगातही नसतील'\nGram Panchayat Election, पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचे फोटो एकाच बॅनरवर, कार्यकर्त्यांची एकजूट, बीड जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण – panjkaja munde dhananjay munde photos...\nswift accident news, स्विफ्ट कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात; कॉलेजमधील ३ तरुणी आणि २ तरुणांचा मृत्यू – swift car accident on nashik pune highway...\nNew York Fed Reserve, अमेरिकेत पुन्हा भारतीयांचा डंका; कोण आहेत सुश्मिता शुक्ला, फेड रिझर्व्हच्या मोठ्या पदावर नियुक्ती – who is sushmita shukla indian-origin named...\nनागपूर जेलमध्ये राडा; हल्लेखोर कैद्याने कापडात दगड बांधला आणि…\nमुंबई : 150 रुपये रिक्षाच्या भाड्यासाठी केला ड्रायव्हरचा खुन\n'पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम' कोणासाठी व का\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-09T15:36:01Z", "digest": "sha1:5B46SQMGVXUECFVGHHLX7E4OBU5AI4A7", "length": 3137, "nlines": 88, "source_domain": "prahaar.in", "title": "कोटा- द रिझर्व्हेशन -", "raw_content": "\nHome Tags कोटा- द रिझर्व्हेशन\nTag: कोटा- द रिझर्व्हेशन\n‘कोटा- द रिझर्व्हेशन’चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर लाँच\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nAnti-Love Jihad : राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा\nMumbai-Ahmedabad Bullet Train Project : २० हजार झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी\nST Corporation : एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://batmya.com/source/970", "date_download": "2022-12-09T15:01:59Z", "digest": "sha1:XRKDBE36KB34ZEYJP62SVJGXBJMNF54O", "length": 7584, "nlines": 93, "source_domain": "batmya.com", "title": "| batmya.com (बातम्या)", "raw_content": "\nTeam India: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया खेळणार २८ वनडे, असं आहे आशिया कपसह संपूर्ण वेळापत्रक\nTeam India Schedule 2023: सध्या सुरू असलेल्या बांगलादेश दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. टीम इंडिया तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ०-२ अशा फरकाने पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.\nRead more about Team India: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया खेळणार २८ वनडे, असं आहे आशिया कपसह संपूर्ण वेळापत्रक\nshoaib akhtar: \"माझ्यासारखी वेगवान गोलंदाजी करायची असेल तर...\"; शोएब अख्तरचं अजब विधान; घेतलं इंग्लंडच्या गोलंदाजाचं नाव\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं २००३ साली इंग्लंडविरुद्ध १६१.३ किमी/तास वेगाने चेंडू फेकून दहशत निर्माण केली होती.\nRead more about shoaib akhtar: \"माझ्यासारखी वेगवान गोलंदाजी करायची असेल तर...\"; शोएब अख्तरचं अजब विधान; घेतलं इंग्लंडच्या गोलंदाजाचं नाव\nIND vs BAN : क्रिप्टोपेक्षा वेगाने घसरण सुरूय...: भारतीय संघाच्या कामगिरीवर वीरेंद्र सेहवागचे शाल जोडीतले टोमणे\nटीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका गमावण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे.\nRead more about IND vs BAN : क्रिप्टोपेक्षा वेगाने घसरण सुरूय...: भारतीय संघाच्या कामगिरीवर वीरेंद्र सेहवागचे शाल जोडीतले टोमणे\nतुटलेला जबडा, रक्ताच्या उलट्या, फ्रॅक्चर...; या क्रिकेटपटूंनी देशासाठी लावली जीवाची बाजी\nक्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. खरं तर हा खेळ फुटबॉल आणि रग्बीसारखा संपर्क खेळ नसला तरी खेळाडूंना मैदानावर अनेकदा गंभीर दुखापती होतात. सामन्यादरम्यान दुखापत झाल्यानंतर खेळाडूंनी मैदान सोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.\nRead more about तुटलेला जबडा, रक्ताच्या उलट्या, फ्रॅक्चर...; या क्रिकेटपटूंनी देशासाठी लावली जीवाची बाजी\nसिनेसुंदरींपेक्षा हॉट आणि बोल्ड आहे शुभमन गिलची बहीण, फोटोंवरून हटणार नाही नजर\nShubman Gill Sister Shahneel Gill: धडाकेबाज फलंदाज म्हणून शुभमन गिलने अल्पावधीतच क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. शुभमनप्रमाणेच त्याची बहिणही चर्चेत असते. शुभमन गिलची बहीण कुठल्याही सिनेअभिनेत्रीपेक्षा कमी नाही आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.\nRead more about सिनेसुंदरींपेक्षा हॉट आणि बोल्ड आहे शुभमन गिलची बहीण, फोटोंवरून हटणार नाही नजर\nHindi News हिंदी समाचार\nMarathi news मराठी बातम्या\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/08/2020.html", "date_download": "2022-12-09T16:00:46Z", "digest": "sha1:IZP5WVPN4XIVMTIKWKAMOSBLGMJBVOGY", "length": 8910, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय साहित्य जीवनगौरव आणि कलागौरव 2020 पुरस्कारांची घोषणा", "raw_content": "\nपद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय साहित्य जीवनगौरव आणि कलागौरव 2020 पुरस्कारांची घोषणा\nशिर्डी | ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. तारा भवाळकर (Dr. Tara Bhawalkar) यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil) साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार (Sahitya Seva Lifetime Achievement Award) देऊन गौरविण्यात येणार आहे. रुपये 1 लाख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nपद्मश्री विखे पाटील (Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil) राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (रुपये 51 हजार व स्मृतीचिन्ह) दिनकर मनवर (Dinkar Manvar) (वाशीम) यांच्या पाण्यारंण्य या कवितासंग्रहास, पद्मश्री विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार (रुपये 25 हजार व स्मृतीचिन्ह) सुरेश पाटील (Suresh Patil) (कोल्हापूर) यांच्या पाणजंजाळ या कादंबरीस,अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (रुपये 10 हजार व स्मृतीचिन्ह) अशोक लिंबेकर (Ashok Limbekar) (संगमनेर) यांच्या वय कोवळे उन्हाचे या ललित लेख संग्रहास, अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार (रुपये 10 हजार व स्मृतीचिन्ह) डॉ. सोमनाथ मुटकुळे (Dr. Somnath Mutkule) (संगमनेर) यांच्या पुन्हा क्रांतीज्योती व अशोक महाराज निर्मळ (Ashok Maharaj Nirmal) यांच्या एक वेडा नर्मदेकाठी या प्रवास वर्णनपर पुस्तकास देण्यात येणार आहे, असे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे (Dr. Ravsaheb Kasabe) यांनी सांगितले.\nपद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती समारंभात साहित्य पुरस्कार देण्याचे हे 31 वे वर्ष असून यावर्षीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार पुणे येथील धर्मकीर्ती सुमंत (रुपये 25 हजार व स्मृतीचिन्ह) यांना आणि पद्मश्री विखे पाटील समाजप्रबोधन पुरस्कार पाथर्डी (साधनाचे संपादक) येथील विनोद शिरसाठ (रुपये 25 हजार व स्मृतीचिन्ह) यांना तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार मुंबई येथील गणेश चंदनशिवे (रुपये 25 हजार व स्मृतीचिन्ह) यांना देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. रावसाहेब कसबे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली.\nनिवड समितीमध्ये डॉ. रावसाहेब कसबे (अध्यक्ष), डॉ. एकनाथ पगार, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे व डॉ. राजेंद्र सलालकर (निमंत्रक सदस्य) यांनी काम पाहिले.\nसाहित्य पुरस्कारांचे वितरण हे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनी म्हणजे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी प्रवरानगर येथे संपन्न होत असते. या कार्यक्रमास जिल्ह्यासह राज्यातून मान्यवर साहित्यीक आणि निमंत्रित उपस्थित राहत असतात. परंतु नगर जिल्ह्यात कोविड संकटाच्या पार्श्वभूमिवर अद्यापही प्रशासनाची सांस्कृतीक कार्यक्रमांवर बंधनं आहेत. त्यामुळे साहित्य पुरस्कार वितरण सोहळा कोविडचे निर्बंध शिथील झाल्यानंतर संपन्न होणार असून या कार्यक्रमात दोन्हीही वर्षांचे साहित्य पुरस्कार वितरीत केले जाणार असल्याची माहिती आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.viraltm.org/rakhi-sawant-property-and-family-details/", "date_download": "2022-12-09T17:00:30Z", "digest": "sha1:E52AGUEWGODW7VZFA2XYFVNXZLJ3EIVQ", "length": 9481, "nlines": 115, "source_domain": "www.viraltm.org", "title": "अशिक्षित आहे ही मराठी अभिनेत्री, मुंबईत खरेदी केली आहे १० कोटींची मालमत्ता ! - ViralTM", "raw_content": "\nअशिक्षित आहे ही मराठी अभिनेत्री, मुंबईत खरेदी केली आहे १० कोटींची मालमत्ता \nअशिक्षित आहे ही मराठी अभिनेत्री, मुंबईत खरेदी केली आहे १० कोटींची मालमत्ता बॉलिवूडमधील पॉप्यूलर फिगर राखी सावंतला हनीप्रीतच्या आईने 5 कोटींच्या डिफेमेशनची नोटीस पाठवली आहे. वादग्रस्त आणि सध्या तुरुंगात असलेल्या राम रहिमवर राखी सावंत फिल्म बनवत आहे.\nयामध्ये ती स्वतः हनीप्रीतची भूमिका साकारणार आहे. राम रहिमवर बलात्काराच्या आरोपात दोषी ठरल्यानंतर हनीप्रीत पोलिसांना घाबरून पळाली होती. राखीवर 5 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल झाल्यानंतर तिच्याबद्दलची रोचक माहिती.\nअशिक्षित आहे राखी, 4 वर्षांपूर्वी केला होता हा खुलासा :- राखी सावंतने 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हा तिने तिची शैक्षणिक माहिती दिली होती. त्यात तिने म्हटले होते की ती अशिक्षीत आहे. राखीने स्वतःची राष्ट्रीय आम पार्टी स्थापन करुन ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. यावेळी तिने तिची संपत्ती 14.7 कोटी असल्याचे घोषित केले होते.\nराखीने 4 वर्षांपूर्वी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार तिच्याकडे 21.6 लाखांची फोर्ड एंजेव्हर कार आहे. राखीकडे साडे सात लाखांची ज्वेलरी आणि 53 लाख रुपये बँक बॅलेन्स आहे. कॉन्स्टेबल होते वडील, मुंबईत खरेदी केला 11 कोटींची मालमत्ता. राखी सावंतचे वडील आनंद सावंत हे मुंबई पोलिसमध्ये कॉन्स्टेबल होते. ती मुबंईत तिची आई जया यांच्यासोबत राहाते.\nराखीने मुंबईत दोन फ्लॅट आणि एक बंगला खरेदी केला आहे. या सर्वांची मिळून एकूण किंमत 11 कोटी रुपये आहे. तिच्या एका बंगल्याची किंमत 1.32 कोटी रुपये आहे. येथे तिचे ऑफस आहे. मुंबईत एका कॉम्पलॅक्समध्ये तिचा 7 कोटींचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिने 2012 मध्ये खरेदी केला आहे. याशिवाय ओशिवरा बस डेपोच्या जवळील इम्पीरियल हाइट येथे 2.8 कोटींचा दुसरा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिने 2002 मध्ये खरेदी केला होता. मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.\nफोटोमध्ये दडले आहे एक रहस्य, फक्त ९ सेकंदामध्ये शोद्यायची आहे एक महिला, तुम्ही पाहिली का \nजीनियसअसाल तर फोटोमधून शोधून दाखवा ८ फरक, ९९% लोक झालेत फेल, फोटो Zoom करा उत्तर सापडेल…\nखासगी आयुष्याबद्दल प्रिया बापटने केले मोठे वक्तव्य, म्हणाली; ‘माझा नवरा मला सुख देतो पण…’\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nफोटोमध्ये दडले आहे एक रहस्य, फक्त ९ सेकंदामध्ये शोद्यायची आहे एक...\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.wordpress.com/category/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A8/page/3/", "date_download": "2022-12-09T16:32:23Z", "digest": "sha1:F4GEHGNY5ZWXZ6TZNXIUEDLPSJK33ORB", "length": 38680, "nlines": 195, "source_domain": "magevalunpahtana.wordpress.com", "title": "केल्याने देशाटन | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\" | पृष्ठ 3", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \nCategory Archives: केल्याने देशाटन\nसप्टेंबर 9, 2010 अस्सल सोलापुरी 11 प्रतिक्रिया\nभल्या पहाटे आठ-साडे आठच्या दरम्यान मोबाईल बोंबलला.\n“च्यामारी, सकाळ सकाळ कोण पेटलाय आता. घरी बायको उठवते सकाळी सकाळी, निदान घरापासुन दुर आल्यावर तर निवांत झोपू द्या लेको\nमी तणतणतच उठलो आणि फ़ोन घेतला.\n“विशल्या, पशा बोलतोय, आलास का बे दिल्लीत\n“प्रसन्ना, तू आहेस होय साल्या एवढ्या सकाळी उठवत असतेत होय रे. एकतर काल रात्री १ वाजला हॉटेलवर यायला. मीरतवरुन दिल्लीलाच पोचलो साडेअकराला, तिथुन टॅक्सी वगैरे ठरवून गुरगावला हॉटेलवर येइपर्यंत दिड वाजला. झोपायला दोन आणि सकाळ होत नाहीतर तू उठवतोयस्.कुठे फेडशील ही पापे साल्या एवढ्या सकाळी उठवत असतेत होय रे. एकतर काल रात्री १ वाजला हॉटेलवर यायला. मीरतवरुन दिल्लीलाच पोचलो साडेअकराला, तिथुन टॅक्सी वगैरे ठरवून गुरगावला हॉटेलवर येइपर्यंत दिड वाजला. झोपायला दोन आणि सकाळ होत नाहीतर तू उठवतोयस्.कुठे फेडशील ही पापे साल्या तुझ्या सात पिढ्या नरकात जातील.”\n“सॉरी यार, राहवलं नाही. इतक्या दिवसांनी भेटतोयस भXX बरं ते सोड, किती वाजता भेटतोयस ते सांग बरं ते सोड, किती वाजता भेटतोयस ते सांग\n“अरे सकाळी एक डेमो आहे माझा. आता ९.३० वाजता गाडी येइल. १० वाजता क्लायंटच्या हापिसात, ११ वाजेपर्यंत डेमो आटपेल त्यानंतर डेटा डाऊनलोड करुन द्यायला ५-१० मिनीट. १०-१५ मिनीट बिनकामाच्या गोष्टी डिस्कस करुन झाले की मी रिकामा. साधारण १२-१२.३० पर्यंत कॅनॉट प्लेसला पोहोचेन. तू तिथेच भेट मला. ओक्के\n आय एम लै एक्सायटेड यार विशल्या. साल्या ११ वर्षांनी भेटतोय आपण्.माहितीय\n“खरच रे, कॉलेज संपल्यानंतर काळ कसा गेला काही कळालेच नाही. आपण भेटू यार नक्कीच. मी गुरगाववरून निघताना फोन करेन.”\nत्यावेळी जर माहीत असतं की आजची संध्याकाळ पश्याच्या शिव्या खाण्यात जाणार आहे तर ……\n३१ ऑगस्ट २०१० च्या सकाळी १० वाजता मुंबईहुन उडालो, दिडच्या दरम्यान (एअर ट्रॅफिकचा नेहमीचा घोळ) दिल्लीत उतरलो. तरी बरे वातावरण बर्‍यापैकी शांत होते वर. निळे पांढरे ढग मस्त दिसत होते…..\nपाठीवरची लॅपटॉपची सॅक सांभाळत कन्वेयर बेल्टपाशी लगेज ताब्यात घेण्यासाठी हजर झालो.\nदुपारी ३.२५ ची नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरुन डेहराडुनला जाणारी जनशताब्दी पकडून मीरत गाठायचे होते. १५ मिनीटे बेल्टपाशी उभा होतो, सगळे जण आपापल्या बॅगा घेवुन जात होते. आता बेल्टवरच्या बॅगाही कमी-कमी होत संपत आल्या होत्या. आमच्या लगेजचा पत्ताच नाही. जाम तंतरली. माझ्या हार्डकेसमध्ये जवळपास १४ लाखाची डिजीपीएस युनीटस होती हो….\nतेवढ्यात एक पोर्टर सांगत आला.\n“मुंबईसे आयी हुयी IC flight का कुछ लगेज बेल्ट नंबर तीन परभी आ रहा है\nआम्ही धावत पळत तिथे…, माझी केस दिसली आणि जिवात जिव आला. केस आणि ट्रायपॉड (मेटॅलिक स्टँड) ताब्यात घेतले आणि प्रिपेड टॅक्सीच्या बुथ कडे धाव घेतली. वेळ झाली होती २ वाजुन २५ मिनीटे हुश्श… बर्‍यापैकी वेळ हातात होता अजुन. अर्थात दिल्लीमधल्या ट्रॅफिकचा काही भरवसा देता येत नाही. त्यात विमानतळापासून नवी दिल्ली रेल्वे स्थानकापर्यंतचा रस्ता तर अगदीच गजबजीचा. टॅक्सी ड्रायव्हरला सांगितले….\n“भैय्या पहले ए.सी. चालु करो और नई दिल्ली चलो. सवा तीन बजे से पहले पहुंचना है\nआत्ता माझ्या लक्षात आले, सकाळी मुंबईत धो धो पाऊस होता आणि इथे ३३-३४ तापमान होतं. तो पठ्ठ्या मात्र तयारीचा होता. ३.१० ला गाडी टच केली हिरोने. परत नवी दिल्ली स्टेशनवर उतरल्यावर तेवढ्यातल्या तेवढ्यात हमालाशी घासाघिस करुन मी माझा मराठी बाणा घासुन पुसुन लखलखीत करुन घेतलाच.कसेतरी करून गाडी पकडली. डेस्टिनेशन मीरत…..\nरात्री तिथेच मुक्काम करुन सकाळी कस्टमरकडे गेलो…अर्थात डेमोसाठी\nमघापासुन मी डेमो-डेमो करतोय, तुम्हाला प्रश्न पडला असेल कसला डेमो तर आमची कंपनी डिजीपीएस सिस्टीम्स बनवते, विकते.\nसर्वसाधारणपणे सांगायचे झाल्यास जीपीएसचा वापर मॅपींग (नकाशे) साठी केला जातो. मग त्यात रोड सर्व्हे, पाईपलाईन सर्व्हे, जी.आय.एस. (geographic information system as an framework for managing and integrating data) सर्व्हे, एअरो फोटोग्राफी अशा विविध कारणासाठी केला जातो.\nजीपीएस अर्थात ग्लोबल पोजिशनींग सिस्टीम काय करते\nतर एखाद्या स्पेसिफिक जागेचे कॉर्डिनेटस अर्थात अक्षांश, रेखांश आणि त्या जागेची समुद्रसपाटीपासुनची उंची देते. या तिन्ही गोष्टी कुठल्याही स्थळाचे/जागेचे अ‍ॅटलासवरील (जगाचा नकाशा) स्थान निश्चित करत असते. सर्वसाधारण जीपीएस सिस्टीम ५ ते १० मिटर किंवा जास्तच अ‍ॅक्युरेसी देते. म्हणजे जी.पी.एस. ने दिलेल्या पॉईंटपासुन ती नेमकी जागा ५-ते १० मिटरच्या परिसरात कुठेही असु शकते. आता तुम्ही म्हणाल एवढा जर फरक पडत असेल तर काय उपयोग तर अ‍ॅक्युरेसी वाढवण्यासाठी डिफरंशिअल सर्व्हिस वापरली जाते. म्हणजे एकाच्या ऐवजी दोन किंवा जास्त जी.पी.एस. सिस्टम्स वापरुन त्यांच्यापासुन मिळालेल्या माहितीची सरासरी काढून जास्तीत जास्त अ‍ॅक्युरेसी मिळवली जाते.\nओमनीस्टारने जगभरात जवळपास १२० बेस स्टेशन्स बसवली आहेत अद्ययावर जी.पी.एस. सिस्टम्ससहीत. ही बेस स्टेशन्स कायम २४/७ , विविध सर्व्हे सॅटेलाईटकडुन कच्चा डेटा (raw data) गोळा करत असतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास अमेरिकेने सुरुवातीला त्यांच्या डिफेन्स सर्व्हिसेससाठी काही (२८) उपग्रह अवकाशात सोडले होते. आता त्याची एकुण संख्या ३२च्या घरात आहे. नंतर हे सर्व उपग्रह नागरी उपयोगासाठी वापरण्यात येवु लागले. प्रत्येक जी.पी.एस. सिस्टीम या उपग्रहांकडुनच पृथ्वीचा सर्व भौगोलिक डेटा जमा करत असते. तर ओमनीस्टार बेस स्टेशनदेखील हा डेटा सतत गोळा करत असतात. हा सर्व डेटा नंतर ओमनीस्टार नेटवर्क कंट्रोल सेंटरला पाठवला जातो, जिथे तो आणखी अ‍ॅक्युरेट बनवण्यासाठी रेक्टीफाय (in technical language it is called as Post processing) केला जातो. नंतर ओमनीस्टारच्या जिओ-स्टेशनरी सॅटेलाईटसच्या साह्याने तो पुन्हा जगभरातील ओमनीस्टार बेस स्टेशन्सला पुनः प्रक्षेपित केला जातो. भारतामध्ये ओमनीस्टार डेटा एशिया पॅसिफिक सॅटेलाईट या उपग्रहाद्वारे प्रक्षेपित केला जातो. मग त्या त्या भागातील बेस स्टेशनच्या परिसरात काम करणार्‍या जी.पी.एस, सिस्टीम्स हा डेटा मिळवु शकतात. आता मात्र या डेटाची अ‍ॅक्युरेसी १०-१५ सेंटीमिटर इतकी असते.\nमला वाटतं एवढं पुरेसं आहे, हुश्श \nतर मी मीरतला डेमोसाठी पोहोचलो….\nपण इथे परिस्थिती वेगळीच होती. जी.पी.एस.साठी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची, ती म्हणजे जीपीएसला उपग्रहाचा क्लिअर व्ह्यु असणे आवश्यक असते. जर मोठी झाडे, टोलेजंग इमारती किंवा इतर काही अडथळा जीपीएस अँटेना आणि उपग्रह यांच्यामध्ये आला की मग मात्र अ‍ॅक्युरेसीची वाट लागते. इथे जी डेमोची जागा मला देण्यात आली होती ती आजुबाजुला मोठ मोठ्या इमारती आणि झाडीने वेढलेला होता. त्यामुळे वाईट अवस्था झाली. दहा मिनीटात होणार्‍या कामासाठी दोन तास वेळ द्यावा लागला. पण एकदाचा डेमो आटपला…\nदुपारचे अडीच वाजले होते. माझी परतीची ट्रेन रात्री ९.३० ची होती. म्हणुन आमच्या स्थानिक ड्रायव्हरला पटवून त्याला गाडी “काली पलटन” मंदीराकडे घ्यायला लावली.\nप्रत्येक देशभक्त भारतीयासाठी हे मंदीर म्हणजे काशी विश्वेश्वरापेक्षाही जास्त महत्त्वाचे ठरावे. कारण १८५७ च्या स्वातंत्र्य समराची सुरुवात इथुन झाली होती. या समराचे सगळे नियोजनच मुळी या मंदीरात केले गेले होते.\nत्याकाळी बहुदा ते एक छोटेसे अघोरनाथ शिवशंकराचे मंदीर असावे. पण आज त्या ठिकाणी मोठे मंदीर बांधण्यात आले आहे. इथे शिवशंभुची स्वयंभु पिंडी आहे. मंदीरात पिंडीबरोबरच शिव पार्वतीच्या मुर्तीदेखील आहेत.\nइथुन दर्शन घेवून गाडी ‘शहीद पार्क’ कडे घेतली.\n१० मे १८५७ रोजी अवघ्या ८५ सैनिकांनी इथे सदर बझार विभागात ब्रिटीशांवर हल्ला चढवला होता. त्यापुर्वी हुतात्मा झालेला मंगल पांडेदेखील याच पलटणीचा सैनिक होता. ही पलटण काली पलटन या नावाने ओळखली जाते. आई कालीमातेच्या नावाने. इथे हुतात्मा मंगल पांडेंचा पुर्णाकृती पुतळा तसेच एक वस्तु संग्रहालयदेखील आहे. या संग्रहालयात १८५७ च्या स्वातंत्र्यसमरासंबंधीत वस्तु, छायाचित्रे यांचे संग्रहण आहे. इथेच मला नानासाहेब पेशवा तसेच तात्या टोपे यांचीही छायाचित्रे बघायला मिळाली.\nहुतात्मा मंगल पांडेंचा पुर्णाकृती पुतळा\nश्रीमंत नानासाहेब पेशवा आणि वीर तात्या टोपे\nसंध्याकाळी ६-६.३० पर्यंत सगळे आटपून पुन्हा एकदा हॉटेल गाठले आणि पोटपुजा आटपुन घेतली. कारण एकदा स्टेशनवर गेले की मग सगळे सामान वागवत पुन्हा जेवणासाठी म्हणुन शहरात येणे शक्य नव्हते. साडे सातच्या दरम्यान ड्रायव्हरने मला स्टेशनवर परत सोडले.\nजोगिंदर… माझा स्टायलिश ड्रायव्हर \nरात्री ९.२५ ला येणारी डेहराडुन शताब्दी चक्क….. ९.२५ ला स्टेशनवर हजर होती. (अर्थात नंतर ती गाझीयाबादच्या परिसरात अडकुन माझी वाट लावणार होती ही गोष्ट अलाहिदा). तर आम्ही दिल्लीकडे मार्गक्रमण करते झालो. मधला गाझियाबादचा अडथळा धरुन गाडी १२-१२.३० च्या दरम्यान (दिल्लीत पोहोचायची तिची वेळ १० वाजताची आहे) दिल्लीत पोचली. माझे हॉटेल गुरगावमध्ये होते. मग पुन्हा टॅक्सीवाल्याशी घासाघिशी. सुरुवात साडे आठशे रुपयांपासुन झाली. मी माझे सगळे सेल्सचे कौशल्य वापरुन त्याला ४७५ रुपयात पटवला आणि हॉटेल गाठले. रात्रीचा दिड वाजला होता.\n२ सप्टेंबर २०१० : पुन्हा वर्तमानात…..\nमारे ऐटीत पशाला सांगितले होते की जास्तीत जास्त साडे बारा पर्यंत त्याला कॅनॉट प्लेसला भेटेन पण मला कुठे माहित होते माझे बारा कस्टमरच्या रिसेप्शनमध्येच वाजणार होते. ज्याला डेमो द्यायचा होता तो त्यांचा प्रोजेक्ट मॅनेजरच आला खुप उशीरा. आल्या आल्या त्याने बॉंम्ब टाकला.\n“विशाल, मेरेको डेमो ऑन साईट चाहिये It’s something 32 kms from here. Is that Ok with you\nनाही म्हणुन सांगतो कुणाला तेवढ्यासाठी एवढा खर्च, एवढा आटापिटा करुन इथपर्यंत आलो होतो.\nथोड्याच वेळात आमचे वर्‍हाड (मी, माझे दोन सहकारी, कस्टमरचा प्रोजेक्ट मॅनेजर आणि त्याची ७-८ जणांची टीम) डेमोच्या स्थळाकडे निघाले. गुरगावपासुन साधारण २६ किमी अंतरावर सोना (Sohna) म्हणुन एक छोटेसे उपनगर आहे. तिथुन पुढे दहा किमी अंतरावर एक घाटाचा रस्ता आहे. तिथे त्यांनी ऑलरेडी काही पाँईंट्स मार्क करुन ठेवले होते. त्या पॉईंट्सवर माझ्याकडुन मिळालेले अक्षांश, रेखांश त्यांच्या डेटाशी टॅली करुन मग माझ्या साधनाची उपयुक्तता ठरवण्यात येणार होती. हे पॉईंट्स त्यांनी टोटल स्टेशन वापरुन जमा केलेले होते. टोटल स्टेशन देखील अतिशय चांगली अ‍ॅक्युरेसी देते, अगदी मिलीमिटरमध्ये पण त्या सर्व्हेला खुप वेळ लागतो. ते पंधरा पॉईंट्स टोटलस्टेशनने मार्क करायला त्यांना दोन दिवस लागले होते, जे मी त्यांना माझ्या डि.जी.पी.एस. अडीच ते तीन तासात देणार होतो.\nआम्ही सुरुवातीच्या पॉईंटपाशी पोहोचलो.\n“विशाल, यहा तुम्हे पहला पॉईंट लेना है और यहासे चलते हुये बिचमें खाईमें कुछ पॉईंट और आखरी पॉईंट वहा होगा और यहासे चलते हुये बिचमें खाईमें कुछ पॉईंट और आखरी पॉईंट वहा होगा” इति प्रोजेक्ट मॅनेजर.\nमी त्याच्या बोटाच्या दिशेने पाहिले आणि मोबाईल बाहेर काढून पशाला फोन लावला.\n“पशा, आपण संध्याकाळी भेटू बे, सहाच्या नंतर, मी इथे अडकलोय.”\nआणि मोबाईल स्विच ऑफ करुन डेमोला सुरुवात केली.\nकुठलाही डिफरेंशिअल जी.पी.एस. सुरू केल्यावर हवी ती अ‍ॅक्युरेसी मिळवण्यासाठी थोडा वेळ initialize करावा लागतो. आपण मोबाईल चार्ज करतो तसे. क्लायंटने त्यांचे टोटल स्टेशन फिक्स करायला सुरूवात केली आणि मी माझा डि.जी.पी.एस. initialization ला लावला.\nहा तो पुर्ण पॅच जिथे आम्ही आमचा डेमो सर्व्हे केला.(पुर्ण सर्व्हेचा गुगल अर्थवरुन घेतलेला अंदाजे फोटो…)\nआणि हा पॉईंट लोकेशनसहीत गुगल अर्थ फोटो….\nजी.पी.एस. इनिशियलाईझ करायला ठेवला आणि मी आजुबाजुला उंडगायला लागलो. त्यासाठी किमान १५-२० मिनीटे लागणार होती.\nआमचा डेमो बघायला काही प्रेक्षकही लाभले होते. हे साहेब त्यापैकीच एक…\nघाटातले वरचे काही फोटो घेवून मग खाली दरीत उतरायला सुरूवात केली.\nट्रेकिंगचा अनुभव होता पाठीशी, पण खांद्यावर जी.पी.एस. युनिट आणि हातात रेंज पोल घेवून दरी उतरणे , पुन्हा चढणे हा अनुभव भन्नाटच होता. त्यातच मध्ये असे काही अफलातून रॉक पॅचेसही होतेच.\nशेवटचा पॉईंट इथे घेतला.\nदुर्दैवाने अस्मादिकांचे सारे फोटो पाठमोरेच आले आहेत. एखादाच कॅमेर्‍याकडे थोबाड करून असेल.\nएकेक करत एकुण पंधरा पॉईंटस मार्क केले. मध्येच काही वेळा सिग्नल व्यवस्थित न मिळाल्याने पुन्हा इनिशियलाझेशन करावे लागले. पुन्हा त्यात वेळ गेला. सगळे पॉईंट्स मार्क करेपर्यंत दुपारचे चार वाजले होते. त्यानंतर अर्थातच जेवणाची वेळ झाली. दरीत चढ-उतार करुन सगळेच हाडाडलेले होते. त्यामुळे समोर आले त्याच्यावर सणकुन आडवा हात मारला.\nपुढचे काम सोपे होते. तिथुन क्लायंटच्या ऑफिसमध्ये परत आलो. डेटाकंट्रोलरवरचा डेटा लॅपटॉपवर डाऊनलोड करुन घेतला. अ‍ॅनालाईज करुन क्लायंटच्या स्वाधीन केला, साधारण १२-१३ सेंटीमिटर अ‍ॅक्युरेसी दाखवण्यात आम्ही यशस्वी ठरलो होतो. इथे कस्टमरच्या एका अतिशहाण्या सर्व्हेयरने पुन्हा गोची केली. त्याने सगळा डेटा गुगल अर्थवर टाकला, तिथे साधारण एक मिटरची एरर दिसत होती. म्हणलं बोंबलली सगळी मेहनत.\nहोते काय की हे सर्व्हेयर लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक असतात. गुगल अर्थ तुम्हाला तुमच्या घराचाही एरियल फोटो देवू शकते, तेव्हा ते अ‍ॅक्युरेट असलेच पाहीजे असा बहुतेकांचा गोड गैरसमज असतो. पण मुळात गुगल अर्थ ची अ‍ॅक्युरेसी साधारणपणे ५० ते ६० मिटर किंवा त्यापेक्षाही कमी असु शकते. या सगळ्या गोष्टी त्या शहाण्या (अति म्हणा, दिड म्हणा) सर्व्हेयरला समजावून सांगण्यात पुन्हा एक तास गेला.\nसगळं यशस्वीरित्या आटोपून परत निघालो तेव्हा संध्याकाळचे साडे सहा वाजले होते. मोबाईल काढला, पशाला फोन केला…\n“पशा, जाम थकलोय यार मला नाही वाटत आज यायला जमेल म्हणुन.”\n“हरकत नाय यार, मी पण सिविल इंजीनीअर आहे, मला माहीतीय सर्व्हेचे काम कसे आणि काय असते ते. तुझ्या हॉटेलचा पत्ता दे, मी येतो. तिथेच बसु गप्पा मारत.”\nआणि मग त्या रात्री जी काही मैफिल जमली कि विचारु नका अर्थात फक्त गप्पां आणि शाकाहारी जेवणाची, कारण आम्ही दोघेही श्रावण पाळतो. गप्पा मात्र शाकाहारी नव्हत्या बरं \nपण आता मी ठरवलय, कुठे डेमाँस्ट्रेशनला जायचे असेल तर आधीच क्लायंटला लोकेशन नीट विचारून घ्यायचे……\nपुढच्या महिन्यात बहुदा राजस्थानचा दौरा आहे. पुढचे डेमाँस्ट्रेशन बहुदा जेसलमेर, राजस्थान…….\n\"दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे \nश्री समर्थ रामदास स्वामी\nब्लॉगवरील काही नेमके लेखन शोधत आहात \nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन…\nरसग्रहण – कविता व गाणी\nब्लॉग माझा – ३ (स्पर्धा प्रमाणपत्र)\n\"दिसामाजी काहीतरी ते लिहावे \n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"श्री स्वामी समर्थ माऊली \"\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\nFollow \" ऐसी अक्षरे मेळवीन \n381,427 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" ऐसी अक्षरे मेळवीन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22a01242-txt-ratnagiri-today-20220930101329", "date_download": "2022-12-09T15:49:26Z", "digest": "sha1:4E6GMPNEAWXAH7BVDHKIG64TINWHL432", "length": 10660, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "कादवण ग्रामपंचायतीने केली विधवा प्रथा हद्दपार | Sakal", "raw_content": "\nकादवण ग्रामपंचायतीने केली विधवा प्रथा हद्दपार\nकादवण ग्रामपंचायतीने केली विधवा प्रथा हद्दपार\nकादवणः ग्रामसभेत अनिष्ट विधवा प्रथा बंदबाबत चर्चा करून ठराव घेण्यात आला.\nकादवणकरांनी केली विधवा प्रथा हद्दपार\nग्रामसभेत ठराव; गावात जनजागृती; महिलांना सन्मानाने वागविण्याची भूमिका\nमंडणगड, ता. ३०ः पतीच्या निधनानंतर तिचे कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या न काढता ती आभूषणे कायम ठेवून तिला सुरक्षित केले पाहिजेत. शहराप्रमाणे जुन्या परंपरा मोडीत काढून त्या महिलांना सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थ दिलीप शिंदे यांनी मांडून गावात जनजागृती केली. त्याला शासनाच्या परिपत्रकाची जोड मिळाली आणि सरपंच राजेंद्र सोंडकर यांनी ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव आणला. त्यासाठी माजी सरपंच आशा सोंडकर यांची मदत घेतली. कादवण ग्रामपंचायतीने विधवा प्रथा हद्दपार केली.\nचंद्रावर स्वार होणारा विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून भारत देश वाटचाल करत असला तरी आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढली जाणे यासारख्या प्रथांचे पालन होते आणि त्यातून विधवांची पिळवणूक केली जाते. ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार तालुक्यातील कादवण ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र सोंडकर, उपसरपंच उषा शिंदे आणि ग्रामसभेने घेतला. या निर्णयात महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला.सभेत ठराव आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले, चर्चा झाली. ठरावाच्या बाजूने मतदान घेण्याचा निर्णय झाला. सर्व महिलांसह पुरुषांनी एकमताने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यात आदर्श घालून दिला आहे. प्रस्तावास सूचक म्हणून आशा सोंडकर तर दीपक हेंद्रे यांनी अनुमोदन दिले. त्याचबरोबर जातीवाचक नाव वगळून गावातील बौद्धवाडीचे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर नगर असे नामकरण करण्यात आले.\nशिक्षणाची कास धरल्याने प्रत्येक घरातील मुलगी शिकू लागली आहे. सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण जोरात सुरू आहे. गावागावात महिला सरपंच ग्रामपंचायतींचा कारभार यशस्वीपणे करीत आहेत. काही ठिकाणी पुरुषांपेक्षा अधिक सक्षमपणे महिला कारभार करत असल्याची उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत महिलांचे अधिकार हे अबाधित ठेवून त्यांना चांगले जीवन, त्यासाठी वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. त्याकरिता सरकारने अनिष्ट प्रथा बंद करण्याची प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापैकी विधवा प्रथा ही एक आहे. पती गेल्यानंतर त्या विधवेला पुढील आयुष्य जगताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यांना कुठलेही सन्मान दिले जात नाही. कार्यक्रमात स्थान दिले जात नाही. आपली मुलगी, नात्यातील मुलगी ही कधीतरी त्या अवस्थेतून जात असते. तिलाही अशी वागणूक मिळाली की, आपल्याला चीड येते आणि समोरच्याशी भांडत असतो. त्यापुढे काही करत नाही; मात्र परक्या मुलींबाबत असा विचार करताना रूढी-परंपरा याचा आधार घेतला जातो,हे बंद केले पाहिजे असे मत मांडण्यात आले.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22h03116-txt-thane-today-20221102112244", "date_download": "2022-12-09T16:34:43Z", "digest": "sha1:SHRMK2G3B6YG5HOQQUTWE6FEDMOMUAGE", "length": 8551, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "कशेळी ते अंजूर फाटा रस्ता खड्डेमय | Sakal", "raw_content": "\nकशेळी ते अंजूर फाटा रस्ता खड्डेमय\nकशेळी ते अंजूर फाटा रस्ता खड्डेमय\nठाणे, ता. २ : वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कशेळी ते अंजूर फाटा या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचा तोल जाऊन अपघात होण्याची भीती नागरिकांसह वाहनचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्यावर मातीचा धुराळा उडत असल्याने श्वसनाचे आजार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.\nठाणे आणि भिवंडी भागात जाण्यासाठी कशेळी-अंजुर फाटा हा मार्ग असून या भागात मोठ्या प्रमाणात विविध साहित्यांची गोदामे आहेत. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ही वाहनेही कशेळी-अंजुर फाटामार्गेच वाहतूक करतात. या मार्गावर ठाणे, भिवंडी, कल्याण अशी मेट्रो मार्गिका तयार करण्याचे काम सुरू असून त्यामुळे हा रस्ता अरुंद झाल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कशेळी ते अंजुर फाटा या भिवंडी ग्रामीण भागातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहनांची चाके खड्ड्यात रुतत आहेत. त्यातून वाट चुकवित वाहनचालकांना प्रवास करताना वाहनांचा तोल जाऊन उलटण्याची भीती आहे.\nपावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे राडारोडा आणि काँक्रीटच्या साह्याने बुजविण्यात आले होते; मात्र, हे पुन्हा उखडल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून त्याचबरोबर सर्वत्र धूळ पसरली आहे. धूळ प्रदूषण आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.\n१० मिनिटांसाठी अर्धा तास\nखड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून जागोजागी वाहतूककोंडी होत आहे. दहा मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच पाऊस थांबून दहा ते १५ दिवसांचा कालवधी लोटला आहे. त्यामुळे आता तरी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येतील का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/data-protection-bill-revised-penalty-up-to-rs-200-crore-government-rajeev-chandrasekhar-bam92", "date_download": "2022-12-09T15:31:54Z", "digest": "sha1:WWCPSGJ3SQR6QR5XTTBZSDIISZ3EJAAQ", "length": 13041, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "Data Protection Bill Revised : ..तर कंपन्यांना भरावा लागणार 200 कोटींपर्यंत दंड, जाणून घ्या कायद्यातील मोठे बदल | Sakal", "raw_content": "\nडेटा संरक्षण विधेयक ग्राहकांशी संबंधित डेटाच्या गैरवापराला आळा घालेल.\nData Protection Bill : ..तर कंपन्यांना भरावा लागणार 200 कोटींपर्यंत दंड, जाणून घ्या कायद्यातील मोठे बदल\nप्रस्तावित डेटा संरक्षण विधेयक (Data Protection Board) ग्राहकांशी संबंधित डेटाच्या गैरवापराला आळा घालेल आणि दोषींवर दंडात्मक कारवाईची तरतूद करेल. 'गुगल' या महाकाय इंटरनेट कंपनीवर अमेरिकेतील ग्राहकांच्या डेटाचा गैरवापर केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी ही टिप्पणी केलीय.\nग्राहकांच्या वैयक्तिक डेटाचा व्यवहार करणार्‍या कंपन्या डेटाचं उल्लंघन रोखण्यासाठी वाजवी सुरक्षा पाळण्यात अयशस्वी ठरतील, त्यांना डेटा संरक्षण विधेयकाच्या सुधारित नियमांतर्गत सुमारे 200 कोटी रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. डेटा संरक्षण विधेयकातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्तावित एक संस्था कंपन्यांना सुनावणीची संधी दिल्यानंतर, दंड आकारण्याचे अधिकार दिले जाण्याची शक्यता आहे.\nग्राहकांचा वैयक्तिक डेटा हाताळणार्‍या आणि त्यावर प्रक्रिया करणार्‍या संस्थांद्वारे डेटाचं पालन न झाल्यास त्यावर कारवाईची शक्यता आहे. डेटाच्या उल्लंघनामुळं प्रभावित झालेल्या लोकांना सूचित करण्यात अयशस्वी झालेल्या कंपन्यांना सुमारे 150 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो आणि मुलांच्या वैयक्तिक डेटाचं संरक्षण करण्यात अयशस्वी ठरलेल्या कंपन्यांना सुमारे 100 कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला मागं घेण्यात आलेल्या विधेयकाच्या नियमांत कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल कंपनीवर 15 कोटी रुपये किंवा तिच्या वार्षिक उलाढालीच्या 4 टक्के इतका दंड आकारला जाऊ शकत होता.\nहेही वाचा: US : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; 2024 ची अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार\nसरकार सुधारित विधेयकाला अंतिम रूप देण्याच्या जवळ असल्याचं बोललं जातंय. या विधेयकाला 'डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल' (Digital Personal Data Protection Bill) म्हणून संबोधलं जाणार आहे. या आठवड्यात विधेयकाचा अंतिम मसुदा तयार होण्याची शक्यता आहे. नवीन विधेयक केवळ वैयक्तिक डेटाच्या आसपासच्या सुरक्षेशी संबंधित आहे. गैर-वैयक्तिक डेटा त्याच्या कक्षेतून वगळण्यात आला आहे. विधेयकाच्या मागील नियमांत डेटाच्या गैरवापरासाठी दंड प्रभावी प्रतिबंधक म्हणून पाहिलं गेलं नाही. आता प्रस्तावित करण्यात आलेले दंड संस्थांना डेटाचं संरक्षण करण्यासाठी प्रवृत्त करतील.\nहेही वाचा: Board Exam : दहावी-बारावी परीक्षांबाबत शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, 'या' पद्धतीनं घेतली जाणार परीक्षा\nऑगस्टमध्ये सरकारनं सुमारे चार वर्षे घालवल्यानंतर आणि संसदेच्या संयुक्त समितीनं विचारविनिमय करण्यासह अनेक पुनरावृत्तीनंतर संसदेतून पूर्वीचं वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक मागं घेतलं. त्यात म्हटलं की, सरकार लवकरच ऑनलाइन इकोसिस्टमसाठी “सर्वसमावेशक कायदेशीर फ्रेमवर्क” अंतिम करेल. केंद्रीय IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये पावसाळी अधिवेशनात या विधेयकाला संसदेची मंजुरी मिळण्याची आशा व्यक्त करूनही विधेयक माघार घेण्यात आलं.\nसप्टेंबरमध्ये इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हणालं होतं की, डेटाचा गैरवापर आणि डेटाचं उल्लंघन झाल्यास कंपन्यांना आर्थिक दंडाच्या स्वरुपात दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. मंगळवारच्या एका ट्विटमध्ये, त्यांनी याचा पुनरुच्चार केला. आगामी डेटा संरक्षण विधेयकामुळं आर्थिक परिणामांना सामोरं जाणाऱ्या कंपन्यांसह ग्राहकांच्या डेटाच्या गैरवापराला आळा बसेल. नुकत्याच प्रकाशित झालेल्या भारतीय दूरसंचार विधेयक 2022 च्या मसुद्याच्या धर्तीवर या विधेयकाची सुधारित आवृत्ती स्पष्टीकरण आणि सारांशासह प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. या विधेयकावर व्यापक चर्चा केली जाईल आणि पुढील संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते सादर केलं जाऊ शकतं.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T16:27:07Z", "digest": "sha1:EOTLD4OF3HYE26D3B4WHTZBE7SEZMRBO", "length": 14325, "nlines": 120, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "बांधकाम कामगार योजना 2022 बांधकाम अर्ज माहिती | बांधकाम कामगार योजना फायदे", "raw_content": "\nबांधकाम कामगार योजना 2022 बांधकाम अर्ज माहिती | बांधकाम कामगार योजना फायदे\nBandhkam Kamgar Yojana: नमस्कार मित्रांनो आज आपण बांधकाम बांधवांसाठी कामगार योजनेची माहिती पाहणार आहोत. चला तर मित्रांनो पाहुयात कोणते बांधकाम कामगार या लाभास पात्र असतील, कोणता लाभ मिळेल, अनुदान किती मिळेल, आवश्यक कागदपत्रे कोणती असतील, बांधकाम कामगार योजना फायदे, बांधकाम कामगार नोंदणी 2022 कशी करायची या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. या योजनेचा लाभ हा ग्रामीण आणि शहरी कामगार बांधवांना घेता येणार आहे. बांधकाम कामगार नोंदणी सुरु झाली आहे. तरी इच्छुक आणि पात्र लाभार्त्यांनी योजनेच्या लाभाचा अवश्य लाभ घ्यावा.\n1 बांधकाम कामगार योजनेचा लाभ कोणाला घेता येणार \n1.1 प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना(pm fme)2021-2025 संपूर्ण माहिती\n2 बांधकाम कामगार योजना फायदे\n2.1 A. नोंदणीकृत बांधकाम कामगारास बांधकाम करताना लागणारे साहित्य खरेदीस तीन वर्षातून एकदा ५,०००/- रुपये दिले जातील.\n2.2 B. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या घरातील पहिल्या विवाहाच्या खर्चास ३०,०००/- रुपये दिले जातील.\n2.3 C. बांधकाम कामगाराच्या पत्नीस २ आपत्या पर्यंत\n2.4 D. बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रतीवर्षी –\n2.4.1 महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२१ उद्दिष्ट्ये,पात्रता,लाभ, कागदपत्रे, फार्म PDF\n2.5 E. कामगाराने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १,००,०००/- मुदत बंद ठेव.\n2.5.1 PMEGP लोन योजना एप्लीकेशन फॉर्म 2022\n2.6 बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती\n3.1 बांधकाम कामगार योजनेची अधिकृत संकेतस्थळ –\nबांधकाम कामगार योजनेचा लाभ कोणाला घेता येणार \nबांधकाम कामगार योजना 2022 चा लाभ हा नवीन इमारत बांधण्यापासून ते ती पूर्ण होईपर्यंत जे जे मजूर त्यामध्ये काम करतात, अश्या सर्व कामगारांना या योजनेअंतर्गत नोंदणी करून या योजनांचा लाभ घेता येणार आहे. ते कामगार खालील प्रमाणे असतील.\nफींटींग ( फरशी, इलेक्ट्रीकल)\nप्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना(pm fme)2021-2025 संपूर्ण माहिती\nबांधकाम कामगार योजना फायदे\nनोंदणीकृत बांधकाम कामगाराला खालील योजनांचा लाभ घेता येईल.\nA. नोंदणीकृत बांधकाम कामगारास बांधकाम करताना लागणारे साहित्य खरेदीस तीन वर्षातून एकदा ५,०००/- रुपये दिले जातील.\nB. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या घरातील पहिल्या विवाहाच्या खर्चास ३०,०००/- रुपये दिले जातील.\nC. बांधकाम कामगाराच्या पत्नीस २ आपत्या पर्यंत\nनैसर्गिक प्रसुतीसाठी – १५,०००/-\nशस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी – २०,०००/-\nD. बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रतीवर्षी –\n१ ली ते ७ वी पर्यंत प्रतीवर्षी २,५००/- रुपये दिले जातील.\n८ वी ते १० वी पर्यंत प्रतीवर्षी ५,०००/-रुपये दिले जातील.\n११ वी १२ वी पर्यंत प्रतीवर्षी १०,०००/- रुपये दिले जातील.\nपदविका अभ्यासक्रम साठी – २०,०००/-रुपये दिले जातील.\nअभियांत्रिकी पदवीसाठी – ६०,०००/-\nवैद्यकीय पदवीसाठी – १,००,०००\nMS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी शुल्काची परीपूर्ती केली जाईल.\nमहाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२१ उद्दिष्ट्ये,पात्रता,लाभ, कागदपत्रे, फार्म PDF\nE. कामगाराने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १,००,०००/- मुदत बंद ठेव.\nबांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी – १,००,०००/- अर्थसाहाय्य\nबांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी -६,०००/- अर्थसाहाय्य\nबांधकाम कामगारास अपगत्व आल्यास – २,००,०००/- अर्थसाहाय्य\nबांधकाम कामगार मूत्यु झाल्यास अंतविधीसाठी -१०,०००/- अर्थसाहाय्य\nबांधकाम कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रति वर्ष असे सलग 5 वर्षे -२४,०००/- अर्थसाहाय्य\nनोंदणीकृत कामगाराचा कामावर जर मूत्यु झाला तर त्याच्या कुटुंबाला – ५,००,०००/- अर्थसाहाय्य\nघर बांधणी साठी-४,५०,०००/- अर्थसहाय्य (केंद्र शासन- २,००००० /- कल्याणकारी मंडळ- २,५०,०००/-) अर्थसाहाय्य\nनोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना लागू केली जाईल आणि त्याचा लाभ घेता येईल.\nPMEGP लोन योजना एप्लीकेशन फॉर्म 2022\nबांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती\nपासपोर्ट आकारातील २ फोटो\nआधार किंवा मतदान कार्ड\nग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र\nनियोक्त्याचे (इंजिनिअर/ठेकेदार) प्रमाणपत्र (९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला )\nमहानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र\nबांधकाम कामगार योजनेची अधिकृत संकेतस्थळ –\nमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ऑफिसिअल वेबसाइट – mahabocw.in\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nदूध उत्पादक शेतकरी GR\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.xyz/dipti-ketkar-modern-look/", "date_download": "2022-12-09T16:21:48Z", "digest": "sha1:MPBDDFMYWM3M2DIDXEL7KANJ7S5TVZLV", "length": 10299, "nlines": 52, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "\"येऊ कशी तशी मी नांदायला\" मधली नलू मावशी खऱ्या आयुष्यात आहे खूपच मॉडर्न, पहा तिचे सुंदर फोटो...", "raw_content": "\n“येऊ कशी तशी मी नांदायला” मधली नलू मावशी खऱ्या आयुष्यात आहे खूपच मॉडर्न, पहा तिचे सुंदर फोटो…\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. \nझी मराठी वरच्या मालिका बघता एखादी अभिनेत्री खूप आवडते एखादी अभिनेत्री खूप आवडते पण तिच्या खऱ्या आयुष्यात काय चाललंय हे माहीत नाही पण तिच्या खऱ्या आयुष्यात काय चाललंय हे माहीत नाही एवढंच अहो तर हा खालील लेख वाचा. नक्की. सध्या मराठी मालिका या आपल्या कथानकाच्या उत्तमतेमुळे फार चर्चेत आहेत. स्टार प्रवाह, झी मराठी यावर सध्या आघाडीवर असलेल्या मालिका चालू आहेत. झी मराठी वर एक कौटुंबिक पण उत्तम विषय हाताळलेली मालिका रसिकांना रोज भेटत असते.\nत्यातली लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे स्विटू आणि ओम. होय मालिकेचं नाव आहे येऊ कशी तशी मी नांदायला. ते त्यात या दोघा व्यतिरिक्त ही अनेक लोकप्रिय पात्र आहेत. त्यात नलू मावशी म्हणजेच स्विटू ची आई ही फार आपल्या इमोशनल निरागस अभिनय क्षमतेमुळे चर्चेत असते. पडद्यावर जरी आपल्याला नलू मावशी साधी घर सांभाळणारी वाटते; पण खऱ्या आयुष्यात खूप मॉडर्न आहेत. जे आपल्या फोटो आणि माहिती जाणून सविस्तर कळेलच.\nSee also \"कोणत्याही अभिनेत्रीसोबत अजिबात डान्स करायचा नाही\" अंशुमन विचारेला कुणी दिली बरं अशी कडक ताकीद\nज्या अभिनेत्री ने उत्तम अशी नलू मावशी साकारली आहे तिचं खरं नाव काय आहे हेही अनेकांना जाणून घ्यायचं असेल तर तिचं नाव आहे दीप्ती केतकर. अभिनेत्री दिप्ती केतकरने ( dipti ketkar ) साकारलेली नलिनी म्हणजेच नलूच्या मावशी रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. आणि आज घराघरांत पोहचलेली आहे.\nआज कुटुंबातील प्रत्येक बाईला स्वतःला स्क्रीन वर पाहते अस वाटणे म्हणजे किती महत्वपूर्ण काम करणे आहे. तर यासाठी खरं तर दीप्ती चं खूप कौतूक आणि अभिनंदन.\nदीप्ती ही साडीवर, किंवा वेस्टर्न ड्रेस वर कश्या मध्येही इतकी सुंदर दिसते की आपण म्हणाल ही तीच नलू मावशी आहे का हीच तर एका कलाकाराच्या कलेची गम्मत असते. जी आज नलुच्या रुपात आपल्याला पाहायला मिळत आहे.\nSee also रिंकू राजगुरूने 'सैराट' नंतर अनेक चित्रपटांना का दिला नकार अखेर तिने स्वतः केला खुलासा...\nदीप्ती केतकर ने याआधी अनेक मालिकांमध्ये कामे केलेली आहेत. तिच्या त्या सर्व भूमिका या भूमिके इतक्याच गाजलेल्या आहेत. ती खर्च इज अभ्यासपूर्ण काम करणारी मराठी मधील आघाडीवर असलेली छोट्या पडद्यावरची ग्लॅमरस अभिनेत्री आहे.\nती सोशल मीडियावर सतत कार्यरत असते. रोज काही न काही नवनवीन फोटो स्वतःचे शेयर करत असते. कारण तिला स्क्रीन वर जरी एकच लुक असला तरी खऱ्या आयुष्यात वेगवेगळ्या लुक मध्ये राहायला आवडतं. तिचे सोशल मीडिया म्हणजेच इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर लाखो चाहते आहेत. त्यांच्याशी ती सतत कनेक्ट राहते. तेही कॉमेंट करत असतात. फोटो व्हिडीओ व्हायरल करत असतात.\nतर कसा वाटला हा नलू मावशी चा मॉडर्न अंदाज. सध्या दीप्ती काही इतर ही ठिकाणी काम करते आहे. लवकरच तेही कळेल. बाकी असेच उत्तमोत्तम काम करत राहो आणि यशाचं शिखर गाठण्यासाठी तिला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा \nSee also \"बिग बॉस मराठी\" शो सोडण्यामागील महेश मांजरेकरांचं नेमकं कारण आले समोर, ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\n‘या’ मराठमोळ्या अभिनेत्री स्वतःचे आडनाव मुळीच लावत नाही, कारण वाचून थक्क व्हाल\nकोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे…\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nMS धोनी IPL २०२३ नंतर निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियात सामील होणार, BCCI लवकरच यावर निर्णय घेऊ शकते..\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nएका शिक्षिकेने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रीत अधुरी’ साठी दुसऱ्या शिक्षिकेने केली तिसऱ्या शिक्षिकेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Pisces-Horoscope-Today-August-27-2022/", "date_download": "2022-12-09T15:56:27Z", "digest": "sha1:3WZ4OVNYOJNLBIZHTBMFDBNNNKGBMIBI", "length": 2388, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "मीन राशीचे राशीभविष्य आज, २७ ऑगस्ट २०२२", "raw_content": "मीन राशीचे राशीभविष्य आज, २७ ऑगस्ट २०२२\nमेहनत आणि झोकून देऊन पुढे जाल. आपण आपले स्थान टिकवून ठेवू शकाल.\nसमतोल राखून पुढे जा. शिस्तीचे पालन राखा. सेवा क्षेत्राशी संबंधित लोक अधिक चांगले काम करतील.\nसंयमाने अडथळे दूर कराल. व्यवहारात सावधानता बाळगा. गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवा.\nफसवल्याशिवाय राहणार नाही. क्षमाशील व्हा. आपल्या बजेटला चिकटून रहा. व्यावसायिक प्रयत्नांना यश मिळेल.\nकर्तृत्व तसेच राहील. जबाबदारीने वागा. नियमांचे पालन करा. लोभामुळे मोह टळेल.\nआर्थिक लाभ- यशाची टक्केवारी सामान्य राहील. कामात सातत्य राखा. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्वत:साठी स्थान निर्माण कराल.\nलव्ह लाइफ- प्रियजनांबाबत सावध राहा. वैयक्तिक प्रयत्नांत अधिक चांगले राहाल. भावनिक संबंधांमध्ये संयम ठेवा. प्रत्येकाबद्दल आदर ठेवा.\nहेल्थ- हेल्थ साइन्सकडे दुर्लक्ष करणं टाळा. संवेदनशील राहा. आपल्या ध्यान पद्धती वाढवा. जबाबदाऱ्यांवर भर द्या. आपला आत्मा जागृत ठेवा.\nशुभ अंक : २,३,६, आणि ९\nशुभ रंग: बेबी ब्लू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/pankaj-tripathi-to-play-former-prime-ministerravi-jadhav-direction-ppm81", "date_download": "2022-12-09T15:02:44Z", "digest": "sha1:L2DIGMZA5D3GL7TDT7YCBZBPFR6ESIF3", "length": 7676, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी, तर दिग्दर्शन करणार रवी जाधव Atal Bihari Vajpayee Biopic | Sakal", "raw_content": "\nAtal Bihari Vajpayee Biopic:अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी, तर दिग्दर्शन करणार रवी जाधव\nAtal Bihari Vajpayee Biopic: रवी जाधव अटलबिहारी वाजपेयी यांच्या बायोपीकचं दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा 'द अनटोल्ड वाजपेयी-पॉलिटिशियन अॅन्ड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित असणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील बायोपीक संदर्भात पोस्ट करताना रवी जाधवनं 'मैं रहूं या ना रहूं, ये देश रहना चाहिए-अटल' हे कॅप्शन आपल्या पोस्टला दिलं आहे. आता हेच सिनेमाचं नावही असणार का अशी देखील चर्चा रंगली आहे. अटलजींची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेता देखील दमदार हवा होता.\nपंकज त्रिपाठीचं नाव त्यासाठी जाहीर झाल्यानं आता लोकांमध्ये उत्साह पहायला मिळतोय. अटलबिहारी वाजपेयी यांच्या बायोपीकची घोषणा खरंतर यावर्षी २३ जून रोजी करण्यात आली होती. पण नेमका कोणता अभिनेता ती भूमिका साकरणार याविषयी काहीच अंदाज लागत नव्हता.( Pankaj Tripathi to play former Prime Minister,Ravi Jadhav Direction)\nसिनेमातील कलाकारांनी नावं समोर आल्यानंतर अभिनेता पंकज त्रिपाठी म्हणाला की, ''एवढ्या मोठ्या राजकीय नेत्याची भूमिका पडद्यावर साकारणं हा मी माझा सम्मान समजतो. एक राजकीय नेता असण्यासोबतच ते एक उत्तम लेखक आणि कवी होते. माझ्या सारख्या अभिनेत्याला त्यांची व्यक्तीरेखा साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे''.\nहेही वाचा: का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य\nसिनेमाच्या मेकर्सनी याच्या रिलीजविषयी काहीच माहिती अद्याप दिलेली नाही. पण त्यांनी चाहत्यांना हे मात्र नक्कीच सांगितले की, पुढील वर्षी ख्रिसमसपर्यंत सिनेमा रिलीज केला जाऊ शकतो.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mbi22b09875-txt-mumbai-20221109022114", "date_download": "2022-12-09T16:49:17Z", "digest": "sha1:7WFRE2BCDGYA4M6OI3ZZDUUC4HLLCPKX", "length": 7791, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक | Sakal", "raw_content": "\nदोन दिवसांच्या तेजीला ब्रेक\nदोन दिवसांच्या तेजीला ब्रेक\nमुंबई, ता. ९ ः भारत व अमेरिकेच्या चलनवाढीच्या तपशिलाकडे लक्ष लागलेल्या गुंतवणूकदारांनी आज (ता. ९) सावधगिरीची भूमिका घेतल्याने सेन्सेक्स व निफ्टीमधील दोन दिवसांच्या तेजीला खीळ बसली. सेन्सेक्स १५१.६० अंश; तर निफ्टी ४५.८० अंश म्हणजे सुमारे पाव टक्का घसरला.\nआज व्यवहार सुरू होताना जागतिक शेअर बाजार संमिश्र कल दाखवत होते. तरीही सेन्सेक्स व निफ्टीने सुरुवात नफ्यात केली, पण नंतर युरोपीय व आशियाई शेअरबाजार तोटा दाखवू लागल्याने भारतातही गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. तोट्यात गेलेले निर्देशांक दुपारनंतर सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची खरेदी झाल्याने काहीसे सावरले. दिवसअखेर सेन्सेक्स ६१,०३३.५५ अंशांवर; तर निफ्टी १८,१५७ अंशांवर स्थिरावला.\nअमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालाकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे, पण भारतात बड्या कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आल्याने तसेच डॉलर इंडेक्स स्थिर राहणे व परदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे आज भारतीय निर्देशांकांनी फारसा तोटा दाखवला नाही. नायकाच्या आयपीओपूर्वी जास्त शेअर मिळालेले संस्थात्मक गुंतवणूकदार व बड्या गुंतवणूकदारांना गुरुवारपासून आपले शेअर विकण्याची परवानगी मिळणार असल्याने हा शेअरही सातत्याने घसरतो आहे; तर टाटा मोटरचा तोटा कमी झाल्याच्या वृत्ताचाही गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला.\nआज आयटीसी, डॉ. रेड्डीज लॅब, कोटक बँक, एचसीएल टेक, इंडसइंड बँक या शेअरचे भाव अर्धा ते दोन टक्का वाढले; तर टेक महिंद्र, सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, महिंद्र आणि महिंद्र, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, हिंदुस्थान युनिलीव्हर, नेस्ले, लार्सन ॲण्ड टुब्रो, मारुती या शेअरचे भाव पाऊण ते सव्वादोन टक्के घसरले.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/diwali-festival-2022-prakashotsav-begins-with-cow-puja-on-vasubaras-nashik-latest-marathi-news-psl98", "date_download": "2022-12-09T16:35:54Z", "digest": "sha1:AOPUIS2YATXSNWLCK7DRQLY33YOFTF5C", "length": 13896, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Diwali Festival 2022 : गोवत्सपूजनाने प्रकाशोत्सवाची हर्षोल्हासात सुरवात | Latest Marathi News | Sakal", "raw_content": "\nDiwali Festival 2022 : गोवत्सपूजनाने प्रकाशोत्सवाची हर्षोल्हासात सुरवात\nनाशिक : गोवत्सपूजनाने शुक्रवारी (ता. २१) हर्षोल्हासात प्रकाशोत्सवाला सुरवात झाली. वसुबारससाठी स्वच्छतेचा उपक्रम राबवत गोठे स्वच्छ करण्यात आले. लम्पीच्या पार्श्‍वभूमीवर दक्षता घेण्यात आली. गोठे स्वच्छतेचा उपक्रम जिल्हा यंत्रणेने हाती घेतला होता. जनावरांच्या आरोग्यासाठी गोठ्यातील डास, कीटक, गोमाशी, गोचीड नियंत्रणासाठी कृमी कीटकांच्या निर्मूलनाचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात आठ लाख ४० हजार ३९३ जनावरांचे (९३ टक्के) लसीकरण झाले आहे. (Diwali Festival 2022 Prakashotsav begins with Cow Puja on Vasubaras Nashik Latest Marathi News)\nजिल्ह्यातील पशूधनामध्ये गो-वर्गीय आठ लाख ९५ हजार ५०, म्हैस दोन लाख २१ हजार २३४, शेळ्या-मेंढ्या आठ लाख ७० हजार १७ यांचा समावेश आहे. गायींच्या प्रसूतीचा काळ साधारणपणे नारळीपौर्णिमा ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत असतो. या काळात निसर्ग अनुकूल असतो. गावांच्या कुराणांमध्ये गवत वाढलेले आहे. शेतबांधावर मुबलक गवत आहे. नुकत्याच व्यालेल्या गायी सर्व प्रकारचे गवत खाऊन तृप्त होतात. अशा निसर्गदत्त हवामान आणि वातावरणात गायींची दूध उत्पादन क्षमता वाढलेली असते.\nगायीचे आयुष्यमान साधारण २२ ते २५ वर्षांपर्यंत असते. या कालखंडात ती दहा ते बारा वेळा प्रसूत होते. शेतीसाठी बैल, दुधासाठी, वंशनिर्मितीसाठी कालवडी मिळतात. एका गायीपासून वर्षभरात कीटकनाशक फवारणीसाठी दोन हजार ८०० ते देन हजार ९०० लिटर गोमूत्र उपलब्ध होते. गोवंशाचे मूल्य, प्रतिवर्षातील शेणखताची किंमत या सगळ्यात कृषी संस्कृतीत गायीचे महत्त्व आहे. धन आणि देवांचा वास, अशा या भावनेने धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गायींचे पूजन केले जाते.\nहेही वाचा: Diwali Shopping : नवीन वाहने खरेदीसाठी वेटिंग; यंदा 25 ते 30 टक्के वाहन खरेदी वाढली\nवसुबारसपासून दीपोत्सवाची सुरवात होत असल्याने आजच्या दिवसाला गो-वत्स द्वादशी असे म्हटले जाते. वसू म्हणजे द्रव्य-धन्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. घरात लक्ष्मीच्या आगमनासाठी हा दिवस साजरा केला जातो. गायीसह वासरांचे पूजन झाले. गहू-मूग आहारात वापरले नाही. भगिनींनी उपवास करत, बाजरीची भाकरी-गवारीची भाजी खाऊन उपवास सोडला. आदिवासी भागामध्ये वाघबारस म्हणून साजरी झाली. शिवाय छोट्यांनी एकत्र जमून घरोघर जाऊन गोठ्यासमोर दिवा घेऊन गाणे म्हणण्याची परंपरा अजूनही ग्रामीण भागाने जोपासल्याचे चित्र पाहावयास मिळाले.\nपरंपरेतील लोकगीत असे :\nदिन दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी,\nगायीचे पाडे पितरपाडे, पितरामागे रावस घोडे,\nरावसामागे धन्नापूर, धन्नापूरची गोगलगाय,\nअर्धा डोंगर चरत जाय,\nचरता चरता पापणी महादेवाची गोफणी,\nमोरी गाय येली, गेनुबा मोरी गाय येली,\nगायीला झाला गोऱ्हा, गेणुबा, गायीला झाला गोऱ्हा\nगोऱ्ह्याच्या गळ्यात गेठा गेणुबा, गोऱ्हाच्या गळ्यात गेठा\nहेही वाचा: Nashik : स्थानिक दुकानातून खरेदी करण्याची व्यावसायिकांची ग्राहकांना भावनिक साद\nआनंद देणारी नंदिनी गोमाता\nसर्व देव मये देवी सर्व देवैर अलंकृते\nमातुरांमय आभिलाषीत सफलं कुरू नंदिनी \nक्षिरो दार्णव संभुते सुरसूर नमस्कृते \nसर्व देवमये मातृ गृहाण अर्ध्य नमोस्तुते \nअर्थात, सर्वांना आनंद देणाऱ्या हे नंदिनी गोमाते, सर्व देव तुझ्यात निवास करतात म्हणून तू सर्व देवमयी आहेस. सर्व देवांनी तुझा गौरव केला आहे. तेव्हा हे आई तू आमच्या इच्छा पूर्ण कर. क्षीरसागरातून जन्म झालेल्या देव आणि राक्षसांनी प्रणाम केलेल्या देवस्वरूप अशा कामधेनूमाते मी देत असलेल्या (अर्घ्याचा) सत्काराचा तू स्वीकार कर. तुला आमचे अनंत अनंत प्रणाम. अर्थात गायी तुझ्यामुळे माझी मुले तुझ्या दुधावर उत्तम वाढलेली आहेत. त्याचे श्रेय तुलाच जाते. आज माझी शेती, घर-दार तुझ्यामुळे बहरले आहे. तरी यापुढेही माझ्या कुटुंबाचे व समाजाचे रक्षण कर, असे म्हणत घरातील कर्त्या पुरुष अन् गृहलक्ष्मीने पूजन केले. गो-वंशाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.\n\"भारतीय शेतीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी जगद्‌गुरू शंकराचार्यांसह काही मंडळीनी संपूर्ण देशभर गो-ग्राम यात्रा ही चळवळ उभारली होती. प्रत्येक शेतकऱ्याने गाय सांभाळली पाहिजे. हा विश्वमंगल गो-ग्राम चळवळीचा उद्देश होता. बैल आधारित शेतीची कामे वाढली पाहिजेत. गोमय आणि गोमुत्राचा अधिक वापर करून नापिक जमीन सुपीक केली पाहिजे. आजच्या काळात या उद्देशाचे महत्त्व कायम आहे. आदर्श देशी गोवंश वाढवला पाहिजे.\"\n- रमेश मानकर, गोसेवक, नाशिक\nहेही वाचा: Diwali Festival 2022 : दिवाळीला मोठ्या उत्‍साहात सुरवात\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/3159333/movies-and-web-series-releasing-on-ott-platforms-this-week-yps-99/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=photogallery", "date_download": "2022-12-09T17:16:41Z", "digest": "sha1:KPFAANAZ5C5G4GWA5NITDHZEFAA2A2ZR", "length": 16622, "nlines": 287, "source_domain": "www.loksatta.com", "title": "movies and web series releasing on ott platforms this week | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा कोकणातील शिवसेनेच्या आमदारांभोवती कारवाईचा फास, ठाकरे गटाला शह देण्याकरिता शिंदे-भाजपची योजना\nआवर्जून वाचा “शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर…”, मनसेचा खोचक टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख\nआवर्जून वाचा मुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान\nPhotos : येत्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट आणि वेब सीरिज\nया वीकेंडला प्रेक्षकांना वेगवेगळ्या कलाकृतींची मेजवानी मिळणार आहे.\nया आठवड्यामध्ये चित्रपटगृहांमध्ये दोन मोठे बिगबजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या व्यतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील या वीकेण्डला चांगले चित्रपट आणि वेबसीरिज पाहायला मिळणार आहेत.\nया निमित्ताने चित्रपटप्रेमींना मेजवानी मिळणार आहे.\nकर्म युद्ध -३० सप्टेंबर – डिज्नी प्लस हॉटस्टार\nप्लॅन ए प्लॅन बी – ३० सप्टेंबर – नेटफ्लिक्स\nकॅप्टन – ३० सप्टेंबर – झी ५\nफॉरेवर क्वीन्स – २ ऑक्टोबर – नेटफ्लिक्स\nरंगा रंगा वैभवं – २ ऑक्टोबर – नेटफ्लिक्स\nमणी रत्नम यांचा ‘पोन्नियिन सिल्वन’ हा ऐतिहासिक चित्रपट येत्या शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.\nयाच दिवशी सैफ अली खान-हृतिक रोशन अभिनीत ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nमनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार अमित ठाकरे भेटीनंतर स्पष्ट केली भूमिका, म्हणाले “इतर पक्षात जर…”\n“सैराटने मराठी चित्रटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…\nअभिनेता राजपाल यादवने केले हेअर ट्रान्सप्लांट; सांगितले, “हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की पाहा नाहीतर…”\n“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\n‘ती चिठ्ठी जर पोलिसांनी गंभीरपणे घेतली असती..’; राम कदमांचा मोठा आरोप\nमनसे नेते वसंत मोरे अमित ठाकरे यांच्या भेटीला दाखल\nआफताबच्या कुटुंबीयांचीही चौकशी करा – श्रद्धाच्या वडिलांची मागणी\n‘मी स्वतःला राज्यपाल मानतचं नाही’; पाहा राज्यपालांची मिश्किल टिप्पणी\nSurekha Punekar on Koshyari:’राज्यपालांना त्यांच्या राज्यात पाठवलं पाहिजे’; सुरेखा पुणेकरांची मागणी\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\nनवरी न मिळे नवऱ्याला ‘तु काळा आहेस’ म्हणत लग्नाला काही तास उरले असताना तरुणीने नवऱ्याला केलं नापसंद\n“स्मशानभूमीत येईन, पण शहर कार्यालयात येणार नाही”, मनसेच्या वसंत मोरे यांनी ठणकावलं; म्हणाले “जिथे फुलं वेचली…”\nVideo: विमानतळावर X-Ray मशिनमध्ये बॅगेत सापडला कुत्रा, नेमकं काय घडलं\nपुणे: विद्यापीठाच्या भोजनगृहातील भोजनाची दरवाढ ;विद्यापीठाचा निर्णय, १ जानेवारीपासून अंमलबजावणी\nविवाह समुपदेशन: अस्वस्थ करणारं नवऱ्याचं ‘क्रॉस ड्रेसिंग’\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/03/blog-post_698.html", "date_download": "2022-12-09T14:57:50Z", "digest": "sha1:Z25HU54H3HXCONWLLNMPT7IGZDL6K4DO", "length": 9336, "nlines": 129, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "‘हे’ नियम सोडून ३१ मार्चपासून देशातील कोरोनाचे सर्वच निर्बंध हटणार; जाणून घ्या सविस्तर माहिती.", "raw_content": "\nHomeदेश-विदेश‘हे’ नियम सोडून ३१ मार्चपासून देशातील कोरोनाचे सर्वच निर्बंध हटणार; जाणून घ्या सविस्तर माहिती.\n‘हे’ नियम सोडून ३१ मार्चपासून देशातील कोरोनाचे सर्वच निर्बंध हटणार; जाणून घ्या सविस्तर माहिती.\nमागच्या काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने केंद्र सरकारने नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. ३१ मार्चपासून कोरोनाचे सर्वच निर्बंध हटवण्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे दोन नियम सोडले की सर्व नियम शिथील करण्याचे केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.\n२४ मार्च २०२० रोजी पहिल्यांदा, केंद्र सरकारने देशात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार वेळोवेळी बदलही केले होते.\nकेंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या २४ महिन्यांत जागतिक महामारीच्या व्यवस्थापनानुसार रोगाचे निदान लावणे, उपचार करणे, लसीकरण करणे रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे यावर भर देण्यात आला. याचबरोबर सामान्य जनता कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी सक्षम झाली आहे. ते पुढे म्हणाले की, मागील दोन महिन्यात नवीन कोरोना रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे. याचबरोबर या महामारीचा देशातील राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपली सर्व क्षमता पणाला लावत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्याचबरोबर ज्या त्या परिस्थितीनुसार राज्यानी कोरोनाच्या नियमांत बदल केल्याचेही भल्ला यांनी सांगितले.\nभल्ला यांनी पत्रात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला आहे यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कोरोनाच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या देशात लागू करण्यात आलेल्या नियमांची तारीख ३१ मार्च रोजी संपत आहे त्यानंतर गृह मंत्रालयाकडून या संदर्भात कोणताही आदेश जारी केला जाणार नाही.\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nखरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्न\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T17:19:22Z", "digest": "sha1:OC2JHBJFSP3P4Q4DOOWPF3PLZPYGSNOV", "length": 16071, "nlines": 101, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "(पोकराअंतर्गत) विहीर पुनर्भरण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प", "raw_content": "\n(पोकराअंतर्गत) विहीर पुनर्भरण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प\nनमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत विहीर पुनर्भरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो जर तुम्हला या योजनेचा लाभ घेयचा असेल,हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. म्हणून संपूर्ण लेख नक्की वाचा. या लेखात आपण विहीर पुनर्भरण योजनेची उद्दिष्ट्य, अनुदान किती, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, लाभार्थी निवडीचे निकष, अंमलबजावणी कार्यपद्धती, योजनेचा हेतू कोणता या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.\nजमिनीवरील पाण्याचा साठा व भूजल साठा हे पाण्याचे दोन्ही साठी प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहेत पाऊसमान चांगले असल्यास जमिनीवरील पाणीसाठी जसे की धरणे, शेततळी, तलाव, इत्यादी तसेच पाणी शिरल्यामुळे भूजल साठ्यात वाढ होते. लोकसंख्या वाढ, शहरीकरण औद्योगीकरण, जमीन व पाण्याचे आरोग्य व्यवस्थापन, पाणी लागणाऱ्या पिकांखालील क्षेत्रात होत असलेली वाढ, भूजल पुनर्भरण यासाठीचे अपुरे प्रयत्न, नैसर्गिक रित्या ही भूजल पुनर्भरण कमी होणे, दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी या व अशा अनेक कारणांमुळे भूजल पातळी खोल गेलेली आहे ज्या प्रमाणात भूजलाचा उपसा करण्यात येत आहे. त्याप्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही. त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल गेलेली आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी जिरवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे.\nसद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतकऱ्यांकडे पिकास संरक्षित सिंचन देण्याकरिता अस्तित्वातील विहिरीद्वारे पाण्याची उपलब्धता होण्याचे अनुषंगाने जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत भूजल पुनर्भरण याकरिता विहीर पुनर्भरण हे वैयक्तिक लाभाचे घटक राबविण्यात येत आहे.\n1 (पोकरांतर्गत) विहीर पुनर्भरण योजनेची उद्दिष्ट-\n1.1 लाभार्थी निवडीचे निकष –\n1.2 विहिर पुनर्भरण योजनेचा हेतू –\n1.3 विहीर पुनर्भरण योजनेसाठी अनुदान किती\n1.4 (पोकरांतर्गत) विहीर पुनर्भरण योजनेचा अर्ज कुठे करावा –\n1.5 आवश्यक कागदपत्रे –\n1.7 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पअंतर्गत (पोखरा) विविध कृषी योजनांची माहिती खालील लिंकवर क्लिक करा.\n1.7.1 (पोकराअंतर्गत) मधुमक्षिका पालन अनुदान योजना फॉर्म pdf महाराष्ट्र 2021\n(पोकरांतर्गत) विहीर पुनर्भरण योजनेची उद्दिष्ट-\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सामाविष्ट करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.\nकृषी क्षेत्रात सिंचनासाठी अस्तित्वात असलेल्या विहिरीचे पुनर्भरण करून भूजलाच्या स्थितीत वाढ करणे.\nदुष्काळग्रस्त भागांमध्ये जास्तीचा पाणी साठा जतन करणे व लोकांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारणे.\nलाभार्थी निवडीचे निकष –\nप्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठी च्या ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यामध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येतो.\nज्या विहिरी बंद पडलेल्या आहेत. तसेच ज्यांची पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येतो.\nया घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून पूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा लाभ देण्यात येणार नाही, याची खरदारी घ्यावी.\nविहिर पुनर्भरण योजनेचा हेतू –\nविहीर पुनर्भरण योजनेसाठी अनुदान किती\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विहीर पुनर्भरण घटना साठी अनुदानाचा तपशील खालील प्रमाणे असणार आहे.\n(पोकरांतर्गत) विहीर पुनर्भरण योजनेचा अर्ज कुठे करावा –\nइच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.\nइच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करावा.\nमार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक राहील.\nआवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी लाभार्थ्याची राहील तसेच कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही.\nनिवडलेल्या लाभार्थींना त्यांच्या आवडीनुसार अनुभवी व्यक्ती किंवा संस्थेकडून सदरचे काम करण्याची मुभा असणार आहे.\nकाम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे व देयके स्वसाक्षांकित करून ऑनलाईन अनुदान मागणी करावी.\nउपविभागीय कृषी अधिकारी यांना ऑनलाइन पूर्व संमती दिल्यानंतर घटकाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पअंतर्गत (पोखरा) विविध कृषी योजनांची माहिती खालील लिंकवर क्लिक करा.\nपोखरा अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन योजना २०२१\nपोकरा अंतर्गत सामुदायिक शेततळे १०० टक्के अनुदान योजना माहिती\nपोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती\nपोकरा अंतर्गत गांडूळ खत/नाडेप/सेन्द्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान योजना\nनवीन विहीर योजना माहिती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकराअंतर्गत)\n(पोकराअंतर्गत) विहीर पुनर्भरण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प\n(पोखरा अंतर्गत) ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना अर्ज २०२१\n(पोकराअंतर्गत) मधुमक्षिका पालन अनुदान योजना फॉर्म pdf महाराष्ट्र 2021\nबेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2022 माहिती मराठी महाराष्ट्र Benefits Eligibility\nद्राक्ष एप्रिल छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक\n नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Libra-Horoscope-Today-September-25-2022/", "date_download": "2022-12-09T15:23:17Z", "digest": "sha1:IB6LSHE6I6KCQJCKZNWYHCQWXNDVQP5K", "length": 1417, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "तूळ राशीभविष्य आज,सप्टेंबर 25, 2022", "raw_content": "तूळ राशीभविष्य आज,सप्टेंबर 25, 2022\nअंदाज : नोकरदार आणि सेवा क्षेत्राशी संबंधित लोक अधिक चांगली कामगिरी करतील.\nकार्यक्षेत्रातील संबंध दृढ होतील. व्यवसायात गती मिळेल.\nवैयक्तिक जीवनात यश मिळेल. दिनक्रम आणि सातत्य यावर भर द्या.\nलेखनाच्या कामात अधिक दक्ष राहाल. ठगांपासून दूर राहा.\nआर्थिक लाभ : करिअर आणि व्यवसाय यांना समजुतीने अपेक्षित यश मिळेल.\nलव्ह लाईफ : प्रेम संबंधांमध्ये शुभता वाढेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील.\nआरोग्य : वैयक्तिक कामात रुची वाढेल. वैयक्तिक विषयांमध्ये रुची राहील.\nशुभ रंग : मॅजेंटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26265/", "date_download": "2022-12-09T16:53:04Z", "digest": "sha1:SUONU5MM5TNOXJX653PQZN6LA2GV25CT", "length": 15569, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "आइकमान, क्रिस्तीआन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nआइकमान, क्रिस्तीआन : (११ ऑगस्ट १८५८—५ नोव्हेंबर १९३०). डच वैद्य, जंतुशास्त्रज्ञ व आरोग्यशास्त्रज्ञ. १९२९ च्या वैद्यकाच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. नेदर्लंड्समधील नायकेर्क येथे त्यांचा जन्म झाला. १८७५—८३ या काळात ॲम्‍स्टरडॅम विद्यापीठात वैद्यकाचा अभ्यास केल्यानंतर त्याच संस्थेच्या शरीरविज्ञान शाखेत त्यांनी मदतनीस म्हणून काम केले. १८८३ मध्ये ते सैन्यात शस्त्रवैद्य म्हणून शिरले व डच ईस्ट इंडीजला गेले. पण प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते परत आले. काही काळ बर्लिन येथे त्यांनी रॉबर्ट कॉख याच्याजवळ सूक्ष्मजंतुशास्त्राचा अभ्यास केला. १८८६ मध्ये बेरीबेरी रोगाचा (ब१ या जीवनसत्वाच्या अभावामुळे होणाऱ्या एका रोगाचा) अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीबरोबर ते मलायात गेले. त्यांचे सहकारी परत आले, पण ते स्वत: जावातील बटेव्हिया येथील रोगविज्ञान संस्थेत बेरीबेरीच्या संशोधनासाठी राहिले. कोंबड्यांना जास्त सडलेले-कांडलेले तांदूळ खावयास घातले तर त्यांना जीवनाचे एक पोषक द्रव्य कमी पडते व त्यांना बहुतंत्रिकाशोथ (अनेक मज्जातंतूची दाहयुक्त सूज) हा रोग होतो असे त्यांना आढळून आले. तो मनुष्याला होणाऱ्या बेरीबेरीसारखाच आहे. त्यांचे हे संशोधन जीवनसत्त्वांच्या अभ्यासाला आधारभूत ठरले. हे जीवनसत्त्व ब१ शोधून काढल्याबद्दल त्यांना १९२९ मध्ये वैद्यकाचे नोबेल पारितोषिक फ्रेडरिक हॉफकिन्स यांच्याबरोबर विभागून मिळाले. ते नेदर्लंड्समधील उत्रेक्त येथे मृत्यू पावले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://kher.org/blog/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E2%80%932/", "date_download": "2022-12-09T15:23:36Z", "digest": "sha1:Q3P52OSJGGMRVVMBFT6PVTSULRLUJY3F", "length": 7693, "nlines": 62, "source_domain": "kher.org", "title": "(दक्षिणेकडची खव्वयेगिरी–२) अप्पम् व व्हेजिटेबल स्ट्यु – Aditya Kher", "raw_content": "\n(दक्षिणेकडची खव्वयेगिरी–२) अप्पम् व व्हेजिटेबल स्ट्यु\nकेरळ ट्रीपवर गेलात तर सकाळी ६-७ च्या सुमारास केरळातल्या कुठल्यातरी स्टेशनात गाडी शिरते आणि प्लॅटफॉर्मवर “अप्पम-मुट्टै ऽऽ” अशा आरोळ्या ऐकू येतात. आपण धडपडून उठतो आणि खिडकीतून हात बाहेर काढून ते पुडकं हातात घेतो.\nपुडक्यातले केळीच्या हिरव्यागार पानात गुंडाळलेले वाफाळते जाळीदार अप्पम आणि सोबत खमंग गरमा-गरम मुट्टै हा एक न्याहारीचा स्वर्गीय प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तसंही केरळला “गॉडस् ओन कंट्री” असंच म्हणतात म्हणा ( आता तिकडच्या लोकांना “डेव्हिलस् ओन पिपल” म्हणतात ते जाउद्या ). मल्याळी कट्टर ब्राम्हणी (नंबियार वगैरे) घरात मुट्टैला( म्हणजे अंडाकरी) स्ट्यु हा एक उत्तम पर्याय असतो.\nअसो. आठवणींत अधिक न रमता लुसलुशीत आणि नाजूक जाळीदार अप्पम् बनविणे किती सोपं आहे ते बघूया.\nपाव वाटी शिजवलेला भात (पाण्यात भिजवून उबदार जागी ठेवावा)/ पोहे\n१/२ वाटी खोवलेले खोबरे. चिमुटभर यीस्ट सिद्ध करून(मूळ पाकृ.त ताडी (हो, ताडीच\n२ टे. स्पू. साखर.\nतांदूळ प्रथम आठ-दहा तास पाण्यात भिजत घालावेत. नंतर ते तांदूळ, खोबरं, आणि भात किंवा पोहे असं सगळं अगदी गंध वाटून घ्यावेत. वाटताना पाणी अगदी कमी घालावे(वाटले जाईल इतपतच). नंतर यीस्ट आणि साखर वाटणात घालून नीट हलवून घ्यावे. उबदार जागी मोठ्या भांड्यात ८-१० तास झाकून ठेवावे (मिश्रण खूप फुगते त्यामुळे भांडे छोटे घेतले तर नक्की उतू जाईल).\nअप्पम करायच्या आधी फुगलेल्या पीठात चवीनुसार मीठ आणि गरजे नुसार पाणी/दूध घालून ते पातळ करून, नीट हलवून घ्यावे. पीठ इडलीच्या पीठाएव्हढे घट्ट/पातळ असावे.\nतेलाचा हात फिरवून अप्पम पॅन (मी लोखंडाची कढई वापरली) मधे पळीभर पीठ घालावे आणी चटकन कढईचे कान धरून ४५अंशाच्या कोनातून फिरवावे म्हणजे पीठ नीट पसरेल (पीठ पसरवायला पळी वापरू नये). आवडत असल्यास अप्पमच्या खळग्यात थोडे दूध घालावे. बशीच्या आकारातले अप्पम शिजल्यावर कडा सुटून यायला पाहिजेत. गरमा गरम अप्पम व्हेजिटेबल स्ट्यु सोबत वाढावे.\nव्हेजिटेबल स्ट्यु साहित्य :\n१ मोठा कांदा, पातळ चिरून\n२-३ हिरव्या मिरच्या तुकडे करून\n१/२ टेस्पू. आलं-लसूण पेस्ट\n१ बटाटा चौकोनी तुकडे करून\n१ गाजर तुकडे करून\nनारळाचे घट्ट दूध – १/४ वाटी\nनारळाचे पातळ दूध – १ वाटी\nखडा मसाला – २ इंच दालचिनी, ५-६ लवंगा, ४-५ काळे मिरे , एखादं चक्री फूल, १-२ वेलदोडे\nतेल गरम करून खडा मसाला थोडा परतून घ्यावा. नंतर कांदा, आलं लसूण पेस्ट, मिरची आणि कढीलिंब टाकून कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा. त्यात भाज्या, असल्यास अननस घालून मिनिटभर परतून घ्याव्यात. नारळाचे पातळ दूध घालून भाज्या शिजू द्याव्यात (१०-१२ मि.)\nशेवटी शिजताना नारळाचे घट्ट दूध धालून २-४ मिनीटे उकळी आणावी.. अप्पम बरोबर स्ट्यु तयार आहे.\n[…] सारखीच(दक्षिणेकडची खव्वयेगिरी–१, दक्षिणेकडची खव्वयेगिरी–२), ही रेशिपी सुद्धा अगदी पारम्पारिक – […]\nदक्षिणेकडचे खवय्येगिरी -3 चिकन चेट्टीनाड करी – kher.org — April 19, 2012 @ 7:57 pm\nरविवारची मुखशुद्धी – पोच्ड पीचेस् » « (दक्षिणेकडची खव्वयेगिरी – १): कोडी पचडी – चिकनचे लोणचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkar.co.in/gram-panchayat-ghogargaon-bharti/", "date_download": "2022-12-09T17:04:36Z", "digest": "sha1:NJZM2JOQHPTX2EYMS56P56GIY6QEA2QL", "length": 17660, "nlines": 268, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Gram Panchayat Ghogargaon - Ahmednagar Bharti 2022 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nHomeDistrictsAhmednagar Bhartiग्रामपंचायत घोगरगाव – अहमदनगर मध्ये “शिपाई” पदांचा भरती २०२२.\nग्रामपंचायत घोगरगाव – अहमदनगर मध्ये “शिपाई” पदांचा भरती २०२२.\nग्रामपंचायत घोगरगाव – अहमदनगर भरती २०२२.\n⇒ पदाचे नाव: शिपाई.\n⇒ वयाची अट: किमान १८+ वर्षे.\n⇒ शैक्षणिक पात्रता: 10वी पास.\n⇒ नोकरी ठिकाण: घोगरगाव, अहमदनगर.\n⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन.\n⇒ आवेदन का अंतिम तारीख: 0३ ऑक्टोबर २०२२.\n⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: ग्रामपंचायत घोगरगाव, श्रीगोंदा तालुका, अहमदनगर जिल्हा.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nइंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये “अपरेंटिस” पदाच्या एकूण 1535 जागांसाठी भरती २०२२.\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://mr.khanacademy.org/math/mr-class-2/x64fc4c40cced27aa:subtracting-without-borrowing", "date_download": "2022-12-09T15:37:41Z", "digest": "sha1:STC52XB5VETZX3II6AELPCN5CE5L3X7J", "length": 5464, "nlines": 83, "source_domain": "mr.khanacademy.org", "title": "वजाबाकी: बिनहातच्याची | इयत्ता 2 | गणित | खान अकॅडमी", "raw_content": "\nतुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.\nलॉग इन करण्यासाठी आणि खान अकॅडमीची सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, कृपया तुमच्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.\nअभ्यासक्रम,कौशल्य आणि व्हिडिओ शोधा\nआख्यायिका (एक मॉडेल उघडते)\nआख्यायिका (एक मॉडेल उघडते)\nया धड्या संबंधी कोणताही व्हिडिओ किंवा लेख उपलब्ध नाहीत\nवजाबाकी: २० च्या आतील संख्यांची पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी 7 पैकी 5 प्रश्न सोडवा\nवजाबाकी: स्थानिक किमंतीचा उपयोग करून\nया धड्या संबंधी कोणताही व्हिडिओ किंवा लेख उपलब्ध नाहीत\nएकक किंवा दशक वजाबाकी करा पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी 7 पैकी 5 प्रश्न सोडवा\nएकक किंवा दशक वजा करणे (गट न करता)पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी 7 पैकी 5 प्रश्न सोडवा\nया युनिटमधील सर्व कौशल्यांची पातळी वाढवा आणि 300 च्या मास्टर पॉईंटस मिळवा\nयुनिट टेस्ट सुरु करा\nआमचे ध्येय: कोणालाही, कोठेही विनामूल्य, जागतिक दर्जाचे शिक्षण देणे.\nखान अकॅडमी ही 501(सी )(3) ना नफा या तत्वावर कार्य करणारी संस्था आहे. देणगी किंवा स्वयंसेवक आज\nआपली कथा सामुदायिक करा\nआमचे अ‍ॅप्स डाउनलोड करा\nदेश यू. एस . भारत मेक्सिको ब्राजील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T16:35:59Z", "digest": "sha1:ZOFRVRAOG7UFHBBIU6OYDCEZM6TW6C2A", "length": 21508, "nlines": 182, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "गाझीपूरमधील शेतकऱ्यांसाठी शौरोत चुली पेटल्या", "raw_content": "\nगाझीपूरमधील शेतकऱ्यांसाठी शौरोत चुली पेटल्या\nमुझफ्फनगरच्या शौरो गावातील रहिवाशी गाझीपूरमध्ये नव्या कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अन्न पाठवण्यासाठी पैसे गोळा करतायत. कित्येक जण ऊसशेतीचं कर्ज असूनसुद्धा रेशन पुरवतायत\nडिसेंबर २०२० मध्ये सुरेंद्र कुमार यांनी आठवड्यातला एक दिवस चार तास स्वयंपाकासाठी वेळ दिला होता. तोही उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सीमेवर असलेल्या गाझीपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी. हळूहळू चाराचे आठ तास झाले, आणि आता तर सुरेंद्र आंदोलनकर्त्यांसाठी आठवड्यातून जवळपास १२ तास स्वयंपाकाचं काम करतायत.\n\"मला बहुतेक रोजच इतका वेळ स्वयंपाक करावा लागेल असं दिसतंय,\" ५८ वर्षीय सुरेंद्र म्हणतात. उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडच्या गाझीपूरच्या आंदोलनात सामील होणाऱ्या शेतकऱ्यांची वाढती संख्या बघता ते म्हणतात.\nसुरेंद्र एक हलवाई असून उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शौरो (उर्फ सोरम) गावात त्यांचं एक दुकान आहे. \"आम्ही इथे [गावात] अन्न शिजवतो आणि ट्रॅक्टर व कारमधून सीमेवर पाठवतो,\" ते म्हणतात. गावकरी आठवड्यातून एकदा गाझीपूरला अन्न पाठवतात.\n\"पहिल्यांदा तिकडे उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडचे फार शेतकरी नव्हते. म्हणून मी दुकान सांभाळून आठवड्यातून काही तास [स्वयंपाकासाठी] वेळ काढू शकत होतो. पण दिवसागणिक काम वाढत चाललंय,\" सुरेंद्र म्हणतात.\nशौरोहून साधारण ९५ किमी दूर असलेलं गाझीपूर २६ नोव्हेंबर, २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या तीन मुख्य ठिकाणांपैकी एक आहे. जानेवारी अखेरीस भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांच्या भावपूर्ण आवाहनाला प्रतिसाद देत पश्चिमी उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलन स्थळी येऊ लागले आहेत.\nशौरोमध्ये शिजवलेलं अन्न आठवड्यातून एकदा गाझीपूरला पाठवण्यात येतं. सुरेंद्र कुमार (उजवीकडे) गावातील आपलं हलवायाचं दुकान सांभाळून आंदोलनकर्त्यांसाठी स्वयंपाक करतात\n२८ जानेवारी रोजी राज्य शासनाने आंदोलनकर्त्यांना निघून जाण्यासाठी निर्वाणीचा इशारा दिल्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस जागा मोकळी करण्यासाठी गाझीपूरला आले होते. पोलिसांकडून हिंसक कारवाई होण्याची लक्षणं दिसू लागली आणि भारतीय किसान युनियनच्या नेत्याला कॅमेऱ्यासमोर रडू कोसळलं. त्यांनी शेतकऱ्यांना गाझीपूरला येऊन आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. २६ जानेवारी रोजी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसक घटनेशी संबंधित प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) नाव असलेल्या शेतकरी नेत्यांपैकी टिकैतही एक होते.\nटिकैत यांच्या आवाहनाने आंदोलनाला नवसंजीवनी मिळाली आणि गाझीपूर सीमेवर अधिक शेतकरी गोळा झाले. त्यांचा प्रभाव असलेल्या पश्चिमी उत्तर प्रदेशातील बऱ्याच भागांमध्ये धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं.\nशाहपूर तालुक्यातलं शौरो गाव बालियान खापचा भाग आहे. ८४ गावांचा समूह असलेल्या बलिया खापवर मध्ययुगात जाट समुदायाच्या कश्यप गोताचं नियंत्रण होतं. आजही उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पसरलेल्या या गावांवर राकेश टिकैत यांच्या कुटुंबाच्या नेतृत्वातील बालियान गोत्र पंचायतीचा पगडा आहे. शौरो हे आंदोलन चालू ठेवणाऱ्या बालियान खापमधील गावांपैकी एक आहे.\n\"आम्ही ७-८ जण आहोत, दर आठवड्याला १,००० लोकांचा स्वयंपाक करतो,\" सुरेंद्र म्हणतात. \"हलवा, खीर, आलू-पुरी, खिचडी, पकोडा असं सगळं आम्ही तयार करतो. अन्नासोबतच आम्ही त्यांना [कोरडं] राशन आणि फळंसुद्धा पाठवतो.\" गावाच्या (२०११ जनगणनेनुसार) १५,७०० लोकसंख्येपैकी साधारण १५० जण सध्या गाझीपूरमध्ये असावे, असा अंदाज ते वर्तवतात.\nशौरोमध्ये आंदोलनकर्त्यांसाठी जवळपास सगळा स्वयंपाक पुरुषच करतायत. त्यामागची तयारी समजावून सांगण्यासाठी ते उतावीळ असले तरी चंचल बलिया, ज्या पाच एकर उसाची लागवड करतात, यांना त्याचं फार नवल वाटत नाही. \"आम्ही [महिला] तर नेहमीच स्वयंपाक करत असतो. त्यात काय एवढं\" ४५ वर्षीय चंचल काहीशा गमतीने म्हणतात.\nगावातील शेतकरी, जे मुख्यत्वे उसाची लागवड करतात, पैसे गोळा करतायत. \"शेतकऱ्यांनी अन्नासाठी पैसे दिले आहेत. आम्हीपण आमच्या शेतातला गहू, डाळी व कडधान्य दिलंय,\" चंचल म्हणतात. \"सीमेवर भलेही थोडेच शेतकरी आंदोलन करतायत. पण सगळं गाव त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही सगळे एकमेकांच्या सोबत आहोत.\"\nडावीकडे: विजय पाल (हुक्का ओढणारे) नियमित राशन पुरवत आहेत. उजवीकडे: ऊस शेतकरी राम सिंह यांना अजूनही मागच्या हंगामाचा पैसा मिळाला नाही\nआपलं धान्य आणि पैसा दान करणारे बरेचसे शेतकरी स्वतः कर्जबाजारी आहेत किंवा साखर कारखान्यांकडून आपल्या उसाच्या पिकाचा पैसा मिळण्याची वाट पाहतायत. राम सिंह, ५७, यांची शौरोमध्ये दोन एकर शेती असून त्यांना अजूनही २०१९-२० च्या हंगामात विकलेल्या उसाचे रू. १८,००० मिळायचे आहे. \"तरीही मी थोडं धान्य देतो,\" ते म्हणतात.\n\"मला माझ्या २०१९-२० हंगामातल्या उसाचे १ लाख रुपये अजून मिळाले नाहीत,\" विजय पाल म्हणतात. ८० वर्षीय पाल यांची चार एकर शेती असून ते नियमितपणे रेशन पुरवत आहेत. पाल यांना जवळपास तितकीच रक्कम किसान क्रेडिट कार्डवर उधार घ्यावी लागली. \"काय करणार उपाशी पोटी मरणार तर नाही ना,\" ते म्हणतात.\nफेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पाल यांनी गाझीपूरला अन्न नेलं होतं आणि काही दिवस ते आंदोलन स्थळी राहिले देखील होते. \"माझ्या वयामुळे मला फार काळ राहता येत नाही,\" ते म्हणतात. कृषी कायद्यांना होणाऱ्या विरोधामुळे पश्चिमी उत्तर प्रदेशातील शेतकरी सरकारच्या धोरणांबद्दल सावध झाले आहेत, ते सांगतात.\nशेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी फेब्रुवारी २०१६ मध्ये केंद्र शासनाने जाहीर केलेल्या योजनेबद्दल पाल म्हणतात, \"फक्त एकच वर्ष उरलंय. त्या घोषणेचं काय झालं हे कायदे तर आमची अवस्था आणखीच वाईट करतील.\"\nशेतकरी ज्या तीन कायद्यांचा विरोध करतायत ते पुढीलप्रमाणे आहेत: शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा, २०२० ; शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा, २०२० ; आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा २०२० .\nबड्या उद्योगांना शेती व शेतकऱ्यांविरुद्ध बलवत्तर होण्याची कक्षा रुंदावत असल्यामुळे शेतकऱ्यांना हे कायदे त्यांच्या उपजीविकेला हानिकारक वाटत आहेत. हे नवे कायदे बळीराजाला मिळणारे किमान हमीभाव (एमएसपी), कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), शासकीय खरेदी इत्यादी ठळक प्रकारचे आधारही कमकुवत करतात. भारतीय संविधानाच्या कलम ३२ ला डावलून सर्व नागरिकांच्या न्यायिक मदतीचा हक्क हिरावून घेत असल्यामुळे हे कायदे सर्वच भारतीयांना प्रभावित करत आहेत, म्हणूनही त्यांची टीका करण्यात येत आहे.\nडावीकडून उजवीकडे: शौरोम ध्ये सुधीर चौधरी, अजिंदर बालियान आणि सयांद्री बालियान; त्यांना नवे कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, असं वाटतं\n२००६ मध्ये राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द केल्यावर बिहारमधील शेतकऱ्यांना जो अनुभव आला , तो आगामी काळात सर्व शेतकऱ्यांच्या वाट्याला येईल, असं ३६ वर्षीय अजिंदर बलिया यांना वाटतं. \"बिहारमध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे तेव्हापासून हाल होत आहेत. इतर राज्यांमध्ये शेतकऱ्यांची हीच अवस्था होईल,\" ते म्हणतात. त्यांनी या आधी सत्ताधारी शासनाला पाठिंबा दिला याचा त्यांना पश्चात्ताप होतो. \"वडीलधारे आम्हाला बजावत होते, पण आम्ही प्रचाराला बळी पडलो.\"\nशौरो ते गाझीपूर दरम्यान अन्न पुरवठा सध्या शेतकऱ्यांच्या निर्धारामुळे टिकून आहे. पण तो आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. \"काहीच काम नाहीये. मुलांच्या शाळेची फी भरणं किंवा गाडी चालवणंही जड जातंय,\" शौरोचे माजी प्रधान (सरपंच) सुधीर चौधरी, ६०, म्हणतात. \"शेतकऱ्यांना आंदोलन स्थळीच तळ ठोकून राहावं लागतंय हे दुर्दैवी आहे.\"\nकाही शेतकरी तगून राहण्यासाठी गाईगुरांचं दूध विकायला लागलेत, चौधरी सांगतात. \"आम्ही आधी कधीच दूध विकलं नव्हतं. आता वरचा पैसा कमवायला [दुधाची] बादली घेऊन दारोदार फिरतो. तरी आम्ही लढतोय कारण हा लढा आमच्या उपजीविकेसाठी आहे.\"\n६६ वर्षीय सयांद्री बालियान यांची शौरोमध्ये सहा एकर शेती आहे. अशा सगळ्या अडचणी असल्या तरी त्या म्हणतात की त्यांचा निर्धार अढळ आहे. शासनाने तीन कृषी कायदे रद्द करावे, यावर त्या ठाम आहेत. \"तोवर आम्ही सीमेवर अन्न आणि राशन पाठवत राहू.\"\n#नवीन-कृषी-कायदे #भारतीय-किसान-युनियन #बालियान-खाप #पश्चिमी-उत्तर-प्रदेश #स्वयंपाक #रेशन\nजीवघेणा विषाणू - माणूसघाणा समाज\nतुरीचं नशीब कधी निघावं\nकोरोना वा कर्फ्यू, ऊसतोड सुरूच\n‘त्या १९ मिनिटांत माझं ४० लाखांचं नुकसान झालं’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vvcmc.in/mr/income-expenditure-report-year-2019-20/", "date_download": "2022-12-09T15:37:37Z", "digest": "sha1:RT3RLMSVZ3STE5H6WJFPGIJYGK4XOXPL", "length": 7833, "nlines": 148, "source_domain": "vvcmc.in", "title": "Income Expenditure Report Year 2019-20 – Vasai Virar City Municipal Corporation", "raw_content": "\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१८-१९\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१० – ११\nजमा खर्च अहवाल वर्ष २०११ – १२\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१२ – १३\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१३ – १४\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१४ – १५\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१५ – १६\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१६ – १७\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१७-१८\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१८-१९\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१८-१९\nजमा खर्च अहवाल वर्ष २०२०-२१\nवसई विरार परिवहन सेवा\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१६-१७\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१७-१८\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१८-१९\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१० – ११\nजमा खर्च अहवाल वर्ष २०११ – १२\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१२ – १३\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१३ – १४\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१४ – १५\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१५ – १६\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१६ – १७\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१७-१८\nस्थायी सामिती अंदाज पत्रक २०१८-१९\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१८-१९\nजमा खर्च अहवाल वर्ष २०२०-२१\nवसई विरार परिवहन सेवा\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१८-१९\nवसई-विरार शहर महानगरपालिका > जमा खर्च अहवाल वर्ष २०१८-१९\nजमा खर्च अहवाल वर्ष २०१८-१९\nआपला मालमत्ता कर भरा\nआपला पाणीपट्टी कर भरा\nदीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग\nवसई विरार शहर महानगरपालिका (व.वि.श.म मुख्यालय) विरार पोलिस स्टेशन समोर, बाजार वार्ड, विरार पूर्व, महाराष्ट्र ४०१३०५.\nटोल फ्री क्रमांक : – १८००२३३४३५३\nमुख्य कार्यालय संपर्क क्रमांक ( लँडलाइन):- ०२५०-२५२५१०५\nकोरोन विषाणू नियंत्रण कक्ष संपर्क (लँडलाइन):-0250-2334546/0250-2334547\nकोरोन विषाणू नियंत्रण कक्षाचे अतिरिक्त संपर्क:-७०५८९१११२५/७०५८९९१४३०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/454.html", "date_download": "2022-12-09T17:06:06Z", "digest": "sha1:CEEIPYWM3IKHDZQGSPR2OHEP4O27S43T", "length": 48177, "nlines": 549, "source_domain": "www.sanatan.org", "title": "आकाशकंदिलाचा आकार कसा हवा ? - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > सण, उत्सव आणि व्रते > सण > दिवाळी > आकाशकंदिलाचा आकार कसा हवा \nआकाशकंदिलाचा आकार कसा हवा \n१. चांदणीच्या आकाराचा कंदिल\nया प्रकारच्या कंदिलातून चंचल स्वरूपाच्या लहरी प्रक्षेपित होतात. या प्रकारचा आकाशकंदिल बघणार्‍याच्या माध्यमातून लगेच मध्य भागातून, पाताळातून ऊर्ध्व दिशेस प्रक्षेपित होणारा तमोगुण खेचला जाऊन स्वतःच्या विशिष्ट आकाराच्या बलावर वातावरणात प्रक्षेपित होेतो.\n२. चौकोनी आकाराचा कंदिल\nया कंदिलातून सतत वलयांकित स्वरूपाच्या लहरी प्रक्षेपित होतात. या प्रकारच्या आकाशकंदिलातून तमोगुणी शक्ती तमोगुणाचे प्रक्षेपण चौकोनी स्वरूपाचे कोष्टक स्वरूपाचे यंत्र बसवतात आणि त्या माध्यमातून वास्तूच्या चारही बाजू दूषित करतात.\n३. षटकोनी आकाराचा कंदिल\nया कंदिलातून समप्रमाणात तीन या घटकाशी संबंधित लहरी प्रक्षेपित होतात. या प्रकारच्या आकाशकंदिलाच्या सर्व ६ निगडित घटकांच्या सर्व ठिकाणी, बाजूस सतत तमोगुणी शक्तीचे प्रक्षेपण करणार्‍या यंत्राद्वारे ऊर्ध्व दिशेतून अधर दिशेपर्यंत मोठ्या प्रमाणावर तमोगुणाचे प्रक्षेपण केले जाते.\n– श्री. निषाद देशमुख (१५.१०.२००६)\n४. लंबगोल आकाराचा कंदिल\n४ अ. सात्त्विक आकाशकंदिलाचा आकार लंबगोल (शून्याप्रमाणे) का आहे \n४ अ. १. निर्गुण तत्त्व आकृष्ट होणे\nआकाशकंदिलाच्या शून्यात्मक आकारातून वातावरणात संचारणात्मक स्थितीस्वरूपात असलेले निर्गुण तत्त्व भोवर्‍याच्या स्वरूपात आकृष्ट होते.\n४ अ २. शून्याशी निगडित लहरींना आकर्षित आणि प्रक्षेपित करणे\nआकाशकंदिलाच्या विलक्षणात्मक आकारस्वरूपात शून्याशी निगडित लहरींना आकृष्ट करून त्यांना संचारणता प्रदान करून वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता असते.\n४ अ ३. शून्यात्मक पोकळीची आणि त्यातून कार्यदर्शकतेची निर्मिती होणे\nआकाशकंदिलाच्या आकारकक्षेत सूक्ष्म शून्यात्मक पोकळीची निर्मिती होते आणि ती पोकळी दृश्य बंधनातून साकार होऊन कार्यदर्शकतेच्या अवस्थेत संचारते आणि सर्व दिशांना चक्राकार लहरींचे प्रक्षेपण होते. त्यामुळे वातावरण चैतन्यमय होते आणि कुटुंबातील लोकांना त्याचा लाभ होतो.\n४ अ ४. इच्छा, क्रिया आणि ज्ञान यांची सूक्ष्म-वलये निर्माण होणे\nआकाशकंदिलाजवळ इच्छा, क्रिया आणि ज्ञान या ईश्वराच्या शक्तीस्वरूपाचे दर्शक असणारी सूक्ष्म वलये निर्माण होतात. ही वलये वातावरणावर आवश्यक असा परिणाम करणारी असतात. ती ईश्वराची दर्शक असल्यामुळे समष्टीला पोषक असतात.\n४ अ ५. चैतन्याने भारीत समान वलयांचे प्रक्षेपण होणे\nआकाशकंदिलाच्या दोन्ही सपाट भागांतून सम प्रमाणात वलयांकित होत जाणार्‍या चैतन्याने भारीत वलयांचे प्रक्षेपण होते. हे प्रक्षेपण म्हणजे सात्त्विकतेचा आविष्कार असतो. साधना परिणामकारकपणे व्हायला त्यांचा लाभ होतो.\n४ आ. सात्त्विक आकाशकंदिलाची वैशिष्ट्ये\n१. प्रत्येक जिवाच्या जीवनात स्थूलातून आणि सूक्ष्मातून येणारे अडथळे दूर करून त्याची उन्नती करून घेण्यासाठी ‘सात्त्विक आकाशकंदिल’ हे देवाने एक माध्यम म्हणून निर्माण केले आहे.\n२. जिवातील रज-तम गुण नष्ट करून सत्त्वगुण वाढविणारे ईश्वरी कृपेचे स्थूल माध्यम म्हणजे ‘सात्त्विक आकाशकंदिल’ होय.\n४ इ. सात्त्विक आकाशकंदिलामुळे होणारे लाभ\n१. कनिष्ठ देवतांच्या लहरी आकर्षित झाल्यानेही घराची शुद्धी होणे\nआकाशकंदिल घरी ठेवल्यावर घराची ०.२५ टक्के शुद्धी होते. आकाशकंदिल घरात ठेवल्यावर त्यात वायूमंडलात संचारत असलेल्या कनिष्ठ देवतांच्या लहरींचे आकर्षण होऊन वास्तूची काही प्रमाणात शुद्धी होते.\n२. वातावरणातील ईश्वराच्या चक्राकार लहरी एकत्रित होऊन त्यांचे घरावर सूक्ष्म संरक्षककवच तयार होणे\nआकाशकंदिल घराच्या बाहेरच्या बाजूस लावल्यास वातावरणात प्रक्षेपित होत असलेल्या ईश्वराच्या चक्राकार लहरींचे एकत्रिकरण होऊन त्यांचे घरावर कवचाच्या स्वरूपात प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे घरावर सूक्ष्म स्वरूपात संरक्षककवच निर्माण होते.\n३. दिवसा ईश्वरी चैतन्य ग्रहण करून रात्री त्याचे प्रक्षेपण करणे\nदिवसा आकाशकंदिल ईश्वरी चैतन्य ग्रहण करून रात्री त्याचे प्रक्षेपण करतो. दिवसा केले जाणारे प्रक्षेपण हे ब्राह्मतेजाने भारीत असते, तर रात्री प्रक्षेपित करत असलेले तत्त्व हे क्षात्रतेजाने भारीत असते.\n४. आकाशकंदिलातून सतत ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी भारीत विचारांचे समाजात प्रक्षेपण होणे\nआकाशकंदिलावर लिहिलेला मजकूर शब्दब्रह्मस्वरूपाचा असल्यामुळे ऊर्जेचे वलय निर्माण होऊन त्या माध्यमातून सतत ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी भारीत विचारांचे समाजात प्रक्षेपण होत रहाते.\n५. शेजारच्या घराचीही शुद्धी होणे\nघरात आकाशकंदिल लावल्यावर वायुमंडलात संचारत असलेल्या कनिष्ठ देवतांच्या लहरी त्याकडे आकर्षित होऊन त्या लहरींचा मोठा साठा निर्माण होतो. त्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे शेजारच्या घराचीही काही प्रमाणात शुद्धी होते.\n६. आकाशकंदिलाच्या पोकळीतील ईश्वरी तत्त्वाचा बिंदू बनणे आणि त्यातून चैतन्याचे प्रक्षेपण होणे\nआकाशकंदिलाच्या पोकळीतून ईश्वरी तत्त्व ग्रहण होऊन त्याचे बिंदू बनतात. त्यांतून चैतन्यमय लहरींचे प्रक्षेपण परत त्याच बिंदूंकडे होते आणि या माध्यमातून पूर्णत्व स्वरूपात चैतन्याचे प्रक्षेपण होते.\n– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १५.१०.२०० , सायं. ६.५९)\n५. दिवाळीविषयीचे लघुपट पहा \nकोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत दिवाळी कशी साजरी करावी \nदेशविदेशांत निरनिराळ्या पद्धतीने साजरा होणारा हिंदूंचा सण दिवाळी \nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (245) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (52) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (672) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (155) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2009/02/6817/", "date_download": "2022-12-09T15:33:41Z", "digest": "sha1:D4IKUXT6KOLQ7RD6Y3VIFJIUNYYJTNPY", "length": 77737, "nlines": 114, "source_domain": "www.sudharak.in", "title": "एक क्रान्तीः दोन वाद (भाग २) - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nएक क्रान्तीः दोन वाद (भाग २)\n[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. अँडम स्मिथ, जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल् यांच्या विचारांनुसार इंग्लंडात भांडवलवादी अर्थव्यवस्था कशी रुजली ते आपण पाहिले. आता त्यापुढे-]\nऔद्योगिक क्रांतीनंतरच्या बदलाचा मागोवा घेताना वेगवेगळ्या प्रक्रियांच्या विकासाचे टप्पे ठरवताना काही अडचणी येतात. प्रत्येक भाष्यकार सोईनुसार टप्पे पाडत आहे असे वाटते. एका बाबतीत मात्र ढोबळमानाने एकमत आहे. इस१७७६ ते इस १९१४, म्हणजे अमेरिका स्वतंत्र होण्यापासून पहिल्या महायुद्धाचा काळ, यात भांडवली व्यवस्थेचा बराचसा अनिर्बंध असा विकास झाला. या काळाला प्रदीर्घ एकोणिसावे शतक, द लाँग नाइन्टीन्थ सेंचरी, म्हटले गेले आहे. सुमारे इस १८२० पर्यंत युरोपातून इतर जगात जाणारी माणसे नगण्य होती. नंतरच्या काळात मात्र सुमारे चार कोटी माणसे युरोपाबाहेर गेली. यांपैकी सर्वांत जास्त प्रमाण इंग्लंडातून जाणाऱ्यांचे होते डू सुमारे पावणेदोन कोटी माणसे. स्कॅडिनेव्हियन देश, जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम, या देशांमधून मिळून दोन-सव्वा दोन कोटी माणसे जगभरात गेली. रशियातूनही थोडीशी, सुमारे साडेपाच लाख माणसे रशियन साम्राज्याच्या पूर्व भागात जाऊन वसली.\nसोबतच युरोपची जगभरातली गुंतवणूकही वाढत गेली. इस. १९१४ मध्ये युरोपची इतरत्र केलेली गुंतवणूक होती सुमारे चव्वेचाळीस अब्ज डॉलर्सइतकी. इथेही वीसेक अब्ज डॉलर्सइतकी गुंतवणूक एकट्या इंग्लंडची होती. या गुंतवणुकीचा सर्वाधिक भाग अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, अशा इंग्रजांच्या गौरवर्णी वंशज देशांमध्ये गेला. उरलेल्यातला बराच भाग कॅरिबियन बेटे, आर्जेंटिना, मेक्सिको, अशा युरोपीय गौरवर्णी वंशज देशांमध्ये गेला. तुलनेने नगण्य भाग भारत, चीन, जपान वगैरे गौरेतर देशांमध्ये गेला. इंग्लंड वगळता युरोपीय राष्ट्रांना स्वतःच्या वंशाची बहुसंख्या असलेल्या वसाहती फारशा उपलब्धच नव्हत्या. स्पेनची दक्षिण अमेरिकेतील गुंतवणूकच या प्रकारची होती. इतरत्र मात्र युरोपीय देशांची गुंतवणूक गौरेतर वसाहतींमध्ये गेली. यांपैकी फारच कमी गुंतवणूक वसाहतींमधल्या औद्योगिक उत्पादनासाठी होती. बहुतांश गुंतवणूक रेल्वे कंपन्या, खनिकर्म, कच्च्या मालाचा व्यापार, युरोपीय औद्योगिक उत्पादनांचा व्यापार यांत होती.\nम्हणजे गोरी माणसे पाठवलेल्या जागी युरोपने औद्योगिकताही पाठवली, आणि गुंतवणूकही केली. गौरेतर वसाहतींमध्ये फक्त गुंतवणूकच केली, पण औद्योगिकतेची निर्यात मात्र केली नाही\nकायदेः वैज्ञानिक आणि अवैज्ञानिक\nइंग्लंडने सागरी वाहतुकीवर जबरदस्त पगडा बसवला, हे इतर युरोपीय राष्ट्रांना आवडणे शक्य नव्हते. सागरी वाहतुकीबद्दल तीव्र स्पर्धा सुरू झाली. सर्व जहाजे नको तितका माल लादू लागली, त्यामुळे वायवादळाने बुडणाऱ्या जहाजांचे प्रमाण वाढले. अखेर इंग्लंडमध्ये कायदा करून दर जहाजावर एक आडवी रेषा रंगवली जाऊ लागली. ह्या रेषेपर्यंत जहाज बुडेल इतकाच माल लादायची परवानगी देण्यात आली. आमच्या शाळकरी भौतिकीच्या पुस्तकांत ही प्लिमसॉल रेषा आर्किमिडीजच्या तत्त्वासोबत शिकवली जाई असाच वैज्ञानिक कायदा करून रेखांश मोजण्याचे मूळ स्थान इंग्लंडातील ग्रीनिच येथील वेधशाळेत स्थिरावले होतेच. इंग्लंडेतर युरोपीय राष्ट्रांनी इंग्लंडचा रेखांश कायदा, लॉजिट्यूड अॅक्ट व प्लिमसॉल कायदा यांना मान्यता दिली. इंग्लंडचा इस १८३३ चा फॅक्टरी कायदाही इतरांनी स्थानिक फेरफार करत स्वीकारला. स्वीकारले नाहीत ते इंग्लंडचे सागरी वाहतुकीच्या मक्तेदारीचे कायदे. इथे भांडवलवादाला आदर्श अर्थव्यवस्था मानणे, हे देश-राष्ट्र, नेशन-स्टेट या संकल्पनेला काट मारताना दिसते. भांडवलाच्या वापराने स्वस्तात स्वस्त पद्धतीने उत्पादने घडवणे व विकणे मान्य केले की देशांच्या, राष्ट्रांच्या सीमांना अर्थ उरत नाही. तत्त्वतः एका देशातून एक घटक, दुसरीकडून दुसरा, असे गोळा करून मग चौथ्या-पाचव्या देशांत वेगवेगळ्या प्रक्रिया करून घेणेच स्वस्तात स्वस्त ठरू शकते. अशा वेळी एखाद्या देशाने सीमाशुल्क, निर्यात-प्रोत्साहन वगैरेंसाठी केलेले कायदे, आपल्या प्रजेतील कामगार व कौशल्ये यांना रोजगार उपलब्ध होत राहावा यासाठीचे कायदे वगैरे करणे अर्थशास्त्रविरोधी ठरू लागले. देशांच्या सीमा मानणे, राष्ट्रांच्या सीमा मानणे अकार्यक्षम ठरू लागते. मुळात युरोपीय (विशेषतः पश्चिम युरोपीय) देशांची प्रजा बरीच सरमिसळ असलेली होती. अनेकानेक प्रांत कधी या देशाच्या तर कधी त्या देशाच्या सीमांमध्ये धरले जाण्याचा इतिहास होता. असे असूनही देशादेशांमध्ये तेढ वाढली ती भांडवलवादाने.\nजरी स्मिथचा अदृश्य हात मान्य केला, की बाजारपेठा समाजाच्या घटकांमध्ये वस्तूंचे व उत्पन्नांचे न्याय्य वाटप करतात, तरी न्याय्य स्थितीला पोचताना तीव्र अन्यायही होतात. उदाहरण म्हणून इंग्लंडमधील लोकसंख्येचा विचार करू. इस १७७६ सुमारे नव्वद लाख असलेली इंग्लंडची लोकसंख्या इस १८५१ मध्ये दोनशे दहा लाख झालेली दिसते. आज ती सहा कोटींवर आहे. याच काळात शेतीवर जगणाऱ्यांचे प्रमाण सत्तर टक्क्यांवरून तीस टक्क्यांवर आले असे मानले तर खालील चित्र दिसते.\nइ.स. १७७६ इ.स. १८७१\nशेतीवर जगणारी माणसे ६३ लाख ६३ लाख\nइतर माणसे २७ लाख १४७ लाख\nहे आकडे परदेशगमने झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या प्रजेचे आहेत, हे ध्यानात घ्यावे. या काळात सर्व समाजघटकांमध्ये साधारण सारखीच लोकसंख्यावाढ झाली असे मानले तर शेतीवर जगणारे १४७ लाख झाले असते डू प्रत्यक्षात ते ६३ लाखच राहिले. म्हणजे ८४ लाख शेतकऱ्यांची मुले आईबापांच्या पद्धतीने न जगता वेगळ्या अशा औद्योगिक जीवनपद्धतीत लोटली गेली. या साऱ्यांना नवे रोजगार देणे भांडवली व्यवस्थेला अर्थातच जमले नाही. अनेक माणसे बेरोजगार झाली. दरिद्री लोकांना आश्रय देणाऱ्या वर्कहाऊस-पुअरहाऊस संस्थांची निकड वाढली. मुळात गैरसरकारी, चर्चने चालवलेल्या या संस्थांमध्ये सरकारलाही उतरावे लागले. एक वेगळा भागही होता ड्ड या सर्व काळात युरोपात सतत आणि तीव्र युद्धे झडत राहिली. तेव्हाही देशांतर्गत प्रश्नांकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी युद्धे हा महत्त्वाचा पर्याय वापरला जात असे\nआधी इंग्लंडमध्ये देशांतर्गत अस्वस्थता उपजली. लवकरच युरोपातील देशांमध्ये ती पसरली. मग युरोपातील देश एकमेकांशी लढू लागले. याच काळात युरोपीय देश गोऱ्यांच्या व गौरेतर वसाहतीही उभारत होते. एकच गोष्ट मात्र दिसत नव्हती- अदृश्य हात \nयामुळे काही वेगळा विचारही होऊ लागला. एका अर्थी तो उपयोगितावादाचा व्यवहारी विस्तार होता. हा विचार असा ड्डड्ड भांडवली व्यवस्था विषमतेला जन्म देते, त्यामुळे ती मान्य करू नये. तिला पर्याय आहेत व ते घडवता येतात. स्पर्धा आणि स्वार्थ हे जसे मानवी गुण आहेत तसेच सहकार्य, सामूहिक वृत्ती, हेही माणसांना जमणारे, आवडणारे गुण आहेत. स्पर्धा स्वार्थ सामाजिक परिस्थितीमुळे अभिव्यक्त होतात; तर सहकार्य-सामूहिक कृतींना उत्तेजन देणाऱ्या सामाजिक व्यवस्थाही शक्य आहेत. आपण जाणीवपूर्वक सामाजिक कृतींमधून अशा समताधिष्ठित, सहकारी समाजव्यवस्था घडवू शकतो; ही सारी विचारप्रणाली समाजवाद, सोशलिझम, डेलळरश्रळी या नावाने ओळखली जाते.\nया विचारप्रणालीत अनेक पंथभेद आहेत. प्रत्येक पंथ वेगवेगळ्या घटकांवर कमीजास्त भर देतो. यामुळे समाजवाद या संकल्पनेची एकच सर्वमान्य व्याख्या नाही. मागे एका ज्येष्ठ राजकारण्याने इंदिरा गांधींना समाजवाद म्हणजे काय असे विचारले असता त्यांनी ते “ते उघड आहे.’ असे उत्तर दिले. प्रश्नकर्त्याने हे नोंदतानाच त्याने हाच प्रश्न पंडित नेहरूंना विचारल्याची कहाणीही सांगितली. नेहरू म्हणाले होते, “मोठा विषय आहे डड्ड बसू कधीतरी चर्चेला.” आज समाजवादी असे बिरुद लावणाऱ्यांनी मोठी स्वप्ने व व्यावहारिकता, क्रांतीवर आग्रह व सुधारणावाद, केंद्रशासनाचा पुरस्कार व विकेंद्रिततेचा पुरस्कार, पक्षबांधणीवर आग्रह व पक्षनिरपेक्षता, राष्ट्रवाद व आंतरराष्ट्रीय वृत्ती, अशा अनेक परस्परविरोधी भूमिका घेतलेल्या दिसतात. रशियन, चिनी, उत्तर कोरियन, व्हिएतनामी, इस्रायली किबुत्झवादी, इराकी बाथिस्ट, इजिप्तमधील नासरवादी, घानातील लुमुंबावादी, क्यूबातील कास्त्रोवादी, अशा अनेक आवृत्यांमधून वेगवेगळ्या समूहांनी समाजवादाचा कमीजास्त पाठपुरावा केलेला दिसतो. स्त्रीवाद, पर्यावरणवाद, हेही समाजवादाच्या बऱ्याच धारणा स्वीकारून त्यांवर इतर कल्पनांची कलमे बांधताना दिसतात. हे सारे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. सुरुवात करूया समाजवादाच्या इतिहासापासून.\nअस्थितादर्शः आदिम समाजवादी विचार\nसमाजवादाची मुळे प्लेटोच्या विचारांत, रोमन बंडखोर गुलाम स्पार्ताकुसच्या विचारांत, वगैरे जागी शोधली गेली आहेत. आधुनिक समाजवाद मात्र औद्योगिक क्रांतीनंतर, भांडवलवादाच्या आरेखनानंतरच घडलेला आहे. १८२७ साली लंडन को-ऑपरेटिव्ह मॅगझीन मध्ये Socialist हा शब्द प्रथम वापरला गेला. या मासिकाच्या संस्थापकांपैकी एक होता रॉबर्ट ओवेन (१७७१-१७५८). ऐदीपणा, दारिद्र्य, गुन्हेगारी, हे दुर्गुण क्रमाक्रमाने हटवणारी समाजव्यवस्था असलेले नवसमाज घडवावे, अशी त्याची इच्छा होती. स्वार्थ व बेजबाबदारी टाळणारे पाचसहाशे माणसांचे हे नवसमाज घडवायचे प्रयत्नही इंग्लंड-अमेरिकेत झाले. पण ओवेनच्या भूमिकेत इतरांना घडवण्याचा भाव होता, जो सर्वांना मान्य होणे शक्य नव्हते. अशाच नवसमाजाची सूचना करताना आंरी सां-सिमाँ (Henri Saint-Simon, १७६०-१८२५) याने वर्ग, Class ही संकल्पना वापरली. उत्पादक वर्गांना प्रोत्साहन देणारा, खाजगी मालमत्ता काही अंशी मान्य करणारा, असा समाज सां-सिमाला अपेक्षित होता. सामंतशाही व धर्मसत्ता त्याला अमान्य होती, पण विवेकाधिष्ठित न्यूटनचा धर्म असा एक प्रकार त्याला हवा होता.\nइंग्रज ओवेन व फ्रेंच सां-सिमाँ यांनी समाज कसा असावा याची काल्पनिक चित्रे रेखाटली. जबाबदार सामाजिकता, वर्गविचार, सामाजिक व कौटुंबिक मोकळीक, हे गुण त्यांनी या काल्पनिक चित्रांमधून ठसवले. आज अशा चित्रांना यूटोपियन, Utopian विचारांची चित्रे मानले जाते. णींळिर याचा शब्दशः अर्थ आहे अस्तित्वात नसलेली जागा. त्यासाठी मराठीत अस्थितादर्श हा शब्द सुचवला गेला आहे. काही यूटोपियन विचार आजच्या समाजवादात अनुस्यूत आहेत.\nविकेंद्रित समाजरचनेवर आग्रह धरणारा, यूटोपियनांच्या पाच-सातशे माणसांच्या नवसमाजांचा विचार पुढे नेणारा आणिकही एक पंथ होता. त्याला सामाजिक अराजकवाद, सोशल अॅनार्किझम, Social Anarchism म्हणतात. पिएर-जोसेफ घूधाँ (P.-J. Proudhon, १८०९-१८८५) आणि मिखाईल बाकुनिन (M. Bakunin, १८१४-१८७६) हे या पंथातील दखलपात्र विचारवंत. दोघेही “जुनें जाउं द्या मरणालागुनि/जाळुनि किंवा पुरूनि टाका’ या वृत्तीचे होते. स्वतंत्र माणसांच्या संघटनातून समताधिष्ठित समाज घडवणे, हा एकुलता एक सच्चा, न्याय्य पर्याय आहे, असे प्रूधाँचे मत होते. “खाजगी मालमत्ता म्हणजे चोरी”, Property is Theft हे त्याचे वाक्य आजही उद्धृत केले जाते. केवळ स्वतःच्या, कुटुंबीयांच्या, निकटवर्तीयांच्या गरजांपुरतेच उत्पादन करावे. यानेच पिळवणूक टाळता येईल, हे पूधाँचे मत आजच्या उपजीविकेची शेती, Sustenance Agriculture या भारतीय धारणेत प्रतिबिंबित होते. श्रीपाद दाभोलकर, अशोक बंग इत्यादी कृषितज्ज्ञांनी अशा शेतीची कल्पना रुजवण्याचे प्रयत्न केलेले आहेत, व आजही करत आहेत.\nबाकुनिनचा भर पक्ष न उभारता क्रांती करण्यावर होता. हिंसेला न घाबरणाऱ्या गुप्त संघटनांमधून क्रांती घडवावी, व क्रांतीनंतर सर्व समूहांना आपापल्या पद्धतींनी लहानलहान समाज घडवून जगू द्यावे, असे त्याचे मत होते. आजच्या भारतातील नक्षलवादाची नाळ काही अंशी बाकुनिनशी जुळलेली आहे. बाकुनिनचे अनुयायी मात्र फुटकळ हिंसाचारात अडकून बदनाम झाले. स्पॅनिश यादवी युद्धापर्यंत (इस १९३६) समाजवादी पक्षांमध्ये स्वतःला अराजकवादी म्हणवून घेणारे पक्ष भेटत. क्रांतीनंतरच्या समाजाचे अराजकवादी चित्र महात्मा गांधींच्या पंचायत राज्याच्या संकल्पनेजवळचे आहे. एकूण मात्र श्रेणीबद्ध पक्ष व राज्यसंघटनातले धोके दाखवून देणे, हे सामाजिक अराजकवाद्यांचे समाजवादी विचारांमधील मोठे योगदान उरले आहे.\n१८४० साली प्रूधाँ व बाकुनिन हे कार्ल मार्क्स (१८१८-१८८३) या विचारवंताला भेटले. पक्षउभारणीच्या गरजेबाबत मार्क्स व बाकुनिन यांच्यात तीव्र वादही झडले. मार्क्स आणि त्याचा आजीवन सहकारी फ्रेडरिक एंगेल्स (१८२०-१८९५) यांच्यातील सहकार्य इतके होते की इथे आपण एंगेल्सचा उल्लेखही वेगळा करणार नाही. पण जेव्हाजेव्हा मार्क्सचा उल्लेख येईल तेव्हातेव्हा एंगेल्सही आठवावा या दोघांनी उभारलेली वैचारिक इमारत आणि तेव्हापासून आजवर त्यावर झालेली चर्चा, हा अतिप्रचंड विषय आहे. आपण इथे त्याचे एक अतिसंक्षिप्त, अतिसुलभीकृत, केवळ अर्थशास्त्रीय रूपच पाहणार आहोत. ते आवश्यक मात्र आहे, कारण समाजवादीच नव्हे तर इतरही विचारप्रणालींची आजची रूपे मार्क्सवादाने प्रभावित झालेली आहेत.\nऔद्योगिक क्रांतीच्या आधी वस्तूंचे उत्पादन मुख्यतः गरजा पूर्ण करण्याइतपतच असे. वस्तुविनिमय, barter हीच वितरणाची मुख्य पद्धत होती. औद्योगिक क्रांतीने भांडवली, कारखानी उत्पादन सुरू झाले. आता वस्तू मुख्यतः विक्रीसाठी घडवल्या जाऊ लागल्या. श्रमिकांचे श्रम हेही वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासारखे झाले. श्रम विकता, विकत घेता, येऊ लागले. आता सर्व वस्तूंसाठी लागणारी संसाधने दोन प्रकारच्या मूल्यांमध्ये वाटता येऊ लागली. कारखाने, यंत्रे, यांच्यासाठीचे ते स्थिर मूल्य ; आणि श्रम हे बदलू शकणारे मूल्य. अशा पद्धतीने घडवलेल्या वस्तूंची किंमतही त्यांसाठी लागणाऱ्या श्रमांच्या मूल्यापेक्षा बरीच जास्त असे. या ज्यादा, अतिरिक्त मूल्यातून मालक यंत्रणांचे खर्च भागवत, व्यवस्थापनाचे खर्च भागवत, व शेवटी उरे तो नफा. म्हणजे मालकांचा नफा शेवटी श्रमिकांच्या शक्तीतून घडणाऱ्या अतिरिक्त मूल्याचाच भाग असतो. अशा अतिरिक्त मूल्याच्या प्रमाणाला मार्क्स दोहनाचे किंवा शोषणाचे प्रमाण मानतो. Rate of surplus value यासाठी तो Rate of exploitation अशी शब्दरचनाही वापरतो.\nआता जर उत्पादनाचे अतिरिक्त मूल्य मुख्यतः श्रमशक्तीतून उभे राहते, तर मालक स्थिर मूल्ये वाढवून श्रमांचा भाग कमी करायला धडपडणारच. कारखाने, यंत्रेतंत्रे यांतील वाढीव गुंतवणूकही अखेर प्रमाणाने घटत जाणाऱ्या श्रमशक्तीतूनच होणार. बरे, अखेर उत्पादित वस्तूंचे गिहाईकही प्रामुख्याने श्रमिकांमध्येच असणार, आणि श्रमिकांच्या हातांतली क्रयशक्ती मात्र घटत जाणार. यामुळे सुधारित यंत्रातंत्राचे उत्पादन विकणे मात्र अवघड होणार, आणि धंद्यांना मंदी ग्रासणार. मंदीवर मात करण्यासाठी भांडवलदार कारखाने मोठे करणार, स्पर्धकांशी तडजोडी करून स्पर्धकांची संख्या कमी करणार. यानेही प्रश्न सुटणार नाहीत. श्रममूल्य कमी, बेरोजगारी जास्त, उत्पादन जास्त, याने मंदी अधिकच तीव्र होणार. कालांतराने मंदी कमी झाली तरी व्यवस्था तीच\nराहिल्याने पुन्हापुन्हा, जास्तजास्त तीव्र रूपांत मंदी येतच राहणार. श्रमिकांची दुर्दशाही वाढत जाऊन अखेर सारी भांडवली व्यवस्थाच कोलमडणार व क्रांती होणार.\nमार्क्सने भांडवली व्यवस्थेचे हे भीषण भविष्य वर्तवले खरे, पण आज काही अभ्यासक मार्क्सचा स्वतःचा या भविष्याच्या अटळ असण्यावर, अपरिहार्य असण्यावर कितपत विश्वास होता याबद्दल शंका व्यक्त करतात. ते सांगतात की श्रमिकांची वाढती दुर्दशा आटोक्यात ठेवण्याचे काम श्रमिकांच्या संघटनांमधून, ट्रेड युनियन्समधून होत राहील; हे मार्क्सला जाणवले होते. कायद्यांमधील सुधारणा स्पर्धकांच्या एकमेकांशी तडजोडी करण्यावर निर्बंध आणतील, श्रमिकांची वेतने व इतर हक्कांचे संरक्षण करतील; हेही त्याला जाणवले होते. अशा उपायांमधून तेजीमंदीच्या चक्रांचे झटके पचवून श्रमिकांना किमान जीवनमान राखता येईल, ही शक्यताही मार्क्सने नोंदलेली आहे. अशा साऱ्यांमुळे भांडवली व्यवस्था कोलमडणे खूप काळ पुढे ढकलता येईलही, पण शेवटी ती व्यवस्था जाणारच, असे त्याचे म्हणणे होते.\nवरकरणी केवळ आर्थिक विचार वाटत असला, तरी मार्क्सला या प्रक्रियेतूनच इतर सारे समाजव्यवहार घडतात असे वाटत असे. यामुळे त्याचे भांडवली व्यवस्थेचे विश्लेषण हे एकूण सामाजिक प्रक्रियांच्या इतिहासाचेही विश्लेषण ठरते. उत्पादनव्यवस्था ही पायाभूत असते. आणि या पायावरच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिकही व्यवस्थांचा डोलारा उभा असतो; हा मुद्दा मार्क्सच्या विचारांत कळीचा आहे. या साऱ्या डोलाऱ्याचे, superstructure चे उत्पादनव्यवस्थेशी संबंध कसे असत, असतात व असतील याचे तपशीलवार विवेचन मार्क्स करतो. उत्पादनव्यवस्था व सामाजिक-राजकीय व्यवस्था यांच्यात विसंवाद उत्पन्न झाला तर क्रांती घडते. अशी क्रांती घडून भांडवली व्यवस्थेची जागा समाजवादी व्यवस्था घेईल असा मार्क्सचा दृढविश्वास होता.\nक्रांती कशी घडेल, कशी घडावी, याबद्दल मार्क्स आपल्या अपेक्षेतले चित्र नोंदतो. राज्यव्यवस्था, the State, ही मुळात श्रमविभाजनातून उद्भवते. ती नेहेमीच समाजातील प्रबळ वर्गाचे हितसंबंध जपते. “आधुनिक राष्ट्रांच्या कार्यकारिणी म्हणजे संपूर्ण बूझर्वा वर्गाच्या समान व्यवहारांचे व्यवस्थापन करणारी समिती असते.”, हे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो तील वाक्य जरासेच अतिशयोक्त आहे.\nक्रांतीत हिंसा असणे मार्क्सला अपेक्षित होते, ब्रिटन, अमेरिकन संघराज्य (USA), हॉलंड, अशा काही देशांत मात्र सुधारणांमधून, अहिंसक मार्गाने व्यवस्थाबदल होऊ शकेल, असेही त्याने नोंदले आहे. मार्क्सच्या निधनानंतर एंगेल्सने जर्मन सोशलडेमोक्रॅटिक पक्षाला, SPD ला, अशा सुधारणा करण्यात मदतही केलेली दिसते. पण श्रमिकांमध्ये वर्गजाणीव उत्पन्न होऊन त्यांनी पक्ष उभारणे, हे मार्क्स क्रांतिकारक बदल परिणामकारक होण्यासाठी आवश्यक मानत असे. आपले वर्गभान असलेले श्रमिक हे क्रांतीचे कारक, आणि त्यांचा पक्ष हे क्रांतीचे हत्यार. अशा क्रांतीतून घडणारा समाज कसा असेल व कसा असावा हेही मार्क्स सांगतो. एकाच टप्प्यात क्रांती यशस्वी होऊन समता प्रस्थापित होणे अवघड जाईल. सुरुवातीला तरी विषमता हटणार नाही, असे त्याचे सावध मत होते.\nतत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अशा विविध विषयांची एकसंध मांडणी करणे; समाजविकासाचा एक घटना म्हणून, अचल व्यवस्था म्हणून विचार न करता गतिमान प्रक्रिया म्हणून विचार करणे; सामाजिक-आर्थिक-राज्यशास्त्रीय विचार नेहेमीच केवळ तथ्यांवर बेतला जात नसून मूल्यांवरही बेतलेला असतो हे ठसवणे ; अशी मार्क्सची अनेक योगदाने आहेत. माणसांच्या विचारांमध्ये तरी मार्क्सने क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत; भलेही त्याला अपेक्षित समाजवादी क्रांती त्याच्या आयुष्यात घडली नसो. औद्योगिक देशांमध्ये क्रांती घडणे ती कृषिप्रधान देशांमध्ये घडण्यापेक्षा मार्क्सला जास्त संभाव्य वाटत होते. प्रत्यक्षात मात्र पहिली समाजवादी क्रांती रशिया ह्या कृषिप्रधान देशात घडली, व तीही मार्क्सच्या अपेक्षेप्रमाणे नव्हे.\nमार्क्सचे विचार जगापुढे यायला लागल्यानंतर अनेक युरोपीय देशांत समाजवादी पक्ष रुजू लागले. भांडवलवाद हा श्रमिकांचा समान शत्रू आहे, या भावनेतून हे पक्ष एका सैलशा आंतरराष्ट्रीय संघटनेत बांधले गेले. जर्मनीत तर चॅन्सेलर बिस्मार्क याने १८७८-१८९० अशा बारा वर्षांच्या काळात समाजवादी पक्ष डझऊ यावर बंदीही घातली. पण तरीही वृत्तीने मासिस्ट असा हा पक्ष सदस्यसंख्येने युरोपातला सर्वांत मोठा पक्ष बनला. इंग्लंडातील मजूर पक्ष कधीच स्पष्टपणे समाजवादी झाला नाही.\nरशियात झारविरोधी अनेक पक्षांपैकी एक पक्ष समाजवादी होता. त्याचा नेता होता व्लादिमिर लेनिन (१८७०-१९२४). त्या पक्षाचे इतर कोणत्याही रशियन पक्षाशी पटत नसे. झारने अखेर त्याला रशियातून हद्दपार केले व तो जर्मनीत गेला. पहिले महायुद्ध (१९१४-१८) सुरू झाले. रशियात गोंधळाची परिस्थिती होती. काही जण जर्मनीशी लढू इच्छित होते, तर काहींना झारचे तख्त उलथवण्यात जास्त रस होता. अशातच जर्मनीने लेनिनला पुन्हा रशियात पाठवून दिले. लेनिनच्या पक्षाचे नाव जरी बोल्शेविक उर्फ बहुमतपक्ष असे होते, तरी १९१८ च्या जानेवारीत झालेल्या निवडणुकीत पक्षाला २१% जागाच मिळाल्या. पण अनेक डावपेचांमधून, गोंधळाचा लाभ घेत बोल्शेविकांनी झारनंतर सत्ता हस्तगत केली. हिंसक उठावही नाही, सुधारणाही नाहीत, अशा वेगळ्याच मार्गाने जगातील पहिले समाजवादी राष्ट्र उभे राहिले.\nकृषिप्रधान रशियाने औद्योगिक पाश्चात्त्य युरोपीय समाजवादी पक्षांआधी राज्य कमावले. लवकरच जुने झारिस्ट गुप्तपोलिसांचे दलही नव्या राजवटीसाठी सक्रिय झाले. मुळात रशियात लोकशाहीची परंपरा नव्हती. रशियन साम्राज्याचेच समाजबादी राष्ट्र झाल्याने घटक देशांचेही प्रश्न होते. अशा अनेक बाबींवर मात करत होणाऱ्या रशियन बाटचालीमुळे रशियन पक्ष पश्चिम युरोपातील समाजवादी पक्षांपासून सुटा पडत गेला. लेनिन आणि पश्चिमी समाजवादी यांच्यातील मतभेदांत एक मुद्दा होता पक्षाच्या भूमिकेबद्दल. लेनिनच्या मते श्रमिकांना संघटनांची गरज आहे याचे भान लवकरच येते. क्रांतीच्या आवश्यकतेची मार्क्सवादी जाणीव मात्र पक्षाने पुरवावी लागते. वर्गसंघर्षात आघाडीवर राहणाऱ्या पक्षाच्या संघटनेतील बूझ्र्वा सदस्यांना वर्गयुद्धाचे भान श्रमिकांमधल्यापेक्षा जास्त असेल, हेही जास्त शक्य असते. या मांडणीत पाश्चात्त्य समाजवाद्यांना एक सुप्त अभिजनवाद दिसत होता. पक्षांतर्गत गुप्तता, पेशेवर क्रांतिकारकांचा वापर, आणि विशेष म्हणजे, पक्षात सत्ता केंद्रीभूत होणे, हे रशियन गुण पाश्चात्त्यांना आवडत नव्हते. रोझा लक्झेंबर्गने तर लेनिनचा पक्ष एकीकृत होण्याऐवजी विसंगत घटकांना जबरीने आवळून मोट बांधत आहे, अशीही टीका केली.\nरशियाबाहेरचे, औद्योगिक युरोपातले समाजवादी पक्ष संवैधानिक मार्ग वापरत बऱ्याच सुधारणा घडवून आणत होते. ब्रिटिश मजूर पक्ष तर संवैधानिक वाटेनेच सत्ता मिळू शकते व तेच आपले उद्दिष्ट असल्याचे सांगत होता. समाजवादातला आंतरराष्ट्रीय भाव संपून आपापल्या देशांपुरते काम शिल्लक राहिले होते. रशियन समाजवाद्यांना हा समाजवादाशीच द्रोह वाटत होता. रशियन कम्युनिस्ट व पाश्चात्त्य युरोपीय लोकशाही समाजवादी यांच्यात समन्वय साधणारी भूमिका घडवण्याचेही अयशस्वी प्रयत्न केले गेले. अखेर सुमारे १९३० नंतर समाजवादाच्या या दोन प्रमुख आवृत्त्या वापरात उरल्या, त्यांच्यामधला संवाद संपला. व्यवस्थापित भांडवलवादः विचारधारा\nऔद्यगिक क्रांतीपासून इस १८३३ च्या फॅक्टरी अॅक्टपर्यंत भांडवलवादी अर्थव्यवस्थेवर कोणतेच नियंत्रण नव्हते. हे इंग्लंडबाबतही खरे होते, आणि युरोपातील इतर देशांबाबतही. काही अभ्यासक (जेम्स फुल्चर, अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन टु कॅपिटॅलिझम, ऑक्सफर्ड, २००४) या काळाला अराजकी भांडवलवादाचा काळ मानतात. या काळात आणि पुढेही अर्थव्यवहाराच्या काही अंगांचे विनियंत्रण होतच राहिले, पण अर्थव्यवस्थेवर शासकीय नियंत्रण असावे असा विचारही व्यवहारात मान्य झाला. समाजवाद हा जसा उपयोगितावादातून जन्मला, तशीच भांडवली व्यवस्थेवर शासकीय नियंत्रणाची गरजही मुळात उपयोगितावादातूनच मान्य झाली. भांडवलवादाच्या या नियंत्रित विचारधारेला नव-उदारमतवाद, निओलिबरॅलिझम म्हणतात. नियंत्रणाचा एक भाग कामगारांच्या हितांचे रक्षण करण्याशी निगडित होता. कामाचे तास, हक्काच्या सुट्ट्या, कारखान्यांमधील आरोग्यासंबंधी वातावरण, अपघाताने इजा झाल्यास व अपंगत्व आल्यास नुकसानभरपाई, बोनसच्या रूपाने नफ्यातला वाटा, पेन्शन व भविष्यनिर्वाहाची सोय, अशा अनेक बाबी थेट नव-उदारमती भांडवलवादात आणल्या गेल्या. यामागे लोकशाही समाजवादाचा रेटा होता व आहे. शासनातर्फे, कायदे करून भांडवलवादावरही नियंत्रणे आणली गेली. यात भांडवलवादी पक्षांचे निवडणुकांचे राजकारणही असणारच. पण त्याने कामगारांना मुक्त भांडवली व्यवस्थेतही संरक्षणाची काही पातळी गाठता आली, हे खरे. बरेच कम्युनिस्ट व उजवे लोकशाही समाजवादाची टिंगल करताना त्यांच्या प्रयत्नांनी मिळालेली ही कमाई विसरतात, म्हणून ही नोंद. पण कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक-सामाजिक संरक्षण देणे म्हणजे समाजवादाला अपेक्षित समताधिष्ठित समाज नव्हे, हा मुद्दाही शिल्लक राहतोच.\nनियंत्रणाचा दुसरा भाग भांडवलवादातील अपरिहार्य तेजीमंदीबाबतचा आहे. भांडवली व्यवस्थेत तेजीमंदी येणारच, आणि या आचक्यांची यंत्रणा कशी असेल, हे मार्क्सने दाखवून दिले होतेच. याचा अनुभवही येऊ लागला. इस १८७३ ते इस १८८९ हा काळ मंदीचा होता, असे तत्कालीन अर्थशास्त्र्यांचे मत होते व पण आज ते शंकास्पद मानले जाते इस १८७० ते १८९० या काळात लोखंडाचे उत्पादन १.१ कोटी टनावरून २.३ कोटी टन झाले (हे आकडे पाच प्रमुख उत्पादक देशांच्या वार्षिक उत्पादनाचे आहेत). पोलादाचे उत्पादन तर ५ लाख टनांवरून १.१ कोटी टन झाले. ही वाढ बहुतांशी नव्याने औद्योगिक झालेल्या देशांमुळे होती. इंग्रजी उत्पादनाला स्पर्धा उत्पन्न होत होती. आपली बाजारपेठ इतरांनाही खुली होत आहे, यामुळे इंग्लंडात उत्पादनवाढीचे कौतुक नव्हते. होती ती नफ्यांच्या घसरणीची धास्ती. इस १८७१ ते इस १८९४ या काळात लोखंडाची किंमत अर्धी झाली होती. इस १८६७ मध्ये मार्क्सच्या भांडवल या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. पुढचे तीन खंड त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. एकूण युरोपात, विशेषतः इंग्लंडात मंदी, नफ्यातली घसरण, पगारांमधील घसरण, असे वातावरण होते.\nमार्क्सचे विश्लेषण बरोबर असेल, हे मान्य करण्याला मात्र इंग्लंडात तरी तीव्र विरोध होता. सरकारी हस्तक्षेपातून मंदी हटवायचे प्रयत्न होत होते, आणि भांडवलवादाची नेहेमीची तंत्रेही होती. जसे, घरेलू उत्पादकांना संरक्षण देणे हे सरकारने करावे असे भांडवलदारांचे मत होते. या एका बाबतीत त्यांना ना बाजारपेठेला मुक्ती देऊन हवी होती, ना अदृश्य हातावर श्रद्धा होती. कंपन्यांचे एकत्रीकरण, स्पर्धकांना विकत घेणे, हे भांडवलदारांना मान्य होते. यात सरकारी हस्तक्षेप मात्र नको होता. अमेरिकेने अँटि-ट्रस्ट कायदे केले, आजच्या भारतातील Monopolies and Restrictive Trade Practices अली सारखे. यश मात्र ना तेव्हा मिळाले, ना आज मिळते. अघोषित एकत्रीकरणे, किंमती संगनमताने ठरवणे, कामगारांची वेतने संगनमताने ठरवणे, हे उघड करायची आवश्यकता नसतेच. ते गुपचुप करता येते.\nव्यवस्थापन जास्त वैज्ञानिक, शास्त्रोक्त करणे, हा पायंडा अमेरिकेने पाडला. इतर देशांनी तो लवकरच आत्मसात केला. याने मोठ्या भांडवलदारी संस्थांमध्ये आमूलाग्र बदल झाले. कॉर्पोरेट व्यवस्थापनाने बाजारपेठांचा अदृश्य हात दृश्य करवून घेतला. आता उद्योगांचे प्रत्यक्ष व्यवस्थापन ना मालकांच्या हातात होते, ना भागधारकांच्या. ते पेशेवर, पगारदार नोकरांच्या हातात होते, आणि त्यांना वेतनव्यवस्था बरीचशी न्याय्य ठेवणे आवश्यक झाले होते.\nएका वेगळ्या प्रकाराने मंदीवर मात केली जाऊ लागली. सारा युरोप इतर जगात वसाहती उभारू लागला. कच्चा माल हव्या त्या किंमतींना विकत घेऊन, त्यावर प्रक्रिया करून, उत्पादने हव्या त्या किंमतींना विकायला सुरुवात झाली. बाजारपेठेची मुक्तता आता पूर्णपणे गतार्थ झाली.\nमार्क्सने सुचवलेली तेजीमंदीची यंत्रणा चूक आहे असे दाखवणारे काही अर्थशास्त्रज्ञ होते. इस १८९० च्या सुमारास मंदी हटून पुन्हा तेजी आली. कोंद्रातिएव्ह (Kondratiev) या रशियन (रशियन राज्यक्रांतीच्या आधीच्या) अर्थशास्त्रज्ञाने तेजीमंदीची चक्रे किंवा लहरी येतजात असतातच, अशी मांडणी केली. जोसेफ शूपिटर (१८८३-१९५०) याने या चढउतारांचा संबंध तंत्रज्ञानातील नावीन्याशी जोडता येतो, असे दाखवायचा प्रयत्न केला. आज या लहरींबाबातचे कोणतेच स्पष्टीकरण सर्वमान्य किंवा बहुमान्यही नाही.\nतेजीमंदी का येते याची चर्चा करण्याऐवजी त्यावर उपाय सुचवायचा प्रयत्न जॉन मेनार्ड केन्स (इस १८८३-१९४८) याने केला. मंदीच्या काळात सरकारांनी सार्वजनिक हिताची कामे काढून लोकांची क्रयशक्ती वाढवावी, हा केन्सीय धोरणांचा आधारस्तंभ. पहिल्या महायुद्धापासून सुमारे इस १९७० पर्यंत बहुतांश युरोपीय देश केन्सचा हा उपाय वापरत. अमेरिकेत फ्रँकलिन डिलानो रूजव्हेल्टने इस १९२९-१९३९ ची मंदी हटवायला केन्सीय उपाय वापरले. भारतातील पहिल्या दोनतीन पंचवार्षिक योजनांमागेही केन्सीय विचार होते. पण केन्स कोणत्याही अर्थाने समाजवादी नव्हता. तो नवउदारमताचा, भांडवलवादाला अपरिहार्य मानणाऱ्या विचारधारेचाच पुरस्कर्ता होता. आज मॅनेजमेंट गुरू म्हणून ख्यातनाम असलेले सी.के. प्रल्हादही केन्सीय विचारांचीच\nएक आवृत्ती मांडतात. त्यांचे प्रसिद्ध पुस्तक, द फॉळून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड, (व्हार्टन स्कूल पब्लिशिंग, २००५) मोठ्या कॉर्पोरेट उद्योगगृहांनी गरिबांकडून कच्चा माल घेऊन त्यांची क्रयशक्ती सुधारावी, या संकल्पनेवर बेतलेले आहे. केन्सने सरकारांवर टाकलेली जबाबदारी इथे उद्योगांवर टाकली आहे, एवढाच काय तो फरक आहे.\nव्यवस्थापित भांडवलवादः समाजवादी अंगे\nऔद्योगिक क्रांती युरोपभर पसरली. नवी जीवनशैली लोकांच्या सवयीची होऊ लागली. सोबतच नव्याने नागर झालेल्या कामगारवर्गाने शासनात सहभागाचाही हट्ट धरला. लोकांनी निवडून दिलेली संसद, ही व्यवस्था बहुतांश युरोपात मान्य झाली होतीच. आता कामगारवर्ग मतदानाचा हक्क मागू लागला. इस १८६७ आणि १८८३ मधील निवडणूक सुधार कायद्यांमुळे इंग्लंडातील वीस वर्षांवरील पुरुषांमधील मतदारांचे प्रमाण ८% वरून २९% झाले. इस १८९४ मध्ये बेल्जियममधील प्रौढ पुरुषांत मतदारांचे प्रमाण ४% वरून ३७% झाले. नॉर्वेत इस १८९८ मध्ये हे प्रमाण १७% वरून ३५% झाले. स्वीडनने १९०८ साली नॉर्वेचा कित्ता गिरवला. ऑस्ट्रिया (इस १९०७), इटली (इस १९१३) यांनी सर्व प्रौढ पुरुषांना मतदानाचा हक्क दिला. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, (इस १९१२ नंतर) आर्जेटिना येथे जवळपास सर्व प्रौढ पुरुषांना मते देता येऊ लागली.\nस्त्रियांना मतदानाचा हक्क देण्याबाबत मात्र बरीच चालढकल होत होती. आपल्याकडे इस १९६०-९० या काळात जसे स्त्रीमुक्तीबाबत कुजकट विनोद केले जात (व आजही केले जातात), तसे विनोद स्त्रियांना मतदानाचा अधिकार हवा असे मानणाऱ्या सफ्रेजेट्स , षिषीरसीींशी बद्दल युरोपात एकोणिसावे शतकभर केले जात. पण अमेरिकेचा वायोमिंग प्रांत (इस १८९०), फिनलंड व नॉर्वे (इस १९०५ व १९१३) यांनी स्त्रियांना तो अधिकार दिला.\nमतदानाचा हक्क कोणत्या वयात द्यावा, शिक्षित-उच्चशिक्षितांना ज्यादा मत असावे का, मतदान गुप्त असावे की खुले, असे अनेक प्रश्न उपस्थित करून सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या कल्पनेचे खच्चीकरण करण्याचेही प्रयत्न झाले. मतदार याद्यांमध्ये गोंधळ, मतदारसंघांची सदोष आखणी, थेट बूथ कॅप्चरिंग, हे तर आपण आजही पाहतोच आहोत. त्याआधीचे कमीजास्त संवैधानिक अडथळे मात्र आपण भोगलेले नाहीत. पण मतदानाची व्याप्ती वाढवणे हे नवउदारमत-भांडवलवादावर समाजवादी संकल्पनांचे कलम होते व आहे, हे मात्र ध्यानात घ्यायलाच हवे.\nमतदानाचा अधिकार विस्तृत करण्यानेच समाजवादी कायदेकानून घडत नाहीत. त्यासाठी कामगारवर्गाचे हित कशात आहे ते ओळखून त्याचे प्रतिबिंब पक्षीय राजकारणात पडावे लागते. एकोणिसावे शतकभर युरोपात कामगारवर्गी पक्ष घडत होते, व त्यांना भांडवलदार वर्गाकडून विरोध होत होता. स्वतःला समाजवादी म्हणवून घेणाऱ्या पक्षांची सदस्यसंख्या कधीच फार नसे, परंतु त्यांचा प्रभाव मात्र वाढत गेला.\nतो सर्वांत स्पष्ट होता नागरी पातळीवरच्या निवडणुकांमध्ये. गॅस व पाणी, वाहतूक व्यवस्था, गृहनिर्माण, टेलेफोन सेवा, वीजपुरवठा, अशा अनेक क्षेत्रांमध्ये नगरपालिकांची थेट मालकी तरी असे, किंवा किंमती व व्याप्ती नगरपालिका ठरवून तरी देत असत. हे जीवनशैलीचे खिळेमोळे, नट्स अँड बोल्ट्स होते. त्यांना तत्त्वचर्चेचे दृश्य वजन नसले तरी व्यवहाराचे मूर्त वजन होते. याला नागरी समाजवाद, municipal socialism ही म्हणतात.\nयापाठोपाठ सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक शिक्षण, निवृत्तिवेतन, अपंगत्वभत्ते, बेकारभत्ते, गर्भारपणाच्या काळातील सवलती, सिक् लीव्ह व सिक पे, वगैरे बाबीही येत गेल्या. इस. १९२९-३९ च्या मंदीनंतर युरोप, अमेरिका, जपान वगैरे औद्योगिक जीवनशैलीने व्याप्त देशांत संपूर्ण रोजगाराची स्थिती आणणे ही सरकारची एक महत्त्वाची जबाबदारी मानली जाऊ लागली. हे साधण्याचे मार्ग केन्सवादी होते, पण परिणाम काहीसे समाजवादी होते. शासनांच्या जबाबदाऱ्यांमध्ये या सर्व बाबींचा समावेश झाला तो कोणाच्या दबावाने औद्योगिक जीवनशैली आत्मसात करणाऱ्या देशांमध्ये तरी तो समाजवादी संकल्पनांवर बेतलेल्या पक्षांच्या दबावातूनच घडला. ब्रिटिश लेबर पार्टी, अमेरिकन डेमोक्रेटिक पार्टी, युरोपभरातले सोशल डेमोक्रेटिक व ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्ष, सारेच कमीजास्त प्रमाणात समाजवादी संकल्पना मान्य करत असत. हे इस १९७० नंतर बदलत गेले आहे.\nपण व्यवस्थापित भांडवलवादाच्या काळात, इस १८३३ ते इस १९७० च्या काळात, काही देश जास्त थेटपणे समाजवादाकडे जात होते. त्यांनी भांडवलवादाला वळण लावण्यावर न थांबता प्रत्यक्ष समाजवादच रुजवायचे प्रयत्न केले. या प्रयत्नांच्या यशापयशाची चर्चा करता येते. तीवर वाद घालता येतात. पण या प्रयत्नांकडे दुर्लक्ष मात्र करता येत नाही. याची दोन उदाहरणे आपण जरा तपशिलात पाहू. देश लहानखुरे आहेत, पण आहेत मात्र वैशिष्ट्यपूर्ण.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/tukaram-munde/", "date_download": "2022-12-09T16:54:11Z", "digest": "sha1:WKOXYDJEIIMHVD26O4VEW32KX5EWO7ZY", "length": 9297, "nlines": 72, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "आयुक्त तुकाराम मुंढे अचानक सरकारी रुग्णालयात आले आणि पुढं हे सगळं घडलं... - India Darpan Live", "raw_content": "\nआयुक्त तुकाराम मुंढे अचानक सरकारी रुग्णालयात आले आणि पुढं हे सगळं घडलं…\nबीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे हे ऐन दिवाळी काळात मराठवाड्यातील परभणी, औरंगाबाद, बीड जालना, लातूर, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भेटी देत असल्याने कामचुकार अधिकारी कर्मचारी यांच्या झोपा उडाल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळातच तुकाराम मुंढे मराठवाडा दौरा करत असल्याने आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची धास्ती वाढली आहे. आता तुकाराम मुंढे मराठवाडा दौऱ्या दरम्यान कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करत आहेत.\nसनदी अधिकारी जनतेची कामे करत नाहीत, ते भ्रष्टाचारी असतात, असे म्हटले जाते. परंतु काही अधिकारी असे आहेत की, ते नेहमी जनतेच्या सोयी सुविधांसाठी विकास कामासाठी दक्ष असतात. त्यामध्ये तुकाराम मुंडे यांचा समावेश होतो, असे म्हटले जाते. परंतु ते नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्या अनेक वेळा अनेक ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. सध्या तुकाराम मुंढे हे पुन्हा अॅक्शन मोडवर आलेले पाहायला मिळत आहेत. मुंढे यांनी आयुक्त आरोग्य सेवा तसेच संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा पदभार घेतल्यानंतर कारवाईला सुरुवात केल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे.\nआता खासगी प्रॅक्टिस केली तर थेट निलंबित करणार, असा दम देत मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. तसेच याबाबत मुंढे यांनी दि. ३१ ऑक्टोबर पर्यंत तातडीने अहवाल पाठवण्याचे आदेश उपसंचालक लातूर यांना दिले आहेत. तसेच उपचारामध्ये हलगर्जीपणा आणि रुग्णांची हेळसांड सहन केली जाणार नाही, असा दमही मुंढे यांनी दिला आहे.\nबीड जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता विभाग, प्रसूती वार्ड आणि फिव्हर क्लिनिकला भेट दिली. यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते तर खाजगी डायग्नोसिस सेंटर मधून रिपोर्ट त्यावर उपचार सुरू होते. या संदर्भात विचारणा केली तसेच नवोदित बाळाला पोलिओ डोस दिल्याचे, बेबी कार्ड तयार नव्हते, यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. खरे म्हणजे रुग्णालयात मुंढे यांची अचानक भेट दिल्यामुळे रुग्णालय प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ उडाली होती. यावेळी अनेक डॉक्टरांना व्यवस्थित उत्तर देखील देता आली नाहीत, त्यामुळे देखील मुंडे चांगलेच संतापले होते. यावेळी त्यांनी कामात कुचराई करणाऱ्या आणि रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी कडक शब्दात सूचना दिल्या आहे. तसेच वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जाऊन मुंडे यांनी रुग्णांची विचारपूसही केली.\nमहाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाला या तारखेपासून प्रारंभ\nप्रतिष्ठेच्या ‘नील’ समुद्रकिनारे’ यादीमध्ये या समुद्रकिनाऱ्यांना स्थान; पंतप्रधानांनी केले अभिनंदन\nप्रतिष्ठेच्या 'नील' समुद्रकिनारे’ यादीमध्ये या समुद्रकिनाऱ्यांना स्थान; पंतप्रधानांनी केले अभिनंदन\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokshahilive.com/olympic-champion-neeraj-chopra/", "date_download": "2022-12-09T15:37:24Z", "digest": "sha1:AB4YW5U5347UM7SGHE5ZEOURMBIKDC7U", "length": 10081, "nlines": 217, "source_domain": "lokshahilive.com", "title": "भारताला मोठा धक्का ! नीरज चोप्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर - लोकशाही", "raw_content": "\n नीरज चोप्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nहिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण \nसलग सातव्यांदा गुजरात मध्ये कमळची बाजी…\nनवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क\nभारताला मोठा धक्का देणारी माहिती समोर आलीय. बर्मिंगहॅम (Birmingham) येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला (Commonwealth Games) सुरुवात होणार आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) दुखापतीमुळं बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर झालाय. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता (Rajeev Mehta) यांनी याबाबत माहिती दिलीय.\nभारताचं प्रतिनिधित्व करणारा भालेफेकपटून नीरज चोप्रा सातत्यानं चांगली कामगिरी करून दाखवत आहे. गेल्या महिन्यात 2022 चा हंगाम सुरू करणाऱ्या नीरजनं तीन स्पर्धांमध्ये दोनदा राष्ट्रीय विक्रम मोडलाय. त्यानं फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम मोडून हंगामाची सुरुवात केली. त्यानंतर त्यानं क्युर्टेन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं.\nतसेच स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर भाला फेकून दुसरा क्रमांक पटकावत पुन्हा राष्ट्रीय विक्रम मोडला. त्यानंतर नुकतीच पार पडलेली वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकून 19 वर्षांची प्रतिक्षा संपवली. तसेच बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत त्याच्याकडून भारताला मोठी अपेक्षा होती. परंतु, दुखापतीमुळं त्याला कॉमनवेल्थ स्पर्धेला मुकावं लागणार आहे.\nकाय ती नदी, काय ते धरण, काय ते नाले, सगळीकडे ठणठणाट..\nनात्याला काळिमा; सख्ख्या भावानेच केले बहिणीचे लैंगिक शोषण…\nLive : शिवसेनेचे 29 आमदार फुटले; सरकार कोसळणार\nमोठी बातमी : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; काय आहेत नवे नियम, वाचा\nहिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण \nसलग सातव्यांदा गुजरात मध्ये कमळची बाजी…\nभीषण अपघातात पत्नीसह पोलीस अधिकारी जागीच ठार…(व्हिडीओ)\nभाजप शहराध्यक्षांवर हल्ला; १३ आरोपींना अटक\n जाणून घ्या आजचे नवे दर\n“मंत्रिपद गेलं खड्ड्यात..” गुलाबराव पाटलांचा संताप\nराज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी जळगावचा संघ घोषित\nराजस्थान रॉयल्सचं खातं उघडलं : बेंगळुरुचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actor-ajay-purkar-axit-in-marathi-serial-mulgi-zali-ho-latest-news/", "date_download": "2022-12-09T16:38:16Z", "digest": "sha1:BO27IIAWH4PNK2QAVD7U7MYRXPO27EZT", "length": 13860, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "हे कारण सांगत \"मुलगी झाली हो\" मालिकेला अभिनेते अजय पुरकर ह्यांनी ठोकला रामराम - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / हे कारण सांगत “मुलगी झाली हो” मालिकेला अभिनेते अजय पुरकर ह्यांनी ठोकला रामराम\nहे कारण सांगत “मुलगी झाली हो” मालिकेला अभिनेते अजय पुरकर ह्यांनी ठोकला रामराम\nमालिकांमध्ये एखाद्या नव्या कलाकाराची एन्ट्री होणे हे जितकं प्रेक्षकांच्या सवयीचे झालं आहे तितकंच एखादी भूमिका करत असतानाच मालिकेतून बाहेर पडणारे कलाकारही आता प्रेक्षकांच्या सवयीचे झालं आहे. पण दरवेळी काही वाद झाल्यानेच कलाकार बाहेर पडतात असे नाही तर त्यांना अभिनय क्षेत्रात नवं काहीतरी करायचं असतं आणि म्हणूनच ते सुरू असलेल्या मालिकेतून निरोप घेतात . मुलगी झाली हो ही मालिका अर्थातच अनेक कारणांनी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता मुलगी झाली हो या मालिकेशी जोडलेले अभिनेते अजय पुरकर यांनी या मालिकेतून निरोप घेतला आहे . फेसबुकवर ही माहिती पोस्ट करत अजय पुरकर यांनी “पुन्हा लवकरच भेटू …हर हर महादेव” असं म्हणत चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाचे आभारही मानले आहेत.\nबॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालणाऱ्या पावनखिंड या सिनेमात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत अजय पुरकर यांनी आपली एक ओळख निर्माण केली . अर्थात अजय पुरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय आणि गायन क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत . पावनखिंड या सिनेमानंतर आता त्यांचा शेर शिवराज हा सिनेमा प्रदर्शनाच्या तयारीत आहे . याच सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या अजय पुरकर व्यस्त आहेत. मुलगी झाली हो या मालिकेतून अजय पुरकर हे रोज घराघरातील प्रेक्षकांच्या भेटीला येत होते . परंतु अजून बरेच काही नवीन करायचं आहे आणि त्यासाठीच या मालिकेतून निरोप घेत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत अजय पुरकर यांनी या मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. अजय पुरकर यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे, की, ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेत आहे…पुन्हा लवकरच भेटू…नवीन प्रोजेक्ट घेऊन…तोपर्यंत हर हर महादेव..”. अजय पुरकर आता यापुढे मुलगी झाली हो या मालिकेत जरी दिसणार नसले तरी शेर शिवराज या त्यांच्या आगामी सिनेमा बरोबरच ते अजून कोणत्या नाटकात ,सिनेमात किंवा वेब सिरीज मध्ये येणार याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. अजय पुरकर यांचे ‘कोडमंत्र’ नाटक प्रचंड गाजले होते. या नाटकात त्यांनी अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत काम केले होते. बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट, फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड अशा अनेक गाजलेल्या सिनेमांशी अजय पुरकर जोडलले आहेत.\nअजय पुरकर हे उत्तम गायक असून आजपर्यंत त्यांनी गाण्याच्या अनेक रियालिटी शोमध्ये त्यांच्या गायकीची झलकही दाखवली आहे . राजा राणी ची ग जोडी या मालिकेत दादासाहेब ही भूमिका त्यांनी साकारली होती. दरम्यान सध्या मुलगी झाली हो या मालिकेची वेळ बदलून ती दुपारी प्रदर्शित करण्याचा निर्णय चॅनेलने घेतला आहे. यावरूनही सध्या ही मालिका चर्चेचा विषय ठरली आहे . मालिकेचा टीआरपी घसरल्याने मालिकेची वेळ बदलण्यास भाग पाडलं अशा शब्दात या मालिकेतून काढून टाकलेला अभिनेता किरण माने याने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने मुलगी झाली हो ही मालिका सोशल मीडियावर चर्चेत असतानाच अजय पुरकर यांनी या मालिकेला निरोप देत असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या अचानक एक्झिट मुळे प्रेक्षकांनाही प्रश्न पडले होते . पण आज जयपूरकर यांनीच त्यामागचं कारण सांगत या विषयाला पूर्णविराम दिला आहे. नवीन प्रोजेक्ट करून तुमच्यासमोर पुन्हा येईल असं म्हणत त्यांनी ह्या विषयाला पूर्णविराम दिलेला पाहायला मिळत आहे.\nPrevious सुरुवातीला मला दाढी दाखवण्यात आली त्यावेळी मी खूप टेन्शनमध्ये अफजलखानच्या भूमिकेबाबत मुकेश ऋषी यांनी दिले स्पष्टीकरण\nNext या अभिनेत्रीने सोडली तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिका तर या नव्या अभिनेत्रीने घेतली एन्ट्री\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-municipal-corporation-nashik-5084674-NOR.html", "date_download": "2022-12-09T15:13:13Z", "digest": "sha1:4OYPYFEBODGFMO4O33SZ5V55AJBJMDXQ", "length": 8571, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अाता हार-तुऱ्यांवरील उधळपट्टी थांबणार | Municipal Corporation nashik - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअाता हार-तुऱ्यांवरील उधळपट्टी थांबणार\nनाशिक - नाशिक महापालिकेने गेल्या काही वर्षात सभा, सत्कार समारंभानिमित्त हार-तुरे, नाश्त्यावर विनानिविदा काेटेशन पद्धतीने केलेली लाखाे रुपयांची उधळण संशयास्पद असल्याचा अाक्षेप वारंवार लेखापरीक्षकांकडून घेतला जात असल्याचे बघून अाता काेठे ही सर्व खरेदीच इ-निविदेद्वारे करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. त्यामुळे खाबुगिरीला चाप लागण्याची सुखद अाशा निर्माण झाली असून, तूर्तास जनसंपर्क विभागामार्फत हाेणाऱ्या\nखरेदी इ-निविदेद्वारे करण्याच्या हालचाली सुरू अाहेेत.\n५० हजारांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करायची असल्यास काेटेशन पद्धतीचा वापर करू नये, अशा सूचना अनेकवेळा लेखापरीक्षकांनी दिल्या अाहेत. त्यापेक्षा अधिक रकमेचा खर्च करण्यासाठी जाहीर निविदा वा गरजेप्रमाणे इ-निविदेचा वापर करणे बंधनकारक अाहे. मात्र, मागील काळात जेवणावळी, नाश्ता, हार-तुरे, पुष्पगुच्छ, साहित्य खरेदीसाठी काेटेशन पद्धतीने काेट्यवधींची खरेदी झाली. परिणामी नियमांचा भंग तर झालाच, मात्र स्वस्तात वस्तूही मिळाल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर अाता जनसंपर्क विभागाने सत्कार समारंभ वा महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी इ-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यास तयारी सुरू केली अाहे. त्याचाच एक भाग म्हणजे वर्तमानपत्रात विविध जाहिरातीही थेट कार्यालयांना िदल्या जाणार असून, एजन्सीसारख्या मध्यस्थांचा संबंध नसेल. छायाचित्रासाठी स्वतंत्र पैसे माेजले जाणार नसून सध्याच्या कर्मचाऱ्यालाच छायाचित्रणाची जबाबदारी िदली जाईल.\n'अाप'ने घेतला हाेता अाक्षेप\nअाम अादमी पक्षाने गेल्या अार्थिक वर्षात अल्पाेपहार पुष्पगुच्छांवर १५ लाखांची उधळपट्टी केल्याची बाब माहिती अधिकारातून समाेर अाणली हाेती. एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ दरम्यान िदवसाला चार हजार रुपयांचा िनव्वळ चहा-नाश्त्यावर चुराडा लाखांचे पुष्पगुच्छही वाटले गेले. या खर्चात केवळ सत्ताधारी मनसेच नाही, तर सर्वच पक्षांच्या नेत्यांचा सहभाग असल्याचे अाराेप हाेते. पालिकेच्या कामकाजाचे वर्षभरात २५० दिवस गृहित धरले, तर लाख ७० हजारांच्या खर्चाची विभागणी करून प्रतिदिन हजारांचा पुष्पगुच्छांचा विचार केला, तर लाख २७ हजार रुपयांची विभागणी करून प्रतिदिन १७०० रुपये खर्ची पडल्याचे समाेर अाले हाेते. हा खर्च माजी पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात असल्याचे सांगत विद्यमान पदाधिकाऱ्यांनी खर्चासाठी अाचारसंहिता अाणल्याचेही स्पष्ट केले हाेते. ५० लाखांचा नाश्ता, तर १७ लाखांचे हार-तुरे २०११-१२ या अार्थिक वर्षातील लेखापरीक्षणात अल्पाेपहारावर ५० लाख ६३ हजारांचा, तर १७ लाख ५७ हजारांचा खर्च हार-तुरे शालीवर झाल्याचे लेखापरीक्षकांनी निदर्शनास अाणून िदले हाेते. हा खर्च काेणावर कधी झाला, याचा तपशील लेखापरीक्षकांनाही उपलब्ध झाल्यामुळे संशय व्यक्त केला गेला अाहे.\nअनेक वस्तूंची हाेणार इ-निविदेद्वारेच खरेदी\nजनसंपर्क विभागामार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या अनेक वस्तू निविदेद्वारे खरेदी केल्या जातील. महापालिकेच्या जास्तीजास्त पैशांची बचत करण्याचा प्रयत्न असेल. अायुक्तांच्या मार्गदर्शनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णयही घेतले अाहेत. हरिभाऊ फडाेळ, उपअायुक्त, महापालिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/tumchya-pudhe-paishacha-dhig/", "date_download": "2022-12-09T16:21:49Z", "digest": "sha1:SXYERBF6WREZPN3Z6DCMSWCW4AT2U2HJ", "length": 9875, "nlines": 64, "source_domain": "live65media.com", "title": "ह्या 6 राशींच्या लोकांना होणार मोठा धन लाभ, लागेल तुमच्या पुढे पैशाचा डोंगर - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/ह्या 6 राशींच्या लोकांना होणार मोठा धन लाभ, लागेल तुमच्या पुढे पैशाचा डोंगर\nह्या 6 राशींच्या लोकांना होणार मोठा धन लाभ, लागेल तुमच्या पुढे पैशाचा डोंगर\nVishal V 4:11 pm, Tue, 13 October 20 राशीफल Comments Off on ह्या 6 राशींच्या लोकांना होणार मोठा धन लाभ, लागेल तुमच्या पुढे पैशाचा डोंगर\nतुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच यश मिळेल. आपल्याला पुढे जाण्यासाठी बर्‍याच संधी मिळतील, आपणास नशीब बरेच धन मिळवून देणार आहे. आपले उत्पन्न वाढेल. पैशाशी संबंधित व्यवहारात तुम्हाला चांगला नफा मिळेल.\nकोणत्याही जुन्या गुंतवणूकी पासून चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत प्रचंड सुधारणा होईल. आपले अडकलेले पैसे परत मिळू शकतात.\nपैशाचा फायदा आणि क्षेत्रातील कोणतीही कामगिरी तुमच्या नावे असण्याची शक्यता आहे. प्रत्येकजण आपल्या बरोबर चालण्याचा प्रयत्न करेल. आपल्या कठोर परिश्रमा नुसार, आपल्याला पदोन्नतीसह उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये अधिक वाढ दिसेल.\nआपल्याकडे प्रगतीसाठी बरेच मार्ग असू शकतात. ह्या लोकांना त्यांच्या योजनांचा चांगला फायदा होईल. प्रभावशाली लोकांना मार्गदर्शन मिळू शकते. आपण आपल्या कारकीर्दीत सतत प्रगती साध्य कराल.\nतुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. आपण कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू शकता, ज्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. मित्रांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल.\nदेवाची भक्ती केल्याने तुमचे मन शांत होईल. आपण कामाच्या योजनांवर योग्य रित्या लक्ष केंद्रित करू शकता. जे नोकरी व्यवसायाशी जोडलेले आहेत त्यांना या काळात चांगला फायदा होईल.\nविवाहित जीवनात गोडपणा राहील. प्रेम नात्यात येणारे त्रास दूर होतील. ज्यामुळे कौटुंबिक आनंदी वातावरण तयार होईल. तुम्हाला कार्यक्षेत्रात फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.\nतुमच्या चिंता दूर झाल्या मूळे आनंदी राहाल आणि मोठ्या उत्साहाने आपल्या कामावर लक्ष्य केंद्रित कराल, त्याने तुम्हाला मोठा धन लाभ होईल. आपण आपल्या कामात कोणतेही नवीन तंत्रज्ञान वापरू शकता जे आपल्याला चांगले परिणाम देईल. ज्या राशी बद्दल बोलत आहे त्या मेष, वृषभ, कर्क, तुला, धनु आणि वृश्चिक आहे.\nटीप: तुमच्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. सविस्तर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious माता भगवतीच्या कृपेने ह्या 6 राशींवाले लवकरच होणार करोडपती, होईल अचानक मोठा लाभ\nNext 14 ऑक्टोबर : आता उघडेल ह्या 6 राशींच्या भाग्याचे दार, मिळेल अफाट धन संपत्ती\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathihealthblog.com/page/3/", "date_download": "2022-12-09T16:03:17Z", "digest": "sha1:HMVJYHFISQV5TBAPKUKMG5HZLJ7DX3JP", "length": 12216, "nlines": 143, "source_domain": "marathihealthblog.com", "title": "Home | Marathi Health Blog", "raw_content": "\nतिने 13 किलो कसं कमी केलं, जाणून घ्या वजन कमी करण्याचा तिचा प्रवास आणि रहस्य\nक्रीम कशाला, आयुर्वेदिक औषधंच त्वचा चमकदार ठेवतात. जाणून घ्या कायमस्वरूपी उपाय.\nहिवाळ्यात हात फुलासारखे मऊ कोमल ठेवा. घरच्या घरी करा ह्या टीप्स मुलायम त्वचा.\nरोजच्या जगण्याचं ओझं वाटतं आधी हे वाचा आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या\nनातं टिकवायचं तर ह्या अवास्तव अपेक्षा आजच बंद करा. नाहीतर नातं नक्की तुटणार\nएक किवी रोज खा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा. आयुष्यभर हे लक्षात ठेवा.\nसुंदर आणि आनंदी दिसण्याचा मंत्र आजपासून ह्या टिप्स वापरून पहाच.\nतिने 13 किलो कसं कमी केलं, जाणून घ्या वजन कमी करण्याचा तिचा प्रवास आणि रहस्य\nसर्दी-खोकला झाल्यास दुध आणि दुग्धजन्य पदार्थ खावेत की खाऊ नयेत\nएका सुप्रसिद्ध मानसिक आरोग्यतज्ज्ञाकडून ऐका आठवडाभराचा मानसिक थकवा दूर करण्याचे उपाय \nहिवाळ्यात पातीचा कांदा म्हणजे भारी उपाय का खायचा ह्याची कारणं ही आहेत.\nतुमच्या जोडीदाराबाबत पझेसिव्ह होण्यापासून स्वतःला थांबवा.\nअशक्तपणा किंवा ॲनिमिया ह्यावर काय खावं ह्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर\nहाडांमधून कट कट आवाज येतो का तुम्ही भविष्यात ह्या आजारांना बळी पडू शकता. आत्ताच समजून घ्या.\nसोप्या इनडोअर व्यायामांच्या मदतीने हिवाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा.\nजबरदस्त पौष्टीक कुळीथ खा रक्तातील साखरेची पातळी कमी होईल. अनेक फायदे.\nआता जीभच सांगेल व्हिटॅमिन डी ची कमतरता. व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर काय करावं\n80 वर्षे झाली तरी हाडं राहतील मजबूत त्यासाठी हे खायलाच हवं.\nकुळीथ भिजवून त्याचं पाणी प्याल तर ह्या आजारांवर दुसऱ्या कोणत्या औषधाची गरज नाही.\nपेन रिलीफ बाममुळे तुम्हाला त्वचेची ॲलर्जी आली असेल तर हे आयुर्वेदिक घरगुती उपाय करा.\nयोगनिद्रा शिका. चांगली झोप आणि उत्तम आरोग्याचं प्राचीन तंत्र आहे\nआवडीचं खा आणि वजन कमी करण्यासाठी हा साऊथ इंडियन डायट चार्ट फॉलो करा, जाणून घ्या काय खावं आणि कसं खावं.\nजवळच्या माणसाच्या जाण्याच्या दुःखातून ह्या अनुभवी मार्गांनी बाहेर पडा.\nतिने 13 किलो कसं कमी केलं, जाणून घ्या वजन कमी करण्याचा तिचा प्रवास आणि रहस्य\nक्रीम कशाला, आयुर्वेदिक औषधंच त्वचा चमकदार ठेवतात. जाणून घ्या कायमस्वरूपी उपाय.\nहिवाळ्यात हात फुलासारखे मऊ कोमल ठेवा. घरच्या घरी करा ह्या टीप्स मुलायम त्वचा.\nरोजच्या जगण्याचं ओझं वाटतं आधी हे वाचा आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या\nएका सुप्रसिद्ध मानसिक आरोग्यतज्ज्ञाकडून ऐका आठवडाभराचा मानसिक थकवा दूर करण्याचे उपाय \nसोप्या इनडोअर व्यायामांच्या मदतीने हिवाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा.\nतुमच्या जोडीदाराबाबत पझेसिव्ह होण्यापासून स्वतःला थांबवा.\nसांधेदुखी, सर्दी-खोकल्या पासून आराम देईल हे वेदनाशामक तेल. असं घरीच बनवा\nएक किवी रोज खा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा. आयुष्यभर हे लक्षात ठेवा.\nअशक्तपणा किंवा ॲनिमिया ह्यावर काय खावं ह्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर\nपोटात सूज आणि आग पडणे ही आहेत गॅस्ट्राइटिसची लक्षणे. जाणून घ्या 5 खात्रीशीर जुने घरगुती उपाय.\nआवडीचा बटाटा खाल्ल्याने गॅस आणि अपचनाची समस्या वाढते हे टाळण्यासाठी बटाटे कसे खायचे ते जाणून घ्या.\nबापरे त्याने 78 किलो वजन कमी केलं वाचा त्याचा हा वजन कमी करण्याचा प्रवास\nहिवाळ्यात पातीचा कांदा म्हणजे भारी उपाय का खायचा ह्याची कारणं ही आहेत.\n एवढंच करा टेन्शन चार हात दूर राहील\nअपराधीपणा तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ह्यातून असं लवकर बाहेर पडा.\nमजबूत केस आणि निरोगी वाढीसाठी हे आयुर्वेदीक हेअर टॉनिक 100% काम करतात. अगदी घरीच बनवा.\nहिवाळ्यात श्वास घ्यायला त्रास होतोय तर हे सोपे उपाय करून पहा.\nजर मुल तासन्तास मोबाईल वापरत असेल तर त्याला हे आजार होऊ शकतात.\nथंडीत आंघोळ केल्यावर सर्दी होते कारण आणि सर्दी होऊ नये ह्यासाठी घरगुती उपाय\nहिवाळ्यात टाचांना तडे जातात, भेगा पडतात ह्यावर उपाय करा. हे लक्षात ठेवा.\nजेवणापूर्वी करा या झाडाच्या पानांचे सेवन कधीच होणार नाहीत शुगर, पित्त आणि मूळव्याध सारखे आजार \nस्त्रियांमधील PCOD म्हणजे काय जाणून घ्या PCOD ची लक्षणे आणि उपाय \nआयुर्वेद हेच ब्रेस्ट कॅन्सरवरील औषध. स्तनाच्या कर्करोग होऊ नये ह्यासाठी आयुर्वेदिक उपचार जाणून घ्या.\nदररोज थकल्यासारखं वाटतं का स्त्रियांमधील अशक्तपणा दूर करा ह्या सोप्या 6 उपायांनी.\nमासिक पाळी येण्यासाठी उपाय – मासिक पाळी नियमित येण्यासाठी करा हे 20 घरगुती उपाय.\nखूप सुंदर दिसाल जेव्हा सुंदर दिसण्याची ही रहस्ये समजून घ्याल.\nमराठी हेल्थ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अधिकृत आणि विश्वासार्ह लेखांद्वारे आरोग्य संबंधित टिप्स, वजन कमी करण्याच्या टिप्स, फिटनेस आणि योग शिका आणि निरोगी राहण्यासाठी दररोज बरंच काही मिळवा.\nनातं टिकवायचं तर ह्या अवास्तव अपेक्षा आजच बंद करा. नाहीतर नातं नक्की तुटणार\nसर्दी-खोकला झाल्यास दुध आणि दुग्धजन्य पदार्थ खावेत की खाऊ नयेत\nतुमच्या वाढत्या रागाचं कारण प्रदूषण याविषयी मानसिक आरोग्य तज्ञ काय म्हणतात वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21416/", "date_download": "2022-12-09T16:20:40Z", "digest": "sha1:SNNO25UYJPTY4J4BSQUSYP2KCZ6V3QC7", "length": 85245, "nlines": 306, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कृषिविपणन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकृषिविपणन: कृषिविपणन म्हणजे स्थूलमानाने शेतमालाची देवाणघेवाण वा विनिमय. अशी देवाणघेवाण शक्य होण्याकरिता विविध प्रक्रिया उदा., शेतमालाची प्रक्रिया, साठवण, वाहतूक, प्रतवारी, तपासणी, मूल्यनिर्धारण, जाहिरात, घाऊक व किरकोळ विक्री इ. कराव्या लागतात. अशा प्रक्रिया कार्यक्षमतेने झाल्या, तर शेतकऱ्याला आपल्या मालाची जास्तीत जास्त किंमत मिळू शकते. खरेदीविक्रीचा खर्च कमीतकमी होतो आणि उपभोक्त्यांनी दिलेल्या किंमतीच्या मोबदल्यात त्यांना दर्जेदार माल मिळू शकतो. कृषिविपणन कार्यक्षम होण्यासाठी उचित व्यापारप्रथा पाळाव्या लागतात आणि विशिष्ट प्रकारच्या बाजारसंघटनाही उभाराव्या लागतात. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी बाजारनियंत्रणासारख्या इतर मार्गांनी शासकीय हस्तक्षेपही करण्यात येतो.\nशेतमालाच्या मागणीपुरवठ्याची वैशिष्ट्ये : शेतमालाच्या बाजारपेठेचे स्वरूप नीट लक्षात येण्यासाठी तिच्या मागणीची व पुरवठ्याची वैशिष्ट्ये समजून घेतली पाहिजेत. शेतमालाचे गिऱ्हाईक दोन प्रकारचे असते : प्रत्यक्ष उपभोक्ता आणि कारखानदार. अन्नधान्य, फळफळावळ, दूधदुभते, मांस हे पदार्थ शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष उपभोक्त्याला मिळाल्यास, ते हवे असतात. भाजीपाला, दूधदुभते, मांस दररोज ताजे हवे असते फळफळावळ थोडे टिकाऊ असल्याने एक दिवसापेक्षा अधिक काळाचा खंड मध्ये पडला तरी चालतो. अन्नधान्य आठवड्याच्या आठवड्याला किंवा महिन्याच्या महिन्याला मिळाले तरी चालते. उपभोक्ता गिऱ्हाईक शहरातून विखुरलेले असते त्याला हा माल शक्य तितका आपल्या घराजवळ हवा असतो. त्याची रोजची मागणी नियमित व निश्चित असली, तरी ती थोडी असते. त्यामुळे त्या प्रमाणात माल दररोज शहरात आणून पुरवठा करता येणे ज्या शेतकऱ्यांना शक्य असते, तेच अशा प्रकारच्या मालाचे उत्पादन करतात. प्रत्यक्ष उत्पादकानेच विक्रेत्याचे काम करणे परवडणारे नसल्याने शहरात विक्रीचे काम करणारे काही किरकोळ व्यापारी उदा., भाजीपाला विकणारा, छोटा दूधविक्रेता इ. ते काम करू लागतात. रोज सकाळी उत्पादक व हे किरकोळ विक्रेते यांच्यातील विनिमयाचे कार्य सुलभ होण्यासाठी बाजारपेठेचा विकास होऊ लागतो. छोट्या छोट्या उत्पादकाला लवकर मोकळे होता यावे, म्हणून माल विकण्याची घाई असते. ही गरज ओळखून काहीजण घाऊक व्यापार सुरू करतात.\nअन्नधान्याचा व्यापार असा दररोज होऊ शकत नाही. गिऱ्हाइकाला आठवड्याभराचे किंवा महिन्याचे धान्य एकदम विकत घेणे सुलभ जाते. पण शेतकऱ्याच्या दृष्टीने हा अवधी पुरेसा नसतो. कारण दूधदुभते किंवा भाजीपाला याप्रमाणे अन्नधान्याचे उत्पादन दररोज होऊ शकत नाही. बहुतेक धान्यांचे उत्पादन होण्यास अडीच ते पाच महिने लागतात. म्हणजे तत्त्वतः वर्षातून दोनदा, पण जलसिंचनाची सोय नसल्यास वर्षातून एकदाच, या पिकांचे उत्पादन होते. म्हणजे मागणी वर्षभर असली, तरी उत्पादन एकदा किंवा दोनदाच होत असल्याने विपणनाचे अनेक प्रश्न निर्माण होतात. वर्षातून एकदा तयार होणारा माल विकण्यासाठी वर्षभर शहरात दुकान चालवीत बसणे शेतकऱ्याला परवडणारे नसते. गिऱ्हाइकाला वर्षभर पुरवठा करणारे जे किरकोळ व्यापारी असतात, त्यांच्याशीसुद्धा प्रत्यक्ष व्यवहार करणे शेतकऱ्याला जमणारे नसते. सुगीनंतर तो आपला माल बाजारात आणतो व त्यावेळी तो सगळा विकण्याची त्याला घाई असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरेदी करू शकणारे घाऊक व्यापारी हा व्यवहार करू लागतात. ते साठा करून किरकोळ व्यापाऱ्याला वर्षभर माल पुरवू शकतात.\nउद्योगधंद्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाबाबत परिस्थिती आणखी वेगळी असते. कारखानदारांना कच्चा माल वर्षभर लागत असतो, पण त्या मालाचे उत्पादन वर्षातून एकदाच होत असल्याने शक्यतो त्याचवेळी वर्षभरातील खरेदी करून ठेवावयाची किंवा कच्चा माल मिळेल त्यावेळी कारखाना चालवावयाचा, इतर वेळी बंद ठेवावयाचा असे पर्याय त्यांच्यापुढे असतात. काही कारखाने (तेल वगैरेंसारखे प्रक्रियाउद्योग) हंगामीच चालतात पण कापडगिरण्यांसारख्या उद्योगांना वर्षातून तीन महिने काम व नऊ महिने बंद हे परवडण्यासारखे नसेत. म्हणून एकतर ते स्वतः वर्षभर लागणारा कच्चा माल एकाच वेळी खरेदी करून ठेवतात किंवा लागेल तसा माल घाऊक व्यापाऱ्यांकडून घेतात. कारखानदारांना पुढील वर्षाच्या उत्पादनाची आखणी करावयाची असते म्हणून केवळ हजर मालाचीच नव्हे, तर भविष्यकाळातील मालाची खरेदी करण्याची पद्धती त्यांनी सुरू केली. त्यामुळे वायदेबाजार अस्तित्वात आला. या बाजारपेठेत कारखानदार हे खरेदीदार व घाऊक व्यापारी हे विक्रेते असतात.\nकारखानदार वा घाऊक व्यापारी माल स्वस्तात मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणून वायदेबाजाराव्यतिरिक्त प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत जाण्याचा ते प्रयत्न करतात. शेतकऱ्यांना उत्पादनखर्चासाठी कर्जाची गरज असते. कारखानदार किंवा घाऊक व्यापारी शेतकऱ्यांची ही गरज भागवून त्याबदली भावी काळात उत्पादित होणारा माल खरेदी करण्याचा करार करतात. शेतकरी अडचणीत असल्याने अशा व्यवहारात साहजिकच त्यांना कमी भाव मान्य करावा लागतो. काही व्यापारी सुगीच्या वेळी खेड्यांत हिंडून माल खरेदी करतात. त्यातही शेतकऱ्यांचे नुकसान होते. म्हणून माल बाजारपेठेत नेण्याकडेच बहुतेक शेतकऱ्यांचा कल असतो.\nशेतमालाच्या मागणी-पुरवठ्याच्या ह्या वैशिष्ट्यांमुळे शेतकरी व उपभोक्ता यांच्या दरम्यान एक किंवा अधिक मध्यस्थ असणे अटळ आहे. माल एकत्र करणे आणि तो उपभोक्ता-केंद्रापर्यंत वितरित करणे, ही कामे मध्यस्थांना करावी लागतात.\nशेतकऱ्यांचे प्रश्न : बाजारपेठेचे स्वरूप लक्षात घेता शेतकऱ्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. उत्पादन बाजारपेठेहून कमीअधिक अंतरावर होत असते ते बाजारपेठेपर्यंत आणावयाला हवे. वाहतूक करताना मालाची नासधूस होणार नाही, अशी खबरदारी घ्यावी लागते. माल चांगल्या स्थितीत पोहोचविला व तो चांगल्या प्रतीचा आहे याविषयी ग्राहकाची खात्री पटविता आली, तर भाव जास्त मिळू शकतो. म्हणून चाळणे, स्वच्छ करणे वगैरे प्राथमिक प्रक्रिया उत्पादनाच्या जागीच करणे श्रेयस्कर ठरते. पोत्यात किंवा अन्य प्रकारे तो नीट बांधावा लागतो. माल चांगल्या स्थितीत राहण्यासाठी गुदामांची गरज असते. वाहतूक कमी खर्चात व्हावी यासाठी दळणवळणाच्या चांगल्या साधनांची जरूरी असते.\nमाल बाजारपेठेत आणण्यासाठी ज्या सेवा व सोयी लागतात, त्या स्वतःच्या खर्चाने उपलब्ध करून घेणे शेतकऱ्याला कठीण असते. वाहतुकीसाठी दळणवळणाची साधने अंतर्भागात पुरेशा प्रमाणात निर्माण करण्याचे काम तर सरकारच करू शकते. ते नीट झाले नसेल, तर शेतमाल सोयीच्या बाजारपेठेपर्यंत आणणे त्रासदायक व खर्चिक ठरते. प्राथमिक प्रक्रिया करणे, प्रतवारी लावणे वगैरे सेवांबाबतही सरकार वा अन्य सार्वजनिक संस्थेच्या पुढाकाराने सोय न झाल्यास शेतकऱ्याला स्वतःच्या कुवतीवर अवलंबून रहावे लागते.\nशेतमालाला योग्य भाव मिळावा व उत्पादनखर्च भागून चांगले जीवनमान उपभोगता येईल इतके उत्पन्न शेतकऱ्याला लाभावे, ही अपेक्षा मुक्त बाजारपेठेत सहसा पूर्ण होत नाही. कारण शेती व उद्योगधंदे यांच्यामधील व्यापारदर बहुधा उद्योगधंद्याला अनुकूल असतो. शेतीचे उत्पादन बऱ्याच अंशी निसर्गावर अवलंबून असते. वर्षातून एकदा किंवा दोनदाच पीक येऊ शकते. त्यामुळे बाजारपेठेतील परिस्थिती पाहून उत्पादन कमी जास्त करणे शेतकऱ्याच्या हातात राहत नाही. शिवाय बहुतेक शेतमाल नाशवंत स्वरूपाचा असतो. त्यामुळे उत्पादनखर्च भागून पुरेसे उत्पन्न मिळाले, तरच उत्पादन वा विक्री करावयाची असा निर्णय शेतकऱ्याला घेता येत नाही. आर्थिक दुर्बलतेमुळे माल जास्त काळ न विकता ठेवणे त्याला शक्य नसते. उलट कारखानदारी वस्तूंचे उत्पादन आणि विक्री बऱ्याच अंशाने नियंत्रित करता येण्यासारखी असल्याने उत्पादक किंमतीबाबत आग्रही राहू शकतो.\nआणखी एक अडचण अशी की, शेतकरी ग्रामीण भागातील असल्याने शहरी व बाजारी व्यवहारांतील गुंतागुंत त्याला समजत नाही. या त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन मध्यस्थ व्यापारी त्याची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करतात. मालाची अदलाबदल करणे, वजन कमी दाखविणे, अनावश्यक खर्च त्याच्यावर लादणे वगैरे मार्गांनी त्याची लुबाडणूक होत असते.\nसरकारी हस्तक्षेपाची गरज : शेतमालाची बाजारपेठ पूर्णतया मुक्त ठेवली, सरकारने त्यात हस्तक्षेप करावयाचा नाही असे ठरविले, तर अनेक कारणांनी कमजोर असलेल्या शेतकऱ्याची नाडणूक होत राहते. बाजारपेठ अनिर्बंध ठेवली, तर बलशाली असलेला घाऊक व्यापारी किंवा कारखानदार हा शेतकऱ्याला न्याय्य वाटा मिळू देत नाही. हे मर्म लक्षात आल्यामुळेच शेतमालाची बाजारपेठ अनिर्बंध राहू देणे भांडवलशाहीप्रधान देशांनीसुद्धा अयोग्य मानले. अमेरिकेने एकोणिसाव्या शतकात शेतकऱ्याला मदत करण्यासाठी व सरंक्षण देण्यासाठी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. शेतमालाच्या किंमतींना आधार देण्याचे धोरण तेथील सरकारने अंगीकरले. घाऊक व्यापारी, कारखानदार किंवा मध्यस्थ यांनी शेतकऱ्याला मदत करण्याच्या योजना आखल्या. या कामात शेतकऱ्यांची सामूहिक ताकद वाढविण्यासाठी त्यांच्या सहकारी संस्थांना उत्तेजन देण्यात आले. साम्यवादी देशांत खाजगी व्यापाराला स्थानच नाही. त्यामुळे खाजगी व्यापारी करीत असलेल्या अडवणुकीपासून व फसवणुकीपासून शेतकऱ्यांना आपोआप संरक्षण मिळते. सरकारी धोरणात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बदल करून घेणे कालांतराने शक्य आहे. इझ्राएल, डेन्मार्क यांसारख्या देशांनी तर शेतमालाच्या व्यापारात खाजगी व्यक्तींना प्रवेशच करू दिला नाही. माध्यम म्हणून करावयाची सर्व कामे तेथे सहकारी संस्थांमार्फत केली जातात. ब्रिटननेही कृषिविपणन अधिनियम, १९५८ यानुसार स्थापन झालेल्या शेतकऱ्यांना विपणनमंडळांकडे काही शेतमालाची विक्रीव्यवस्था सोपविली आहे.\nभारतातील शेतमालविक्रय : भारत हा शेतीप्रधान देश आहे. इतिहासकालात येथील शेतीचे उत्पादन गावाच्या गरजा पुरविण्यासाठी होत असे. बिगरशेती व्यावसायिकांच्या सेवा शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या व त्याबदली सुगीच्या वेळी शेतमाल द्यावयाचा, अशी व्यवस्था बहुतेक भागांत प्रचलित होती. महाराष्ट्रात तिला ‘बलुतेदार पद्धत’ असे नाव आहे. अजूनही कमीअधिक प्रमाणात ही प्रथा चालू आहे. तीर्थक्षेत्रे व राजधान्यांची शहरे यांसाठी अन्नधान्य खेड्यांतून पाठविले जाई. पण एकंदर उत्पादनाचा फार थोडा हिस्सा अशा व्यापारासाठी वापरला जाई. एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमधील कापडगिरण्यांसाठी कापसाची मोठ्या प्रमाणावर गरज भासू लागली. अमेरिकेप्रमाणे भारतातील कापूस त्यासाठी खरीदला जाऊ लागला. भारतातील शेतीच्या व्यापारीकरणाची प्रक्रिया तेव्हापासून सुरू झाली. शिवाय त्याच सुमारास भारतातही कापडगिरण्या निघाल्या बंगालमध्ये तागाच्या गिरण्या सुरू झाल्या. भारतातील चहाला जागतिक बाजारपेठेत मागणी वाढली. हळूहळू तेल, साबण, साखर वगैरेंचे कारखाने सुरू झाले, तेलबिया, ऊस यांची मागणी व विक्री वाढू लागली. तंबाखूचा व्यापारही वाढला. वाढत्या कारखानदारीबरोबर शहरीकरणाचा वेग वाढला शहरवासियांची अन्नधान्याची मागणी वाढल्याने त्याचा व्यापारही वाढला आणि अनेक लहानमोठ्या बाजारपेठा अस्तित्वात आल्या.\nरॉयल कमिशनची पाहणी : शेतमालाच्या व्यापारात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अनेक मार्गांनी लुबाडणूक होत होती. याचा पद्धतशीर अभ्यास पहिल्यांदा १९२९ मध्ये ‘रॉयल कमिशन ऑफ अँग्रिकल्चर’ ने केला. बाजारपेठेत पुढील गैरप्रकार चालत असल्याचे कमिशनला आढळून आले : (१) वजनमापांत लबाडी. (२) नमुना म्हणून बराच माल व्यापाऱ्यांनी फुकट घेणे. (३) वेगवेगळ्या कारणासाठी कटौती लावणे. उदा., माल ओला आहे म्हणून पाच ते दहा टक्के वजनात कपात करणे, मालाची प्रत हलकी ठरविणे, कचरा जास्त आहे अशा सबबीवर दहा-पंधरा टक्के कपात करणे इत्यादी. (४) अडत व्यापाऱ्याने खरेदीदारशी किंवा त्याच्या दलालाशी हातरुमाल किंवा धोतराच्या आड बोटांच्या खुणांनी सौदा करणे. यामुळे खरी किंमत किती ठरली तसेच मागणी किती भावाची आहे, हे शेतकऱ्याला समजत नाही. (५) वेगवेगळे खर्च शेतकऱ्यावर लादले जाणे. उदा., हमाली प्रत्यक्षात जेवढी दिली जाते, तीपेक्षा जास्त आकारली जाणे. धर्मादाय, शिक्षणकर यांसारखे ज्यांचा शेतकऱ्याशी संबंध नाही, असे खर्च त्याच्यावर लादले जाणे.\nशेतमाल बाजारपेठेपर्यंत आणण्याच्या मार्गातील अडचणी व त्यांवर प्रक्रिया करण्याची समस्या वगैरेंकडेही रॉयल कमिशनने लक्ष वेधले. सरकारचे शेतीखाते या अडचणी व बाजारपेठेतील दोष नाहीसे करण्यासाठी पुरेशी हालचाल करीत नाही, असा अभिप्राय व्यक्त करून रॉयल कमिशनने अनेकविध शिफारशी केल्या. त्यांनुसार मुख्यतः वजनमापांवर नियंत्रण ठेवण्याचे व त्यांबाबत लबाडी करणाऱ्यांना शिक्षा देण्याचे काम करण्यासाठी स्वतंत्र खाते अस्तित्वात आले. बाजारपेठेतील व्यवहारांवर देखरेख ठेवण्यासाठी नियंत्रित बाजारपेठा निर्माण करण्याचा कायदा मद्रासने १९३३ साली केला. मध्यप्रांत, मुंबई, म्हैसूर व पंजाबातही असे कायदे झाले. पण त्यानंतर थोड्याच काळात दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने त्यांची विशेष अंमलबजावणी झाली आहे.\nस्वातंत्र्यप्राप्तीनंतर व विशेषतः पंचवार्षिक योजना सुरू झाल्यापासून शेतमालविक्रीच्या समस्येचा अधिक तपशीलवार अभ्यास होऊ लागला व अनेकविध कार्यक्रम हाती घेण्यात आले.\nशेतमाल-उत्पादनातील विक्रीचे प्रमाण : भारतात अनेक प्रकारचा शेतमाल होतो, पण विक्रीचे प्रमाण वेगवेगळ्या मालांबाबत वेगवेगळे आहे. चहा, कॉफी, रबर, ताग व तंबाखू ही मळेवाल्यांची पिके आहेत. त्यांचे उत्पादन व विक्रीही बऱ्याच अंशी कारखानदारी पद्धतीने केली जाते. मळेवाले हे सुस्थितीत व सुसंघटित असल्याने देशांतर्गत बाजारपेठेतील विक्रीची व्यवस्था ते चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. या वस्तूंचा निर्यातव्यापारही मोठा आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींवर लक्ष ठेवून या वस्तूंच्या निर्यात मालावर प्रतिकूल परिणाम होऊ न देणे, हे काम सरकारला करावे लागते.\nभाजीपाला फळफळावळ यांच्या उत्पादनापैकी फार थोडा माल उत्पादक स्वतःच्या उपयोगासाठी वापरतात. बहुतेक माल जवळच्या शहरांत विक्रीसाठी पाठविला जातो. शहरांपासून फार लांब, अंतर्भागांत असलेले शेतकरी भाजीपाला व फळे यांचे उत्पादन करीत नाहीत. अन्नधान्याच्या उत्पादनापैकी बहुतांश भाग शेतकरी व शेतमजूर यांच्या उपयोगासाठी वापरला जातो. जेमतेम २५ ते ३० टक्के माल विकला जातो. त्यापैकी काही भाग उत्पादकाच्याच खेड्यात विकला जातो. बाजारपेठेत जाणारा माल उत्पादनाच्या सु. २० टक्के असतो. ऊस, कापूस, भुईमूग व इतर गळिते यांच्या उत्पादनापैकी काही भाग स्थानिक ग्रामोद्योगांत वापरला जात असे. गूळनिर्मितीसाठी उसाचा वापर अद्यापही मोठ्या प्रमाणावर केला जातो. तरी एकूण उत्पादनाच्या सु. ४० टक्के ऊस साखरकारखान्यांकडे जातो. उत्पादक व साखर कारखानदार यांच्यात मध्यस्थ किंवा दलाल बहुधा नसतो. उत्पादक शेतकरी आपला ऊस कारखान्यांवर नेऊन घालतात. त्यामुळे बाजारपेठेचे अन्य प्रश्न त्यांच्या बाबतीत उद्भवत नाहीत. भुईमूग व इतर गळिते स्थानिक घाण्यांसाठी गावातच वापरली जात. पण तेल गाळण्याच्या गिरण्या शहरात वाढल्यापासून तेलग्रामोद्योग बंद पडला आहे. त्यामुळे गळिते सर्वप्रथम बाजारपेठेत येतात व तेथे ती विकली जातात. कापसाच्या उत्पादनापैकी अगदी थोडा भाग हात चरख्यासाठी वापरला जातो. बहुतेक सर्व कापूस बाजारपेठेत येतो. कडधान्ये, डाळी, गळिते, कापूस व गूळ या बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या मुख्य जिनसा होत. १९५२ ते ५६ या काळात भारत सरकारच्या विपणन आणि निरीक्षम निदेशालय (डिरेक्टरेट ऑफ मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन) या काऱ्यालयाने गहू, तांदूळ, भुईमूग, कापूस वगैरे पिकांच्या विपणनव्यवहारांबाबत अभ्यास करून प्रत्येक पिकाबाबतचा स्वतंत्र अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यात्यापिकाच्या विपणनविषयक प्रश्नांची सविस्तर चर्चा केली असून या संदर्भातील सुधारणांसाठी सूचनाही केल्या आहेत.\nबाजारपेठेतील व्यवहार : शेतकऱ्याला आपला माल बाजारपेठेत नेण्यापूर्वी तात्पुरती साठवण, माल भरणे व वाहतूक या गोष्टींची सोय लावावी लागते. तात्पुरत्या साठवणीसाठी प्रत्येक गावच्या बहुउद्देशीय सेवा संस्थेने गुदामे बांधावीत, असा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. माल भरण्याचे काम ज्याचे त्याने करावे लागते. वाहतुकीच्या सोयी वाढविण्यासाठी एकूण विकासकार्यक्रमात अनेकविध योजना हाती घेतल्या जात आहेत. प्रत्येक खेडे हमरस्त्याशी जोडले जावे, असा प्रयत्न केला जात असून त्यानुसार रस्तेबांधणीवर कार्यक्रम राज्य सरकार व जिल्हातालुका पातळीवरील स्थानिक संस्था करीत आहेत. मोटरवाहतूक ही सुलभ असल्याने शेतकऱ्यांच्या वाहतूक सहकारी संस्था स्थापन करण्यावर भर दिला जात आहे.\nशेतकरी आपला माल आपल्या अडत्याच्या दुकानात उतरवितो. बाजारपेठेत असंख्य छोटेमोठे अडत्ये असतात. स्वतःसाठी खरेदीविक्री करीत नसून दुसऱ्यासाठी करीत असतो. त्याचे दोन प्रकार असतात : कच्चे व पक्के. कच्चा अडत्या शेतकऱ्याचा माल ठेवून घेतो, गिऱ्हाईक आल्यावर विकतो आणि विक्रीचे पैसे शेतकऱ्याला देतो. या व्यवहारासाठी तो ठराविक प्रमाणात अडत किंवा कमिशन घेतो. घाऊक व्यापाऱ्याने किंवा कारखानदाराने माल विकत घेतल्यास पैसे ७-८ दिवसांनी मिळतात. शेतकऱ्याला मात्र लगेच पैसे पाहिजे असतात, म्हणून कच्चा अडत्या आपल्या भांडवलातून शेतकऱ्याला पैसे देतो व पुढे खरेदीदाराकडून पैसे आल्यावर जमा करून घेतो. अडत्याची कुवत असेल व शेतकऱ्याशी त्याचे संबंध चांगले असतील, तर शेतकऱ्याने माल आणण्यापूर्वीसुद्धा किंवा माल आणून टाकल्याबरोबर अडत्या त्याला काही रक्कम उचल म्हणून देतो.\nपक्का अडत्या हा परगावच्या व्यापाऱ्यासाठी माल खरेदी करतो. परगावच्या व्यापाऱ्याची या पेठेत पत नसल्याने त्याच्या नावाने कोणी उधार माल देत नाही, म्हणून पक्का अडत्या परगावच्या व्यापाऱ्यासाठी माल खरेदी करतो, त्याच्या बाजारपेठेतील रिवाजानुसार लगेच ४–८ दिवसांनी त्या मालाचे पैसे देतो व तो माल परगावच्या व्यापाऱ्याला पाठवून देतो. बँकेमार्फत किंवा हुंडीद्वारा तो आपले पैसे वसूल करतो व या सर्व व्यवहारांसाठी ठराविक दराने दलाली घेतो. शेतकऱ्याचा संबंध कच्च्या अडत्याशी येतो. माल आणून टाकला, की पावती घेऊन तो निघून जातो. मग सौदे निघतील किंवा गिऱ्हाईक येईल त्याप्रमाणे अडत्या माल विकतो. याला कधीकधी ८–१५ दिवसांचा काळ लागतो.\nबाजारपेठांचा विकास होत असताना व्यापाऱ्यांनी आपल्या सोयीनुसार मिळेल त्या जागी दुकाने काढली. व्याप वाढला तेव्हा लांब लांब ठिकाणी वखारी घेतल्या. मालाची विक्री खुल्या बाजारात करण्याऐवजी ते दलालांमार्फत सवडीने करू लागले. तेव्हा प्रत्येक अडत्या आपल्या मर्जीनुसार मापाडी किंवा तोलार आपल्याकडे ठेवू लागला. त्याच्याशी संधान बांधून शेतकऱ्याच्या मालाचे वजन कमी दाखविले जाई. हमालांना हमाली कमी द्यावयाची, शेतकऱ्यांकडून मात्र जास्त वसुली करावयाची कडता किंवा करडा घ्यावयाचा, धर्मादाय वगैरे खर्च लावावयाचा, असे अनेक अपप्रकार चालत असत.\nनियंत्रित बाजारपेठ : बाजारपेठेतील अपप्रकार थांबविण्यासाठी राज्यपातळीवर ‘कृषिउत्पन्न बाजार कायदा’ करून नियंत्रित बाजारपेठा अस्तित्वात आणल्या जात आहेत. त्यांची संख्या डिसेंबर १९७२ अखेर २,८०६ होती. या कायद्यानुसार एका मोठ्या आवारात बाजारपेठ वसविली जाते. बाजारपेठेबाहेर शेतमालाचा घाऊक व्यापार करावयाला बंदी असून तसे करणाऱ्याला शिक्षा होते. पेठेला ‘बाजारतळ’ असे म्हणतात. तेथे व्यापार करू इच्छिणाऱ्याला विपणी समितीचा परवाना घ्यावा लागतो. शेतकऱ्याचा माल आल्यावर त्याची पावती ठराविक नमुन्यानुसार द्यावी लागते. शेतकऱ्याच्या मालाची विक्री खुल्या लिलावाने पक्क्या सौद्यानेच करण्याचे त्याच्यावर बंधन असते. खाजगी दलालांमार्फत विक्री करता येत नाही. बाजारतळात दररोज ठराविक वेळी एकेका मालाचे लिलाव किंवा सौदे होतात. धोतराच्या आडून सौदे करण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे. खुल्या लिलावाच्या वेळी विपणी समितीचा एक अधिकारी हजर असतो. ज्या भावाने माल विकला, तो भाव हा अधिकारी टिपून सबंध बाजारपेठेत जाहीर करतो. सौद्यानंतर त्याच भावानुसार पट्टी करून शेतकऱ्याला रोख पैसे देण्याचे व्यापाऱ्यावर बंधन असते. याबाबत व्यापारी आपली फसवणूक करीत आहे, असे वाटल्यास किंवा विकलेल्या मालाचे पैसे देत नसल्यास तशी तक्रार शेतकरी विपणी समितीकडे करू शकतो. असे अपप्रकार केल्यास त्याबद्दल व्यापाऱ्याला दंड करण्याचा अधिकार विपणी समितीला आहे.\nवजन-मापात लबाडी होऊ नये म्हणून विपणी समितीने परवानदार तोलार ठेवलेले असतात. त्यांच्या कामावर विपणी समितीची देखरेख असते. त्यांच्या मेहनतान्याचे दरही ठरलेले असतात. बाजारतळात काम करणाऱ्या हमालांना व गाडीवानांनाही परवाना घ्यावा लागतो. त्यांच्या कामाचे दर ठरवून दिलेले असतात. शेतकऱ्यांवर कोणते दर आकारावयाचे, कोणते खर्च लादावयाचे यांबाबत विपणी समितीने नियम केलेले असतात.\nविपणी समितीचे संचालन करणाऱ्या मंडळीवर शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी असतात. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची संख्या व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या दुप्पट असते.\nकेरळ, आसाम, मेघालय, नागालँड आणि जम्मू व काश्मीरखेरीज बाकी सर्व राज्यांत व केंद्रशासित प्रदेशांत नियंत्रित बाजारपेठा अस्तित्वात आल्या असून त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संरक्षण मिळाले आहे. [→ बाजारपेठा].\nकिंमतीतील चढउतार, तेजीमंदी आणि एकाधिकार खरेदी : कृषिविपणनातील दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे शेती व बिगरशेती क्षेत्रांतील शेतीला प्रतिकूल असलेले विनिमयसंबंध बदलून घेणे. यासाठी दोन दिशांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतीचा उत्पादनखर्च भागून शिवाय किमान जीवनमान उपभोगता येईल, इतके उत्पन्न शेतकऱ्याला मिळावे म्हणून शेतमालाच्या किंमती फार खाली जाणार नाहीत व काही एका पातळीवर स्थिर राहतील असा प्रयत्न करणे. यासाठी सरकारने पुढाकार घेऊन हालचाल करण्याची गरज असते. १९६३-६४ व १९६४-६५ साली अन्नधान्याची विशेष टंचाई निर्माण झाली. त्यावेळी हा प्रश्न उलट्या बाजूने धसाला लागला. अन्नधान्याचे भाव फार वाढू नयेत, अशी शहरी भागांतील गिऱ्हाइकांची मागणी होती तर ते भाव शेतकऱ्याला किफायतशीर पातळीच्या खाली जाऊ नयेत, अशी त्यांची व त्यांच्यावतीने सामाजवादी व साम्यवादी पक्षांची मागणी होती. याबाबत समतोल धोरण ठरविण्यासाठी १९६५ मध्ये भारत सरकारने ‘शेतमाल किंमत आयोग’ नियुक्त केला. अन्नधान्यांच्या किंमतींविषयी शासकीय धोरण काय असावे व त्यांच्या किमान आधारकिंमती किती ठेवाव्यात, यासंबंधी हा आयोग शासनाला शिफारशी करतो. तसेच शहरी भागाला नियंत्रित दराने नियमित पुरवठा करता यावा टंचाईच्या काळासाठी समीकरण साठे उभारावेत व शेतमालाचे उत्पादन वाढले, तरी किंमत खाली जाऊ नयेत यासाठी सरकारने स्वतः मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी असे धोरण बहुतेक सर्व राज्यसरकारांनी स्वीकारले. दरवर्षी खरेदीच्या किंमती काय असाव्यात, हे शेतमाल किंमत आयोगाच्या शिफारशींचा विचार करून शासन जाहीर करते.\nशेतमाल किंमतींतील चढउताराचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे वायदे बाजारातील व्यवहार. प्रत्यक्ष उत्पादन होण्यापूर्वीच व नफा कमविण्याच्या उद्देशाने तेजीमंदी होत राहते. ती थांबवावी म्हणून वायदेबाजारावर देखरेख ठेवण्यासाठी भारत सरकारने वायदे बाजार आयोगाची नियुक्ती (१९५३) केली आहे. [→ कृषिउत्पादन विनिमय केंद्रे].\nशेतमाल व्यापारात मध्यस्थाचे काम आवश्यक आहे हे खरे पण व्यवहारात या गोष्टीचा गैरफायदा घेऊन घाऊक व्यापाऱ्यांनी एकीकडे शेतकऱ्यांना कमी किंमती द्यावयाच्या व दुसरीकडे उपभोक्त्या-गिऱ्हाइकाला जास्त भावाने माल विकावयाचा, असे प्रकार मोठ्या प्रमाणावर चालविले. गिऱ्हाइकाला द्याव्या लागणाऱ्या किंमतीतील शेतकऱ्याला मिळणारा वाटा काही ठिकाणी साठ टक्क्यांहून कमी असल्याचे आढळूनआले. तेव्हा घाऊक व्यापाऱ्यावर केवळ निर्बंध घालून भागणार नाही हळूहळू त्याला हद्दपार केला पाहिजे ही भावना वाढत गेली. ‘ग्रामीण पतपाहणी समिती’ ने (१९५१) अशी शिफारस केली की, सहकारी संस्थांनी शेतमालाच्या व्यापारात मोठ्या प्रमाणावर पडावे. काही राजकीय पक्षांनी तर त्यापुढे जाऊन म्हटले की, शेतमालाचा घाऊक व्यापार खाजगी व्यापाऱ्यांना खुला ठेवूच नये. यातूनच एकाधिकार खेरदीची कल्पना पुढे आली. १९६५ साली महाराष्ट्र राज्य सरकारने ज्वारी व भात यांची एकाधिकार खरेदी सुरू केली. या दोन वस्तूंचा व्यापार करावयाला खाजगी व्यापाऱ्यांना बंदी करण्यात आली आणि सर्व खरेदी सरकारने परवाना दिलेल्या सहकारी संस्थांमार्फतच सुरू करण्यात आली. कापसाच्या एकाधिकार खरेदीचा कायदाही महाराष्ट्र सरकारने १९७१ साली मंजूर केला. १९७२ पासून कापसाच्या एकाधिकार खरेदीसाठी भारत सरकारने ‘भारतीय कापूस महामंडळा’ ची स्थापना केली. इतर काही राज्यांत काही शेतमालाच्या एकाधिकार खरेदीचे काम ‘भारतीय अन्न निगम’ या संघटनेमार्फत केले जाते.\nसहकारी संस्थांमार्फत खरेदीविक्री : अर्थात केवळ एकाधिकार खरेदीचेच व्यवहार सहकारी संस्थांनी करावेत अशी कल्पना नाही. इतर वस्तूंच्या क्षेत्रांत खाजगी व्यापाऱ्यांबरोबर सहकारी संस्थाही हे व्यवहार करीत आहेत. त्यासाठी पिरॅमिडसदृश यंत्रणा संघटित करण्यात आली आहे. तळाशी प्राथमिक सहकारी संस्था असून सभासदांसाठी त्या शेतमालाच्या खरेदीविक्रीचे व्यवहार करीत असतात. या प्राथमिक सहकारी संस्थांवर तालुका व जिल्हा पातळीतील मध्यवर्ती खरेदीविक्री संघ असून प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जे देण्याचे व त्यांच्यासाठी खरेदीविक्री पार पाडण्याचे कार्य त्या करीत असतात. सहकारी खरेदीविक्री संस्थांच्या कामात एकसूत्रीपणा आणण्याचे काम राज्य पातळीवरील खरेदीविक्री संघ पार पाडतात. १९६९ च्या जूनमध्ये नवी दिल्ली येथे स्थापन झालेल्या ‘राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघा’ च्या (नॅशनल ॲग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन) २३ संस्था सभासद होत्या. राज्यपातळीवर २५ खरेदीविक्री संघ होते. त्यांपैकी २१ सर्वसाधारण खरेदीविक्री संस्था, २ कापूस खरेदीविक्री संस्था, १ भाजी-फळफळावळ संस्था व १ विशिष्ट वस्तूंची खरेदीविक्री करणारी संस्था होती. एकूण ५,६४२ संस्था व ५७८ उत्पादक राज्यसंघांचे सभासद असल्याचे दिसून येते. सहकारी संस्थांनी १९६१-६२ मध्ये १७५ कोटी रु. किंमतीचा माल विकला. १९७१-७२ मध्ये त्यांनी विकलेल्या मालाची किंमत ७४० कोटी रु होती.\nप्राथमिक सहकारी संस्था गरजेनुसार विशिष्ट शेतमालाच्या खरेदीविक्रीचे व्यवहार पाहतात. उत्तर प्रदेश व बिहार राज्यांतील सहकारी संस्था प्रामुख्याने ऊस, महाराष्ट्रातील सहकारी संस्था कापूस व फळे, कर्नाटक राज्यातील सहकारी संस्था नारळ व वेलदोडे यांच्या खरेदीविक्रीचे व्यवहार करीत असल्याचे दिसते. या संस्था सभासदांकडून शेतमाल गोळा करतात व त्याची प्रतवारी निश्चित करून तो विक्रीसाठी संघाच्या हवाली करतात. तसेच त्या मालाच्या तारणावर कर्जे देतात. कर्ज व विपणन यांची सांगड घालणे हा ह्यांमागील हेतू असतो. मालाची विक्री संस्थांमार्फत करण्याची अट घालून या संस्था विशिष्ट पिके काढण्यासाठी कर्जपुरवठा करतात. शाळा व वाचनालये चालविणे, तसेच रस्ते व दवाखाने बांधणे यांसारखी कामे हाती घेऊन अनेक संस्था सामाजिक सेवा करीत असल्याचे आढळते.\nसहकारी विपणनसंस्थांचे जाळे देशभर पसरलेले असले, तरी त्यात फारशी सुसूत्रता व कार्यक्षमता दिसत नाही. उत्पादकाला कमीत कमी खर्चात या संस्था कितपत विपणनसेवा देऊ शकतात, यांवर त्यांचे यशापशय अवलंबून आहे. या संस्थांपाशी मालावर प्रक्रिया करण्याची पुरेशी क्षमता असेल, मालाचा साठा करून ठेवण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात गुदामे उपलब्ध असतील आणि गरजेइतका पैसा उभा करण्याचे सामर्थ्य असेल, तर त्या निश्चितपणे अधिक कार्यक्षम होतील. या सर्वांपेक्षा प्रामाणिक, तत्पर व कार्यक्षम प्रशासनाची आज अधिक गरज आहे.\nप्रतवारी : शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी त्याची प्रतवारी नीट व्हावयाला हवी. त्याच्या दर्जाविषयी खात्री मिळाली म्हणजे गिऱ्हाईक थोडी अधिक किंमत द्यावयास तयार होते. पण प्रतवारी लावण्याचे काम प्रत्येक शेतकऱ्याला न जमणारे आणि न परवडणारे आहे. म्हणून ही सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भारत सरकारच्या ‘विपणन आणि निरीक्षण संचालनालया’ ने (डिरेक्टरेट ऑफ मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन) उचलली आहे. या खात्यामार्फत माल तपासून प्रतवारी लावून झाली की, त्या मालाच्या वेष्टनावर ‘ॲगमार्क’ असा शिक्का मारला जातो. हे काम करणारी मुख्य प्रयोगशाळा नागपूर येथे असून अलेप्पी, कोझिकोडे, गुंतूर, मंगळूर, मद्रास, कोचीन, कानपूर, राजकोट, शिवाबाद (दिल्ली), तुतिकोरिन, विरुधुनगर, कलकत्ता, मुबंई, जामनगर, बंगलोर व पाटणा या ठिकाणी विभागीय प्रयोगशाळा आहेत. त्याशिवाय प्रतवारी लावण्यासाठी देशात मार्च १९७० अखेर ४६० प्रतवारी-केंद्रे विपणन संचालनालयामार्फत चालविली जात होती.\nविपणन-संशोधन, माहिती व प्रचार : भारत सरकारच्या उपर्युक्त खात्यामार्फत, तसेच राज्य सरकारच्या सहकार खात्यांमार्फत शेतमाल व्यापाराबाबत संशोधन व अभ्यास करण्यासाठी अनेक योजना हाती घेतल्या जातात. त्यांतून उपलब्ध झालेले नवे ज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचाराचे कामही केले जाते. आकाशवाणीचा यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. विविध पेठांचे ठोक व किरकोळ बाजारभाव दररोज सांगण्याची व्यवस्थाही आकाशवाणीने केली आहे. कृषिविपणन आणि निरीक्षण संचालनायाच्या ‘विपणिसंशोधन व सर्वेक्षण कक्षे’ द्वारा सबंध देशभर महत्त्वाचा शेतमाल, फळफळावळ तसेच पशुधन ह्यासंबंधीची विपणनसर्वेक्षणे प्रसिद्ध केली जातात. १९७० मध्ये (१) बिडी, तंबाखू, तेंडूची पाने, (२) सोनामुखी पाने व शेंगा आणि (३) डुक्कर व डुकरांपासून बनविलेले पदार्थ ह्यांची बाजार-सर्वेक्षणे प्रसिद्ध करण्यात आली. त्याच साली गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, बटाटे व ताग ह्यांची रब्बी व खरीप काळातील उत्पादनासंबंधीची सर्वेक्षणे प्रसिद्ध करण्यात आली. संचालनालयाची विपणि-विस्तार कक्षा राज्य सरकारांच्या विपणि-विभागांच्या सहकाऱ्याने विपणि-सेवा, नियामक उपाय, शेतमालाची हाताळणी व साठवण इत्यादींसंबधीची उपयुक्त माहिती उत्पादक, व्यापारी व ग्राहक यांना देत असते. ह्या कक्षेद्वारा ॲग्रिकल्चरल मार्केटिंग हे त्रैमासिक व मार्केटिंग न्यूजलेटर हे मासिक प्रसिद्ध करण्यात येते. ॲगमार्क चिन्हित वस्तू अधिकाधिक लोकप्रिय होण्याच्या दृष्टीने या कक्षेने कलकत्ता व दिल्ली येथे १९६९ मध्ये एक व १९७० साली दोन कृषिविपणनविषयक प्रदर्शने भरविली.\nविपणन सेवकवर्ग प्रशिक्षण : विपणन व निरीक्षण संचालनालयामार्फत विपणन सेवकवर्गाला प्रशिक्षण देण्यासाठी पुढीलप्रमाणे अभ्यासक्रम चालविले जातात : (अ) राज्य सरकारांच्या खरेदीविक्री खात्याच्या ज्येष्ठ सेवकवर्गासाठी नागपूर येथे बारा महिन्यांचा पदविका अभ्यासक्रम (आ) विपणन समित्यांचे सचिव व अधीक्षक यांच्यासाठी चार महिन्यांचे अभ्याक्रम सांगली, लखनौ व हैदराबाद येथे (इ) प्रतवारी लावणाऱ्या सेवकवर्गासाठी तीन महिन्यांचा अभ्यासक्रम नागपूर व मद्रास येथे (ई) तंबाखूची प्रतवारी लावण्याचा सहा महिन्यांचा शिक्षणक्रम गुंतूर येथे (उ) पशुधन सेवा-प्रशिक्षणाखाली सहा महिन्यांचा शिक्षणक्रम. या विविध शिक्षणक्रमांनुसार १९७० साली ९८ व्यक्तींना प्रशिक्षित करण्यात आले.\nप्रक्रिया : शेतमालावर प्रक्रिया केल्याने अधिक किंमत मिळते. शेंगा फोडणे, तेल गाळणे, कापूस स्वच्छ करून गाठी बांधणे, केळीची पावडर बनविणे, उसापासून साखर बनविणे आदी प्रक्रिया-उद्योग मुख्यतः खाजगी व्यापाऱ्यांनी व कारखानदारांनी सुरू केले. त्यामुळे कच्चा माल पिकविणाऱ्या शेतकऱ्याला कमी किंमत मिळते आणि प्रक्रिया-उद्योग चालविणाऱ्या कारखानदारांना जास्त नफा होतो. हा फायदा शेतकऱ्यानांच मिळण्याच्या दृष्टीने प्रक्रिया-उद्योग शेतकऱ्यांच्या सहकारी संघटनांनी चालवावेत, अशी शिफारस ग्रामीण पतपाहणी समितीने केली होती. त्यानंतरच्या काळात भात सडणे, सरकी काढणे, तेल गाळणे ह्यांच्या गिरण्या व मुख्यतः साखरकारखाने हे मोठ्या प्रमाणावर सहकारी क्षेत्रात सुरू झाले आहेत.\nशेतमालाचा निर्यात व्यापार : भारताच्या निर्यात व्यापारात शेतमालाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. शेतमाल निर्यात व्यापाराची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.\nशेतमालाचा निर्यात व्यापाराची आकडेवारी\nएकूण निर्यात व्यापारापैकी सु. पन्नास टक्के माल हा शेतमाल आहे. मात्र त्यापैकी महत्त्वपूर्ण हिस्सा हा मळेवाल्यांच्या मालाचा आहे. सर्वसाधारण शेतकऱ्याचा माल परदेशी जाण्याचे प्रमाण फार कमी आहे.\nपरदेशी जाणाऱ्या मालाचा दर्जा व प्रतवारी यांबाबत विशेष दक्षता घेण्यात येते. त्यासाठी १९६२ साली ‘सागरी सीमाशुल्क अधिनियम’ या नावाचा एक कायदा करण्यात आला असून प्रतवारीची खास यंत्रणा उभारण्यात आली आहे. शेतमालाच्या निर्यात व्यापारात अलीकडे ‘भारतीय राज्य व्यापार निगम’ या सरकारी संघटनेने मोठ्या प्रमाणावर भाग घ्यावयाला सुरुवात केली आहे.\nपहा : ॲगमार्क भारतीय अन्न निगम भारतीय राज्य व्यापार निगम सहकार.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nविखे – पाटील, विठ्ठलराव एकनाथराव\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bhovra.com/2012/08/", "date_download": "2022-12-09T15:05:30Z", "digest": "sha1:DDVF7SYOYISSOHWIZR5KP7WOCGBCSMI2", "length": 36369, "nlines": 174, "source_domain": "www.bhovra.com", "title": "August 2012 - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nरसग्रहण- देवों के देव महादेव\nरसग्रहण- कहानी महादेव की\nदेवों के देव महादेव\nमागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे मनाला जास्त भावणाऱ्या गोष्टी, कथा, वस्तू सर्व काही रसग्रहण ह्या सदराखाली मांडायच्या आहेत. खूप काही आवडत्या, उपभोगायुक्त बाबींबद्दल लिखाण करायचे आहे. त्याच सदरातील पहिली पोस्ट. रसग्रहणाची सुरुवात करण्यासाठी ‘महादेव’ सारखा दुसरा चांगला पर्याय नाही.\nलाईफ ओके ह्या नवीन चालू झालेल्या वाहिनी वर ‘कहानी महादेव की’ नावाची नवीन मालिका चालू झाली. नवीन म्हणजे तसे आता तिचे २२० हून अधिक भाग झाले आहेत. तश्या पौराणिक कथावर आधारित खूप काही मालिका चालू असतात. काही पौराणिक मालिका तर सास बहूच्या डेली सोप सारख्या काही तरी न ऐकलेल्या कथा दाखवत कितीतरी महिने चालू आहेत. पण ‘कहानी महादेव की’ मालिका ह्या सर्व टिपिकल पौराणिक मालिकांपेक्षा नक्कीच वेगळी आहे. रामायण, महाभारत आणि काही वर्षापूर्वी परत नवीन आलेले रामायण ह्या मोजक्या पौराणिक मालिका सोडल्या तर मी सहसा इतर पौराणिक मालिका बघत नाही. आज कालच्या पौराणिक मालिकेत दाखवलेले देवांचे चमत्कार, वेडीवाकडी ग्राफिक्स, सहज कमतरता जाणवणारी लोकेशन्स, महालाचे सेट, उडणारे देव, सफेद ढगातील स्वर्ग, काळ्या अंधारातील पाताळ, खोट्या दाढ्या लावलेले ऋषीमुनी, काळेकुट्ट, गडगडाटी हसण्याचा प्रयत्न करणारे व डोक्यावर शिंग लावून भयाण दाखवायचा प्रयत्न केलेले राक्षस हे बघून हसायलाच जास्त येते.\nपण ‘कहानी महादेव की’ मालिकेचे सुरुवात व्हायच्या आधीचे जे प्रोमो दाखवले गेले व त्यातून महादेव बनलेल्या नायकाचा चेहरा न दाखवता फक्त त्याच्या बांधेसूद शरीरावर फोकस करून महादेवचे दाखवले गेलेले फोटो, रुद्राक्ष, त्रिशूल ह्यांचा केलेला वापर, हिमालयातील दाखवलेले सौंदर्य ह्या वरूनच जाणवायला लागले होते की ही मालिका नक्कीच इतर पौराणिक मालिकांपेक्षा वेगळी आहे पण प्रत्यक्ष मालिका सुरु होऊन तिचे चार/ पाच भाग बघितल्याशिवाय ही मालिका पुढे पहायचे की नाही ते ठरवणार होतो. जेव्हा मालिका चालू झाली आणि महादेव बनलेल्या नायकाचे दर्शन (टीव्हीवर) झाले तेव्हा जरा वेगळेच वाटले. वर्षोनुवर्षे आपल्या लाडक्या देवांच्या ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टी पाहून मनात त्यांच्याबद्दल एक प्रतिमा तयार झालेली असते तिच्यापेक्षा जरा चेहरा वेगळा होता. बाकी शरीरसौष्ठव मनातल्या प्रतिमेशी अगदी जुळत होते. सती बद्दल वाचन कमी होते त्यामुळे तिची मनातली प्रतिमा थोडी धुसर होती त्यामुळे ह्या मालिकेत दाखवली गेलेली सती जरी मनाला भावली नसली तरी महादेवाच्या पुढे ती चालून जात होती.\nमहादेवाच्या भूमिके नंतर सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे मागे उभारले जाणारे लोकेशन्स, सेट ज्याच्यामुळे त्या काळाचा भास झाला पाहिजे, एक भावनात्मक फील आला पाहिजे आणि ह्या मालिकेच्या क्रियेटीव्ह निर्मात्याचे खरच कौतुक केले पाहिजे. त्याने सर्व जुन्या कन्सेप्ट, जुन्या कल्पना मोडून काढत, खरचं नवीन कल्पनाशक्ती लावून भन्नाट सेट उभारले आहेत. ते बघूनच ठरवले की ह्या मालिकेत नक्कीच चांगले बघायला मिळणार आहे आणि ही मालिका न चुकवता नक्की बघायची.\nमहादेव बनलेला नायक सुरुवातीला जरी थोडा कल्पनेपेक्षा वेगळा वाटला होता तरी आता एवढे भाग बघून असेल कदाचित आणि त्याच्या सहज सुंदर अभिनयामुळे तो महादेवाच्या प्रतिमेला साजेसा वाटायला लागला आहे. महादेव म्हटले की भोळासांब पण तेवढाच हुशार आणि ज्ञानी, विश्वातील सर्व गोष्टींचे ज्ञान असून ही गर्वाचा लवलेश नसलेला, भयंकर रागीट पण तेव्हढाच प्रेमळ आणि भावनिक, चेहऱ्यावर व हालचालीमध्ये असलेला शांत,तृप्त भाव....कुठे घाई नाही की गडबड नाही, अंगाला भस्म फासलेला, नेहमी ताठ बसून शांत ध्यान करत बसलेला, भक्तांचे हरतऱ्हेचे लाड पुरविणारा, सतीच्या मृत्युनंतर व्याकुळ होऊन रागाने तांडव नृत्य करणारा ह्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर येतात. महादेव बनलेल्या नायकाने ह्या सर्व गोष्टींची पुरेपूर काळजी घेतली आहे, त्याच्या अभिनय कुठेही खोटा वाटत नाही किंवा अविवेकी वाटत नाही, चेहऱ्याचे हावभाव आणि शरीराची हालचाल अगदी शांतपणे साकारली आहे, सतीच्या मृत्युनंतर त्याने व्यक्त केलेला राग, विषाद अगदी स्तुत्य होता. त्यात कुठेही ओव्हर अक्टिंग वाटली नाही आणि त्याच वेळी दक्षाला मारताना रागावलेले, भडकले महादेव पण त्याने त्याच ताकदीने साकारला होता. त्याची धावण्याची,रागावण्याची, त्रिशूल फेकण्याची, ज्ञान देण्याची, समजावण्याची, ध्यानस्त बसण्याची, चेहऱ्यावर गुढ हसण्याची अभिनय क्षमता खरच वाखाणण्यासारखी आहे. कदाचित त्याच्या एवढा न्याय त्या भूमिकेला क्वचितच दुसरा कोणी देऊ शकला असता.\nमलिकचे निर्माता आणि दिग्दर्शक ह्यांनी निवड केलेले सर्व पात्र एखाद दुसरा अपवाद वगळता आपापल्या भूमिकेला अगदी परिपूर्ण आहेत. बी. आर. चोप्रांच्या महाभारत मालिके नंतर योग्य पात्र निवड कदाचीत ह्याच मालिकेची असेल. एक सती आणि नंदीचे पात्र जरा भूमिकेत वेगळे वाटते. दोघांचे अभिनय चांगले आहेत. पण कदाचित त्यांना जास्त रडण्याचे डायलॉग दिले गेले असल्यामुळे दोघे जरा रडके वाटले आणि नंदी म्हणजे जाड्या, ढेरपोट्या, थोडासा सावळा अशी आपल्या मनातील प्रतिमा असल्यामुळे कदाचित मजबूत शरीरयष्टीचा आणि सपाट पोट असलेला नंदी पचवायला थोडा अवघड गेला. बाकी दक्ष (महाभारतातील द्रोणाचार्य), पार्वती, ब्रह्मा, विष्णू, सप्तर्षी, चंद्र, गंगा, अगदी तारकासुर, शुक्राचार्य हे सुद्धा आपल्या भूमिकेत चपखल बसले आहेत. सर्वानी सहज सुंदर अभिनय पण केला आहे. खास करून असुर जमातीतील लोक हे शिंग असलेले, भयानक चेहऱ्याचे दाखवले नाही आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावरून व अभिनयातून ते नक्कीच दुष्ट मनाचे आहेत हे दिसून येते.\nह्या मालिकेचे ड्रेस डिझायनर, मेक-अप आर्टिस्ट ह्यांचे पण कौतुक करण्यासारखे आहे. महादेव, सती, पार्वती, नंदी, दक्ष, सप्तर्षी तसेच राजघराण्यातील स्त्रिया व पुरुष ह्यांची वेशभूषा व रंगसंगती खरच वाखाणण्यासारखी आहे. कुठल्याही ऋषी-मुनींची दाढी खोटी लावलेली वाटत नाही अगदी दक्षाची वेणी बांधलेली शेंडी सुद्धा, प्रत्येकाच्या भूमिकेला साजेसा असा मेक-अप केलेला आहे. त्यात कुठेही भडकपणा वाटला नाही.\nहिमालयातील लोकेशन्स, राजमहालाचे भव्य सेट, महादेवाचा कैलाश पर्वतावरील सेट हे अप्रतिम आहेत. ते सेट आहेत हे माहित असून सुद्धा कुठेही कृत्रीम पण वाटत नाही. कैलाशावरील महादेवाची बसायची जागा आणि तेथील वनसंपदा तर अप्रतिमचं. तसेच दक्षाचा महाल, पार्वतीचा महाल हे अतिशय सुंदररीत्या उभारले आहेत. नेहमीपेक्षा नक्कीच वेगळे, महादेवाच्या लग्नाच्या वेळी दाखवलेले लाखो उपस्थित हे ग्राफिक्स वापरून दाखवले होते हे समजत होते पण त्यात चुका कुठेच आढळत नव्हती, तसेच महादेवाचा रुद्रावतार दाखवते वेळी व महादेव की बारात वेळी वापरले गेलेले ग्राफिक्स पण अप्रतिम होते. आता तर पार्वतीचा महाकालीचा अवतारचे प्रोमोज दाखवायला सुरुवात झाली आहे. खरचं चलचित्रण आणि क्रिएअतिव्हिति खरच खूप छान आहे.\nअजून खूप काही नवीन बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. बघू पुढे काय चमत्कार करताहेत महादेव.\nदेवों के देव महादेव\nकथा – मिहित भुतिया,ब्रिज मोहन पांडेय, सुब्रत सिंह.\nदिग्दर्शक – निखिल सिंह व मनिष सिंग\nकलात्मक दिग्दर्शक- अनिरुद्ध पाठक\nमहादेव बनलेला कलाकार – मोहित रैना\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेले काही दिवस खूप रिकामे रिकामे झाल्यासारखे वाटत होते. नवीन ज्ञानात काही भरच पडत नव्हती. मेंदूला काही नवीन खुराकच नव्हता मिळत. ऑफिस मध्ये कामाचा रगाडा एवढा वाढला होता की मेंदू दुसरा काही विचार करायला ऐकतच नव्हता. नवीन क्रिएटीव्हीटी (creativity) जन्मतच नव्हती. ब्लॉग लिहायला विषय तर भरपूर होते. पण शब्द सुचत नव्हते. ब्लॉगर मध्ये लॉगिन करून अर्धा अर्धा तास बसून राहायचो. कितीतरी पोस्ट अश्या अर्ध्याच ड्राफ्ट मध्ये पडून आहेत. काही तयार पण आहेत....पण पोस्ट कराव्याश्या वाटत नाही आहेत. अगदी पहिली इयत्तेत शिकणाऱ्या मुलाने निबंध लिहावे तश्या झाल्या आहेत...स्वत:लाच वाचून मानसिक समाधान नाही मिळत तर त्या पब्लिश कश्या करणार \nकाहीतरी कमी होत चाललेय...पण काय ते समजत नव्हते. मी काही एवढा मोठा लेखक नाही की माझ्या प्रतिभेला गंज चढतोय असे म्हणायला...पण जे काही शुद्ध बोलतोय, विचार करतोय, ते लिहिता येत नव्हते....जे तरंग मनपटलावर उमटत होते तसे प्रत्यक्ष्यात उतरत नव्हते. अगदीच कृत्रिम वाटत होते. पण असे का होतेय ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. कदाचित उत्तर शोधायला पण मेंदूला वेळ आणि निवांतपणा मिळत नव्हता.\nमग एका रविवारी अंघोळ करताना असा निवांत वेळ मिळाला. सहसा अंघोळ करताना माझे मन खूप रिकामे असते. अंघोळीचे ७ ते १० मिनिटे मी कसलाच विचार करत नाही. स्वत:चा, घरच्यांचा, ऑफिसचा, पैशांचा , भविष्याचा, अगदी कसलाच नाही. त्या वेळात मी कसला विचार करतो तेच मला नंतर आठवत नाही....त्याचाच अर्थ म्हणजे तेवढ्या वेळापुरते मन नक्कीच रिकामे होत असावे. नुसती शरीराची नाही तर मनाची पण अंघोळ होत असते आणि ही सवय बहुदा अक्कल येण्याआधीपासून आहे...अगदी शाळेत असल्यापासून. त्यामुळे अंघोळ केल्यावर मानसिक आराम नक्कीच खूप मिळतो आणि रविवारी कामावर जायची घाई नसल्याने अंघोळ निवांत चालते.\nतर अश्या एका रविवारी अंघोळ करून अंग पुसताना अचानक 'दिमाग की बत्ती जली'....हे जे काही मनात उलथापालथ चालली आहे.....जे मानसिक समाधान मला मिळत नाही आहे ते मराठी भाषेमुळे मिळत नाही आहे. गेले काही महिने मराठी भाषेत संवादच होत नाही आहे, भाषा ही मनातल्या भावना प्रस्तुत करायचे सर्वात चांगले माध्यम असते. मनातल्या विविध भावनांना आपली भाषाच....खास करून मातृभाषाच.....शब्दरूप देते. भावनांचे अस्तित्व शब्दामुळे जास्त चांगले प्रकट होते....ह्या भाषेलाच कुठे तरी मेगा ब्लॉक लागला आहे. त्यामुळे भावनांचा, मनातल्या विचारांचा निचरा होत नाही आहे. सर्व तुंबून राहिले आहे.\n आजार समजल्यावर आपोआप मनाने आजाराचे कारण आणि त्यावर औषध शोधायला सुरुवात केली. गेले काही महिने ऑफिस मध्ये प्रचंड काम वाढले होते. ऑफिस मध्ये ९० टक्के हून जास्त संवाद, लिहिणे, बोलणे, इमेल्स पाठवणे, ऑफिस नोट्स लिहिणे, टेंडर काढणे हे सर्व इंग्लिश मधूनच होत होते. उरलेल्या १० टक्क्यामध्ये ८ टक्के हिंदी असायचे आणि मराठीच्या वाट्याला फक्त २ टक्केच येत होते. गेले वर्षभर महाराष्ट्र टाईम्स वर्तमान पत्र आणि काही निवडक मराठी ब्लॉग वगळता मराठीतून काही वाचन झालेच नाही. शेवटचे पुस्तक किंवा कादंबरी वाचून कमीत कमी दोन वर्षे तरी झाली असतील. कोणती वाचली ते पण आठवत नाही. घरात मराठीच बोलत होतो पण ते सुद्धा माहित असलेले मराठी. नवीन शब्दांची, वाक्यांची भरच पडत नव्हती. काही प्रतिभावान लेखकांचे मराठी ब्लॉग वाचनात येत होते. पण त्याने भूक भागत नव्हती. मित्र परिवार तर मराठीएतर जास्त आहे. त्यामुळे भाषेला म्हणावे तसे पॉलिश होत नव्हते.\nमग त्यावर उपाय काय मराठीचे वाचन, मनन, चिंतन केले पाहिजे. त्या साठी सर्वात चांगला उपाय म्हणजे आपली मराठी साहित्यसंपदा. मराठी साहित्यात अशी अनोखी ताकत आहे की ती ह्या आजारपणाला पळवून लावेल. पण मग मराठी साहित्य आणायचे कुठून..विकत घ्यायची तर सध्या ऐपत नाही आणि घरात तेव्हढी जागाही नाही. मग लायब्ररी चालू करायला पाहिजे. राहत्या घराच्या जवळपास एकहि चांगली लायब्ररी नाही. एक होती तिच्या मालकिणीने दोन वर्षापूर्वीच बंद केली अगदी डिपॉजिट पण परत नाही केले. पुस्तक वाचून परत करायला गेलो तर तिथे मोबाईलचे दुकान मराठीचे वाचन, मनन, चिंतन केले पाहिजे. त्या साठी सर्वात चांगला उपाय म्हणजे आपली मराठी साहित्यसंपदा. मराठी साहित्यात अशी अनोखी ताकत आहे की ती ह्या आजारपणाला पळवून लावेल. पण मग मराठी साहित्य आणायचे कुठून..विकत घ्यायची तर सध्या ऐपत नाही आणि घरात तेव्हढी जागाही नाही. मग लायब्ररी चालू करायला पाहिजे. राहत्या घराच्या जवळपास एकहि चांगली लायब्ररी नाही. एक होती तिच्या मालकिणीने दोन वर्षापूर्वीच बंद केली अगदी डिपॉजिट पण परत नाही केले. पुस्तक वाचून परत करायला गेलो तर तिथे मोबाईलचे दुकान 'इधर लायब्ररी था ना ...कहां गया 'इधर लायब्ररी था ना ...कहां गया' मी भोळेपणाने त्याला विचारले तर अगदी भीक मागणाऱ्या भिकाऱ्याकडे बघावे तसे तुच्छ कटाक्ष टाकून तो बोलला, 'वो तो उसके मॅडम ने बंद कर दिया, अभी हमारा दुकान है' मी भोळेपणाने त्याला विचारले तर अगदी भीक मागणाऱ्या भिकाऱ्याकडे बघावे तसे तुच्छ कटाक्ष टाकून तो बोलला, 'वो तो उसके मॅडम ने बंद कर दिया, अभी हमारा दुकान है' आणि अशी काही नजर दिली की त्याच्या म्हणण्याचा उद्देश्य होता की हे आता मोबाईलचे दुकान आहे आणि परत इथे लायब्ररी बद्दल विचारायला येऊ नकोस...चालता हो.'\nठाण्यात तश्या लायब्ररी आहेत पण जवळपास नाही. स्टेशन जवळ 'माझे ग्रंथ भांडार' म्हणून मोठी लायब्ररी आहे तीच चालू करायचा विचार करत होतो. फक्त येण्याजाण्याचा त्रास होणार होता. पण मनाने नक्की केले होते की वेळ नाही भेटला तरी चालेल पण लायब्ररी नक्की चालू करायची.\n'अरे तुला झोप पूर्ण करायला तरी वेळ मिळतोय का लायब्ररी चालू करून पुस्तके कधी वाचणार लायब्ररी चालू करून पुस्तके कधी वाचणार कशाला उगाच पैसे फुकट घालावतोयस कशाला उगाच पैसे फुकट घालावतोयस\n'तिला म्हटले काहीही होऊ देत...भले वर्षाला एक पुस्तक वाचून झाले तरी चालेल पण आता लायब्ररी चालू करणारच. पैसे गेले तरी चालतील.'\n'पैसे काय झाडाला लागलेत तुझे\n लोकांना दारू, गुटखा, सिगारेट ची सवय असते. पगारातला दहा टक्के भाग ते ह्या व्यसनात उडवतात. मला तर ह्यापैकी काहीच व्यसन नाही. वाचनाचे एक व्यसन होते ते पण खूप दिवस झाले सुटले आहे. असे समज पैसे तिकडेच खर्च झाले.'\n'ठीक आहे तुझी मर्जी ' .....बायको शांत (कदाचित पहिल्यांदा)\nदुसऱ्याच दिवशी ऑफिस मधून परत येताना पहिल्या मजल्यावरच्या काकूंकडे एक माणूस पुस्तक घेऊन आला होता. काकूंकडे विचारले तर त्या म्हणाल्या, 'अरे ही नवीन लायब्ररी चालू झाली आहे. ते आपण फोनवर सांगितलेले पुस्तक घरपोच आणून देतात.' त्या माणसाला मी त्याचा मोबाईल नंबर विचारला तर त्याने त्यांच्या लायब्ररीचे जाहिरातीचे पत्रकच हातात दिले व म्हणाला ह्या नंबर वर फोन करून बोलून घ्या.\nयोगायोग असा की मी लायब्ररी चालू करण्याचा विचारच करत होतो व कुठली लायब्ररी लावायची हेच शोधत होतो आणि नेमकी लायब्ररीच माझ्या समोर चालून आली होती. म्हटले हा नशिबाचाच कौल आहे लवकरात लवकर चालू केली पाहिजे.\nते पत्रक घेऊन घरी आलो आणि त्याला फोन लावला. दोनशे रुपये महिना फी, दोनशे रुपये डिपॉजिट आणि दोनशे रुपये सभासद वर्गणी असे करून पहिल्या महिन्याचे सहाशे रुपये नंतर प्रत्येक महिन्याचे दोनशे रुपये असे त्याने सांगितले. म्हटले उद्या येऊन पैसे घेऊन जा आणि चांगले पुस्तक देऊन जा. दुसऱ्या दिवशी तो येऊन पैसे घेऊन गेला आणि पुस्तकांची लिस्ट घेऊन गेला. त्याला फक्त लेखकाचे नाव आणि पुस्तकाचे नाव सांगायाचे त्या दिवशी संध्याकाळी तो ते पुस्तक घेऊन येणार.\nकाही दिवसा पूर्वी नेट वर 'मेलुहाचे मृत्युंजय' ह्या पुस्तकाबद्दल खूप चर्चा वाचली होती. तेच पुस्तक मागवून घेतले आणि नेमके ते पुस्तक त्यांनी दोन दिवसापूर्वी नवीन खरेदी केले होते. मीच त्याचा पहिला वाचक झालो. जवळपास ४८५ पानांपैकी सव्वा दोनशे पाने वाचून ही झालीत.\nआता कुठे जरा मनाचा मेगाब्लॉक सुटेल आणि साचलेल्या निरुपयोगी विचारांचा निचरा होईल अशी अशा करतोय. देखेंगे आगे आगे होता है क्या\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nअसे पाहुणे येती घरा...\nऐंशी नव्वद च्या दशकामध्ये मी चाळीमध्ये राहायला होतो. दोन खोल्यांची कॉमन गॅलरी असलेली चाळ होती. वडीलांचा आणि चाळीतल्या जवळपास सगळ्यांचाच पगार...\n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी \n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी मिलिंद धुरीच्या फेसबुक भिंती वरच्या एकेक आठवणी मनाला भूतकाळात नेऊन सोडतात. अशीच एक आठवण ऐंश...\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जवाबदार कोण \nकोरोनाच्या प्रसाराला, लोकांच्या मृत्यूला जेवढे आपण राज्य किंवा केंद्र सरकारला दोषी धरतोय तेवढेच दोषी हे लोकं पण आहेत ज्यांनी औषधांचा काळाबा...\nहो नाही करत शेवटी अर्ध्या दिवसासाठी का होईना येऊरला जायचे ठरले. माझ्या घरच्या मागेच येऊर च्या डोंगररांगा आहेत. हा भाग संजय गांधी नॅशनल पा...\nमुखवटा कादंबरी | लेखक -अरुण साधू\nरसग्रहण- देवों के देव महादेव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/11/bharat-jodo-yatra-maharashtra-chandrapur-congress.html", "date_download": "2022-12-09T16:00:07Z", "digest": "sha1:FYSABJLHO2SNDVHWN24KJK2GY64MVGEF", "length": 14976, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "कांग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी १५ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेत होणार सहभागी - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nशुक्रवार, नोव्हेंबर ०४, २०२२\nकांग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी १५ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेत होणार सहभागी\nजास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे\nरामू तिवारी यांचे आवाहन\nकाँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्त्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेला देशभरात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. ७ नोव्हेंबरपासून ही यात्रा महाराष्ट्रातून पुढील प्रवास करणार आहे. चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना १५ नोव्हेंबरला वाशिम जिल्ह्यातून यात्रेत सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातून पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.\nभारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात येत आहे. राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान नांदेड जिल्ह्यात, ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान हिंगोली जिल्ह्यात, १५ ते १६ नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात, १६ ते १८ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि १८ ते २० नोव्हेंबर रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गक्रमण करणार आहे. भारत जोडो यात्रेचा साडेतीन हजार किमीचा प्रवास ही काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातून माजी पालकमंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने यात्रेत सहभागी होणार आहेत. चंद्रपूर शहरात तरुणांची बाइक रॅली काढण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता वाशीम शहरातील अजनखेड, बोराला फाटा येथून यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. तिवारी यांनी केले आहे.\nसामाजिक संस्था, इच्छुकांनी करावा संपर्क\nभारत जोडो यात्रा ही देशाच्या इतिहासातील पहिलीच यात्रा आहे. या यात्रेत केवळ काँग्रेस पक्षाचेच कार्यकर्तेच नाही, तर देशावर प्रेम करणारा प्रत्येक भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. चंद्रपूर शहरातील सामाजिक संस्था, इच्छुक नागरिकांना या यात्रेत सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी शहरातील कस्तुरबा चौकातील चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाध्यक्ष श्री. तिवारी यांनी केले आहे\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-09T16:22:25Z", "digest": "sha1:VQSCNMFMIFO2MVT7M7GN2WZTVLH4I5F3", "length": 8620, "nlines": 93, "source_domain": "baramatizatka.com", "title": "फोंडशिरस विकाससेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमन पदी श्रीराम दाते तर व्हा. चेअरमनपदी मनोजकुमार गांधी यांची निवड. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर फोंडशिरस विकाससेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमन पदी श्रीराम दाते तर व्हा. चेअरमनपदी मनोजकुमार...\nफोंडशिरस विकाससेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमन पदी श्रीराम दाते तर व्हा. चेअरमनपदी मनोजकुमार गांधी यांची निवड.\nसहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध सोसायटीची निवड.\nफोंडशिरस ( बारामती झटका )\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्री. जयसिंह मोहिते पाटील व विधान परिषदेचे आमदार श्री. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडशिरस विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. फोंडशिरस या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडलेली होती.\nअकलूज सहाय्यक निबंधक संस्था कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी जी. बी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक पार पडली. चेअरमन पदासाठी श्री. श्रीराम दाते व व्हा. चेअरमन पदासाठी श्री. मनोजकुमार गांधी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.\nयावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यामध्ये १) शिवाजी गोरे २) सुभाष कुचेकर ३) लक्ष्मण गोरे ४) जगन्नाथ महामुनी ५) शिवाजी कुंभार ६) गोरख वाघमोडे ७) कुंडलिक गोरे ८) संतोष दाते ९) भीमा रणदिवे १०) श्रीमती फुलाबाई वाघमोडे ११) सौ. श्रध्दा दाते आदी संचालक मंडळ उपस्थित होते.\nनिवडणूक कामी श्री. जी. बी. जाधव साहेब निवडणूक अधिकारी यांना संस्थेचे सचिव श्री साळुंखे भाऊसाहेब व श्री कृष्णा गोरे यांनी मोलाचे सहकार्य केले.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleशिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनी उद्योग व्यवसायात गतवैभव प्राप्त करणार, बाळसे धरण्यास सुरुवात…\nNext articleमिळालेले मानधन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना दान करणार – शाहीर राजा कांबळे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/illegal-bangladeshi-immigrants-arrested-in-palghar-126281732.html", "date_download": "2022-12-09T15:25:31Z", "digest": "sha1:227QLPMPLV3V37SUTZ5QBHJBGODIOSEP", "length": 3443, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या 7 बांगलादेशी नागरिकांना एटीएसने केली अटक | Illegal Bangladeshi immigrants arrested in Palghar - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या 7 बांगलादेशी नागरिकांना एटीएसने केली अटक\nदोन वर्षांपासून विरारच्या तिरुपती नगरमधील एका कॉलनीत होते वास्तव्यास\nबांगलादेशींकडे भारतात राहण्यासाठी कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती\nमुंबई - पालघरमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास 7 बांग्लादेशी नागरिकांना पालघर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने एका छापेमारी दरम्यान यांना पकडले. पालघर पोलिस पीआरओ हेमंत काटकर यांनी सांगितले की, हे बांग्लादेशी नागरिक अंदाजे दोन वर्षांपासून विरार येथील तिरुपती नगर येथील निवासी कॉलनीत वास्तव्य करत होते.\nया सर्व बांग्लादेशी नागरिकांकडे भारतात राहण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्रे नव्हते. या सर्वांवर भारतीय पासपोर्ट कायदा आणि परदेशी कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/tag/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-09T17:20:32Z", "digest": "sha1:72S3TPHNSBHESKFGPWY372JK7VZBXSS5", "length": 3956, "nlines": 49, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "समाज कल्याण मागासवर्गीय आणि अपंग घरकुल योजना महाराष्ट् – महासरकारी शेतकरी योजना", "raw_content": "\nTag: समाज कल्याण मागासवर्गीय आणि अपंग घरकुल योजना महाराष्ट्\nयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2022 महाराष्ट्र समाज कल्याण योजना\nनमस्कार मित्रांनो, आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या मागासवर्गीय आणि अपंग घरकुल योजना संबंधित संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत. राज्यात ही योजना समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते. या योजनेचा लाभ मुख्यतः…\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nदूध उत्पादक शेतकरी GR\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/06/blog-post_98.html", "date_download": "2022-12-09T16:12:36Z", "digest": "sha1:2PPXOAYONLZPVQL4EDAEQ67PPEGP2O7J", "length": 5697, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाही", "raw_content": "\nईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाही\nमुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून छापेमारी केली जात आहे. सकाळपासून ही छापेमारी केली जात आहे. दरम्यान देशमुखांच्या खासगी सचिवालाही ईडीकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान राजकीय नेत्यांच्या याविषयी विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून अनिल देशमुखांवर ही कारवाई केली जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.\nयाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, 'केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून ही कारवाई केली जात आहे. आम्हाला त्याची यत्किंचितही चिंता वाटत नाही.' तसेच पुढे ते म्हणाले की, 'आम्हाला ईडी वगैरे काही नवीन नाहीत. अनिल देशमुख हे काय पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवलेला आहे. या चौकशीची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही.\nयापूर्वीही अनिल देशमुखांवर केंद्र सरकारच्या यंत्रणांकडून कारवाई करण्यात आली होती. यामधून त्यांना काय मिळाले माहिती नाही. मला वाटते त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. आता त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न सुरू आहेत' असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/blog-post_99.html", "date_download": "2022-12-09T15:58:35Z", "digest": "sha1:X3EBWMFWLXUVPVRSWPINAXSD6EXXVPCG", "length": 6227, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पांडुरंगाच्या दर्शनाचा अधिकार नाही”", "raw_content": "\n“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पांडुरंगाच्या दर्शनाचा अधिकार नाही”\nपुणे | कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे आषाढी एकादशीच्या यात्रेवर सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. कोरोनामुळे यंदाही वारीसाठी केवळ 10 पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्बंधामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने पायी वारी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे.\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर गेली दोन वर्षे सातत्याने अन्याय होत आहे. दोन महिन्यांपासून पायी वारीची मागणी करणाऱ्या वारकऱ्यांना सरकारकडून दुष्टपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांनी केला आहे. सरकारच्या या वागणूकीमुळे मुख्यमंत्र्यांना पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेण्याचा अधिकार नाही, अशी टीका शंकर गायकर यांनी केली आहे.\nवारकऱ्यांनी नेहमीच सरकारला साथ दिली. कोरोनाकाळात आश्रम उघडी केली, हजारो नागरिकांना भोजन व्यवस्था उपलब्ध केली. मात्र, सरकार सातत्याने वारकऱ्यांना हीन वागणूक देत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी बंदी घालणाऱ्या सरकारलाच लस देण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.\nदरम्यान, वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/02/blog-post_73.html", "date_download": "2022-12-09T16:07:26Z", "digest": "sha1:RBZJGIDRVXXTV6OZ24OSIZHHGZC3KUNY", "length": 15246, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "थकबाकीदारांचे गाळे सील करण्याचे आयुक्तांचे निर्देश - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nमंगळवार, फेब्रुवारी ०८, २०२२\nथकबाकीदारांचे गाळे सील करण्याचे आयुक्तांचे निर्देश\nशास्तीचा लाभ घेण्यासाठी शेवटचे ७ दिवस शिल्लक\nचंद्रपूर, ता. ८: चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्यात येत आहे. १० जानेवारीपासून ही योजना सुरु असून, १५ फेब्रुवारी रोजी शेवटची मुदत आहे. शेवटचे ७ दिवस शिल्लक असून, शास्तीचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे. दरम्यान, थकबाकीदारांचे गाळे सील करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत.\nराणी हिराई सभागृहात ८ फेब्रुवारी रोजी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर आढावा बैठकीत उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्यासह विभागप्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.\nयावेळी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी सर्व झोननिहाय वसुली पथकाचा आढावा घेतला. वसुलीचे लक्ष्य वाढविण्यासाठी सर्व पथक प्रमुखानी मालमत्ताधारकाशी संपर्क वाढवावा, शास्तीमाफीची माहिती देण्यात यावी, असेही सूचित केले. व्यावसायिक मालमत्ता कर थकीत असलेल्या गाळेधारकांना नोटीस बजावून गाळे सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.\n१० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शहरातील नागरिकांना शास्तीत १०० टक्के माफी देण्यात आली. या योजनेचा लाभ शहरातील मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात घेतल्यानंतर चंद्रपूर शहर महानगरपालिकेने या योजनेस मुदतवाढ देण्यात आली.त्यानुसार १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर १६ ते २८ फेब्रुवारी ७५ टक्के, तर १ ते १५ मार्च ५० टक्के सूट मिळणार आहे. १०० टक्के लाभ घेण्यासाठी पुढील ७ दिवसात कराचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nपाणीपट्टीचा भरणा त्वरित करा; अन्यथा नळजोडणी बंद होणार\nचंद्रपूर मनपा हद्दीतील पाणीपट्टी वसुली सुरु असून, थकीत भरणा त्वरित न केल्यास नळजोडणी बंद करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी पथकप्रमुखांना दिले. शहरात एकूण ३५ हजार नळधारक आहेत. वसुलीची मोहीम जोमाने राबविण्यात येत असून, थकबाकीदारानी त्वरित भरणा न केल्यास त्यांचे नळजोडणी बंद करण्यात येत आहे. थकीत पाणीपट्टी कराचा भरणा प्रियदर्शिनी चौक येथील कार्यालय, झोन कार्यालय क्रमांक १ संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स, झोन कार्यालय क्रमांक २ कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, झोन कार्यालय क्रमांक ३ देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे स्वीकारण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी नळजोडणी बंद होऊ नये, यासाठी पाणीपट्टी भरण्याचे आवाहन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8C-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T14:48:57Z", "digest": "sha1:SRTZOHLZIZ6GFQ264GWGFXLMECDLJR3C", "length": 10110, "nlines": 101, "source_domain": "baramatizatka.com", "title": "पंचायत समिती सदस्या सौ. प्राजक्ता वाघमारे यांच्या निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर पंचायत समिती सदस्या सौ. प्राजक्ता वाघमारे यांच्या निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ.\nपंचायत समिती सदस्या सौ. प्राजक्ता वाघमारे यांच्या निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ.\nपंचायत समिती गणातील गावामध्ये विविध विकास कामांचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात शुभारंभ.\nमेडद ( बारामती झटका )\nमाळशिरस पंचायत समिती सदस्या सौ. प्राजक्ता स्वप्नील वाघमारे यांच्या १५ वा वित्त शेष निधीतून पहिल्या टप्प्यातील विविध विकास कामे मंजूर झाले असून,,\n• सार्वजनिक आर ओ वॉटर फिल्टर एटीएम सिस्टीम बसवणे – मेडद\n• सार्वजनिक ठिकाणी मुतारी युनिट बसवणे – मेडद, तिरवंडी, उंबरे दहिगाव , चाकोरे\n• जिल्हा परिषद शाळांसाठी आर ओ फिल्टर बसणे – उंबरे दहिगाव, तिरवंडी, कचरेवाडी, मारकडवाडी, मेडद.\n• श्रीनाथ मंदिर सार्वजनिक सुविधा पुरवणे – मेडद\n• सार्वजनिक ठिकाणी ओला- सुका कचरा विलगीकरण करण्यासाठी कचराकुंडी स्टॅन्ड बनवणे – चाकोरे , कचरेवाडी, तिरवंडी, उंबरे दहिगाव, मेडद, कदमवाडी, बागेचीवाडी, मारकडवाडी, कोंडबावी, गिरझणी या कामासोबतच मारकडवाडी, उंबरे दहीगाव, बागेचीवाडी येथे सौ. प्राजक्ता स्वप्नील वाघमारे, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल (भैय्या) वाघमारे, मारकडवाडी सरपंच अमित अण्णा पाटील, मेडद सरपंच युवराज तात्या झंजे , उंबरे दहिगाव चे सरपंच विष्णुपंत नारनवर, शिवसेना तालुका प्रमुख नामदेव नाना वाघमारे, शिवसेना तालुकासंघटक विरेंद्र अण्णा वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत,.\n• मारकडवाडी येथील लक्ष्मी मंदिर ते बंधारे रस्ता खडीकरण करणे या कामाचे\n•उंबरे दहिगाव येथील इनाम वस्ती ते गावठाण रस्ता खडीकरण तसेच\n• गावठाण सार्वजनिक मुतारी युनिट उभा करणे या कामाचे\n• बागेचीवाडी येथील लक्ष्मी माता मंदिर येथे पेव्हिंग ब्लॉक, आसन व्यवस्था व सुशोभीकरण करणे, तसेच\n• जाधव वस्ती ते वरपे वस्ती (शिवनेरी तालीम) बंदिस्त गटार बांधणे या कामांचा शुभारंभ करण्यात आला.\nया विविध कार्यक्रमा प्रसंगी सुधीर बापू महाडिक, शंकर बापू पाटील, राजाभाऊ मारकड, बापू पिसाळ , कासलिंग वाघमोडे, भीमराव नारनवर विष्णू ठोंबरे, रामचंद्र ठोंबरे भीमराव समिंदरे, दत्तू ढेकळे , तानाजी वाघमोडे, वेताळ इंगळे साहेब , हनुमंत तात्या वाघमारे, नामदेव माने, राजू इंगोले, तानाजी पोतेकर, तुकाराम यादव, सतीश दडस, दिलीप गायकवाड, बाळासाहेब बनकर, आशाबाई बनकर , मयूर पिंगळे, विकी तिकुटे, शेख लाल शेख , वनिता जानकर सर्व ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleमहाळूंग नगरपंचायत निवडणुकीचे भीमराव पाटील उर्फ पाटील नाना यांनी पंधरा उमेदवार निवडले\nNext articleसहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्र शासनाने आणले निर्बंध\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमळोली गावातील माजी सैनिक दादासाहेब जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/milat-aahe-bharpur-dhan-sanket/", "date_download": "2022-12-09T16:43:58Z", "digest": "sha1:RHZGAOTIMJ6NIBFGU63OH2RG5WMMDVDD", "length": 10120, "nlines": 64, "source_domain": "live65media.com", "title": "ह्या 6 राशींच्या होतील सर्व चिंता दूर, मिळेल भरपूर धन मिळत आहे शुभ संकेत - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/ह्या 6 राशींच्या होतील सर्व चिंता दूर, मिळेल भरपूर धन मिळत आहे शुभ संकेत\nह्या 6 राशींच्या होतील सर्व चिंता दूर, मिळेल भरपूर धन मिळत आहे शुभ संकेत\nVishal V 10:17 am, Sat, 31 October 20 राशीफल Comments Off on ह्या 6 राशींच्या होतील सर्व चिंता दूर, मिळेल भरपूर धन मिळत आहे शुभ संकेत\nआपल्या व्यवसायात तुम्हाला काही नवीन संधी मिळतील, विद्यार्थी वर्गाच्या लोकांना स्पर्धात्मक परीक्षेत चांगले निकाल मिळेल, तुम्हाला अभ्यासामध्ये चांगले वाटेल, नफ्यासाठी अनेक संधी येऊ शकतात, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.\nएखाद्या कठीण परिस्थितीत आपणास काही लोकांची मदत मिळू शकेल. व्यवसायाच्या संबंधात प्रवासाला जाण्याची तुमची योजना असू शकते, तुमचा प्रवासही आनंददायी असेल वेळोवेळी होणारे बदल तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतील. तुमचा प्रवास शुभ ठरणार आहे.\nविशेषत: शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. तुमची सर्व कामे योजनेनुसार पूर्ण होऊ शकतात, कोणत्याही नव्या कार्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळू शकते.\nघरातील सदस्यांसह घरातून एखाद्या धार्मिक स्थळाच्या सहलीला जाण्याची शक्यता आहे. आपण मित्रांसह काही नवीन कार्य सुरू करण्याची योजना बनवू शकता. तुमच्या परिश्रमानुसार तुम्हाला फळ मिळेल.\nवरिष्ठ अधिकारी तुम्हाला मदत करतील. नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला आराम मिळू शकेल. आपण आपल्या कार्यक्षेत्रात कोणतीही नवीन तंत्रज्ञान वापरू शकता, ज्याचा आपल्याला फायदा होईल.\nआपल्या संपत्तीच्या मार्गावर येणाऱ्या अडथळ्यापासून आता मुक्त होईल. अपूर्ण थांबलेली कामे प्रगतीपथावर येऊ शकतात. दीर्घकालीन गुंतवणूकीची आपण कल्पना करू शकता, परंतु कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी घरी अनुभवी लोकांशी चर्चा करून कृती करा.\nआपण काही लोकांचे चांगले करू शकता. सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढेल. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल. कोणत्याही जुन्या वादातून मुक्त होऊ शकते. तुमच्यामध्ये सुरू असलेले गैरसमज दूर होऊ शकतात.\nकोणत्याही प्रकारच्या वादात अडकण्यापासून टाळा. मनातील नकारात्मक विचार दूर करा, आपण सर्वकाही करू शकता. आपल्या परिश्रमाचे योग्य फळ तुम्हाला मिळणार आहे. आपण घेतलेला निर्णय फायदेशीर ठरू शकतो. आपण ज्या भाग्यशाली राशी आणि त्याच्या लोकांबद्दल बोलत आहोत त्या राशी मेष, वृषभ, मिथुन, वृश्चिक, मकर, आणि कुंभ आहे.\nटीप: तुमच्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. सविस्तर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious 31 ऑक्टोबर : बजरंगबलीच्या कृपेने ह्या 6 राशींचे सत्य होणार स्वप्न आणि कर्जातून होईल मुक्ती\nNext आता पर्यंत बंद असलेले ह्या राशींच्या भाग्याचे दार आता उघडणार आहे, मिळवतील भरपूर धन\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtramazanews.com/author/admin/page/4/", "date_download": "2022-12-09T17:17:59Z", "digest": "sha1:46VUR5VHUUXDFIP7RQDUSXZX3JYNRH7G", "length": 11345, "nlines": 124, "source_domain": "maharashtramazanews.com", "title": "Maharashtra Maza News Desk – Page 4 – महाराष्ट्र माझा News", "raw_content": "\nगुजरात निवडणुकीचे निकाल: भाजपने सौराष्ट्रात 48 पैकी 40 जागा जिंकल्या; 2017 मध्ये काँग्रेसने 28 वरून 3 वर विजय मिळवला\nसारांशया प्रदेशातील भाजपच्या तिकीट वाटपावर नजर टाकल्यास असे दिसून येते की ते काँग्रेसचे टर्नकोट आमदार आणि मतांना आकर्षित करण्यासाठी नवीन...\nभारत हा अमेरिकेचा मित्र नसेल, तो आणखी एक महान शक्ती असेल: WH अधिकारी\nसारांशव्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने सांगितले की, यूएस आपल्या भारतीय भागीदारांसोबत कोविड-19 लस वितरण, सागरी क्षेत्र जागरूकता आणि शिक्षणाच्या प्रमुख उपक्रमांवर अतिशय...\nज्यावेळी दोघांना एका शोमध्ये प्रश्न विचारण्यात आला... Sania mirza-shoaib malikImage Credit source: Twitter महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल |...\nबालवीर फेम अभिनेता घेणार चंद्रावर झेप; 'या' मिशनमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व\nमुंबई, 09 डिसेंबर : सब टीव्हीवरील 'बालवीर' ही मालिका घराघरात लोकप्रिय होती. या मालिकेने लहान मुलांचे खूप मनोरंजन केले. भारताचा...\nमेंडोस चक्रिवादळाचा महाराष्ट्राला तडाखा, ऐन थंडीत मुंबईसह राज्यात पाऊस बरसणार\nमुंबई, 09 डिसेंबर : मेंडोस चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून उठणाऱ्या मेंडोस चक्रीवादळ थैमान घालण्यास सुरूवात झाली...\nतुम्हाला Smartphone घ्यायचा आहे 20 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 5 मोबाईल\nSmartphones under 20000: मोबाईल मार्केट गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलं आहे. अनेक कंपन्यांनी आपले स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात आणले आहेत....\nIND vs BAN : ''खेळाडूंमध्ये देशाप्रती खेळण्याची भावनाच दिसत नाही'', दिग्गज खेळाडूचा गंभीर आरोप\nIND vs BAN 3rd ODI : टीम इंडिया (Team India) चांगल्या स्थितीत असताना देखील बांगलादेश (Bangladesh) विरुद्धच्या सलग दोन सामन्यांमध्ये...\nमहाराष्ट्र कर्नाटक सीमावादात आता गृहमंत्र्यांची एन्ट्री; दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याना बोलवणार आमनेसामने\nमहाराष्ट्र कर्नाटक सीमावादात आता गृहमंत्र्यांची एन्ट्री; दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याना बोलवणार आमनेसामने Amit Shah : महाविकास आघाडीच्या खासदारांनी अमित शाह यांची...\nप्रवाशांनो, विमान उड्डाणाच्या साडेतीन तास आधी पोहोचा; मुंबई एअरपोर्टच्या सूचना\nमुंबई, 09 डिसेंबर : विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून नव्या गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. यात प्रवाशांना आंतरराष्ट्रीय...\nनाशिक शहरातील मोहीम मालेगाव शहरातही राबवणार, सुरुवातीला जनजागृती नंतर थेट कारवाईच\nप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतिने सध्या जनजागृती मोहीम राबविली जात आहे. नवीन वर्षात 1 तारखेपासून हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. Image...\nलग्नानंतर पाठकबाई थेट समुद्र किनारी, खयालो का शहर गाण्यावर…\nअनुराग कश्यपचा नागराज मंजुळेंवर निशाणा; म्हणाला,'सैराटनं मराठी सिनेमा उद्ध्वस्त'\nसुरेखा पुणेकरांचा राज्यपालांवर निशाणा, म्हणाल्या, “त्यांना त्याच्या राज्यात…”\nस्मार्टफोननंतर आता स्मार्ट शूज; आपातकालीन परिस्थितीत मिळणार ताबडतोब मदत\nIND vs BAN Weather : तिसऱ्या वनडे सामन्यात पावसाचा व्यत्यय\nSurya on तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल\nSurya on तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल\nSurya on तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल\nSurya on तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल\nSurya Tech on तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल\nलग्नानंतर पाठकबाई थेट समुद्र किनारी, खयालो का शहर गाण्यावर…\nअनुराग कश्यपचा नागराज मंजुळेंवर निशाणा; म्हणाला,'सैराटनं मराठी सिनेमा उद्ध्वस्त'\nसुरेखा पुणेकरांचा राज्यपालांवर निशाणा, म्हणाल्या, “त्यांना त्याच्या राज्यात…”\nस्मार्टफोननंतर आता स्मार्ट शूज; आपातकालीन परिस्थितीत मिळणार ताबडतोब मदत\nIND vs BAN Weather : तिसऱ्या वनडे सामन्यात पावसाचा व्यत्यय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/08/blog-post_76.html", "date_download": "2022-12-09T16:35:02Z", "digest": "sha1:SLVYWDP42CLCXP6ALCFSF6AXYQLJEYW6", "length": 5849, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना दिला ‘हा’ इशारा", "raw_content": "\nमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना दिला ‘हा’ इशारा\nमुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. यानंतर उद्धव ठाकरेंनी राज्यातील नागरिकांना इशारा दिला आहे. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणं गरजेचं असून आपलं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावं म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरता कामा नये, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.\nकाही जणांची वर्तणूक पाहता चिंता वाटते. आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घेण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.\nराज्यामध्ये ऑक्सिजनचे मर्यादित उत्पादन आहे. त्यामुळेच आपण निर्बंधाच्या बाबतीत ऑक्सिजनची उपलब्धता हाच निकष लावला आहे. हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून आमच्या प्रयत्नांना आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.\nकोविडविषयक नियमांचं पालन न केल्याने, तसेच गर्दी जमा करणं, मास्क न लावणं यामुळे स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्या आरोग्यालाही आपण धोका पोहोचवत आहोत. माझे आपणास आवाहन आहे की, कुणाच्याही आमिषाला किंवा चिथावणीला बळी न पडता स्वतःचा व इतरांच्या आरोग्याचा विचार करा, असं मुख्यमंत्री म्हणाले.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T14:56:51Z", "digest": "sha1:NMCEIY2IJSV7V6SH3RVELT2AOPUZGUKG", "length": 10079, "nlines": 92, "source_domain": "baramatizatka.com", "title": "इस्लामपूर गावचे गणेश पवार यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या माळशिरस तालुका चिटणीसपदी नियुक्ती. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर इस्लामपूर गावचे गणेश पवार यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या माळशिरस तालुका चिटणीसपदी...\nइस्लामपूर गावचे गणेश पवार यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या माळशिरस तालुका चिटणीसपदी नियुक्ती.\nजिल्हा प्रभारी के. के. पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय देशमुख यांच्या सहकार्यातून इस्लामपूर परिसर भाजपमय करणार. – गणेश पवार.\nमाळशिरस ( बारामती झटका )\nइस्लामपूर ता. माळशिरस येथील युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश ज्ञानेश्वर पवार यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माळशिरस तालुका चिटणीसपदी नियुक्ती भारतीय जनता पार्टी कार्यालय माळशिरस येथे करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांच्या शुभहस्ते नियुक्तीचे पत्रही त्यांना देण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा प्रभारी के. के. पाटील, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, मिनीनाथ मगर, चन्द्रशेखर रणनवरे आदी मान्यवर उपस्थित होते.\nनवनियुक्त चिटणीस गणेश पवार यांनी माळशिरस तालुक्यामध्ये जिल्हा प्रभारी के. के. पाटील व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांच्या सहकार्याने पक्षवाढीसाठी काम करणार असून भविष्यामध्ये इस्लामपूर परिसर भाजपमय करणार असल्याचे सांगून माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन घेणार असल्याचे सांगितले.\nमाळशिरस तालुक्यामध्ये दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टीच्या संघटक बांधणीमध्ये वाढ होत आहे. अनेक तरुण भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत आहेत. इस्लामपूर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांच्यावर युवा मोर्चाच्या चिटणीस पदाची जबाबदारी दिलेली आहे. गणेश पवार यांचे तालुक्यामध्ये असणारे संघटन, नेहमी सामाजिक कार्यातील सहभाग, इस्लामपूर पंचक्रोशीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवून मदत करणारे गणेश पवार यांच्या निवडीने भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्य व भारतीय जनता पार्टीची ध्येय व धोरणे सर्वसामान्य जनतेमध्ये रुजवून भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असल्याने युवकांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleमहात्मा फुले पतसंस्था माळीनगर 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने संपन्न\nNext articleलोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या हायमास्ट दिव्याने माळशिरस येथील 60 फाटा झळकणार.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमळोली गावातील माजी सैनिक दादासाहेब जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AA/", "date_download": "2022-12-09T16:56:45Z", "digest": "sha1:NXM5RLOVRQ36TT7GWIPYVWDGQNS5DRNK", "length": 13367, "nlines": 91, "source_domain": "baramatizatka.com", "title": "लोकप्रिय दमदार आ. राम सातपुते यांनी राज्याबाहेरही केली कामगिरी फत्ते… | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर लोकप्रिय दमदार आ. राम सातपुते यांनी राज्याबाहेरही केली कामगिरी फत्ते…\nलोकप्रिय दमदार आ. राम सातपुते यांनी राज्याबाहेरही केली कामगिरी फत्ते…\nबबन पराडे पाटील रा. संगम यांचे उसतोड कामगार आणण्यासाठी तय्यब मुलाणी यांची गाडी (अशोक लेलंड एम एच ४५ ए एफ १३६८) कुलगुडू (ता. गोकाक, कर्नाटक) येथे गेली होती. त्यावेळी तेथील मुकादम यांनी कामगार देण्यासाठी पराडे पाटील यांच्याकडे पैशांची मागणी केली व लेबर देतो असे म्हणाले. पैसे घेतले त्यानंतर ते कर्नाटकला जाऊन लेबर बसून आहेत ते घेवून येवू असे म्हणाले. पण तेथील परिस्थिती वेगळीच होती. तेथील लेबर काम करत होते. व ज्या मालकाकडे काम करत होते त्या मालकांनी गाडी व गाडी चालक यांना पकडून ठेवले. व चालकाला मारहाण करून त्यांना बांधून ठेवले. गाडी देण्यास नकार दिला आणि लेबर साठी पैशांची मागणी करू लागले. वारंवार संपर्क करूनही त्यांनी आमचे ऐकले नाही. आम्ही त्यांना सागत होतो कि मुकादमाने आम्हाला लेबर देतो म्हणून फसविले. तरीही त्यांनी आमचे न ऐकता चालकाला ३\\४ दिवस मारहाण केली. त्यानंतर आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क केला असता त्यांनी आमची दखल न घेता कारवाई केली नाही. उलट तुम्ही लेबर नेण्यासाठी इकडे कशाला आला म्हणून आम्हालाच दमदाटी केली. आम्हालाच मुकादमाने फसविले आहे, अशी विनवणी करूनसुद्धा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर ५\\६ दिवसांनी चालकांना सोडून दिले. त्यानंतर पोलीस स्टेशनला गाडीची मागणी केली तरीही त्यांनी दखल घेतली नाही. तुम्हाला पैसे मागितले आहेत तर तुम्ही पैसे द्या आणि गाडी सोडवून घ्या असे ते म्हणाले. बऱ्याच वेळा संपर्क करूनही त्यांनी दखल घेतली नाही.\nत्यानंतर संगम ता. माळशिरस येथील सरपंच महेश इंगळे यांनी आ. राम सातपुते यांची भेट घेण्यास सांगितले. ते नक्कीच मदत करतील असे सुचविले. त्याप्रमाणे आम्ही आ. सातपुते साहेबांना भेटून घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यांनी कुलगुडू पोलीस स्टेशनला फोन करून तेथील पीएसआय यांना गाडी सोडण्यास सांगितले. तरीही पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले गाडी सोडली नाही. त्यानंतर तेथील स्थानिक आमदार, डी.वाय.एस.पि., आयजी साहेब यांना आ. राम सातपुते यांनी फोन केला. नंतर कुलगुडू पोलीस स्टेशनचे पिआय आणि दोन कॉन्स्टेबल, गाडी अडवून ठेवलेले मालक आ. राम सातपुते यांची भेट घेण्यासाठी माळशिरस येथे आले. त्यावेळी त्यांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. पण आ. राम सातपुते आपल्या निश्चयावर ठाम होते. त्यांनी त्यांना कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यांनी ४\\५ दिवसांनी गाडी सोडतो असे आश्वासन आ. राम सातपुते यांना दिले. पण त्यांनी १०\\१५ होवूनसुद्धा गाडी सोडली नाही.\nविधानसभेचे अधिवेशन चालू असूनसुद्धा आ. राम सातपुते साहेबांनी २ महिने कामातून वेळ काढून वेळोवेळी पाठपुरावा केला. तेथील आयजी साहेबांना फोन करून डीवायएसपि यांना गाडी सोडण्याचे आदेश देण्यास सांगितले. त्याप्रमाणे पोलीसांच्या टीमने उसाच्या शेतामध्ये लपविण्यात आलेली गाडी सोडली. त्यानंतर पोलिसांनी आ. राम सातपुते साहेबांना फोन करून गाडी जमा केल्याचे सांगून गाडी घेवून जाण्यास सांगितले. आ. राम सातपुते यांनी स्वतः फोन करून आम्हाला गाडी सोडवून आणल्याचे सांगून गाडी घेवून येण्यास सांगितले. गाडी मिळण्याची आशा सोडली होती, त्याचवेळी गाडी जमा झाल्याची बातमी स्वतः आ. राम सातपुते यांनी सांगितल्यामुळे आनंद गगनात मावेनासा झाला. लगेच दुसऱ्या दिवशी जावून गाडीमालक गाडी घेवून आले.\nआ. राम सातपुते कोणतेही काम हाती घेतले कि ते पूर्ण ताकतीने करून ते यशस्वी करतात. गोरगरीब जनतेचा ते आधारस्तंभ आहेत. ते नेहमीच जनतेला सहकार्य करीत असतात. मग ते कोणत्याही पातळीवरील असो, ते पूर्ण करतातच. यामध्ये सरपंच महेश इंगळे यांच्यामुळे एवढ्या मोठ्या मनाचा दिलदार माणूस जवळून पाहता आला. यासाठी सरपंच महेश इंगळे आणि आ. राम सातपुते साहेबांचे गाडी मालक तय्यब मुलाणी व बबन पराडे पाटील यांनी आभार मानले.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleतृतीयपंथीयांनी मतदान नोंदणी अभियानात सहभागी व्हावे – सरपंच ज्ञानदेव उर्फ माऊली कांबळे.\nNext articleमेडद येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान संपन्न.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A1%E0%A5%89/", "date_download": "2022-12-09T16:32:46Z", "digest": "sha1:EVICAZYOTKRGLWYCGQQMSM4UAB4EJH46", "length": 17620, "nlines": 224, "source_domain": "etaxwala.com", "title": "प्रवास एका आयुर्वेदिक डॉक्टरने स्थापन केलेल्या बलाढ्य कंपनीचा… - ETaxwala", "raw_content": "\nप्रवास एका आयुर्वेदिक डॉक्टरने स्थापन केलेल्या बलाढ्य कंपनीचा…\nभारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा तो काळ होता. कलकत्ता शहरात हातावर पोट असलेल्या श्रमिकांची संख्या खूपच जास्त होती, आणि ते दाटीवाटीने उभ्या असलेल्या घरांमध्ये रहात असत. रोजंदारीवर काम करत ते आला दिवस ढकलत होते. आतासारखं वैद्यकीय शास्त्र निदान भारतात तरी आधुनिक झालं नव्हतं, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या रोगाची साथ ही नित्याची बाब झाली होती.\nकलकत्ता येथे एक डॉक्टर आपल्या छोट्याशा दवाखान्यात खूप आत्मीयतेने रोगनिवारणाचं काम करत असत. त्याचं नाव डॉ. एस.के. बर्मन. ते आयुर्वेदिक डॉक्टर होते. डॉ. बर्मन यांनी कलकत्त्याच्या गजबजलेल्या भागात एक छोटा दवाखाना उघडला आणि लोकांवर उपचार सुरू केले. त्यांच्या असं लक्षात आलं की या रोजंदारीवर काम करणार्‍या लोकांना छोट्या-मोठ्या आजारांवर औषध तर द्यायला हवंच होतं, पण त्याचबरोबर मलेरिया, कॉलरा यासारख्या गंभीर आजारांवर त्यांना सहज परवडेल अशा दरात आयुर्वेदिक औषधदेखील देता यायला हवं.\nयाच उद्देशाने त्यांनी आयुर्वेदिक औषधं बनवायला सुरुवात केली. त्याच वेळी त्यांनी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आरोग्यवर्धक उत्पादनेदेखील बनवण्यास सुरुवात केली. डॉ. बर्मन यांना त्या वेळी माहीत नव्हतं, की ते एका बलाढ्य आयुर्वेदिक औषधं बनवणार्‍या कंपनीला जन्म देत आहेत.\n‘डाबर’ लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे, ज्याची स्थापना डॉ. एस.के. बर्मन यांनी केली, त्याचे मुख्यालय गाझियाबाद येथे आहे. ही कंपनी आयुर्वेदिक औषधे आणि नैसर्गिक उत्पादने तयार करते. ही भारतातील सर्वात मोठ्या फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) कंपन्यांपैकी एक आहे. ‘डाबर’ला त्याच्या जवळपास 60 टक्के महसूल ग्राहकसेवा व्यवसायातून, 11 टक्के अन्न व्यवसायातून आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय व्यवसायातून मिळतो.\n‘डाबर’ची स्थापना कोलकाता येथे डॉ. एस.के. बर्मन यांनी 1884 मध्ये केली होती. डॉ. बर्मन यांचे कुटुंब मूळचे पंजाबी खत्री आहेत आणि पंजाबमधून कलकत्ता येथे स्थलांतरित झाले होते.\n1880 च्या दशकाच्या मध्यात कलकत्ता येथे आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून त्यांनी कॉलरा, बद्धकोष्ठता आणि मलेरिया यासारख्या रोगांसाठी आयुर्वेदिक औषधे तयार केली. ते एक व्यावसायिक वैद्य होते आणि बंगालमध्ये सायकलवर आपली औषधे विकायला जात असत. कंपनीचे नाव ‘डाबर’ असे पडले हे पाहणे मनोरंजक ठरेल.\nडॉ. बर्मन यांचे रुग्ण त्यांचा आणि त्यांनी बनवलेल्या औषधांचा उल्लेख ‘डाबर’ म्हणून करू लागले, जो ग्रामीण भाषेत डागदर (डॉक्टर) आणि बर्मन या दोन शब्दांनी मिळून तयार झाला आहे. नंतर डॉ. बर्मन यांनी आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले.\nसी.एल. बर्मन यांनी ‘डाबर’चे पहिले रिसर्च युनिट स्थापन केले. नंतर डाबरच्या कारखान्यातील कामगार संपावर गेले आणि त्यांचा नातू जी.सी. बर्मन यांना कोलकाता येथील कारखान्यात कामगारांनी घेराव घातला. तेरा दिवसांच्या संपामुळे डाबर नेपाळ, डाबर इंडियाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.\nभारत-नेपाळ सीमेजवळील बारा जिल्ह्यात त्यांनी संप पुकारला. ऑल नेपाळ ट्रेड युनियन फेडरेशन (रिव्होल्यूशनरी), सत्ताधारी माओवादी पक्षाची शक्तिशाली कामगार संघटना यांनी 31 ऑगस्टपासून जास्त बोनसची मागणी करत काम बंद पाडले.\n‘डाबर’ने आपल्या कर्मचार्‍यांना कामगार कायद्यानुसार ठरवलेले दहा टक्के बोनस देण्याचे मान्य केले, तरी माओवादी युनियनने व्यवस्थापनावर नफ्याचे आकडे लपवल्याचा आरोप केला. कंपनीला पुन्हा काम सुरू करण्यापूर्वी युनियनशी करार हवा होता. चिघळलेल्या परिस्थितीमुळे जी.सी. बर्मन यांनी ‘डाबर’चा कारखाना दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला. त्यांचे भाऊ नंतर दिल्लीला स्थलांतरित झाले. दिल्लीत व्यवसायाची भरभराट झाली आणि लवकरच कंपनीचे मुख्यालय तेथेच झाले. कलकत्त्याचे नुकसान हा दिल्लीचा फायदा ठरला.\nसध्याचे चेअरमन डॉ. आनंद बर्मन आणि व्हाइस चेअरमन अमित बर्मन हे कुटुंबातील पाचव्या पिढीतील आहेत. 1998 मध्ये जेव्हा त्यांनी कंपनीचे व्यवस्थापन व्यावसायिकांकडे सोपवले तेव्हा व्यवस्थापनापासून मालकी वेगळे करणारे ‘डाबर’ हे भारतातील पहिल्या व्यावसायिक कुटुंबांपैकी होते.\n‘डाबर’ने 2003 मध्ये त्यांचा फार्मा व्यवसाय डाबर फार्मा लिमिटेड या नावाने डिमर्ज केला. ‘फ्रेसेनियस एस ई’ या जर्मन कंपनीने जून 2008 मध्ये ‘डाबर फार्मा’मधील 73.27 टक्के इक्विटी शेअर 76.50 प्रति शेअर या दराने विकत घेतला. डाबर इंटरनॅशनल डाबर इंडियाची पूर्ण मालकीची उपकंपनी पूर्वी यूएईमधील विकफिल्ड इंटरनॅशनलचे शेअर्स होते, जे ‘डाबर’ने जून 2012 मध्ये विकले.\n‘डाबर’ची संदेश ही बर्मन यांनी सुरू केलेली एक ना-नफा संस्था आहे ज्याचा उद्देश आरोग्य सेवा, शिक्षण आणि इतर सामाजिक-आर्थिक क्षेत्रात कल्याणकारी उपक्रम राबवणे आहे. ‘डाबर’ आपले कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रम संदेशच्या माध्यमातून चालवते.\n‘डाबर रिसर्च फाउंडेशन’ ही औषध शोध आणि विकासामध्ये प्री-क्लिनिकल सेवा देणारी भारतीय संशोधन संस्था आहे. भारतातील सर्वात मोठी आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपनी ‘डाबर’च्या संशोधन आणि विकास उपक्रमांचे नेतृत्व करण्यासाठी 1979 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली.\n‘डाबर’ कंपनीचे मुख्यतः चार विभाग आहेत; आरोग्य सेवा, उत्पादने विभाग, कौटुंबिक उत्पादन विभाग आणि डाबर आयुर्वेदिक स्पेशालिटीज लिमिटेड.\nकंपनीने कालांतराने बलसारा ग्रुप, फेम केअर फार्मा, हॉबी कॉस्मेटिक्स आणि अजंता फार्माच्या तीसहून अधिक ब्रॅण्ड्ससह इतर अनेक कंपन्या ताब्यात घेतल्या.\nThe post प्रवास एका आयुर्वेदिक डॉक्टरने स्थापन केलेल्या बलाढ्य कंपनीचा… appeared first on स्मार्ट उद्योजक.\nएक छोटासा बदलही सुधारू शकतो तुमच्या व्यवसाय व्यवस्थापनातील त्रुटी\n‘ज्ञान’ हाच यशाचा मार्ग\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/mahavitaran-65/", "date_download": "2022-12-09T15:01:58Z", "digest": "sha1:M2MPCN3IBMEJGRP56GA44ULDZVZZFZQG", "length": 6682, "nlines": 71, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी महावितरणच्या कार्यालयात या तारखेला होणार - India Darpan Live", "raw_content": "\nविद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी महावितरणच्या कार्यालयात या तारखेला होणार\nमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या विद्युत सहाय्यक या संवर्गातील उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी परिमंडलनिहाय दि. २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे.\nमहावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता ३ वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.\nपरिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये दि. २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वतः उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे. नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल.\nखराब रस्त्याच्या तक्रारी; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केली रस्त्याची पहाणी\nहा तर प्रेमविवाहानंतर प्रेमभंग……आमदार बच्चू कडूच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेनी काढला चिमटा\nहा तर प्रेमविवाहानंतर प्रेमभंग......आमदार बच्चू कडूच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेनी काढला चिमटा\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2022-12-09T16:04:13Z", "digest": "sha1:5JJTLIWYZO7ZW5Z3ZFWGKHCI7G67DYRM", "length": 5431, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९१ मधील क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स. १९९१ मधील क्रिकेट\nइ.स. १९९१ मधील क्रिकेट\n\"इ.स. १९९१ मधील क्रिकेट\" वर्गातील लेख\nएकूण १९ पैकी खालील १९ पाने या वर्गात आहेत.\nइंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९०-९१\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९०-९१\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९१-९२\nन्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९०-९१\nभारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९१-९२\nभारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९०-९१\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९१\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९१-९२\nश्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९१\nश्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९०-९१\nश्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९१-९२\n१९९०-९१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका\n१९९१-९२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०२१ रोजी ११:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:AFG", "date_download": "2022-12-09T16:37:59Z", "digest": "sha1:MKSCWJRZAWAFN4PJEZVIUIA3A35NNDN7", "length": 4609, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:AFG - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० ऑक्टोबर २०२१ रोजी १६:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/actress-urfi-javed-touble-clothes-police-complaint/", "date_download": "2022-12-09T16:38:54Z", "digest": "sha1:FUDPHECHSJQCU7FU6GF4MCRRN3IDCA52", "length": 8838, "nlines": 75, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "कपड्यांवरुनच उर्फी जावेद अडचणीत; पोलिसात तक्रार दाखल - India Darpan Live", "raw_content": "\nकपड्यांवरुनच उर्फी जावेद अडचणीत; पोलिसात तक्रार दाखल\nनवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उर्फी जावेद ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. तिच्या बोल्ड आउटफिट्समुळे ती सतत ट्रोल होत असते. मात्र, आता उर्फी त्याच आउटफिट्ससह सोशल मीडिया स्टार बनत आहे. मात्र अलीकडे ती अडचणीत आली आहे. खरं तर, काही दिवसांपूर्वी उर्फीचे हाय-हाय ये मजबूरी हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यातील उर्फीची बोल्ड स्टाइल चाहत्यांना खूप आवडली. पण काहींना या पोशाखात थोडी समस्या होती. एका नवीन अहवालानुसार, उर्फीवर कथितपणे या व्हिडिओमध्ये परिधान केलेल्या कपड्यांवरून बोल्ड आणि न्यूड कंटेंट दाखवण्यात आला आहे. अभिनेत्रीविरोधात दिल्लीत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ई टाइम्सच्या वृत्तानुसार, एका व्यक्तीने गाण्यात उर्फीने परिधान केलेल्या कपड्यांवर आक्षेप घेतला आहे. मात्र, ती व्यक्ती कोण आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.\nउर्फीच्यावतीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या गाण्यात उर्फीने लाल रंगाची साडी आणि ब्रॅलेट परिधान केले आहे. या गाण्याचे वृत्त लिहिपर्यंत ८ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गौरव दासगुप्ताने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला श्रुती राणेने गायले आहे. हे गाणे स्वरा कोकिला लता मंगेशकर यांचे रिमेक आहे जे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केले आहे. मूळ गाणे १९७४ च्या रोटी, कपडा और मकान या चित्रपटातील होते, ज्यामध्ये झीनत अमानने तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती.\nउर्फीने २०१६ मध्ये अभिनय क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात केली होती. गेल्या वर्षी पुन्हा ती बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली. ती या शोमधून लवकर बाहेर आली, पण नंतर उर्फी तिच्या पोशाखांनी प्रसिद्धीच्या झोतात आली की ती सोशल मीडिया स्टार बनली आहे. इन्स्टाग्रामवर उर्फीची फॅन फॉलोअर्स झपाट्याने वाढली. आज त्याचे इन्स्टाग्रामवर ३.७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.\nउर्फीने काही दिवसांपूर्वी तिच्या स्टाईलबद्दल चर्चा केली होती. तिने असे बोल्ड आउटफिट्स का घालतात हे सांगितले होते. उर्फी म्हणाली होती, ‘मला असे काही परिधान करायला आवडते जे मला वेगळे बनवते. मी धाडसी आहे आणि हे माझे कपडे पाहून कळले पाहिजे. आपण अमेरिकन रॅपर कार्डी बी सलवार किंवा साडीमध्ये पाहू शकत नाही. लोक त्यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार तयार होतात.\nही लक्षणे दिसली तर समजा, तुमच्या मुलांमध्ये आहे मॅग्नेशिअमची कमतरता\nकाँग्रेस अध्यक्ष खरगेंनी बरखास्त केली CWC, स्थापन केली नवी समिती; थरुर, पृथ्वीराज चव्हाणाना डावलले\nकाँग्रेस अध्यक्ष खरगेंनी बरखास्त केली CWC, स्थापन केली नवी समिती; थरुर, पृथ्वीराज चव्हाणाना डावलले\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/tag/e-pik-pahani-mahiti/", "date_download": "2022-12-09T17:15:09Z", "digest": "sha1:OGK24UUK5BLNVJWQPHHXTY47GYULVQAO", "length": 3323, "nlines": 49, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "E Pik Pahani Mahiti – महासरकारी शेतकरी योजना", "raw_content": "\nबेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2022 माहिती मराठी महाराष्ट्र Benefits Eligibility\nद्राक्ष एप्रिल छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक\n नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.khanacademy.org/math/in-in-grade-10-ncert/x573d8ce20721c073:introduction-to-trigonometry/x573d8ce20721c073:trigonometric-identities/e/trigonometric-identities-challenge-problems", "date_download": "2022-12-09T16:58:17Z", "digest": "sha1:DLOUGJZSAF2UQKVLX2CMP5EWEVME4GPS", "length": 2622, "nlines": 39, "source_domain": "mr.khanacademy.org", "title": "त्रिकोणमितीय नित्यसमानतेवरील कठीण उदाहरणे (सराव) | खान अकॅडमी", "raw_content": "\nतुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.\nलॉग इन करण्यासाठी आणि खान अकॅडमीची सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, कृपया तुमच्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.\nअभ्यासक्रम,कौशल्य आणि व्हिडिओ शोधा\nइयत्ता 10 गणित (भारत)\nयुनिट 8: धडा 5\nमुलभूत त्रिकोणमितीय नित्यसमानतेचा उपयोग करून दिलेल्या राशीची किंमत काढूयात\nत्रिकोणमितीय नित्यसमानतेवरील कठीण उदाहरणे\nइयत्ता 10 गणित (भारत)>\nवापरण्याच्या अटी गोपनीयता धोरणकुकी सूचना\nत्रिकोणमितीय नित्यसमानतेवरील कठीण उदाहरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1559461", "date_download": "2022-12-09T16:01:23Z", "digest": "sha1:FOSMVTBG4MRP3QPBAIGCKR7ZBEPTBCDM", "length": 2189, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"चांग्दे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"चांग्दे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:४१, २४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती\n१११ बाइट्सची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n००:५१, २४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\n११:४१, २४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\n[[वर्ग:माहितीचौकटीची आवश्यकता असणारे लेख]]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/231454", "date_download": "2022-12-09T16:33:39Z", "digest": "sha1:SDFFPV2YPPPB7W6DLTEAFMIOI3W3QDOV", "length": 1890, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ९८६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ९८६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:५५, ८ मे २००८ ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n१५:५०, ११ फेब्रुवारी २००८ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n०८:५५, ८ मे २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या वाढविले: gd:986)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Aquarius-Horoscope-Today-August-26-2022/", "date_download": "2022-12-09T15:29:42Z", "digest": "sha1:JAM7BTH2RSVCXLV4UWHHSPQ5QPZY4ORK", "length": 1845, "nlines": 9, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "कुंभ राशीभविष्य आज, २६ ऑगस्ट २०२२", "raw_content": "कुंभ राशीभविष्य आज, २६ ऑगस्ट २०२२\nभविष्यवाणी- भाग्याचा विजय होईल. त्यागाच्या संधी वाढतील. धार्मिक कार्यात प्रामुख्याने सहभागी व्हाल.\nदीर्घकालीन योजनांना गती मिळेल. शिल्लक वाढेल. सर्वांची आवड लक्षात ठेवाल.\nमित्रांची साथ मिळेल. आरोग्य सुधारत राहील. नातेसंबंध अधिक दृढ होतील. उच्च शिक्षणात चांगली कामगिरी कराल.\nआर्थिक लाभ- आत्मविश्वासाने परिपूर्ण रहा. आपल्या योजनांना वेग येईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. धनलाभ वाढेल.\nलव्ह लाइफ- वैयक्तिक संबंधांमध्ये तुम्ही अधिक चांगले राहाल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रिय व्यक्तीसोबत भेट होईल.\nहेल्थ- पर्सनॅलिटी सुधारेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या साधनसंपत्तीत वाढ होईल. आपले काम लवकर पूर्ण करा.\nशुभ अंक : ४,५,६, आणि ८\nशुभ रंग : रॉयल ब्लू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkar.co.in/current-affairs-12th-november-2022/", "date_download": "2022-12-09T16:01:47Z", "digest": "sha1:BHSEM4ZYEP3IPADITH7CJW6YUI63AJ4O", "length": 20060, "nlines": 290, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Current Affairs 12th November 2022: Current Affairs & GK Updates in Marathi", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nआपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……\n१) “राष्ट्रीय शिक्षण दिन” कधी साजरा करण्यात आला आहे\n२) भारतीय सेनेने कोणत्या राज्यात “वालोंग मेला” आयोजित केला आहे\n३) BIMSTEC च्या कृषी मंत्रांची बैठककोण आयोजित करणार आहे\n४) “इंडिया अग्रीबिजनेस बेस्ट स्टेट अवार्ड” कोणत्या राज्याने जिंकला आहे\n५) हिमाचल प्रदेश मध्ये “जगातील सर्वात उंचीवरील मतदान केंद्र” कोणते आहे\n६) IMF ने कोणत्या देशाला आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी “४.५ बिलियन डॉलर” चे कर्ज देणार आहे\n७) कोणत्या राज्याने १० नोव्हेबर “बाजरा दिन” म्हणून साजरी केला आहे\n८) कोणत्या रेल्वे स्टेशन ला“४स्टार ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र” मिळालेआहे\n(१) पटना रेल्वे स्टेशन\nउत्तर:(३) भोपाळ रेल्वे स्टेशन\n९) कोणाला“अखिल भारतीय रबर उद्योग संघ” चे अध्यक्ष कोणाला निवडले आहे\n१०) भारतीय सेनेने कोठे “वीरांगना सेवा केंद्र” सुरु केले आहे\n११) नरेंद्र मोदी यांनी “दक्षिण भारत ची पहिली वंदे भारत ट्रेन” कोणत्या २ स्थानकामध्ये सुरु केली आहे\n(१) हैदराबाद व मैसूर\n(३) चेन्नई व कोच्ची\nउत्तर:(४) चेन्नई व मैसूर\n१२) नरेंद्र मोदी यांनीकोणत्या ठिकाणी “स्तैच्यु ऑफ प्रोस्पेरीटी” चे उद्घाटन केले आहे\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nनगर परिषद पैठण औरंगाबाद मध्ये “स्थापत्य अभियंता” पदांचा भरती जाहीर २०२२.\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/guru-dutt-vahida-rehman-geeta-dutt-love-strory-triangle-bollywood-throwback-story-gh-579941.html", "date_download": "2022-12-09T16:48:23Z", "digest": "sha1:QLD52KMUYBVUXMPXBMUCYS6K4ECG65QT", "length": 14797, "nlines": 114, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘तिच्यामुळे आमचं जगणं नरकासमान झालंय!' गीता दत्त यांचे वहिदाबद्दलचे शब्द...कारण – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\n‘तिच्यामुळे आमचं जगणं नरकासमान झालंय' गीता दत्त यांचे वहिदा रहमान यांच्याबद्दल होते हे शब्द, कारण...\n‘तिच्यामुळे आमचं जगणं नरकासमान झालंय' गीता दत्त यांचे वहिदा रहमान यांच्याबद्दल होते हे शब्द, कारण...\nThrowback Story: एका जबरदस्त अभिनेता, दिग्दर्शकाचा एका करुण प्रेम कहाणीने अंत केला.. 'प्यासा'च्या गुरु दत्त यांची प्रेमकहाणी\nThrowback Story: एका जबरदस्त अभिनेता, दिग्दर्शकाचा एका करुण प्रेम कहाणीने अंत केला.. 'प्यासा'च्या गुरु दत्त यांची प्रेमकहाणी\nनागपुरच्या तरुणाने शहरातील नोकरी सोडली, अन् आता रोपवाटिकेतून दिला इतरांनाही...\nअनुराग कश्यपचा नागराज मंजुळेंवर निशाणा; म्हणाला,'सैराटनं मराठी सिनेमा उद्ध्वस्त'\nवय फक्त 25 अन् गड्यानं केली कमाल, सव्वा एकरातून कमावले तब्बल 23 लाख\nतुम्हाला सारख एकाच व्यक्ती सोबत बोलावस वाटतंय तर नक्की तुमच्यात हे कनेक्शन आहे\nनवी दिल्ली, 20 जुलै: हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता दिग्दर्शक गुरुदत्त (Guru Dutt) यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. त्यांच्या कलाकृतींचा अजूनही लोक अभ्यास करतात. आपल्या छोट्याशा आयुष्यात गुरुदत्त यांनी असे सुपरहिट सिनेमे दिले की इतिहासाने त्यांची दखल घेतली. पण प्रोफेशनल लाइफमध्ये यशस्वी असलेल्या गुरुदत्त यांना खासगी आयुष्यातला तोल सांभाळता न आल्याने त्यांनी मृत्युला जवळ केलं. त्यांच्या 'प्यासा' (Pyasa) या चित्रपटातलं सुप्रसिद्ध गाणं 'जानें वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला...' हे ऐकल्यावर आज असं वाटतं जणू ते त्यांच्या आयुष्यावरच लिहिलेलं गाणं होतं. 1953 मध्ये गुरु दत्त आणि गीता (Geeta Dutt) यांचं लग्न झालं. 1957 मध्ये त्यांच्यात वादावादी आणि दुरावा सुरू झाला. त्याला कारण म्हणजे गुरुदत्त यांना अभिनेत्री वहिदा रहमान (Waheeda Rehman) आवडायला लागली.\nगुरुदत्त वहिदामय झाले होते\nआपण म्हणतो ना की माणूस प्रेमात (Love) किंवा आकर्षणात वेडापिसा होतो. तशीच अगदी तशीच अवस्था गुरुदत्त यांची झाली होती. वहिदा रेहमान त्यांना इतक्या आवडायच्या की गुरुदत्त त्यात जणू वेडेच झाले होते. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात (Married Life) विघ्न यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे गीता दत्त यांना लग्न टिकतंय का आणि गुरुदत्त आपल्याला सोडून वहिदाकडे जाणार नाहीत ना अशी चिंता वाटायला लागली होती.\nदेवाच्या परीक्षेसाठी लेकीचा जीव घातला धोक्यात; आईने 193 किमी स्पीडने पळवली कार\nया सगळ्या प्रकाराला वैतागून गीता म्हणाल्या होत्या, 'जेंव्हापासून ती (वहिदा रेहमान) आमच्या आयुष्यात आली आहे तेंव्हापासून आमचं जगणं नरकासमान झालंय.'\nगुरुदत्त यांच्या आयुष्यावर यासीर उस्मान यांनी ‘गुरुदत्त द अनसॅटिसफाइड स्टोरी’ (Guru Dutt The unsatisfied Story) हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गीता दत्त यांनी वहिदा यांच्याबदद्लचा आपला संताप व्यक्त करताना म्हटलं होतं, 'जेंव्हापासून ती आमच्या आयुष्यात आली आहे तेंव्हापासून आमचं जगणं नरकासमान झालंय.'\nगीता दत्त वेगळ्या झाल्या होत्या\nतुम्हाला माहितीए सिनेसृष्टी (Film Industry) आणि गॉसिपिंग यांचं किती जुनं नातं आहे. त्या काळातही नट-नट्यांच्या प्रेमप्रकरणांची (Love affairs) चर्चा सर्वत्र असायची. लोक आवडीने त्याबद्दल आपली मतं मांडायचे, अगदी आत्तासारखेच. पण तेव्हा सोशल मीडिया नव्हता. तर, तेव्हा अशीही चर्चा होती की गुरुदत्त यांच्याशी लग्न करता यावं म्हणून वहिदा रेहमान यांनी धर्म बदलला आणि त्या दोघांनी लग्नही केलं. नवऱ्याच्या प्रेमकहाण्या ऐकून गीता आपल्या मुलांना घेऊन वेगळ्या रहायला लागल्या. पत्नी घर सोडून गेल्यानंतर गुरुदत्त यांनी दारू, सिगरेट आणि झोपेच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली.\nसंसार तुटू नये म्हणून वहिदा यांनीही राखलं अंतर\nआपल्यामुळे गुरुदत्त यांचा संसार मोडतोय हे कळाल्यानंतर वहिदा रेहमान यांनी गुरुदत्त यांच्यापासून दूर रहायला सुरुवात केली.\n'मला लोकांची पर्वा नाही'; 87 वर्षांच्या आजीनं स्वीकारली आपली ट्रान्सजेंडर नात\nआपल्या मुलांना आणि पत्नीला भेटायची गुरुदत्त यांना प्रचंड इच्छा होती पण तसं करता येत नव्हतं त्यामुळे ते मनातून खंगले.\nमुलीला भेटायची इच्छा होती गुरुदत्तांना\nबीबीसीच्या वृत्तानुसार 9 ऑक्टोबरला गुरुदत्त यांचे मित्र अबरार अलवी त्यांना भेटायला गेले होते तेव्हा गुरुदत्त दारु पित होते. त्याच काळात त्यांचं फोनवर बायको गीता दत्त यांच्याशी कडाक्याचं भांडण झालं होतं. गुरू यांना आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला भेटायची इच्छा होती आणि गीता दत्त त्यांना भेटू देत नव्हत्या. दारु पिऊन गुरुदत्त यांनी फोनवर गीता दत्त यांना इशारा दिला की मुलीला माझ्याकडे पाठव नाहीतर मी माझं काही बरंवाईट करून घेईन.\nरात्री 1 वाजता अबरार आणि गुरदत्त जेवले आणि नंतर अबरार घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी अबरार यांना फोन आला की गुरुदत्त यांची तब्येत खराब झाली आहे. अबरार त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा गुरुदत्त कुडता पायजमा घालून पलंगावर झोपलेले त्यांना दिसले. शेजारच्या टीपॉयवर एका ग्लासमध्ये गुलाबी रंगाचं द्रव्य होतं. अबरार यांना लक्षात आलं की गुरुदत्त यांनी आत्महत्या केली आहे. लोकांनी विचारलं की तुम्हाला कसं कळालं तर त्यांनी सांगितलं की गुरुदत्त कायम मृत्यू येण्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धतींबाबत अबरार यांना नेहमी विचारायचे.\nएका जबरदस्त अभिनेता, दिग्दर्शकाचा अशाप्रकारे अंत झाला. आजही त्यांच्या कामाचं जगभर कौतुक होतं. पण खासगी आयुष्यात अपयशी झाल्यानंतर मात्र त्यांनी आत्महत्या करणं पसंत केलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/cancer-horoscope-today-11-september-2022/", "date_download": "2022-12-09T17:07:53Z", "digest": "sha1:SWDVGOQNLC4IKSUQVFQYZ4P424GCM6B6", "length": 1732, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "कर्क राशीफल आज,सप्टेंबर 11, 2022", "raw_content": "कर्क राशीफल आज,सप्टेंबर 11, 2022\nअंदाज : वैयक्तिक कामे वाढतील. व्यवस्थेवर विश्वास ठेवाल. धार्मिक कार्यात रस घ्याल.\nआनंददायी प्रवास होऊ शकेल. कमाई वाढेल. भाग्याची साथ कायम राहील.\nसुलभ प्रयत्नांना चालना द्याल. इच्छित परिणाम प्राप्त होतील. परीक्षेत चांगली कामगिरी कराल.\nमहत्त्वाच्या योजनांचा लाभ घ्याल. श्रद्धेमुळे भक्ती वाढेल. नातेवाईकांशी समन्वय राहील.\nआर्थिक लाभ : दीर्घकालीन योजनांना गती द्याल. चांगला फायदा होण्याची शक्यता राहील.\nलव्ह लाईफ : प्रियजनांसोबतचे संबंध वाढतील. आनंददायी भेटीगाठींचे योग येतील.\nआरोग्य : विश्वास कायम राहील. संबंध चांगले राहतील. तर्कशुद्धतेवर भर . उच्च शिक्षणात रुची वाढेल.\nशुभ अंक : 1, 2,8 आणि 9\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://batmya.com/source/1066", "date_download": "2022-12-09T17:04:45Z", "digest": "sha1:UCXL5QDVSGTILJKTYWGDKIXDEI2573EA", "length": 5813, "nlines": 93, "source_domain": "batmya.com", "title": "| batmya.com (बातम्या)", "raw_content": "\nNashik ST Accident Video: ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात, ST बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार, १० जखमी\nNashik ST Accident : अपघातानंतर घटनास्थळावरच बसला भीषण आग लागली. त्यामध्ये बस संपूर्ण जळून राग झाली बसमधील काही प्रवाशांचा होरफळून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nRead more about Nashik ST Accident Video: ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात, ST बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार, १० जखमी\nNashik ST Accident Video: विचित्र दुर्घटना... नशिबाने अन् स्थानिकांमुळेच वाचले ४३ प्रवासी, बस जळून खाक\nबसमधील ४३ प्रवाशांच्या जीवाला या दुर्घटनेत धोका निर्माण झाला असता. आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घटना घडली.\nRead more about Nashik ST Accident Video: विचित्र दुर्घटना... नशिबाने अन् स्थानिकांमुळेच वाचले ४३ प्रवासी, बस जळून खाक\nनाशकात कर्नाटक बँकेला काळे फासले, कन्नडगींना जशास तसे उत्तर देणार\nकर्नाटकात घुसून कन्नडीगांना धडा शिकवू : स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा\nRead more about नाशकात कर्नाटक बँकेला काळे फासले, कन्नडगींना जशास तसे उत्तर देणार\n९ वर्षीय मुलाच्या हत्येचा पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलघडा\n९ वर्षीय मुलाच्या हत्येचा पोलिसांनी दोन तासात उलघडा केला आहे.\nRead more about ९ वर्षीय मुलाच्या हत्येचा पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलघडा\n९ वर्षीय मुलाच्या हत्येचा पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलघडा\nया घटनेने तब्बल २२ वर्षानंतर शुभम लोढा हत्याकांडाच्या आठवणीही जाग्या झाल्या आहेत.\nRead more about ९ वर्षीय मुलाच्या हत्येचा पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलघडा\nHindi News हिंदी समाचार\nMarathi news मराठी बातम्या\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%8A-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE-3/", "date_download": "2022-12-09T15:23:36Z", "digest": "sha1:S62EHC4LXS2HAJ7MNUJKNJKRW3R55H2W", "length": 9851, "nlines": 69, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "\"येऊ कशी तशी मी नांदायला\" मालिकेतील \"मोमो\" नक्की आहे तरी कोण जाणून घेऊयात.. - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / आरोग्य / “येऊ कशी तशी मी नांदायला” मालिकेतील “मोमो” नक्की आहे तरी कोण जाणून घेऊयात..\n“येऊ कशी तशी मी नांदायला” मालिकेतील “मोमो” नक्की आहे तरी कोण जाणून घेऊयात..\nझी मराठी वाहिनीवरील नवी मालिका “येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रमुख भूमिका साकारत असलेले पात्र स्वीटू आणि ओमकार यांच्यासोबतच रॉकी आणि मोमो यांच्यातील गमतीजमती या मालिकेतून पाहायला मिळत आहेत. रॉकीचे पात्र नेहमीच स्वीटूची बाजू घेत असल्याने हे पात्र लक्षवेधी ठरते. त्याचप्रमाणे मालिकेतील मोमो हि आता स्वीटूच्या बाजूने झालेली पाहायला मिळतेय. आज मोमोचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…\nयेऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत मोमोचे पात्र साकारले आहे अभिनेत्री “मीरा जगन्नाथ” हिने. मीरा जगन्नाथ ही एक अभिनेत्री असून मॉडेल क्षेत्रात कार्यरत आहे. पु ना गाडगीळ ज्वेलर्स, चांदुकाका सराफ, कम्युनिटी मॅट्रोमोनि सारख्या व्यावसायिक जाहिरातीतून तीने काम केले आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की मीराने याअगोदर झी मराठीच्या “माझ्या नवऱ्याची बायको” या लोकप्रिय मालिकेतून संजनाचे पात्र साकारले होते. या पात्रामुळे गॅरी आणि शनया यांच्यात ब्रेकअप होते की काय असेच सर्वांना वाटत होते परंतु काही काळातच या पात्राने मालिकेतून एक्झिट घेतली होती. मध्यंतरी अभिनेत्री दीप्ती देवी हिच्यासोबत मीराने इंटिमेट फोटोशूट केले होते या फोटोशूटने साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले होते. लवकरच मीरा “लिव्ह इंडिपेंडंट ” या वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे शिवाय “इलूइलू” ह्या चित्रपटातही ती महत्वाची भूमिका बजावत आहे. तुर्तास येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतून मीराने साकारलेली मोमो लक्षवेधी ठरो हीच सदिच्छा…\nPrevious आस्ताद आणि स्वप्नाली पुण्यात ह्या ठिकाणी करणार लग्न.. पहा कोणत्या दिवशी आणि कोठे करणार लग्न\nNext या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला मुलगा… चाहत्यांसह कलाकारांनी दिल्या भरभरून शुभेच्छा\nमहाभारत मालिकेतील श्रीकृष्णा साकारणाऱ्या अभिनेत्याने १२ वर्ष संसारानंतर घेतला घटस्फोट\nबिग बॉसचा विजेता ठरला हा स्पर्धक बातमी झाली लिक झाली असल्याचं अनेकांचं मत\nधनंजय माने इथेच राहतात का डायलॉग कसा बनला त्यावर अभिनेते किरण माने ह्यांनी शेअर केला किस्सा\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AD-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%AC%E0%A4%9A/", "date_download": "2022-12-09T15:52:19Z", "digest": "sha1:EAKMWT2WFPCNFTFO3KLIE35VYM5OJPZZ", "length": 12207, "nlines": 222, "source_domain": "etaxwala.com", "title": "अमिताभ बिझनेसमध्येपण ‘बच्चन’च! - ETaxwala", "raw_content": "\nअमिताभ बच्चन ये नाम ही काफी है अमितजी हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनावर राज्य करतात. खरं तर त्यांच्याविषयी लिहणे याही पेक्षा त्यांचा प्रवास समजून घेणे जास्त गरजेचे वाटते.\nहरिवंश राय बच्चन यांच्या एका कवितेच्या ओळी आहेत, तुफानो से डर के नौका पार नही होती कोशीश करणे वालो की कभी हार नही होती कोशीश करणे वालो की कभी हार नही होती वडिलांच्या या कवितेतील प्रत्येक शब्द आपल्या जगण्यात उतरवणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या आज 80 वर्षाचा जीवनप्रवास खूप काही शिकवणारा आहे.\nचित्रपट क्षेत्रात सुपरस्टार म्हणून काही दशक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या कलाकाराने प्रसिद्धी, पैसा, ऐशोआराम, मिळवला तसाच अनेक कठीण प्रसंगाना ही सामोरा गेला. आजारपण, अपघात आणि व्यावसायिक असफलता, कर्जबाजारीपणा यातून स्वतःला बाहेर काढले.\nअमिताभ बच्चन यांची एबीसीएल (Amitabh Bachchan Corporation Ltd). ही कंपनी बुडाली हे आपल्याला ठाऊक असेलच. पण यातून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभारी घेतली या महानायकाने.\nजेव्हा एबीसीएल कंपनीची स्थापना करण्यात आली तेव्हा सुरुवातीला या कंपनीला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. मग अमिताभ बच्चन यांनी या व्यवसायावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले.\n१९९६ साली होणाऱ्या मिस वर्ल्ड कंपनीच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट एबीसीएलला देण्यात आले. भारतातील बंगलोर शहरात चार महिन्यांमध्ये या स्पर्ध्येचे आयोजन करून तो यशस्वी करण्याचे आव्हान एबीसीएल कंपनीने स्वीकारले. प्रथमच असा सोहळा आपल्या देशात आयोजित केला जात होता.\nअशा वेळी अपेक्षित खर्चापेक्षा जास्त खर्च झाला. त्याकाळी भारतात अशा स्पर्धाना खास असा प्रेक्षकवर्ग नव्हता. त्यामुळे या कार्यक्रमाची तिकीट विक्री करण्यात कंपनी अयशस्वी ठरली. त्यामुळे एबीसीएल कंपनीला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले.\nएबीसीएल कंपनी डबघाईला आली आणि त्यामुळे अमिताभ बच्चन कर्जबाजारी झाले होते. पण अमिताभ बच्चन यांनी हार मानली नाही. कोणताही कमीपणा वाटून न घेता आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी छोट्या पडद्यावर काम करायचे ठरवले.\n‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर त्यांची दिमाखात एंट्री झाली आणि या कार्यक्रमाने इतिहास रचला. अमिताभ बच्चन यांची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली.\nनिर्माते यश चोप्रा यांच्या मोहब्बते चित्रपटाने तर त्यांचे दिवसच पालटून टाकले. या चित्रपटाच्या यशाने, आणि कौन बनेगा करोडपतीच्या यशाने “बच्चन यांची जादू अजूनही कायम आहे” हा संदेश चित्रपटसृष्टीला मिळाला.\nअमिताभ बच्चन यांनी एबीसीएल कंपनीची सर्व कर्जे फेडून टाकली आणि गमावलेला विश्वास आणि स्टेटस दोन्हीही परत मिळवले. अभिनय क्षेत्रात खूप मोठं नाव आणि प्रचंड यश मिळवलेल्या अमिताभ बच्चन यांना व्यवसायात मात्र अपयशच आले. परंतु, या अपयशावरही त्यांनी मात केली.\nसुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. कौन बनेगा करोडपती होस्ट करण्यास सुरुवात केली तेव्हा ते स्वतः दिवाळखोर झाले होते. पण आज या महानायकाने स्वतः ला 80 व्या वर्षीही कामात व्यस्त ठेवत आपल्यासमोर एक आदर्श ठेवला आहे.\nThe post अमिताभ बिझनेसमध्येपण ‘बच्चन’च appeared first on स्मार्ट उद्योजक.\nDPIIT तर्फे स्टार्टअप्ससाठी पत हमी योजना जाहीर\nदिवाळीनिमित्त करू शकता हे छोटे छोटे व्यवसाय\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/03/16/coronaprventiontips/", "date_download": "2022-12-09T15:23:23Z", "digest": "sha1:ZQHIHRWKPSB45FGHZOAW4OF5X4LF66TS", "length": 12840, "nlines": 93, "source_domain": "kokanmedia.in", "title": "करोना : काळजी घ्या; काळजी करू नका! - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nकरोना : काळजी घ्या; काळजी करू नका\nकरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे; मात्र काळजी करण्यापेक्षा नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय राबवून काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत ठाण्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश भागवत यांनी दिलेल्या माहितीचा ऑडिओ सोबत देत आहोत.\nडॉ. अविनाश भागवत, ठाणे यांनी दिलेल्या टिप्स\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nPrevious Post: शंभरीच्या स्वातंत्र्यसैनिक : आशाताई पाथरे\nNext Post: मुग्धा गावकरांच्या गायनाने रत्नागिरीकर मंत्रमुग्ध\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1367/", "date_download": "2022-12-09T16:07:30Z", "digest": "sha1:MYVJLQ3VTMSCA6WOSAYD4BZNF77S6D3T", "length": 3818, "nlines": 90, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-या पावसाला काय वेड लागलंय का...?", "raw_content": "\nया पावसाला काय वेड लागलंय का...\nAuthor Topic: या पावसाला काय वेड लागलंय का...\nमनोज..... मी हा असाच आहे...[:)]\nया पावसाला काय वेड लागलंय का...\nया पावसाला काय वेड लागलंय का...\nयाला कळत कसं नाही...\nती मला भेटायला येणार होती..\nती येणार म्हंटलं की,\nत्याचा कसा होतो बघा जळफळाट..\nत्याच्यामुळे येता आले नाही की,\nतिचा घेतो मग तो तळतळाट...\nचिडुन नंतर ती बोलते,\nयाची तक्रार देवाकडे करायला हवी..\nतो म्हणतो, देव तसा बाका आहे\nत्याने ती ऐकायला तर हवी...\nराग येतो तिला, म्हणते\nहा तर खुपच निर्लज्ज आहे,\nजायचे काहि नाव नाही..\nइतरत्र याची कुठे धाव नाही...\nआता मात्र जायला निघते..\nम्हणते, आता बरी माझ्यापाठी\nयालाही जायची लहर येते...\nत्यालाही थोडी लाज वाटते..\nथांबतो, बरसत रहातो निरंतर तिथेच...\nसकाळ, दुपार, संध्याकाळ अन रात्रभर.....\nया पावसाला काय वेड लागलंय का...\nया पावसाला काय वेड लागलंय का...\nएकावन्न अधिक पाच किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/sceintist-says-india-need-to-change-vaccination-policy-to-control-corona-cases-mhkp-533037.html", "date_download": "2022-12-09T16:05:42Z", "digest": "sha1:Y3ISJIVMWEF3NBAUWVNRKHCDFHQST3ZG", "length": 10312, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारताने लसीकरणाचं धोरण बदलण्याची गरज? वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान तज्ज्ञांचा सल्ला – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /\nभारताने लसीकरणाचं धोरण बदलण्याची गरज वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान तज्ज्ञांचा सल्ला\nभारताने लसीकरणाचं धोरण बदलण्याची गरज वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान तज्ज्ञांचा सल्ला\nसध्याची परिस्थिती पाहिली तर बहुतेक लोक लस घेण्यास इच्छुक आहेत. अशात असा प्रश्न उपस्थित होतो, की भारताला लसीकरणाबाबत आपलं धोरण (Changes in Vaccination Policy) बदलण्याची गरज आहे का\nसध्याची परिस्थिती पाहिली तर बहुतेक लोक लस घेण्यास इच्छुक आहेत. अशात असा प्रश्न उपस्थित होतो, की भारताला लसीकरणाबाबत आपलं धोरण (Changes in Vaccination Policy) बदलण्याची गरज आहे का\nकोरोनाबाबत 2 वर्षांनी मोठं सत्य उघड; चीनसह काम करणाऱ्या तज्ज्ञाचा शॉकिंग खुलासा\nक्रिकेटला भारत-पाकिस्तान सामन्यांची गरज; रमीज राजांचा सूर बदलला\nकेएल राहुल अष्टपैलू क्रिकेटर, असं का म्हणाले सुनिल गावस्कर\nपाकिस्तानच्या पराभवामुळे भारताला फायदा, WTCच्या फायनलमध्ये पोहोचण्याची संधी\nनवी दिल्ली 23 मार्च : भारतात कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेला सुरुवात होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. सरकारने नुकत्याच केलेल्या संशोधनात दावा करण्यात आला आहे, की लोकांमध्ये लसीच्या वापराबाबत भीती आहे. या अस्वस्थतेमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ नोंदवली जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहिली तर बहुतेक लोक लस घेण्यास इच्छुक आहेत. अशात असा प्रश्न उपस्थित होतो, की भारताला लसीकरणाबाबत आपलं धोरण (Changes in Vaccination Policy) बदलण्याची गरज आहे का\nइनस्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे अध्यक्ष दिलीप मावलनकर यांच्या म्हणण्यानुसार, भारताला आपलं कोरोना लसीकरणाचं धोरण बदलण्याची गरज आहे. कारण याच वेगाने लसीकरण सुरू राहिलं तर भारतातील लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात बराच काळ जाऊ शकतो. लसीकरणाच्या धोरणामध्ये बदल करत काही भाग किंवा शहरांवर लक्ष केंद्रीत करून वेगानं लसीकरण करून घ्यायला हवं.\nएम्सच्या डॉ. रणदीप गुलेरिया यांचं असं म्हणणं आहे,की आमच्याकडे इतक्या प्रमाणात लस उपलब्ध नाही. ज्यानं जुलैपर्यंत लोकांना डोस दिला जाऊ शकेल. यावरुन देशात लस निर्मितीच्या कामालाही वेग येणं आवश्यक असल्याचं लक्षात येतं. सरकारकडून सध्याच्या लसीकरणाच्या टप्प्यात तब्बल तीस कोटी लोकांनी लस देण्याचं ध्येय देण्यात आलं आहे, म्हणजेच यासाठी ६० कोटी डोसची गरज पडेल. आतापर्यंत भारतात केवळ दोन लसींनाच परवानगी मिळाली आहे.\nदिल्लीच्या नेफ्रोन रुग्णालयाचे डॉ. संजीव म्हणाले, की आता लसीकरण अनलॉक करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या नव्या लाटेचा वेग पाहाता लसीकरणही चार ते पाच पटीनं वाढवण्याची गरज आहे. इतकंच नाही तर तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की ज्या देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे तिथे प्रत्येक व्यक्तीला लस दिली गेली पाहिजे. यात महाराष्ट्रातील अनेक शहरं सामील आहेत.\nसध्या भारतात जवळपास 40 हजार केंद्रावर कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. सोमवारपर्यंत देशात 4.5 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. जवळपास 75 लाख लोक असे आहेत, ज्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत भारतानं एका दिवसात सर्वाधिक ३० लाख लसीचे डोस देण्याचं काम केलं आहे. नुकतंच सरकारनं लसीकरणाबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यानुसार आता पहिल्या आणि दुसऱ्या लसीच्या डोसमधील अंतर एका महिन्यावरुन वाढवून दोन महिने करण्यात आलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/11/sauchalay-anudan-yojana-maharashtra.html", "date_download": "2022-12-09T16:35:57Z", "digest": "sha1:QIYAXXEAOTIE3YAF7U7ZTJPNOWXVVIG7", "length": 14756, "nlines": 117, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "घरी शौचालय बांधाल तर मिळेल १७ हजार | sauchalay-anudan-yojana-maharashtra - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nगुरुवार, नोव्हेंबर २४, २०२२\nवैयक्तिक शौचालय बांधण्यास मनपातर्फे अनुदान\n८९३४ नागरीकांनी घेतला लाभ\nझोन कार्यालयात करावा अर्ज\nचंद्रपूर २३ नोव्हेंबर - स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यास मनपातर्फे १७००० रुपयांचे अनुदान दिल्या जात असुन आतापर्यंत ८९३४ नागरीकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.\nशौचालय अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील गरीब तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबे जे वैयक्तिक शौचालय बांधण्यास इच्छुक आहेत परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे ते वैयक्तिक शौचालय बांधण्यास असमर्थ असतात अशा कुटुंबांना शौचालय अनुदान योजनेच्या सहाय्याने वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते.\nवैयक्तिक शौचालय अनुदान योजनेचा उद्देश हा लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, जनजागृती करणे तसेच उघड्यावर मलविसर्जन करण्यास प्रतिबंध करणे आहे. त्यामुळे जे वैयक्तिक लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेऊन शौचालयाचे बांधकाम पूर्ण करतात, अश्या लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत अनुदान देण्यात येत आहे.\nयात केंद्र शासनातर्फे रु.४०००/-, राज्य शासनातर्फे रु.८०००/- तर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रु.५०००/- असे एकुण १७००० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यास मिळते. शौचालय बांधकामाच्या स्थितीनुसार ४ टप्प्यात अनुदान दिले जाते. बांधकाम करतांना अनुदानाशिवाय अतिरिक्त खर्च झाल्यास तो खर्च लाभार्थ्यास स्वतः करावा लागतो.\nया योजनेचा लाभ घेण्यास मनपाकडे ९०६७ नागरीकांनी अर्ज केला होता यातील कागदपत्रांची पुर्तता झालेल्या ८९३४ लाभार्थ्यांकडे वैयक्तीक शौचालय बांधण्याचे काम पुर्ण झाल्याने त्यांना अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. नागरिकांनी या योजनेमध्ये सहभाग घेऊन आपल्या शहराचे आरोग्य व पर्यावरण स्वच्छ ठेवण्यात सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.\nकोण करू शकतो अर्ज : महानगरपालिका हद्दीतील नागरीक ज्यांच्याकडे वैयक्तिक शौचालय नाही\nअर्ज कसा करावा : मनपा झोन कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क करून अर्ज करता येईल.\n४. ई - मेल आयडी\n५. पासपोर्ट साईज फोटो\n६. बँक खात्याचा तपशील\nअर्जदाराचे नाव हे या सर्व कागदपत्रात सारखेच असणे आवश्यक आहे.\nशौचालय अनुदान योजना महाराष्ट्र 2022 : Sauchalay Anudan ...\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/motivational-quotes-in-marathi/", "date_download": "2022-12-09T16:46:55Z", "digest": "sha1:TVZMXSEDXUXGR4RDQJHBNVM2K2K4WJS2", "length": 13210, "nlines": 111, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Marathi Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी विचार मराठी | Soul Marathi Blog", "raw_content": "\nआपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये यश-अपयश येत रहातात. धावपाळीच्या या जीवनामध्ये आपल्याला निराशा पचवायला नेहमी Motivation ची गरज पडते यश अपयश नेहमीच आपल्या सोबत पाठशिवणीचा खेळ खेळत असते.\nलहान दिसणाऱ्या या Motivational Quotes मुळे आपण जीवनातले कितीही मोठे दिसणारे संकट दूर करू शकतो. निराशा दूर करण्या साठी आपल्याला Motivation ची खूप गरज असते. Soulmarathi.Com च्या या Marathi Motivation Status मुळे तुमचा दिवस हा नक्कीच एनर्जेटिक जाईल\nलाखोंच्या गर्दीत हरवून तुमचे अस्तित्व कधीही विसरू नका. 👍👌🤚\nशुक्रवार स्पेशल, भक्तिमय दिवसाची सुरुवात करणारी शिर्डी साईबाबा Trending Reel, Video, Photo Status Download करण्या साठी इथे क्लिक करा.\nआयुष्यमधे तुमच्यातला विद्यार्थी नेहमी जागा ठेवा, नवीन गोष्टी शिकाल तरच जगाल. 👍💪🆚💪🤚\nआयुषामध्ये येणाऱ्या संकटाना नेहमी संधी म्हणून स्वीकार करा. काय माहिती, हीच संधी तुम्हला एकदिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. 🤘👍💯\nतुमच्या माघे तुम्हला हसणारे नेहमी तुमच्या माघेच रहातात हे नेहमी लक्षात ठेवा 👌💪💯\nलक्षात ठेवा, दुसऱ्याने दिलेले मोटिवेशन नेहमी Pain Killer सारखे काम करते. स्वतः साठी स्वतः मोटिवेशन बनायला शिका. 🏆☝✌\nचुकीच्या व्यक्तींसाठी आपल्या फिलिंग्सना वाया नसतं घालवायचं..😎❤️ 😊👍✌\nकधी कधी परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणून सोडून 😇 देण्याऐवजी नव्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज असते. #Marathi-Motivational ☝🏆💯\nकाही पराभव नेहमीच गरजेचे असतात. 💪 आभाळातून जमिनीवर येण्यासाठी आणि जमिनीवरून पुन्हा एक नवी अनंत अवकाशी झेप घेण्यासाठी...✌️ #Marathi-Motivational 🔥👌💪🆚💪\n😎स्वतःला Cool दाखवण्याच्या नादात स्वतः ला Fool तर ठरत नाही ना, हे हि बघता आलं पाहिजे.🙂 #Marathi-Motivational 💪🆚💪👍😊\nवाघाची शिकार करायची असेल सश्याचं काळीज काय कामाचं\nस्वप्नांना सत्यात उतरवताना तुमच्या भावनांना मूठमाती द्यायला शिका, ✌️ मन मारायची तयारी ठेवायची, 👈 💪वेळप्रसंगी अगदी दगड व्हायला लागते हे मात्र पहिलेच स्वत:ला ठासून सांगा.🙂 #Marathi-Motivational 🏆🤘🔥\nस्वप्न पाहता यायला हवीत,👈✌️ त्या स्वप्नांनी तुमची झोप उडायला हवी, तेव्हाच ती पुर्ण होतात.😇 #Marathi-Motivational 🏆💪💪🆚💪\nना कुणाशी स्पर्धा असावी, 😎 ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी 😌 सुप्रभात\nडोळ्यात स्वप्न 🤞🏻असलेली माणसं खिशात पैसे असलेल्या व्यक्तीपेक्षा श्रीमंत असतात 🔥 😎❤️ ✌🔥🏆\n👌 प्रेरणादायी विचार मराठी Sharechat😊🏆\n🌹आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी दुसऱ्यांना प्रकाशमान करता यायला हवं..🙂 💪🆚💪🏆👍\n🌼दोस्ती करनी है तो वक्त से करो ✌️🤞 अच्छे अच्छे को बदल देता है...👌 #शुभरात्री 🔥💪✌\n💪🆚💪 प्रेरणादायी विचार In Marathi🤚✌\n🙂सोन्याने लोखंडाला विचारले आपल्या दोघांनाही हातोड्याने ठोकले जाते, परंतु तुझा आवाज जास्त का येतो.. तेंव्हा लोखंडाने ऊत्तर दिले ,🙃 आपल्यांनीच आपल्यावर वार केले तर जास्त त्रास होतो.🤞 😊🤘✌\n🌼सूर्यास्त रोज सिद्ध करत असतो की शेवट सुद्धा सुंदर होऊ शकतो..\n💪 शिवाजी महाराज प्रेरणादायी विचार मराठी☝💪😎\nजितकं आपण सरळ वागावं,😃😄 तितकं लोक आपल्याला वेड्यात काढतात..🤘 👍💪😎🏆\n👦 एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा स्वतः हार मानता , तेव्हाच हारता 💯 🔥💪💯\nलक्ष्यात ठेवा 👤 तुम्ही ज्या दिवशी प्रयन्त करण्याचे सोडाल, त्या दिवशीच हराल 👦 🏆👌💪😎\nजर 👤 कुणी एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणत असेल, तर लक्षात ठेवा ती गोष्ट त्यांच्या साठी अशक्य आहे तुमच्या साठी नाही. 💪🔥💯 🏆☝👍\nबापाच्या पैश्या वर मज्या करणारे कधीच स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकत नाही 🤚👍😊\nतुमच्या नोकरी मध्ये पुष्कळ पैसा किंवा ज्ञान भेटत असेल तरच ती नोकरी करा. 👍💪🆚💪✌\nस्वतःचे अस्तित्व निर्माण करायला शिका 👍☝👍\nवडीलधाऱ्या लोकांकडून मार्गदर्शन जरूर घ्या. परंतु त्यांच्या वर अवलंबून राहू नका. स्वतः विचार करायला शिका 💪🆚💪💪☝\nआयुष्यात सुखी रहायचे असेल तर एकटे रहायला शिका 💪💪💪🆚💪\nनशिबा सोबत जणू माझी स्पर्धा च चालू झालीये. ते मला जिंकू देत नाही, आणि मी हार मानायला तयार नाही 💪🆚💪👍💯\nकोरोना मध्ये या गोष्टी शिकला नाहीत तर तुमचे जीवन व्यर्थ आहे १. आपल्या आरोग्य संपत्ती पेक्ष्या कोणती हि संपत्ती मोठी नाही २. देव हा फक्त देवळा मधेच असतो ३. नोकरी गेल्या नंतर, सहा महिने पुरेल इतका पैसा बँक मध्ये पाहिजेच ४. राहण्या साठी गावा कडे पक्के घर पाहिजेच 🏆😊👍\nतुमच्या वाईट परिस्थिती मध्ये काय शिकाल १. अशी परिस्तिथी येण्याचे कारण काय २. तुमच्या वाईट परिस्थिती मध्ये लोकांचा तुमच्या कडे पहाण्याचा दृष्टीकोन ३. तुमच्या वाईट परिस्थिती परिस्तिथी मध्ये तुमची साथ देणारे मित्र 🤚✌🤚\nजगात या दोन गोष्टी कधीच कुणा साठी थांबत नाही १. वेळ २. तुमचे वय 💪😎💪🆚💪😊\nदुनिया तुमच्या वर हसतेय, तर समजून घ्या, आपण काही तरी जगावेगळे करतोय. 💪😎🔥💪\nदिवस सगळ्यचेच जातात, उकिरड्याची पण जागा बदलते, आपण तर माणसे आहोत 🏆🤘👌\nतेच दिवस छान होते, जिथे गावात एक पण घड्याळ नव्हते, मात्र टाईम सगळ्या कडे होता. 💪😎👌💪😎\nवाईट माणूस आणि वावटळ सारखेच असतात, दोघांना तोंड देत बसले कि त्रास आपल्यालाच होतो. 😊👌👍\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tatuantes.com/mr/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2022-12-09T15:35:52Z", "digest": "sha1:KTH4DWYCHAYORAOIMFRBFROZJCZSILRU", "length": 21824, "nlines": 138, "source_domain": "www.tatuantes.com", "title": "समुद्री कासव टॅटू आणि त्याचा अर्थ | गोंदण", "raw_content": "\nफुलांचे आणि वनस्पतींचे टॅटू\nवस्तू आणि गोष्टी टॅटू\nपृथ्वी आणि आकाश यांच्यातील मिलन दर्शविणारे सी टर्टल टॅटू\nनॅट सेरेझो | | वर अपडेट केले 11/05/2021 08:18 | प्राणी टॅटू\nअनेक आहेत प्राणी टॅटू जे आम्ही टाटुएन्टेस मध्ये प्रकाशित केले आहे. तरीसुद्धा, मला हे जाणून घेण्यास उत्सुकता आहे की माझ्या सहका fellow्यांपैकी कोणीही समुद्री कासव टॅटू आणि त्याचा अर्थ याबद्दल बोलला नाही, जो विषय त्याच्या सौंदर्य आणि सुंदर अर्थामुळे खूप दूर गेला आहे.\nम्हणूनच, उन्हाळ्याचा फायदा घेत समुद्री कासव टॅटूबद्दल बोलण्यासाठी मला यापेक्षा चांगला वेळ सापडत नाही. एक टॅटू जो कदाचित वाटू शकत नाही त्यापेक्षा वेगळा अर्थ लपवितो. तसेच, हे बर्‍याच संस्कृतीत आहे आणि त्याचे बरेच भिन्न अर्थ असू शकतात, ज्याबद्दल आपण पुढील गोष्टींबद्दल बोलू.\n2 टर्टल टॅटू कल्पना\n2.1 समुद्री कासव, प्रवाहासह वाहून जाणे\n2.2 आदिवासी कासव, प्राचीन दंतकथा संबंधित\n2.3 नाविक आणि कासव, एक पारंपारिक डिझाइन\n2.4 पिक्सार सी टर्टल टॅटू\n2.5 त्याच्या शेलमध्ये जगासह सापळा कासव\n2.6 चार घटकांसह कासव\n3 सी टर्टल टॅटूचे फोटो\nसर्व प्रथम, आम्ही टिप्पणी केली पाहिजे की, ग्रीक संस्कृतीत, समुद्री कासव स्त्रियांचे प्रतीक आहेत, तथापि, या प्रकारचे टॅटू केवळ स्त्रियांमध्येच सामान्य नसतात, कारण बर्‍याच वर्षांपासून या प्राण्याभोवती असंख्य मिथक आणि कथा आहेत.\nउदाहरणार्थ, मिडल इस्ट मध्ये समुद्री कासव हे संघाचे प्रतीक मानले जातात पृथ्वी आणि आकाश दरम्यान. शिवाय, आम्ही त्याची लोकप्रिय दीर्घायुष बाजूला ठेवू शकत नाही. आणि हे असे आहे की ती प्राण्यांपैकी एक आहे जी बर्‍याच वर्षांपर्यंत जगू शकते. या व्यतिरिक्त, ते शहाणपणाशी देखील संबंधित आहेत कारण अनेक समाजात, वृद्ध लोक अनेक वर्षे जगण्याकरिता शहाणे मानले जातात, तसेच या प्राण्याबद्दलही असेच घडते.\nदुसरीकडे, आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शेलबद्दल धन्यवाद, समुद्री कासव टॅटू देखील सामर्थ्य, आत्म-ज्ञान आणि भावनांच्या खोलीसह संबंधित आहेत. यामध्ये आपण हे जोडणे आवश्यक आहे, कासवच्या आयुष्यात सर्व काही प्रयत्न, धैर्याने आणि घाईशिवाय केले गेलेले दिसते. आपल्यापैकी बर्‍याच जणांना आवडेल अशी जीवनशैली.\nबरेच आहेत समुद्री कासव टॅटूची उदाहरणेहजारो शैली आणि डिझाइनसह. आणि आता आम्ही त्यापैकी काहींशी आपली ओळख करुन घेऊ.\nसमुद्री कासव, प्रवाहासह वाहून जाणे\nसमुद्री कासव हे आकर्षक प्राणी आहेत जे हजारो किलोमीटर पोहण्यास सक्षम आहेत, समुद्राच्या प्रवाहांनी वाहून जात आहेत गोष्टी थोडी सुलभ करण्यासाठी (आम्हाला वाटले की मूव्ही फाइंडिंग नेमोने अतिशयोक्ती केली होती असे काहीतरी आहे, परंतु हे खरे आहे असे दिसते), आयुष्यभर आणि ते फक्त अंडी घालण्यासाठीच पाणी सोडतात.\nअसा विश्वास आहे की ते 80 वर्षांपर्यंत जगू शकतात. सध्या समुद्री कासवांच्या सुमारे सात प्रजाती आहेत, बहुतेक नष्ट होण्याच्या धोक्यात आहेत.\nहे तीन सी टर्टल टॅटू, वेगवेगळ्या शैलींनी बनविलेले असूनही, कित्येक सामान्य घटक आहेत, जसे की कासव, प्रवाह आणि फुले, ज्या प्रत्येकाला त्यांच्या आवडीनुसार वैयक्तिकृत करता येतील. जेव्हा या घटकांसह असतात, तेव्हा टॅटू स्वातंत्र्याचे प्रतीक होते, पुढील चिंतेशिवाय स्वत: ला प्रवाहाकडे जाऊ देतो.\nआदिवासी कासव, प्राचीन दंतकथा संबंधित\nआमच्याकडे सी टर्टल टॅटू देखील आहेत जे क्लासिक आदिवासी टॅटूच्या शैलीने प्रेरित आहेत. कासव हे चिकाटी, शक्ती आणि सहनशीलता यासाठी ओळखले जाणारे प्राणी आहेत. खरं तर, ते आयुष्यात बर्‍याच वेळा समुद्र पार करू शकतात. आणि विविध संस्कृतींमध्ये कासव विश्वाच्या माध्यमातून पृथ्वीच्या हालचालीसाठी जबाबदार आहे (ज्यासाठी या तीन घटकांची तंतोतंत ताकद, चिकाटी आणि प्रतिकार आवश्यक आहे).\nउत्तर अमेरिकेत मूळ अमेरिकन लोक असा विश्वास करतात की पृथ्वी, जरी काहीजण म्हणतात की ते फक्त अमेरिकन खंड आहे, कासवच्या कवच वर आहे. असे म्हटले जाते की प्रथम ग्रहावर पाण्याने पूर आला होता आणि प्राणी बेट तयार करण्यासाठी काही जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न करीत होते. प्रयत्न करणारा शेवटचा प्राणी, एक कस्तुरी, थोडासा सावरण्यात यशस्वी झाला. ही जमीन कासवाच्या कवचात घातली गेली, जी खंडात वाढू लागली.\nभारतात त्यांचा असा विश्वास आहे की पृथ्वी (सपाट, सपाट लोक म्हणतात तसे) जाते राक्षस कासवाच्या कवचांच्या वरच्या बाजूला असणारी सुमारे चार हत्ती. तेथे एक साप असू शकतो जरी, हे आपल्यासाठी अगदी स्पष्ट नाही.\nआणि आमच्याकडे लेखक टेरी प्रॅचेट देखील आहेत ज्यांनी आपल्या पुस्तकांमध्ये डिस्कव्हर्ल्डच्या जगाशी आमची ओळख करून दिली पृथ्वीचे प्रतिनिधित्व करणारी डिस्क चार हत्तींवर जाते, जे एक प्रचंड कासव घालतात ज्याला ग्रेट ए ट्यूइन असे म्हणतात आणि जे सूर्याभोवती फिरत असताना अंतराळातून पोहते.\nअखेरीस, काही पॉलिनेशियन आदिवासींमध्ये कासव त्याच्या आदिवासी प्रमुखांच्या सामर्थ्याशी संबंधित आहे, जरी हे एका जमातीमध्ये भिन्न असू शकते. वाय ते आरोग्य, प्रजनन, दीर्घायुष्य, शांतता आणि विश्रांतीशी संबंधित असतात.\nनाविक आणि कासव, एक पारंपारिक डिझाइन\nहे सर्वज्ञात आहे की खलाशी बरेच टॅटू घालतात, त्यापैकी बहुतेक शैलीतील शास्त्रीय. त्यापैकी आम्हाला कछुए शेलबॅक कासव म्हणून ओळखले जाऊ शकतात. हा टॅटू केवळ त्या नाविकांद्वारेच केला जाऊ शकतो ज्यांनी इक्वेडोर पार केले आहे. आपण फोटोमध्ये पाहू शकता की, टॅटूच्या मालकाने 80 साली इक्वाडोर ओलांडला.\nपिक्सार सी टर्टल टॅटू\nचित्रपटातून निमो शोधत आहेजर आपण अद्याप ते पाहिले नसेल तर आपण ते पाहू शकता, आपल्याकडे पूर्व ऑस्ट्रेलियन करंटच्या समुद्रावरील कासव आहेत. या प्रकरणात आमच्याकडे समुद्री कासवाच्या हॅचिंग्ज पैकी एकाचा टॅटू आहे, परंतु आपण त्यापैकी एक सर्वात मोठा निवडू शकता. चित्रपटातील कासवांची शैली आरामशीर लोकांना टॅटू घेण्यासाठी आमंत्रित करते आणि त्यांचे तत्वज्ञान म्हणजे जीवन आपल्याला काय सांगते ते अनुसरण करते.\nत्याच्या शेलमध्ये जगासह सापळा कासव\nएक शंका न आम्ही या बद्दल ज्या काही संस्कृतीतून पूर्वी बोललो आहोत त्याची आठवण करून देतो की असा विश्वास आहे की एक मोठा कासव आपल्या शेलमध्ये जगाला नेतोजरी अधिक वास्तववादी आणि मूळ पिळले असले तरी. कुणास ठाऊक आहे, ज्याला टॅटू आहे त्याने असा विचार केला आहे की जग सुधारीत आहे आणि लवकरच किंवा नंतर जग संपुष्टात येईल ... कोणत्याही परिस्थितीत, अगदी मूळ आणि अद्वितीय डिझाइन कसे मिळवायचे याचे एक उत्तम उदाहरण आहे .\nआम्ही देखील पाहिले आहे समुद्री कासवाचे टॅटू परंतु त्यात शेलमध्ये चार घटक दिसू शकतात, पृथ्वी, अग्नि, पाणी आणि वारा. कासव जगाला त्यांच्या पाठीवर धरुन ठेवतात (त्यास तयार करणार्‍या चार मूलभूत घटकांनी प्रतिनिधित्व केले) या वस्तुस्थितीचा एक नवीन संदर्भ. प्रथम, त्याच्या विस्तारित आकारामुळे, एका हातावर खूप चांगले दिसू शकते, तर दुसरा, जे अधिक चौरस आहे, छातीवर खूप चांगले दिसू शकते.\nआम्हाला आशा आहे की समुद्री कासव टॅटूवरील हा लेख आपल्यास आवडला असेल, यात एक शंका नाही की बरीच नाटक देते आणि निवडण्यासाठी असीम असंख्य डिझाइन आहेत. आम्हाला सांगा, आपल्याकडे एक समान टॅटू आहे हे कसे राहील आपल्याला पाहिजे असलेले सर्व आम्हाला सांगा, आम्हाला आपल्याला वाचण्यास आवडेल, जेणेकरून आपल्याला माहित आहे ... आम्हाला टिप्पणी द्या\nसी टर्टल टॅटूचे फोटो\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: गोंदण » टॅटूचे प्रकार » प्राणी टॅटू » पृथ्वी आणि आकाश यांच्यातील मिलन दर्शविणारे सी टर्टल टॅटू\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nसाखळी टॅटू, दडपशाही आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे\nझेन प्रतीक टॅटू, परिपूर्णता आणि आध्यात्मिक शांततेचे प्रतिनिधित्व करतात\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम टॅटू कल्पना प्राप्त करा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/sports/14292/", "date_download": "2022-12-09T16:50:34Z", "digest": "sha1:7SAD4HOLVCTX2W7SVXVQZKL67QON3ZJA", "length": 9093, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "आयपीएलला धक्का, चेन्नईच्या संघातील सदस्य आढळला करोना पॉझिटीव्ह | Maharashtra News", "raw_content": "\nHome Sports आयपीएलला धक्का, चेन्नईच्या संघातील सदस्य आढळला करोना पॉझिटीव्ह\nआयपीएलला धक्का, चेन्नईच्या संघातील सदस्य आढळला करोना पॉझिटीव्ह\nआयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघातील सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे आता पुढे आले आहे. आजपासून चेन्नईचा संघ दुबई येथे सराव करणार होता. पण त्यापूर्वीच संघातील एका सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे आता पुढे आला आहे. आयपीएलसाठी हा एक धक्का असल्याचे म्हटले जात आहे.\nटाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, दुबईमध्ये पोहोचल्यावर चेन्नईच्या संघाची करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे अहवाल आले असून त्यानुसार चेन्नईच्या संघातील काही व्यक्तींना करोना झाल्याचे आता समजते आहे. पण खेळाडू, सपोर्ट स्टाफ किंवा अधिकारी कोणाला करोना झाला आहे, हे मात्र सांगण्यात आलेले नाही. त्याचबरोबर करोना झालेल्या व्यक्तींचे नावही सांगण्यात आलेले नाही.\nदुबईला पोहोचल्यावर चेन्नईचा संघ सहा दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये होता. त्यानंतर आता या चाचणीत संघातील काही सदस्य करोनाबाधित असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता चेन्नईच्या संपूर्ण संघाला यापुढील सात दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा करोनाची चाचणी होणार आहे. या चाचणीत जर खेळाडू करोना निगेटीव्ह आढळले तरच त्यांना सराव करता येणार आहे.\nयुएईला जाण्यापूर्वी चेन्नईच्या संघाचे सराव शिबीर त्यांच्या घरच्या मैदानात आयोजित करण्यात आले होते. सर्व खेळाडू १४ ऑगस्टला या शिबिरासाठी आपल्या घरुन चेन्नईला पोहोचले आणि त्यानंतर २० ऑगस्टपर्यंत हे शिबिर सुरु होते. पण या शिबिरात धोनीने नेमकी काय जादू केली, हे आता समजले आहे.\nचेन्नईच्या संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, ” आम्ही सहा दिवसांसाठी चेन्नईमध्ये खेळाडूंसाठी सराव शिबिराचे आयोजन केले होते. कारण संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वाटत नव्हते, की संघाने थेट भारतातून युएईला जावे. त्यामुळे आम्ही १५ ते २० ऑगस्ट या कालामधीमध्ये सराव शिबिराचे आयोजन केले होते. पण या शिबिराचे धोनीला आयोजन का करावेसे वाटले, हे सर्वात महत्वाचे आहे.”\nPrevious articleराज्याचे नवे उपलोकायुक्त म्हणून भाटीयांनी घेतली शपथ\nNext articleघरबसल्या घेता येणार बाप्पाचे दर्शन;सिद्धीविनायक मंदिराचं ॲप लाँच\nRitika Sajdeh Instagram Story for rohit sharma, रोहितच्या खेळीनंतर पत्नी रितिकाची ती पोस्ट व्हायरल, भावुक होत म्हणाली, ‘आय लव्ह यु…. – rohit sharma wife...\nUSA vs Netherlands, USA vs Netherlands : अमेरिकेचे स्वप्न भंगले; नेदरलँड्स बनला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ – fifa world cup 2022 netherlands vs...\nबारामती लाइव न्यूज़: ‘रोहितला म्हटलं, अरे शहाण्या तू आमदार आहेस’, मास्कवरुन अजित पवारांच्या भर सभेत...\n कोकणात समुद्रकिनारी आढळले २ मृतदेह; एकाची ओळख पटली\n…म्हणून अभिज्ञानं सोडली होती एयर होस्टेसची नोकरी; जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/happy-birthday-thirsday-17-november-2022/", "date_download": "2022-12-09T14:56:05Z", "digest": "sha1:RYSZBDMCSFTKVPSAPACRUPINSXLPQPTT", "length": 6603, "nlines": 99, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - गुरुवार - १७ नोव्हेंबर २०२२ - India Darpan Live", "raw_content": "\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १७ नोव्हेंबर २०२२\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस\n– गुरुवार – १७ नोव्हेंबर २०२२\nकुशल बद्रिके – अभिनेता\nरुतुराज शिंदे – अभिनेता\nवनश्री जोशी – अभिनेत्री\nसुशांत शेलार – अभिनेता\nप्रभाकर धर्माधिकारी – संगीत क्षेत्र\nशंभुराजे देसाई – कॅबिनेट मंत्री\nरत्नाकर मतकरी – साहित्यिक\nआर ए सोनवणे – सेवानिवृत्त पोलिस अधिकारी\nश्रीराम येरणकर – प्राचार्य, बुलडाणा\nयुसुफ पठाण – क्रिकेटपटू\nजयप्रकाश छाजेड – प्रदेशाध्यक्ष, इंटक\nचंदा कोचर – बँकिंग क्षेत्र\nहेमलता पाटील – प्रवक्त्या, काँग्रेस\nउज्ज्वला उडगावकर – यशदा\nदुर्गा बर्डे मखरे – कवयित्री\nमाधुरी सबनीस – महिला चळवळ कार्यकर्त्या\nस्वाती नखाते – अक्का फाऊंडेशन\nसुरेखा बोऱ्हाडे – लेखिका, नाशिक\nप्रेरणा बलकवडे – महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिक\nडॉ. विकास गोऱ्हे – गायनेकॉलॉजिस्ट, नाशिक\nसतीश महाले – माजी प्राचार्य, नाशिक\nप्रमोद दीक्षित – पदाधिकारी, तीर्थ पुरोहित संघ, नाशिक\nभगवंत येवला – व्यावसायिक, नाशिक\nप्रशांत अलई – प्रिंटिंग व्यावसायिक, नाशिक\nअतुल पाटील – रेडिओ क्षेत्र, नाशिक\nतुषार अमृतकर – रिअल इस्टेट व्यावसायिक, नाशिक\nदीपक महाजन – पत्रकार, कळवण\n(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर\nआपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)\nहा आहे गिधाडांवर प्रेम करणारा अवलिया… त्याने सुरू केलंय चक्क गिधाडांसाठी रेस्टॉरंट… जाणून घ्या त्याच्या या अफलातून कार्याबद्दल…\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – डोके फुटले\nइंडिया दर्पण - हास्य षटकार - डोके फुटले\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtramazanews.com/author/admin/", "date_download": "2022-12-09T17:09:17Z", "digest": "sha1:S7YLZD6B7CCNFOXJJQSCSJPITOICH2VE", "length": 11097, "nlines": 124, "source_domain": "maharashtramazanews.com", "title": "Maharashtra Maza News Desk – महाराष्ट्र माझा News", "raw_content": "\nलग्नानंतर पाठकबाई थेट समुद्र किनारी, खयालो का शहर गाण्यावर…\nलग्नातील प्रत्येक विधीचा फोटो हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. मुंबई : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे 2...\nअनुराग कश्यपचा नागराज मंजुळेंवर निशाणा; म्हणाला,'सैराटनं मराठी सिनेमा उद्ध्वस्त'\nमुंबई, 09 डिसेंबर :मराठी चित्रपटसृष्टीतील एका चित्रपटाने अमराठी प्रेक्षकांनाही वेड लावलं. हा चित्रपट म्हणजे सैराट. हा चित्रपट प्रचंड गाजला. या...\nसुरेखा पुणेकरांचा राज्यपालांवर निशाणा, म्हणाल्या, “त्यांना त्याच्या राज्यात…”\nपुणे, 9 डिसेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम वादात सापडतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती...\nस्मार्टफोननंतर आता स्मार्ट शूज; आपातकालीन परिस्थितीत मिळणार ताबडतोब मदत\nस्मार्टफोननंतर आता स्मार्ट शूज; आपातकालीन परिस्थितीत मिळणार ताबडतोब मदत इंजिनीयरिंग कॉलेजमधील (Gorakhpur Engineering College) विद्यार्थ्यांनी एक बूट (Shoes) तयार केला...\nIND vs BAN Weather : तिसऱ्या वनडे सामन्यात पावसाचा व्यत्यय\nपहिल्या 2 वनडे जिंकून बांगलादेशच्या खेळाडूंनी सिरीज आपल्या नावे केली आहे. तर तिसरी वनडे जिंकून टीम इंडियाला क्लिन स्विप देण्याचा...\nCyclone Mandous : हिवाळ्यात पावसाळा महाराष्ट्रातल्या 'या' भागात अवकाळी पावसाचं संकट\nMandous Cyclone चा धोका वाढला, बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि तापमानात वाढ कायम राहण्यची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज Updated: Dec...\nमहापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यावरुन काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांचा निषेध | पुढारी\nचंद्रकांत पाटील औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या...\nनीलेश लंके यांचे उपोषण, आई शकुंतला लंके यांच्या डोळ्यात अश्रू\nया आंदोलनामुळं तीन किलो वजन कमी झालं. तो स्वतःच्या जीवावर उदार आहे. अहमदनगर : गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार...\nVIDEO – मुंबईत मोठं सांस्कृतिक केंद्र; नीता अंबानींचं NMACC लवकरच होणार खुलं\nमुंबई, 09 डिसेंबर : भारतातील सर्वात आधुनिक, प्रतिष्ठित आणि जागतिक दर्जाचे सांस्कृतिक केंद्र पदार्पणासाठी सज्ज झालं आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या फाऊंडर...\nChandrakant Patil : महापुरुषांच्या विधानावर खुलासा; म्हणाले, “शेंडा नाही बुडखा नाही…”\nमुंबई : भाजप नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधान केली जात असल्याचा आरोप होत असतानाच आता मंत्री चंद्रकांत पाटील हे ही वादाच्या...\nलग्नानंतर पाठकबाई थेट समुद्र किनारी, खयालो का शहर गाण्यावर…\nअनुराग कश्यपचा नागराज मंजुळेंवर निशाणा; म्हणाला,'सैराटनं मराठी सिनेमा उद्ध्वस्त'\nसुरेखा पुणेकरांचा राज्यपालांवर निशाणा, म्हणाल्या, “त्यांना त्याच्या राज्यात…”\nस्मार्टफोननंतर आता स्मार्ट शूज; आपातकालीन परिस्थितीत मिळणार ताबडतोब मदत\nIND vs BAN Weather : तिसऱ्या वनडे सामन्यात पावसाचा व्यत्यय\nSurya on तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल\nSurya on तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल\nSurya on तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल\nSurya on तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल\nSurya Tech on तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल\nलग्नानंतर पाठकबाई थेट समुद्र किनारी, खयालो का शहर गाण्यावर…\nअनुराग कश्यपचा नागराज मंजुळेंवर निशाणा; म्हणाला,'सैराटनं मराठी सिनेमा उद्ध्वस्त'\nसुरेखा पुणेकरांचा राज्यपालांवर निशाणा, म्हणाल्या, “त्यांना त्याच्या राज्यात…”\nस्मार्टफोननंतर आता स्मार्ट शूज; आपातकालीन परिस्थितीत मिळणार ताबडतोब मदत\nIND vs BAN Weather : तिसऱ्या वनडे सामन्यात पावसाचा व्यत्यय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.khanacademy.org/math/mr-class-8/xee4bd155907693d9:quadrilateral-constructions-and-types/xee4bd155907693d9:kinds-of-quadrilaterals/v/kites-as-a-mathematical-shape", "date_download": "2022-12-09T16:04:06Z", "digest": "sha1:7V6VNTJDWUNAWD4AEA4YSBWXY2HKLFEH", "length": 2704, "nlines": 46, "source_domain": "mr.khanacademy.org", "title": "पतंग - एक भौमितिक आकार (व्हिडिओ) | खान अकॅडमी", "raw_content": "\nतुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.\nलॉग इन करण्यासाठी आणि खान अकॅडमीची सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, कृपया तुमच्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.\nअभ्यासक्रम,कौशल्य आणि व्हिडिओ शोधा\nयुनिट 6: धडा 1\nपतंग - एक भौमितिक आकार\nचौकोन : रचना आणि प्रकार>\nवापरण्याच्या अटी गोपनीयता धोरणकुकी सूचना\nपतंग - एक भौमितिक आकार\nसलीमने एक विशेष चौकोन, पतंग याची चर्चा केली. साल खान द्वारे तयार केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%9A", "date_download": "2022-12-09T16:20:37Z", "digest": "sha1:MUSJVZNFG6E3KFBORHMB2BJFPHRJYE3H", "length": 3895, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नीमच - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nनीमच हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर नीमच जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०२० रोजी १५:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9plusnews.in/2019/05/blog-post_58.html", "date_download": "2022-12-09T16:53:18Z", "digest": "sha1:GUICNZB33V4GNRMEKHXPF4KAEUI2NEVC", "length": 19447, "nlines": 175, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "'केजरीवाल, काही काम नसेल तर घरी जेवायला या!' - TV9 Plus News", "raw_content": "\nHome राजनीति राष्ट्रीय 'केजरीवाल, काही काम नसेल तर घरी जेवायला या\n'केजरीवाल, काही काम नसेल तर घरी जेवायला या\nनवी दिल्ली, 12 मे: देशात लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या राजधानी दिल्लीतील 7 जागांवर मतदान होत आहे. दिल्लीचा गड कोण मिळवणार यासाठी भाजप, काँग्रेस आणि आप यांच्यात लढत आहे. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यात मतदानाच्या आदल्या दिवशी ट्विटवर जुंपली.\nशील दीक्षित यांनी थेट ट्विटवर केजरीवाल यांना आपल्या आरोग्य आणि प्रकृती संदर्भात अफवा का पसरवताय असा सवाल विचारला. माझ्या प्रकृतीसंदर्भात अफवार का पसरवताय. जर काही काम नसेल तर घरी जेवायला या. त्या निमित्ताने माझी प्रकृती कशी आहे ते देखील पाहता येईल. अफवा न पसरवता निवडणूक लढण्यास शिका असा टोला देखील दीक्षित यांनी यावेळी लगावला.\nअरे भाई @ArvindKejriwal, मेरी सेहत को ले कर क्यूँ ग़लत अफ़वाहें फैला रहे हो अगर कोई काम नहीं हो तो आ जाओ भोजन पर अगर कोई काम नहीं हो तो आ जाओ भोजन पर मेरी सेहत भी देख लेना, भोजन भी कर लेना और अफ़वाहें फैलाए बिना चुनाव लड़ना भी सीख लेना\nत्यानंतर दीक्षित यांच्या ट्विवटरला केजरीवाल यांनी लगेच उत्तर दिले. मी तुमच्या प्रकृती संदर्भात कधी बोललो कधीच नाही असे सांगत. माझ्या कुटुंबियांनी मला ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यास शिकवले आहे. ईश्वर तुम्हाला चांगली आणि दिर्घ आयुष्य देवो. जेव्हा तुम्ही उपचारासाठी परदेशात गेला होता तेव्हा मी न सांगता तुमच्या घरी आलो होते. आता जेवणासाठी कधी येऊ कधीच नाही असे सांगत. माझ्या कुटुंबियांनी मला ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यास शिकवले आहे. ईश्वर तुम्हाला चांगली आणि दिर्घ आयुष्य देवो. जेव्हा तुम्ही उपचारासाठी परदेशात गेला होता तेव्हा मी न सांगता तुमच्या घरी आलो होते. आता जेवणासाठी कधी येऊ असा प्रश्न विचारत केजरीवाल यांनी त्यांना उत्तर दिले.\nमैंने आपकी सेहत पर कब कुछ बोला कभी नहीं मेरे परिवार ने मुझे बुज़ुर्गों की इज़्ज़त करना सिखाया है भगवान आपको अच्छी सेहत और लम्बी उम्र दे भगवान आपको अच्छी सेहत और लम्बी उम्र दे जब आप अपने इलाज के लिए विदेश जा रहीं थीं तो मैं बिना बुलाए आपकी सेहत पूछने आपके घर आया था जब आप अपने इलाज के लिए विदेश जा रहीं थीं तो मैं बिना बुलाए आपकी सेहत पूछने आपके घर आया था बताइए आपके घर भोजन करने कब आऊँ\nअरे भाई @ArvindKejriwal, मेरी सेहत को ले कर क्यूँ ग़लत अफ़वाहें फैला रहे हो अगर कोई काम नहीं हो तो आ जाओ भोजन पर अगर कोई काम नहीं हो तो आ जाओ भोजन पर मेरी सेहत भी देख लेना, भोजन भी कर लेना और अफ़वाहें फैलाए बिना चुनाव लड़ना भी सीख लेना\nलोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत काँग्रेस आणि आप यांच्यात आघाडी न झाल्याने तिहेरी लढत झाली आहे. शीला दीक्षित यांनी नेहमीच केजरीवाल यांच्या सोबत आघाडी करण्यास विरोध केला होता.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nमॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या तीन वृद्ध महिलांना वाहनाने चिरडले\nजुन्नर, 15 मे: जुन्नरमध्ये एका अज्ञात वाहनाने तीन वृद्ध महिलांना चिरडल्याची घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या या तीन महिला एका व...\n'मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार', निलेश राणेंचा पुन्हा गंभीर आरोप\nमुंबई, 31 मे : लोकसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर स्थापन झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेलाही स्था...\nलाखनी येथे जगद्गुरू श्री स्वामी नरेद्राचार्यजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर\nतालुका प्रतिनिधि: संदीप क्षिरसागर जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज श्री संप्रदाय लाखनी यांच्यावतीने आज लाखणी येथे जन्मोत्सवाच्या निम...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nWHO ने की भारत की तारीफ, कहा- कोरोना को रोकना अब आपके हाथ में\n कोरोना वायरस के तेजी से बढ़ते मामले के बीच विश्व स्वास्थ्य संगठन ने कहा है कि कोरोना के प्रसार पर रोक लगाने के लिए भारत को ...\n रायगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोठी गर्दी\nरायगड, 6 जून : महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठ्या जल्ल...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nसंतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या... कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी गावातील घटना...\nसंतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी ग...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/then-we-want-a-photo-of-ambedkar-with-gandhi-on-the-notes-the-role-of-sushma-andharen/", "date_download": "2022-12-09T17:13:58Z", "digest": "sha1:VIGJDCUFNRHIUJHEBW4JLGS2GUW6V76R", "length": 7415, "nlines": 58, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "मग नोटांवर गांधी सोबत आंबेडकरांचा फोटो हवा, सुष्मा अंधारेंची भूमिका", "raw_content": "\nमग नोटांवर गांधी सोबत आंबेडकरांचा फोटो हवा, सुष्मा अंधारेंची भूमिका\nमहाराष्ट्रात शिवसेनेत नव्याने आलेल्या सुषमा अंधारे यांनी यावर मत व्यक्त केलंय. त्या म्हणाल्या, नोटांवर फोटोच छापायचे असतील तर ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला. अर्थक्रांतीचा सखोल अभ्यास केला, त्यांचा फोटो हवा, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भारतीय चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापण्याची मागणी केली आहे.\nहिंदुविरोधी नेता अशी प्रतिमा असलेल्या केजरीवालांनी ही मागणी केल्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पण विविध राज्यांमधून यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.\nसुषमा अंधारे टीव्ही9 या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या, ‘ ही मांडणी धार्मिक अंगाने घेऊ नये. चलनी नोटांवर नावंच टाकायची असतील तर ज्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज सारखा ग्रंथ लिहिला. नोटबंदीसारखा निर्णय आत्ता घेतला, पण ज्यांनी याची मांडणी अनेक वर्षांपूर्वी केली.\nज्यांच्या थेसिसमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. या सर्व अर्थक्रांतीचा अभ्यास केला, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो चलनी नोटांवर असणं हे मला जास्त योग्य वाटतं, असं मला वाटतं. किंबहुना ते जास्त समर्पक होईल.\nयाआधीही अनेक राजकीय नेते होऊन गेले, ज्यांनी चलनी नोटांवर डॉ. आंबेडकर, स्वामी विवेकानंद, यांचे फोटो असावेत, असे म्हटले जातात. देशाचे वैचारिक अधिष्ठान जे घडवतात, त्याचे ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या व्यक्तींचे फोटो चलनी नोटांवर येतात. त्यामुळे फोटोच घ्यायचे असतील तर ज्यांनी एकूण अर्थक्रांतीचा अभ्यास केलाय. त्यांचे फोटो हवेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.\nगांधीजींसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो हवा. पण यावरून वादंगही होऊ नये. अरविंद केजरीवाल यांनी लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो नोटांवर हवा, ही मागणी करणं, यात त्यांना या देवतांमध्ये फार स्वारस्य आहे, असे मला वाटत नाही. पण फक्त चर्चेची राळ उठवून देण्यासाठी हे केल्याचं दिसून येतंय, असा संशय सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/04/08/helpinghandsrtn/", "date_download": "2022-12-09T16:05:55Z", "digest": "sha1:TSHFUIHO6PN6WMMDDZOL2QKQKUJDE3PX", "length": 18230, "nlines": 92, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रत्नागिरीच्या ‘हेल्पिंग हँड्स’चा असाही मदतीचा हात - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरीच्या ‘हेल्पिंग हँड्स’चा असाही मदतीचा हात\nरत्नागिरी : करोनाच्या प्रतिबंधाकरिता संचारबंदी सुरू असल्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याकरिता रत्नागिरीत हेल्पिंग हँड्स ही स्वयंसेवी संस्थांची साखळी प्रशासनाला मदत करत आहे; पण त्याही पलीकडे जाऊन याच साखळीच्या सदस्यांनी अत्यावश्यक सेवेतील एका सेवकाला दुचाकीचे पंक्चर काढून देऊन वेगळ्याच पद्धतीने मदतीचा हात दिला.\nसंचारबंदीमुळे रत्नागिरी शहरात नागरिकांच्या फिरतीला मर्यादा आल्या आहेत. एकापाठोपाठ करोनाचे तीन रुग्ण आढळल्याने शहरातील बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला आहे. अशा स्थितीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा घरपोच पुरवठा करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. विविध चोवीस संस्थांनी हेल्पिंग हँड्स नावाची साखळी तयार केली आहे.\nशहरातील सुमारे ६५ किराणा दुकानदारांकडून दिला जाणारा माल घरोघरी नागरिकांना पोहोचविण्याचे काम या संस्थेचे स्वयंसेवक करत आहेत. नागरिकांना मदत करणे अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे एवढेच काम या संस्थांकडून अपेक्षित आहे. त्यासाठीच त्यांना पासही प्रशासनातर्फे पुरविण्यात आले आहेत; मात्र केवळ वस्तू पुरविणे एवढेच आपले काम नाही तर गरजूंना तातडीच्या वेळी अन्य मदतही पुरविणे ही आपली जबाबदारी आहे, असे या स्वयंसेवकांना वाटते आणि ते ती पार पाडतात याचा अनुभव आज (आठ एप्रिल २०२०) रत्नागिरीत आला.\nजिल्हा रुग्णालयातील डॉ. रश्मी आठल्ये यांच्या एक सहकारी कर्मचारी श्रीमती सोनिया नातू-पाटील अत्यावश्यक कर्मचारी म्हणून जिल्हा रुग्णालयात नेहमीच्या कामावर हजर झाल्या; मात्र त्यांची ॲक्टिव्हा स्कूटर वाटेत पंक्चर झाली. संचारबंदीमुळे ठराविक वेळ पेट्रोल पंप सुरू असले तरी पंपावर असलेल्या पंक्चर काढण्याच्या दुकानांसह सर्व ठिकाणची टायरची दुकाने बंद आहेत. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला. याबाबत डॉ.‌ आठल्ये यांनी पेट्रोल पंप चालकांच्या संघटनेचे अध्यक्ष उदय उदय लोध यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ‘हेल्पिंग हँड्स’मार्फत काम होऊ शकेल असे सांगितले.\nमग आठल्ये यांनी ‘हेल्पिंग हँड्स’चे सुहास ठाकूरदेसाई यांच्याशी संपर्क साधला. ठाकूरदेसाई यांनी लगेच त्यांच्या संपर्कातील टायरवाल्यांशी संपर्क साधून पंक्चर काढून देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर येणे-जाणे शक्य झाले आहे.\nजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेत खंड पडू नये, यासाठी वेगळ्या वाटेने जाऊन सहकार्य केल्याबद्दल डॉ. आठल्ये यांनी ‘हेल्पिंग हँड्स’ आभार मानले आहेत.\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nअत्यावश्यक सेवारत्नागिरीहेल्पिंग हँड्सCurfewHelping HandsLockdownRatnagiri\nPrevious Post: महाइन्फोकरोना : सर्व प्रकारच्या एकत्रित माहितीसाठी राज्य सरकारची वेबसाइट\nNext Post: धामापूरमधील अपंगांच्या २२ कुटुंबांना अवघ्या एका व्हॉट्सअॅप मेसेजवर मदत\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2021/11/20/abhanggayan-2/", "date_download": "2022-12-09T16:00:48Z", "digest": "sha1:ZRKEA4YK7FT4QPDXPRRHO6ERDNYXBSZZ", "length": 19242, "nlines": 100, "source_domain": "kokanmedia.in", "title": "यंदाच्या गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई अभंग गायन स्पर्धेची घोषणा; प्राथमिक फेरी ऑनलाइन - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nयंदाच्या गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई अभंग गायन स्पर्धेची घोषणा; प्राथमिक फेरी ऑनलाइन\nरत्नागिरी : प. पू. गगनगिरी महाराज भक्तमंडळ आणि स्वराभिषेक-रत्नागिरी यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृती संतरचित अभंग गायन स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष आहे. या वर्षी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून या वर्षी प्राथमिक फेरी ऑनलाइन पद्धतीने होईल. यातून निवडलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी १९ डिसेंबरला प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे घेण्यात येणार आहे.\nप्रसिद्ध गायक, संगीतकार, नाट्यअभिनेते गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई यांचे संगीतक्षेत्रात फार मोठे योगदान आहे. अनेक नवीन नाटकांमधील गीते त्यांनी संगीतबद्ध केली. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यांच्या योगदानाप्रति कृतज्ञता म्हणून ‘स्वराभिषेक-रत्नागिरी’तर्फे ही स्पर्धा दर वर्षी आयोजित केली जाते. गेल्या वर्षी महाराष्ट्राबरोबरच देश-परदेशातून सुमारे अडीचशे स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.\nया वर्षी स्पर्धा सर्व वयोगटांकरिता खुली असून, या स्पर्धेत फक्त संतरचित अभंगांचं सादरीकरण करायचं आहे. प्राथमिक फेरीसाठी ५ डिसेंबरपर्यंत अभंगाचे व्हिडिओ पाठवायचे असून, व्हिडिओच्या सुरुवातीला स्पर्धकाने व्हिडिओ केल्याची तारीख, नाव आणि पत्ता सांगायचा आहे. व्हिडिओ एडिट किंवा स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करू नये. संगीतसाथीला तबला, पखवाज, तानपुरा, हार्मोनियम व टाळाचा वापर करता येईल.\nप्राथमिक फेरीतून निवडलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी १९ डिसेंबरला रत्नागिरीतील थिबा पॅलेजवळील प. पू. गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देण्यात येईल. तसेच अंतिम स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.\nस्पर्धेकरिता १०० रुपये प्रवेशशुल्क असून, ते 9604002120 (स्वरा अमित भागवत) या क्रमांकावर गुगल पेद्वारे पाठवावेत. व्हिडिओ पाठवताना गुगल पेद्वारे पैसे पाठवल्याची पावती सोबत पाठवावी. व्हिडिओ आदित्य पंडित (९६९९३०६५२२), चैतन्य परब (९४२२८५१६६७) किंवा मंगेश मोरे (७७९८५४९००६) यांच्याकडे पाठवायचे आहेत.\nया स्पर्धेत जास्तीत स्पर्धकांनी सहभागी होण्याचे, तसेच अंतिम फेरीसाठी संगीतरसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nकीर्तनसंध्या देणगी सन्मानिका उपलब्ध\nस्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त १८ डिसेंबरला रत्नागिरी-पावस पदयात्रा\nप्रकल्पांमुळे कोकणासमोर निर्माण झालेले प्रश्न\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nआनंद प्रभुदेसाईकलाकोकणकोकण बातम्याकोकण मीडियागंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई अभंग गायन स्पर्धारत्नागिरीरत्नागिरी बातम्यासिंधुदुर्गसिंधुदुर्ग बातम्यास्वराभिषेक-रत्नागिरीKokanKokan MediaKokan NewsKonkanRatnagiriRatnagiri NewsSindhudurgSindhudurg Newsswarabhishek Ratnagiri\nPrevious Post: रत्नागिरी जिल्ह्यात ४ नवे करोनाबाधित, ६ करोनामुक्त\nNext Post: कर्जत येथे २३ नोव्हेंबरला जल माहिती केंद्र मार्गदर्शन\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t2967/", "date_download": "2022-12-09T16:48:33Z", "digest": "sha1:3CY2HJ4DOPH6IFOTJBM45J34PBP5SUVF", "length": 2849, "nlines": 68, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-परीक्षा", "raw_content": "\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nआपल्या सुनेला हिणवण्यासाठी आणि मुलाचीही परीक्षा पाहाण्यासाठी आईने आपल्या मुलाला विचारले, ‘‘बेटा, जर मी आणि तुझी बायको आम्ही दोघी बुडायला लागलो तर तू कुणाला वाचवशील ’’ तेवढ्यात सुनबाई म्हणाली, ‘‘हे पहा तुम्ही तुमच्या आईलाच वाचवा. कारण मला वाचवायला तर अनेकजण पुढे सरसावतील ’’ तेवढ्यात सुनबाई म्हणाली, ‘‘हे पहा तुम्ही तुमच्या आईलाच वाचवा. कारण मला वाचवायला तर अनेकजण पुढे सरसावतील \nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T16:16:31Z", "digest": "sha1:ZJTAT3FFCDUNDQWDYPW254HOS7JMZ7KK", "length": 19815, "nlines": 410, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सीरिया - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nToggle सीरियामधील महानगरे subsection\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nसीरियाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) दमास्कस\nसरकार अध्यक्षीय एक-पक्ष प्रजासत्ताक\n- राष्ट्रप्रमुख बशर अल-अस्साद\n- स्वातंत्र्य दिवस १७ एप्रिल १९४६\n- एकूण १८५,१८० किमी२ (८८वा क्रमांक)\n- पाणी (%) ०.०६\n- २००९ २,२१,९८,११०[१] (५१वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ९९.५४४ अब्ज[२] अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ४,८८७ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.७४२ (मध्यम) (१०७ वा) (२००७)\nराष्ट्रीय चलन सीरियन पाऊंड\nआंतरराष्ट्रीय कालविभाग + २:०० (यूटीसी)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९६३\nसीरिया हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. सीरियाच्या पश्चिमेला लेबेनॉन व भूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कस्तान, पूर्वेला इराक, दक्षिणेला जॉर्डन व नैर्ऋत्येला इस्रायल देश आहेत. दमास्कस ही सीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nमाजी संरक्षणमंत्री ’मुस्ताफा तलास’ माजी अध्यक्ष हाफिज अल अस्साद (बशार अल अस्साद ह्या सध्याच्या अध्यक्षांचे वडील) यांच्याशी त्यांचे भावासारखे संबंध होते. सीरिया आणि इजिप्त ही राष्ट्रे इ.स. १९५८ ते इ.स. १९६१ च्या दरम्यान अब्दुल गमाल नासर यांच्या प्रेरणेतून 'संयुक्त अरब प्रजासत्ताक' या नावाने एक झाली होती. त्यावेळी हाफिज अल अस्साद आणि मुस्ताफा तलास हे दोघेही लष्करात होते, आणि त्यांनी सत्ताधारी बाथ पक्षातर्फे कैरो येथून या प्रजासत्ताकाबाबतची आपली जबाबदारी उचलली होती. पण हा प्रयोग फसल्यावर ही दोन राष्ट्रे पुन्हा वेगळी झाली, आणि ते दोघे परत सीरियाला परतले. त्यांनी एकत्र काम करून इ. स. १९६३ साली बाथ पक्षाला सत्तेवर आणण्याची मोठी कामगिरी बजावली. इ. स. १९६० च्या दशकात त्यांनी नेहमीच घडणाऱ्या 'राज्यक्रांत्या, ऊठसूठ नेतृत्वपालट आणि प्रति-राज्यक्रांती'च्या आवर्तनांना यशस्वीपणे तोंड देत सत्ता अबाधितपणे 'बाथ' पक्षाकडेच राखली.\nतलास यांच्या खंबीर पाठिंब्याच्या बळावर हाफीज यांनी रक्तपात होऊ न देता यशस्वी राज्यक्रांती घडविली आणि तलास यांना इ. स. १९७० साली संरक्षणमंत्र्याचे पद देऊ केले. तलास कुटुंबीयांच्या व्यापक लष्करी आणि व्यावसायिक संबंधांच्या साहाय्याने सुन्नी-अलावी यांच्यामधील सत्तेच्या सर्वोच्च पातळीवरील एकोपा अनेक दशके टिकला. इ. स. २००० साली हाफीज अल अस्साद मृत्यू पावल्यानंतर तलास यांच्या पितृसदृश छायेखाली, त्यावेळी राजकारणात अगदीच नवखे असलेले बशार अल अस्साद नव्याने मिळालेल्या सत्तेवर आपली पकड दृढ करू शकले.\nजुलै २०१२ मध्ये ब्रिगेडियर तलास यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशीर अल् अस्साद यांची साथ सोडली आणि ते बंडखोरांना जाऊन मिळाले. अस्साद यांच्या अल्पसंख्यांक ’अल्वाईट’ राजवटीला याच कुटुंबामुळे सुन्नी मुसलमानांकडून खंदा पाठिंबा मिळत आलेला होता.\nसीरियाचे भूगोलातील स्थान मध्यपूर्वेत आहे. या देशाची सीमा कुठेही इराणशी जोडलेली नसली, तरी इराकमधून हे दोन्ही देश एकमेकांना जोडलेले आहेत.\nतुर्कस्तान असून पश्चिमेला लेबॅनॉन आणि भूमध्यसागर आहे. दक्षिणेला जॉर्डन व इराक असून, पूर्वेलाही इराक आहे.\nसीरिया देश प्रशासनाच्या दृष्टीने खालीलप्रमाणे विभाजित करण्यात आलेला आहे.\n१४ प्रशासकीय विभाग (मुहाफजल)\nदमिश्क - अलेप्पो - लताकिया - होम्स - हमा\nअल-हसाख - दीर अज़-ज़ोर - अर-रक्का - इदलिब - डारा - अस-सुवयदा - तरतूस.\nअल कमीशली - नवा - अर-रास्तान - मयसफ़ - सफ़िता - जाब्लेह - अथ-थवारा - दुमा - बनियास - अन-नब्क- कुसैर - मालौला - ज़बादानी - बोसरा - जरामाना - अत-ताल - सलामिये- सैदान्या - अल-बाब - जिस्र अल-शुग़ुर\nसीरियाची लोकसंख्या सव्वादोन कोटी आहे व त्यात ७४ टक्के जनता सुन्नी मुस्लिम (जास्त करून अरब वंशाचे सुन्नी पण त्यात कुर्द, सिर्काशियन आणि तुर्कमानी लोकही येतात) असून १२ टक्के अरब वंशाचे अलावाईत आणि शिया या आहेत. उरलेल्यांत १० टक्के ख्रिस्ती आहेत (त्यात अरब, असीरियन आणि आर्मेनियन वंशाचे लोक येतात) आणि ३ टक्के ड्रूझ (यांनाही शियापंथीय मानले जाते) आहेत. म्हणजेच ८७ टक्के सीरियन लोक मुस्लिम असून जास्त करून अरब वंशाचे आहेत.\nसीरिया - सगळे विरुद्ध सगळे (लेखक - निळू दामले)\nविकिव्हॉयेज वरील सीरिया पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ०४:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22h02303-txt-thane-today-20221025125036", "date_download": "2022-12-09T15:35:32Z", "digest": "sha1:TDZP6ZC74JQGEDZ6GPA6ZFNM5BT3OFIH", "length": 6250, "nlines": 150, "source_domain": "www.esakal.com", "title": "पडघ्यात दिवाळी पहाटला रसिकांची दाद | Sakal", "raw_content": "\nपडघ्यात दिवाळी पहाटला रसिकांची दाद\nपडघ्यात दिवाळी पहाटला रसिकांची दाद\nपडघा, दि. २५ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पडघा ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उद्योजक शैलेश बिडवी यांच्या संयुक्त विद्यमाने पडघा बाजारपेठ येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सकाळच्या शांत वातावरणात गायत्री जाधव, आदीती पाटील, सतीष पोखरकर यांनी आपल्या सुमधूर आवाजात भावगीते, भक्तीगीते, दिवाळीगीते सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी त्यांना हार्मोनियम वादक दिलीप बजागे, तबला वादक चेतन तरे वासरी वादक जयेश कराळे, ऑर्गन समेश मगर, निवेदक सिद्धार्थ वारघडे यांची साथ मिळाली.\nयावेळी सरपंच अमोल बिडवी, उपसरपंच अभिषेक नागावेकर, ग्रामपंचायत सदस्य सायली पाटील, मयुरेश गंधे, ग्रामविकास अधिकारी आर. आर. बन, डॉ. संजय पाटील, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष दिनेश गंधे, रविंद्र कराडकर, अशोक शेरेकर, योगेश तांबोळी उपस्थित होते.\nपडघा : येथे दिवाळी पहाट कार्यक्रमात गाणी सादर करताना गायक कलाकार\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22h05844-txt-thane-20221122020109", "date_download": "2022-12-09T16:44:43Z", "digest": "sha1:AOGBN2K5NAKAED7L37JCZOBLN7TI3A3Y", "length": 10687, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "मंत्रिपदाच्या शर्यतीतून सरनाईक बाद! | Sakal", "raw_content": "\nमंत्रिपदाच्या शर्यतीतून सरनाईक बाद\nमंत्रिपदाच्या शर्यतीतून सरनाईक बाद\nठाणे, ता. २२ : मंत्रिमंडळ विस्तारात आणि भविष्यात ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी आमदार प्रताप सरनाईक यांची वर्णी लागणार, याची चर्चा राजकीय गोटात सुरू होती. ठाणे महापालिका परिसराच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांनी १ हजार ८०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी निम्मा म्हणजे तब्बल ९०० कोटींचा निधी प्रताप सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा मतदारसंघाला देण्यात आला आहे. हा निधी मिळताच मंत्रिपदापेक्षा विकासकामे महत्त्वाची आहेत, असे बोलून आता आमदार सरनाईक यांनीच आपण मंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे शर्यतीत असलेल्या इतर ‘इच्छुकां’च्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.\nओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना चालना देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (ता. २२) पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. राज्य सरकारकडून आमदार सरनाईक यांनी ९०० कोटींचा निधी आणला असल्याने पुढील ४५ दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात विविध विकास प्रस्ताव नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मार्गी लावण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर आमदार सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला.\nआधी आम्हाला निधी मागावा लागायचा; पण आता समोरूनच निधी मिळत आहे, असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. या निधीच्या माध्यमातून रस्ते, सुशोभीकरण, तसेच इतर नागरी कामे होणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.\nआमदारांनी पत्रे देण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासकामांसाठी निधी देत आहेत. ठाणे पालिका क्षेत्रासाठी १८०० कोटींचा विकासनिधी देताना ओवळा- माजिवडा मतदारसंघासाठी ९०० कोटी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभारही व्यक्त केले.\nकामाख्या देवीने इच्छा पूर्ण केल्या\nगुवाहाटीला असताना आम्ही कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. मनातल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येऊ, असे साकडे देवीला घातले होते. त्या पूर्ण झाल्याने २६ नोव्हेंबरला दर्शनाला जाण्यासाठी सर्व आमदार आग्रही आहेत, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.\nसत्तांतरानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन देणाऱ्यांमध्ये आमदार सरनाईक आघाडीवर होते. मविआ सरकारच्या काळात पाठीमागे ईडी लागल्याने ते शिंदे गटात सामील झाले, अशी चर्चा होती. त्यातच काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यान सरनाईक यांना मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र शंभुराज देसाई यांच्या गळ्यात ठाणे पालकमंत्रिपदाची माळ पडली असली, तरी भविष्यात सरनाईक यांना एखादे मंत्रिपद मिळून पालकमंत्रिपदी ते विराजमान होतील, असे तर्कवितर्क लावले जात होते.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-suvichar.com/category/marathi-suvichar-image-download/page/6/", "date_download": "2022-12-09T17:07:15Z", "digest": "sha1:N2L6D2YPW4JYVS43NU4RMMPASSZEKM3G", "length": 2649, "nlines": 42, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "सुविचार फोटो – Page 6 – मराठी सुविचार", "raw_content": "\nLove Marathi Suvichar Images 💘 Photo Pictures – प्रेम मराठी सुविचार फोटो गॅलरी – प्रेम मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर\nसामाजिक सुंदर सुविचार सुविचार फोटो\nMarathi Quotes Whatsapp status नवीन सुविचार प्रेरणादायी शुभ रात्री शुभ सकाळ सुंदर सुविचार सुविचार फोटो\nप्रेरणादायी सकारात्मक विचार करा सुविचार फोटो\nPositive Thinking Quotes in marathi -✍ एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली… सकारात्मक मराठी संदेश\nPositive Thinking Quotes in marathi -✍ एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली… सकारात्मक मराठी संदेश नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Positive\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://baliraja.com/spardha-2018?order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2022-12-09T15:40:27Z", "digest": "sha1:6OIWF5VIFEDCYHFRKNA3Z3SHUCZ3DYFF", "length": 14928, "nlines": 217, "source_domain": "baliraja.com", "title": "बळीराजा डॉट कॉम | पिढ्यान्‌पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न", "raw_content": "पिढ्यान्‌पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nसाहित्य संमेलन : सूची\nसाहित्य संमेलन : लोगो व फोटो\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\nमराठी गझलेतील नवे शैलीप्रवाह\nविश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ >> साहित्य चळवळ >>\nबळीराजावर आपले स्वागत आहे.\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n१० वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरी येथे\nअ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम\nप्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत १० ऑक्टोंबर २०१८\nस्पर्धेत लेखन करण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे उपलब्ध आहे.\nसादर झालेल्या प्रवेशिका येथे पाहता येतील.\nमोबाईलवरून लेखन सादर करायचे असल्यास शेतकरी संघटना हे मोबाईल ऍप (Mobile App) वापरणे सुलभ ठरू शकते. App डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details\n20/09/18 गीतरचना ऊठ ऊठ शेतकरी बाळा गंगाधर मुटे 737 4 वर्षे 2 months\n24/09/18 गीतरचना शेतकऱ्याच्या मुला आशिष आ. वरघणे 477 4 वर्षे 2 months\n24/09/18 गीतरचना एकीच्या गीताचा जोपासू छंद \n02/10/18 ललितलेख चिमण्या परत आल्या ; अन् गेल्याही Bhaskar Bhujang... 1 1,286 3 वर्षे 11 months\n18/09/18 वैचारिक लेख बदलेल धोरण, तर टळेल मरण\n11/10/18 वैचारिक लेख दीडपट हमीभावाचा सर्जिकल स्ट्राईक आदिनाथ ताकटे 1 1,742 3 वर्षे 11 months\n11/10/18 वैचारिक लेख दिशा विचारांची –जीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी आदिनाथ ताकटे 1 1,304 3 वर्षे 11 months\n11/10/18 वैचारिक लेख आम्ही वृक्षासाठी,वृक्ष सर्वांसाठी आदिनाथ ताकटे 1 1,501 3 वर्षे 11 months\n23/09/18 वैचारिक लेख शेतकऱ्यांच्या चळवळी rameshwar 2 2,049 3 वर्षे 11 months\n20/09/18 वैचारिक लेख तुमचे धोरण, हेच आमचे मरण... पंकज गायकवाड 3 2,077 3 वर्षे 11 months\n21/09/18 पद्यकविता माझा राजा बळी मुक्तविहारी 4 2,507 3 वर्षे 11 months\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nनव्या संकेताक्षरासाठी (password साठी) विनंती करा.\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणी करा-Advance Booking (१० वे साहित्य संमेलन, गुरुकुंज मोझरी)\nकेलेली प्रतिनिधी नोंदणी बघा. 10 वे संमेलन गुरुकुंज मोझरी\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.\nअंगारमळा - अंक - ११\n६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग विशेषांक\nयुगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1/", "date_download": "2022-12-09T16:15:31Z", "digest": "sha1:ISO4G4J2FKMI6EXLFMGB52GSRWH6YGII", "length": 17017, "nlines": 224, "source_domain": "etaxwala.com", "title": "सर्वात मोठ्या शेअर ट्रेडिंग कंपनीचा संस्थापक असलेला नितिन चौदाव्या वर्षी झाला होता उद्योजक - ETaxwala", "raw_content": "\nसर्वात मोठ्या शेअर ट्रेडिंग कंपनीचा संस्थापक असलेला नितिन चौदाव्या वर्षी झाला होता उद्योजक\nत्याचे वडील बॅंकेत नोकरी करत होते. त्यांची सतत बदली होत असे, त्यामुळे तोदेखील कधी या शहरात तर कधी एखाद्या छोट्या गावात, असं करत करत लहानाचा मोठा झाला. शेवटी एकदाचे त्याचे कुटुंब बंगळुरूमध्ये स्थायिक झाले, तेव्हा तो नऊ वर्षांचा होता.\nतो लहान असताना त्याला शाळेचा कंटाळा यायचा. त्या वयात त्याला असं वाटायचं की तू हे कर किंवा अमुक एक करू नकोस, असं त्याला सांगितलं जायचं, पण त्याचं कारण मात्र कुणी सांगत नसे. त्यामुळे कदाचित आईवडील जे सांगतील तेच तो करत आला होता; त्याच्या मनाविरुद्ध.\nकालांतराने औपचारिक शिक्षणात रस कमी झाल्यामुळे वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी त्याने वापरलेल्या फोनची खरेदी-विक्री हा त्याचा पहिला व्यवसाय सुरू केला. जेव्हा त्याच्या आईला या व्यवसायाबद्दल कळलं, तेव्हां तिने त्याला विरोध केला. आपल्या मुलाने शिकून नाव कमवावं, असं तिला वाटणं साहजिक होत. एक दिवस तिने फोन उचलला आणि चक्क बाहेर फेकून दिला.\nत्याच्या बोर्डाच्या परीक्षेपूर्वी शाळेचे मुख्याध्यापक त्याला त्याचे पेपर देण्यास तयार नव्हते; उलट त्यांनी त्याच्या पालकांना बोलावून घेतले. मुख्याध्यापकांना भेटून आल्यावर त्याच्या आईवडिलांची प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. त्यांनी त्याला सांगितलं की आम्हाला खूप लाज वाटेल असं काही करू नकोस.\nत्यांचा असा गैरसमज होता की तो खूप हुशार आहे. वास्तविक पाहता त्याचा गणित हा विषय चांगला होता, शिवाय तो बुद्धिबळदेखील चांगलं खेळत असे, पण मुळातच त्याला शाळेत जायचा कंटाळा आला होता. नंतर त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला.\nत्याचा हा निर्णय त्याच्या आईवडिलांना अर्थातच आवडला नव्हता आणि तो पुढे काय करणार याबद्दल त्याला ते सतत विचारत असत. पण त्याला स्वतःला माहीत नव्हतं की पुढे तो नक्की काय करणार आहे. वयाच्या सतराव्या वर्षी त्याला पहिली नोकरी मिळाली. पगार होता ८ हजार रुपये. तो दुपारी ४ ते पहाटे १ वाजेपर्यंत कॉल सेंटरमध्ये काम करत असे आणि दिवसा स्टाॅक ट्रेडिंगमध्ये आपलं नशीब आजमावत असे.\n“मी खूप काही शिकलो; जेव्हां तुम्ही कौटुंबिक वातावरणापासून दूर जाता, तेव्हां तुमचे नातेवाईक त्यांचे निर्णय तुमच्यावर लादू शकत नाहीत”, पुढे एकदां तो म्हणाला होता.\nतो १८ वर्षांचा झाला तेव्हा रितसरपणे शेअर ट्रेडिंग व्यवसाय करू लागला होता. त्याच्या वडिलांनी त्यांची काही बचत त्याला दिली आणि म्हणाले, ‘हे घे आणि योग्य रितीने व्यवसाय कर.’ त्यानंतर त्याने कॉल सेंटरमधील त्याच्या मॅनेजरलादेखील पैसे गुंतवण्यास सांगितलं. मग त्याने इतरांना सांगितलं. त्याच्या शेवटच्या वर्षात तो एक दिवस कामावर गेला नाही, पण रोल काॅलवर त्याला उपस्थित म्हणून लिहिले गेले; इन्सेन्टिव्हही मिळाले, कारण तो संपूर्ण टीमचे पैसे सांभाळत होता.\nभाऊ निखिल कामथबरोबर नितिन कामथ\nया मुलाचं नाव नितिन कामथ. ऑगस्ट २०१० मध्ये आपला भाऊ निखिल कामथबरोबर त्याने ‘झिरोधा’ या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची स्थापना केली. ‘झिरोधा’ हे नाव ‘झिरो’ अर्थात शून्य आणि ‘रोधा’ म्हणजे संस्कृतमध्ये आडकाठी किंवा विरोध या दोन शब्दांचे मिश्रण आहे. थोडक्यात सांगायचं तर ‘झिरोधा’ म्हणजे बिनदिक्कतपणे ट्रेडिंग करण्याचा प्लॅटफॉर्म.\nजून २०२० मध्ये ‘झिरोधा’ सुमारे १ अब्ज अमेरिकन डॉलर मूल्यांकनासह युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाले. ‘झिरोधा’कडे १२ लाखांहून जास्त सक्रिय ग्राहक आहेत. कंपनी तिच्या पूर्ण मालकीची उपकंपनी ‘झिरोधा कमोडिटिज प्रा. लि.’द्वारे कमोडिटी ट्रेडिंग सेवादेखील पुरवते.\nसुरुवातीला अतिशय सक्रिय असलेल्या डे ट्रेडर्सवर लक्ष केंद्रित करणे, ट्रेडिंग करण्याची फी कमी करणे आणि व्यवसायात पारदर्शकता आणणे हे कंपनीचे उद्दिष्ट होते, कारण वित्तीय सेवा कंपन्या सामान्यतः त्यांच्या व्यवसायाच्या पद्धतीमध्ये खूप अपारदर्शक असतात असा एकूण समज आहे.\n२०१६ मध्ये आधार-लिंक्ड डिजिटल स्वाक्षरी वापरून ऑनलाइन खाती उघडता येणे सुलभ झाले, शिवाय ब्रोकरचा स्वीकार सहजपणे होऊ लागला. तोपर्यंत खाते उघडण्यासाठी खाते उघडण्याच्या पुस्तिकेवर स्वाक्षरी करणे गरजेचे होते. ज्या ग्राहकांना खाते उघडण्यासाठी दोन आठवडे वाट पाहावी लागत होती, ते आता १५-२० मिनिटांत होऊ शकलं.\nआज ‘झिरोधा’चे बिझनेस मॉडेल्स आणि इन-हाउस टेक्नॉलॉजीने त्यांना सक्रिय रिटेल क्लायंटच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे स्टॉक ब्रोकर बनवले आहे. ९ दशलक्षाहून अधिक ग्राहक त्यांच्या गुंतवणुकीच्या प्लॅटफॉर्मच्या इकोसिस्टिमद्वारे दररोज लाखो ऑर्डर्स देतात, जे सर्व भारतीय रिटेल ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या १५ टक्कयांपेक्षा जास्त आहे.\n‘झिरोधा’ने ‘बूटस्ट्रॅप चॅम्प’ श्रेणीत ‘इकॉनॉमिक टाइम्स स्टार्टअप अवॉर्ड २०१६’ जिंकले. कंपनीने २०१४ आणि २०१५ मध्ये बीएसई – डी ॲंड बी ‘इमर्जिंग इक्विटी ब्रोकिंग हाउस अवॉर्ड’ आणि २०१८ मध्ये एन एस ई ‘रिटेल ब्रोकर ऑफ द इयर’ पुरस्कारदेखील जिंकला.\nशाळेत असतानाच आपल्याला काय करायचं आहे, हे नितिन कामथने ठरवलं होतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत त्याने स्थापन केलेल्या ‘झिरोधा’ या ट्रेडिंग कंपनीने आज भारतातील अग्रेसर कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे.\nThe post सर्वात मोठ्या शेअर ट्रेडिंग कंपनीचा संस्थापक असलेला नितिन चौदाव्या वर्षी झाला होता उद्योजक appeared first on स्मार्ट उद्योजक.\nलोकांचा प्रवास सुखकारक करण्यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग करून देणारी कंपनी\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19833/", "date_download": "2022-12-09T16:14:21Z", "digest": "sha1:JVDVH7FXVQMBD2EGFVWXSB4KUIHRAOM4", "length": 20287, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "नेयवेली – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nनेयवेली : तमिळनाडू राज्याच्या द. अर्काट जिल्ह्यातील एक औद्योगिक नगर. लोकसंख्या ५८,२८५ (१९७१). येथील लिग्नाइट कोळशाच्या उपलब्धतेमुळे विविध कारखान्यांची स्थापना होऊन पूर्वीच्या या लहान गावाचा अधिकाधिक विस्तार झाला आणि गेल्या दहा वर्षांत येथील लोकसंख्याही जवळजवळ वीस पटींनी वाढून त्याचे आता नगरात रूपांतर झाले आहे. १९४८ मधील राज्य सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार येथील २५९ चौ. किमी. क्षेत्रात सु. २०० कोटी टन लिग्नाईट कोळसा असावा परंतु अलीकडील पाहणीनुसार येथील ४८० चौ. किमी. क्षेत्रात ३३० कोटी टन लिग्नाइटाचे साठे असावेत, असा अंदाज आहे. नेयवेली प्रकल्प २०० कोटी रुपयांचा असून त्या प्रकल्पानुसार या कोळसा क्षेत्रातून प्रतिवर्षी ३५ लक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. २० मे १९५७ रोजी पंडित नेहरूंच्या हस्ते लिग्नाईट खाणीचे उद्‌घाटन झाले प्रत्यक्ष लिग्नाईट उत्पादनास मात्र ऑगस्ट १९६१ मध्ये प्रारंभ झाला. १९७५–७६ मध्ये सु. ३५ लक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले. येथील कोळशापैकी जवळच उभारलेल्या ६०० मेवॉ. क्षमतेच्या औष्णिक विद्युत् केंद्रात १५ लक्ष टन, तर १,५२,००० टन वार्षिक उत्पादन क्षमतेच्या प्रसिद्ध युरिया खत कारखान्यात ५ लक्ष टन कोळसा वापरण्यात येणार आहे. युरिया उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी लिग्नाइटऐवजी इंधनतेलाचा वापर करण्याची योजना असून त्याकरिता जागतिक बॅंकेने ११ कोटी रुपयांचे (एकूण योजना खर्च १४ कोटी रु.) कर्ज मंजूर केले आहे. येथेच युरियासाठी लागणाऱ्या द्रवरूप अमोनियाचा प्रतिदिनी २८५ टन उत्पादनक्षमतेचा कारखाना आहे. १९७६–७७ मध्ये ९५,५०७ टन युरियाचे उत्पादन झाले. लिग्नाइटाचा वापर करणारा नेयवेली येथील युरिया खत कारखाना हा सध्या जगात या प्रकारचा एकमेव कारखाना समजला जातो. येथेच लोह-पोलाद उद्योग उभारण्याची योजना आहे.\nलिग्नाइटचा वापर केला जाणाऱ्या भारतातील येथील एकमेव औष्णिक विद्युत् केंद्रातून तमिळनाडू राज्यात वापरल्या जाणाऱ्या एकूण विद्युत्‌शक्तीच्या ४० टक्के विद्युत्‌निर्मिती केली जाते. त्यापासून १९७५ व १९७६ मध्ये अनुक्रमे २०८·४ कोटी व २८१·५ कोटी एकक वीज उत्पादन झाले. औष्णिक विद्युत् केंद्र रशियाच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्याने उभारण्यात आलेले असून युरिया खत कारखान्यास लागणारी सामग्री प. जर्मनी व इटली यांच्याकडून उपलब्ध झाली. याशिवाय या प्रकल्पक्षेत्रातच ‘लेको’ (LECO) या व्यापारी नावाने विकल्या जाणाऱ्या कार्बनी लिग्नाईट विटांचे उत्पादन करणारा कारखाना १९६६ मध्ये सुरू झाला असून, त्याची उत्पादनक्षमता प्रतिवर्षी सु. ३·२७ लक्ष टन आहे. यांचा रसायन व प्लॅस्टिक उद्योगात मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. त्याचप्रमाणे ‘नेकोलिन’ (NEKOLIN) या व्यापारी नावाने विकल्या जाणाऱ्या श्वेत चिकणमातीचे उत्पादन करणारा कारखाना येथे (वार्षिक उत्पादन क्षमता सु. ६,००० टन) असून तिचा उपयोग विद्युतीय निरोधक, मृत्तिकापात्रे यांच्या निर्मितिउद्योगात व कापडगिरण्यांत केला जातो. नेयवेली लिग्नाईट कॉर्पोरेशनची विस्तार योजना तीन टप्प्यांमध्ये कार्यान्वित व्हावयाची असून केंद्र सरकारने त्यासाठी ८७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. लिग्नाईट उत्पादन प्रतिवर्षी ३५ लक्ष टनांवरून ६५ लक्ष टनांवर नेणे, हा योजनेचा उद्देश आहे.\nयेथील एकूण लोकसंख्येपैकी सु. १७,९०० लोक कामगार असून त्यांतील काही शेजारच्या जिल्ह्यांतून, तर काही केरळ, कर्नाटक व आंध्र प्रदेश या शेजारील राज्यांतून आलेले आहेत. येथे १५ शाळा असून त्यांपैकी बारा नेयवेली लिग्नाईट कॉर्पोरेशनतर्फे, तर इंग्रजी माध्यमाची एक शाळा मिशनतर्फे चालविली जाते. कॉर्पोरेशनतर्फे चालविल्या जाणाऱ्या दवाखान्यात २८ डॉक्टर व २०० खाटांची सोय असून रुग्णांना मोफत औषध दिले जाते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Aquarius-Horoscope-Today-September-30-2022/", "date_download": "2022-12-09T16:58:31Z", "digest": "sha1:UU76QIRXXJLQH3T4YTWRKKI6MMVI64TW", "length": 1248, "nlines": 10, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "कुंभ राशीभविष्य आज,सप्टेंबर 30, 2022", "raw_content": "कुंभ राशीभविष्य आज,सप्टेंबर 30, 2022\nआर्थिक लाभ- तुम्हाला महत्त्वाच्या ऑफर्स प्राप्त होतील. सर्वांचे सहकार्य मिळेल.\nकृती आराखडे सुरळीतपणे पुढे नेले जातील. कामाची कार्यक्षमता वाढेल.\nअडथळे दूर होतील. विरोधक कमी होतील. आकर्षक ऑफर्स उपलब्ध होतील.\nवाटाघाटी फलदायी ठरतील. आत्मविश्वास वाढेल. व्यवस्थापनाला बळ मिळेल.\nलव्ह लाइफ- प्रियजनांची साथ मिळेल. सहकाराची भावना वृद्धिंगत होईल.\nआरोग्य- सुरळीत संवाद राखाल. सुसंवाद वाढेल.\nशुभ अंक : 3, 6\nशुभ रंग : पिवळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/03/blog-post_975.html", "date_download": "2022-12-09T16:56:11Z", "digest": "sha1:22T777VGJ3PZ7UEXZMOXAXKSWNHFWULV", "length": 8061, "nlines": 127, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांच्या करोना चाचण्या करून घ्याव्यात;आरोग्य विभागाची सुचना!", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांच्या करोना चाचण्या करून घ्याव्यात;आरोग्य विभागाची सुचना\nश्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांच्या करोना चाचण्या करून घ्याव्यात;आरोग्य विभागाची सुचना\nमुंबई : चीन, कोरिया इत्यादी देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आपल्याकडे सर्तकता बाळगण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यांना पत्राद्वारे दिल्या आहेत. यामध्ये इनफ्लुएन्झा किंवा अन्य श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांच्या करोना चाचण्या करण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत.\nप्राप्त माहितीनुसार, राज्यात सध्या रुग्णसंख्येत वेगाने घट होत असून तिसरी लाटही पूर्णपणे ओसरली आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही हजारांच्या खाली गेली असून दोन वर्षांनंतर प्रथमच इतकी रुग्णसंख्या कमी झाली आहे. परंतु तरीही दुर्लक्ष न करता नव्याने आढळणारे रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींवर बारकाईने नजर ठेवणे गरजेचे आहे. तसेच संसर्ग प्रसार वाढू नये यासाठी दक्षता घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जाईल याकडे लक्ष देण्याचे या पत्रकात नमूद केले आहे. इन्फ्लुएन्झा किंवा श्वसनाच्या आजाराची लक्षणे ही करोना सारखीच असतात. त्यामुळे या रुग्णांच्या करोना चाचण्या करून घ्याव्यात .ज्यामुळे, रुग्णांचे वेळत निदान केले जाईल, असेही यामध्ये सूचित केले आहे.\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nखरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्न\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.solarshine01.com/heat-pump-water-heater/", "date_download": "2022-12-09T17:17:32Z", "digest": "sha1:UL36KK3JOVBFOANQAZREHGFBU43VPOSL", "length": 12966, "nlines": 223, "source_domain": "mr.solarshine01.com", "title": " हीट पंप वॉटर हीटर फॅक्टरी, पुरवठादार - उच्च दर्जाचे हीट पंप वॉटर हीटर उत्पादक", "raw_content": "\n1-2.5HP हीट पंप युनिट\nउष्णता पंप वॉटर हीटर\n3-50HP हीट पंप युनिट\nउष्णता पंप गरम पाण्याची व्यवस्था\nजलतरण तलाव हीट पंप\nकमी सभोवतालचे तापमान उष्णता पंप\nफ्लॅट प्लेट सोलर कलेक्टर\nफ्लॅट प्लेट सोलर वॉटर हीटर\nव्हॅक्यूम ट्यूब सोलर वॉटर हीटर\nसोलर थर्मल हायब्रीड हीट पंप\nप्रकल्प सोलर थर्मल हायब्रीड हीट पंप हॉट वॉटर सिस्टम\nघरगुती सोलर थर्मल हायब्रीड हीट पंप वॉटर हीटर\nसौर गरम पाण्याची साठवण टाकी\nउष्णता पंप वॉटर हीटर\nफ्लॅट प्लेट सोलर कलेक्टर\nफ्लॅट प्लेट सोलर वॉटर हीटर\nव्हॅक्यूम ट्यूब सोलर वॉटर हीटर\n3-50HP हीट पंप युनिट\nउष्णता पंप गरम पाण्याची व्यवस्था\n1-2.5HP हीट पंप युनिट\nउष्णता पंप वॉटर हीटर\nजलतरण तलाव हीट पंप\nकमी सभोवतालचे तापमान उष्णता पंप\nसोलर थर्मल हायब्रीड हीट पंप\nप्रकल्प सोलर थर्मल हायब्रीड हीट पंप हॉट वॉटर सिस्टम\nघरगुती सोलर थर्मल हायब्रीड हीट पंप वॉटर हीटर\nसौर गरम पाण्याची साठवण टाकी\nएअर-कूल्ड चिलर्स स्पायरल प्रकार\nघरासाठी सर्व इन वन हीट पंप वॉटर हीटर\nघरासाठी स्प्लिट हीट पंप वॉटर हीटर\nसौर वायूसाठी आर्थिक 2m² फ्लॅट प्लेट सोलर कलेक्टर...\n90% पर्यंत ऊर्जा बचत सौर संकरित उष्णता पंप गरम डब्ल्यू...\nफ्लॅट प्लेटसह अँटी-फ्रीझ सोलर वॉटर हीटर विभाजित करा...\nफ्लॅट प्लेट कलेक्टर सह 300L सोलर वॉटर हीटर...\nयासाठी फ्लॅट प्लेट कलेक्टरसह 80 गॅलन सोलर गीझर...\nव्हॅक्यूम ट्यूब सोलर कलेक्टर हायब्रीड हीट पंप वॉटर एच...\nयासाठी सोलर थर्मल हायब्रीड हीट पंप हॉट वॉटर सिस्टीम...\nशाळेसाठी सोलर थर्मल हायब्रीड हीट पंप सिस्टीम\nव्हॅक्यूम ट्यूब सोलर कलेक्टर हायब्रीड हीट पंप वॉटर एच...\nसौर संग्राहक एकत्रित उष्णता पंप पाणी गरम करणारी यंत्रणा...\nगरम पाणी आणि एफ साठी उष्णता पंप आणि रेफ्रिजरेशन युनिट...\nउच्च कार्यक्षमता औद्योगिक चिलर\nसर्वोत्तम कॉम्पॅक्ट सोलर वॉटर हीटर 150 -300 लिटर\n५० ट्यूब व्हॅक्यूम ट्यूब सोलर कलेक्टर किट वर्टिकल मो...\nउष्णता पंप वॉटर हीटर\n300L हवा स्त्रोत उष्णता पंप वॉटर हीटर\n300L एअर सोर्स हीट पंप वॉटर हीटर हे 300L टाकी आणि 1.5HP प्लस आवृत्तीचे उष्णता पंप असलेले रेफ्रिजरंट डायरेक्ट सर्कुलेशन टाईप हीट पंप वॉटर हीटर आहे, जे 5-6 व्यक्तींना गरम पाणी वापरण्यासाठी योग्य आहे.\nघरासाठी स्प्लिट हीट पंप वॉटर हीटर\nघरासाठी SolarShine चे स्प्लिट हीट पंप वॉटर हीटर खास स्वयंपाकघर आणि बाथरूम सारख्या घरगुती गरम पाण्याच्या पुरवठ्यासाठी डिझाइन केलेले आहे, ते जास्तीत जास्त 60°C पर्यंत पाणी गरम करू शकतात, कौटुंबिक इलेक्ट्रिक किंवा गॅस बिलासाठी सुमारे 80% खर्च वाचवू शकतात.\nघरासाठी सर्व इन वन हीट पंप वॉटर हीटर\n200L हवा स्त्रोत उष्णता पंप वॉटर हीटर\n200L एअर सोर्स हीट पंप वॉटर हीटर हे 200L टँक आणि 1.5HP मानक उष्णता पंप असलेले रेफ्रिजरंट डायरेक्ट सर्कुलेशन प्रकार उष्णता पंप वॉटर हीटर आहे, जे 3-4 व्यक्तींना गरम पाणी वापरण्यासाठी योग्य आहे.\n500L हवा स्त्रोत उष्णता पंप वॉटर हीटर\n500L एअर सोर्स हीट पंप वॉटर हीटर हे स्प्लिट टाईप हीट पंप वॉटर हीटर आहे ज्यामध्ये 500L टाकी आणि 2 HP हीट पंप आहे, जे 8-10 व्यक्तींना गरम पाणी वापरण्यासाठी योग्य आहे.\n400L हवा स्त्रोत उष्णता पंप वॉटर हीटर\n400L एअर सोर्स हीट पंप वॉटर हीटर हे 400L टाकी आणि 2 HP हीट पंप असलेले स्प्लिट टाईप हीट पंप वॉटर हीटर आहे, जे 6-8 व्यक्तींना गरम पाणी वापरण्यासाठी योग्य आहे.\nएअर एनर्जी हीट पंप युनिटमध्ये सामान्यतः विस्तार वाल्व (थ्रॉटल व्हॉल्व्ह), कंप्रेसर, कंडेन्सर, बाष्पीभवन आणि इतर मुख्य घटक असतात.\nघरासाठी ऑल इन वन हीट पंप वॉटर हीटर\nआजकाल, लोक हीटिंग आणि पर्यावरण संरक्षणाच्या बचत खर्चावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करतात.तरीही, पारंपारिक हीटिंग सिस्टम जसे की इलेक्ट्रिक किंवा गॅसची किंमत जास्त आहे आणि ती पर्यावरणास अनुकूल नाहीत.\n150L हवा स्त्रोत उष्णता पंप वॉटर हीटर\n150l एअर सोर्स हीट पंप वॉटर हीटर हे 150L टँक आणि 1.5HP मानक उष्णता पंप असलेले रेफ्रिजरंट डायरेक्ट सर्कुलेशन प्रकारचे उष्णता पंप वॉटर हीटर आहे, जे 2-3 व्यक्तींना गरम पाणी वापरण्यासाठी योग्य आहे.\nघरासाठी 250L हवा स्त्रोत उष्णता पंप वॉटर हीटर\n250L एअर सोर्स हीट पंप वॉटर हीटर हे 250L टाकी आणि 1.5HP प्लस आवृत्तीचे उष्णता पंप असलेले रेफ्रिजरंट डायरेक्ट सर्कुलेशन टाईप हीट पंप वॉटर हीटर आहे, जे 4-5 व्यक्तींना गरम पाणी वापरण्यासाठी योग्य आहे.\nSolarShine 2006 पासून अक्षय ऊर्जा उत्पादने तयार करण्यात माहिर आहे, ती आता चीनमधील प्रमुख उत्पादक एअर सोर्स हीट पंप, फ्लॅट प्लेट सोलर कलेक्टर्स आणि सोलर वॉटर हीटर्स बनली आहे.\nHangzhou: जोरदारपणे हवा स्रोत उष्णता पंप गरम पाणी प्रणाली प्रोत्साहन\nपत्ता: सोलरशाइन इंडस्ट्रियल झोन, क्रमांक 61, लॉन्गझिन, पिंगशान जिल्हा, शेन्झेन, चीन\n+८६ ०७५५ - ८४११ ४२८१\nई - मेल पाठवा\n८६ १८६ ०६५१ ३८९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-many-book-rooms-closed-in-delhi-5078985-NOR.html", "date_download": "2022-12-09T16:36:27Z", "digest": "sha1:6C7S3K7ZPNPYEWYNSAS77CZKGKFXSCGX", "length": 2856, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दिल्लीतील अनेक ग्रंथ दालने बंद | Many Book rooms closed in Delhi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिल्लीतील अनेक ग्रंथ दालने बंद\nनवी दिल्ली - दक्षिण दिल्लीच्या अतिशय उच्चभ्रू वस्तीमधील ग्रंथ दालने बंद करण्याचा निर्णय दुकान मालकांना घ्यावा लागला आहे. गेल्या तीन दशकांपासून ग्रंथ सेवा सुरू होती; परंतु वाचकांना नेमके काय हवे आहे, याचा अंदाज बांधण्यात अपयश आल्याने सर्वांनाच या भागातून काढता पाय घ्यावा लागला. एकेकाळी ‘फॅक्ट अँड फिक्शन’ नावाच्या दालनासमोर वाचकांची तोबा गर्दी दिसायची. दिल्लीतील वाचकांचे ते आवडीचे ठिकाण होते; परंतु आता वाचकांचा कल लक्षात येत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे एका दालनाचे मालक अजय विक्रम सिंह यांनी सांगितले. उच्चभ्रू वस्तीमधील वाचन संस्कृती संपत चालली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathitkahitri.com/mahatma-gandhi-jayanti/", "date_download": "2022-12-09T17:14:10Z", "digest": "sha1:GB2QZC7R2MBQYEMVTGNTQNC4F3M7RR3Q", "length": 19223, "nlines": 144, "source_domain": "marathitkahitri.com", "title": "Mahatma Gandhi Jayanti 2021 महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा - Marathit kahitri", "raw_content": "\nMahatma Gandhi Jayanti 2021 महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा\n2 ऑक्टोबर रोजी Mahatma Gandhi Jayanti निमित्त भारतात गांधी जयंतीचा सण साजरा केला जातो.\nप्रार्थना सभा करून आणि पुतळ्यासमोर राज घाट नवी दिल्ली येथे श्रद्धांजली वाहून, आणि प्रमुख शाळांद्वारे भव्य उत्सव कार्यक्रम आयोजित केले जातात.\nभारतात दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते. महात्मा गांधींचा जन्म 1869 साली गुजरातमधील पोरबंदर येथे करमचंद गांधी आणि पुतलीबाई यांच्याकडे झाला.\nमोहनदास करमचंद गांधी, ज्यांना ‘बापू’ किंवा ‘राष्ट्रपिता’ म्हणूनही ओळखले जाते. भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे अविस्मरणीय योगदान आणि संघर्ष आहेत.\nमहात्मा गांधींचा जन्म 2 October 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर झाला. म्हणुन भारतात दरवर्षी 2 October रोजी गांधी जयंती साजरी केली जाते.\nजग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.\nआपल्या हेतूवर दृढ विश्वास असलेला सूक्ष्म शरीर इतिहासाचा मार्ग बदलू शकतो.\nडोळ्याच्या बदल्यात डोळा संपूर्ण जगाला अंध बनवेल.\nआपण माणुसकीवरील विश्वास गमावू नका कारण\nमानवता म्हणजे समुद्रासारखी आहे,जर समुद्राचे काही थेंब दूषित असेल तर संपूर्ण समुद्र दूषित होणार नाही.\nइतरांना संतुष्ट करण्यासाठी किंवा समस्येपासून मुक्त होण्यासाठी “होय” म्हणण्यापेक्षा पूर्ण खात्रीसह “नाही” म्हणणे चांगले.\nसामर्थ्य शारीरिक क्षमतेतून येत नाही. ते अदम्य इच्छेपासून येते.\nआपला विश्वास आपले विचार बनतात, आपले विचार आपले शब्द बनतात, आपले शब्द आपली क्रिया बनतात, आपल्या कृती आपल्या सवयी बनतात, आपल्या सवयी आपली मूल्ये बनतात, आपली मूल्ये आपले हेतू बनतात.\nस्वत: ला शोधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वत: ला इतरांच्या सेवेत झोकून देणें.\nपहिले ते आपल्याकडे लक्ष देणार नाहीत, मग ते तुमच्यावर हसतील, मग तुमच्याशी वाद घालतील आणि मग तुम्ही जिंकाल.\nमी मरण्यासाठी तयार आहे, परंतु असे कोणतेही कारण नाही ज्यामुळे मी मारायला तयार आहे.\nसंपत्ती, सन्मान, कुटुंब आणि अगदी जीवनाचा त्याग करावा लागेल, पण धर्म कधीही सोडू नये.\nजगातील सर्व विचारांपैकी फक्त एकच जिवंत राहील आणि ते सत्य आहे. आणि सत्य हा कधीही न संपणारा विचार आहे.\nमाणूस हा त्याच्या विचारांशिवाय काहीच नाही. तो काय विचार करतो, तो बनतो.\nज्याप्रमाणे सत्याची प्राप्ती अहिंसेशिवाय शक्य नाही, त्याचप्रमाणे सत्य आणि अहिंसा दोन्हीची प्राप्ती ब्रह्मचर्य शिवाय अशक्य आहे.\nएक टन उपदेशापेक्षा थोडासा संयम देखील चांगला आहे.\nअभिमान हे ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात आहे, ध्येय गाठण्यात नाही.\nतुम्ही जे कराल ते नगण्य असेल. पण तुमच्यासाठी ते करणे खूप महत्वाचे आहे.\nआयुष्यात असे काही क्षण असतात जेव्हा आपल्याला काही गोष्टींसाठी बाह्य पुराव्याची गरज नसते आमच्या आतला एक छोटासा आवाज आपल्याला सांगतो की तुम्ही योग्य मार्गावर आहात, डावीकडे किंवा उजवीकडे वळण्याची गरज नाही, सरळ आणि अरुंद मार्गावर जा.\nआपण जगात पाहू इच्छित असलेले बदल व्हा.\nआरोग्य ही खरी संपत्ती आहे, सोने आणि चांदी नाही.\nगरिबी हा शाप नसून मानवनिर्मित कट आहे.\nजर तुम्ही वाईटाखाली राहिलात तर तुम्ही कमकुवत व्हाल आणि जर तुम्ही वाईटाला विरोध कराल तर तुम्ही बलवान व्हाल.\nशांततेसाठी कोणताही विशिष्ट मार्ग नाही, शांतता हा स्वतःच एक मार्ग आहे.\nसामर्थ्य शारीरिक शक्तीतून येत नाही, ती अदम्य इच्छाशक्तीतून येते.\nमौन हे खूप चांगले भाषण आहे, जर तुम्ही ते स्वीकारले तर हळूहळू संपूर्ण जग तुमचे ऐकू लागेल.\nकर्म प्राधान्य व्यक्त करते.\nआपण आज काय करत आहात यावर भविष्य अवलंबून आहे.\nआत्मविश्वास शोधणे आणि गोळा करायची गोष्ट नाही, ती विकसित करण्याची कृती आहे.\nराष्ट्राची संस्कृती त्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या अंतःकरणात आणि आत्म्यांमध्ये राहते.\nमी विश्वास ठेवण्यावर विश्वास ठेवतो. विश्वास आत्मविश्वास देतो. संशय दुर्गंधीयुक्त आहे आणि फक्त सडतो. ज्याने विश्वास ठेवला तो आजपर्यंत जगात हरला नाही.\nपापाचा तिरस्कार करा, पापीवर प्रेम करा.\nचुका करणे हा मानवी स्वभाव आहे. तुमची चूक स्वीकारणे आणि तुमच्या आचरणात पुन्हा चूक होऊ न देणे हे खरे पुरुषत्व आहे.\nअहिंसा हा केवळ आचरणाचा सकल नियम नाही, तर मनाची वृत्ती, ज्यात कुठेही द्वेषाचा वास येत नाही, तो म्हणजे अहिंसा.\nभांडवल स्वतःच वाईट नाही, त्याच्या चुकीच्या वापरात वाईट आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भांडवलाची गरज असेल.\nनेहमी आपले विचार, शब्द आणि कृती यांच्या परिपूर्ण सुसंवादाचे ध्येय ठेवा. नेहमी आपले विचार शुद्ध करण्याचे ध्येय ठेवा आणि सर्व काही ठीक होईल.\nचुका करण्याचे स्वातंत्र्य असल्याशिवाय स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही.\nजगातील सर्व धर्म, जरी इतर गोष्टी फरक आहे, पण या सगळ्यावर यावर एकमत आहे जगात काहीही नाही फक्त सत्य टिकते. गांधी जयंतीच्या शुभेच्छा.\nज्याने देशासाठी सर्वस्व अर्पण केले, ज्याने देशभक्तीसाठी विलास सोडला, लाकडी चप्पल घालून आला एक महात्मा, जो या भारताचा बनला आत्मा. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nजर तुम्हाला दिवा लावायचा असेल, तर तो अंधारात पेटवा, प्रकाशात काय ठेवले आहे, तुमचे मन दयाळू बनवा, क्रूरतेमध्ये काय ठेवले आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nएक कमकुवत व्यक्ती सशक्त व्यक्तीची सावली बनते, संघर्षाला एक म्हणून घेते जोडीदार, लाठ्या आणि अहिंसेच्या मदतीने निर्णायक बनतो पण जे याप्रमाणे जिंकतात. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nसकाळपासून हिचकी येत आहेत कदाचित बापू आज आठवण करित आहेत आणि त्यांना ही येत असावेत कारण जग त्यांना आठवत आहे. तुम्हाला गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा\nलोक यशाचे स्वप्न पाहतात तर इतर जागे होतात आणि कठोर परिश्रम करतात. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nमाझ्या प्रिय बापू, या जगात पुन्हा जन्म घ्या, तुमच्याशिवाय हे जग पुन्हा भटकू लागले आहे. बापू, तुम्ही गेल्यावर, या देशानेही मोठ्याने रडले होते, इतक्या वर्षांच्या तपश्चर्येमुळे जन्माला आलेला एक महान मनुष्य गमावला होता.\nएकच सत्य आहे, एक अहिंसा, दोन ज्यांच्या शस्त्रांनी त्या शस्त्रांनी भारत मुक्त केला आहे, अशा अमर आत्म्याला एकत्र सलाम. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nबापूंनी खादीची धोतर घातली होती, साधा वेश होता, गर्व नव्हता. गांधी जयंतीनिमित्त हार्दिक अभिनंदन\nअहिंसेचे पुजारी, जो सत्याचा मार्ग दाखवतो, जो विश्वासाचा धडा शिकवून गेला, असा आमचा बापू महान. गांधी जयंतीच्या खूप शुभेच्छा.\nलोक सोशल मीडियाद्वारे गांधी जयंतीला एकमेकांना शुभेच्छा देतात. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या प्रियजनांना हे विशेष संदेश देऊन या खास दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. Mahatma Gandhi Jayanti quotes, Mahatma Gandhi Jayanti wish, Mahatma Gandhi Jayanti status, Mahatma Gandhi Jayanti SMS पाठवून आपल्या प्रियजनांना शुभेच्छा दया\nवजन कमी करण्यासाठी आहार तक्ता Weight Loss Diet Plan in Marathi\nDussehra Wishes in Marathi दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी 2022\nDussehra Wishes in Marathi दसरा Dussehra हा हिंदूंच्या महत्वाच्या सणांपैकी एक आहे जो ...\nNavratri Wishes Marathi नवरात्री उत्सव शुभेच्छा मराठी\nNavratri Wishes Marathi आजपासून नवरात्री सुरु होणार आहे आणि आपण नक्कीच दुर्गा देवीच्या ...\nगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा Ganesh Chaturthi Shubhechha in Marathi\nगणेश चतुर्थी हा देशातील सर्वात मोठ्या हिंदू सणांपैकी एक आहे. हा सण देशभरात ...\nहरतालिका पूजा संपूर्ण माहिती Hartalika Puja in Marathi\nहरतालिका पूजा Hartalika Puja in Marathi पावसाळामध्ये हिरवळ साजरी केल्यानंतर आता भाद्रपद महिन्यात ...\nRaksha bandhan quotes in marathi रक्षाबंधन भाऊ बहिनी मध्ये असलेल्या बंधनाची शुद्धता आणि ...\nगुरु पौर्णिमा हा सण हिंदु, जैन आणि बौद्ध हे गुरु आणि शिक्षकांच्या सन्मानार्थ ...\nNavratri Wishes Marathi नवरात्री उत्सव शुभेच्छा मराठी\nReliance Jio Phone Next रिलायन्स जियो फोन नेक्सट २०२१\nAnxiety meaning in Marathi चिंतेचा आजार आहे का घ्या जाणून\nलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Anniversary Wishes in Marathi 2021\nDigital Banking in Marathi डिजिटल बँकिंग बद्दल माहिती २०२१\nश्री महालक्ष्मी स्तोत्र मराठी Mahalaxmi Stotra in Marathi\nरामरक्षा स्तोत्र मराठी Ramraksha Stotra Marathi\nDussehra Wishes in Marathi दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Sagittarius-Horoscope-Today-September-25-2022/", "date_download": "2022-12-09T17:02:19Z", "digest": "sha1:GEVX2VRPBRSCJZTXZHOPQZ3EF7TXAQMT", "length": 1528, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "धनु राशीभविष्य आज,सप्टेंबर 25, 2022", "raw_content": "धनु राशीभविष्य आज,सप्टेंबर 25, 2022\nभविष्यवाणी- चिकाटीने तुम्ही तुमचे ध्येय गाठाल. पोस्ट प्रतिष्ठेला बळ मिळेल.\nमहत्त्वाच्या ऑफर्स मिळतील. सर्वांचे सहकार्य मिळेल.\nविविध क्षेत्रांत आपला दबदबा राहील. सामाजिक गोष्टींना बळ मिळेल.\nसाध्य होतील. ध्येयासाठी समर्पित रहा. मोकळेपणाने पुढे जायला हवे.\nआर्थिक लाभ- आपण आपल्या व्यवसायातील व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न कराल.\nलव्ह लाइफ- तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट सहज बोलून दाखवू शकता. वैयक्तिक गोष्टी सुखकारक ठरतील.\nआरोग्य- सहकार्याची भावना राहील. शैक्षणिक प्रकरणे निकाली निघतील.\nशुभ अंक : 3, 9\nशुभ रंग : गडद पिवळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T16:16:19Z", "digest": "sha1:GJZYIC3T45YAX5UERALDAJUKQ4TYDTRN", "length": 8146, "nlines": 91, "source_domain": "baramatizatka.com", "title": "नादुरुस्त पावर ट्रांसफार्मर काढून त्या ठिकाणी नवीन ट्रांसफार्मर बसवण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर नादुरुस्त पावर ट्रांसफार्मर काढून त्या ठिकाणी नवीन ट्रांसफार्मर बसवण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची...\nनादुरुस्त पावर ट्रांसफार्मर काढून त्या ठिकाणी नवीन ट्रांसफार्मर बसवण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी\nमोहोळ पंढरपुर मतदारसंघाचे आमदार यशवंततात्या माने यांची भेट घेऊन आज चळे सब स्टेशन येतील पावर ट्रांसफार्मर वारंवार नादुरुस्त होत आहे. त्यामुळे चळे, आंबे, सरकोली, ओझेवाडी, नेपतगाव, रांजणी इत्यादी गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे जनतेला लाईट बिल भरून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत. परंतु, वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. वाडी-वस्तीवर शेतकरी तसेच गावातील पाणीपुरवठा प्रभावित होत आहे, याची दखल घेऊन तातडीने येथील पावर ट्रांसफार्मर काढून त्या ठिकाणी नवीन ट्रांसफार्मर बसवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर चळे येथे मुख्य चौकात एक ट्रान्सफॉर्मर आहे, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ट्रान्सफर दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली.\nयानंतर आमदार यशवंततात्या माने यांनी तातडीने दखल घेऊन महावितरणचे कार्यकारी अभियंता गवळी साहेब यांना फोनवरून संपर्क करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे पाटील, शहाजहान शेख, ग्रा.सदस्य रामदास गाडगे, प्रताप गायकवाड, सचिन आटकळे, बबलू आसबे इत्यादी उपस्थित होते.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleरयत मार्फत ४ ऑक्टोबर रोजी ‘संस्था वर्धापन दिन’ समारंभाचे आयोजन\nNext articleअशोक खुडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/the-bjp-likes-raj-thackerays-hindutva-but-it-is-against-the-sena-it-doesnt-want-pearls-heavier-than-the-nose/", "date_download": "2022-12-09T15:16:20Z", "digest": "sha1:KBPC3DOPYWEVV7SUUHVZMZMTRRWUCZCB", "length": 23391, "nlines": 121, "source_domain": "bolbhidu.com", "title": "एकीकडे राज ठाकरेंना पाठींबा तर दूसरीकडे विरोध : भाजपची नक्की स्ट्रॅटेजी आहे तरी काय..?", "raw_content": "\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाकडं जाणार \nBol Bhidu - विषय हार्ड\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाकडं जाणार \nएकीकडे राज ठाकरेंना पाठींबा तर दूसरीकडे विरोध : भाजपची नक्की स्ट्रॅटेजी आहे तरी काय..\nराज्यात यंदा अचानक सभांची आणि आता अयोध्या दौऱ्यांची लाट आलीये. राज ठाकरे, आदित्य ठाकरे जाणारेत, शरद पवारांचे नातू राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार जाऊन आलेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जायचं म्हणतायेत. मात्र यात एक ट्विस्ट असा आलाय की, राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला जातोय.\nयुपीमधील बीजेपीचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी “राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही,” अशी भूमिका घेतलीये.\n१० मे ला त्यांनी अयोध्येत भव्य रॅली काढत या दौऱ्याला थेट आव्हान दिलंय. दरम्यान त्यांना ‘नमतं घ्या’ असं देखील बीजेपीच्या अन्य नेत्यांनी सांगितलंय. त्यांची मनधरणी सुरूच आहे, मात्र ते त्यासाठी तयार नाहीत. एका खासदारामुळे राज यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतायेत. पण यामागे खरी गोम काय आहे याचे गुंतलेले धागेदोरे जरा नीट जुळवून घेण्याचा प्रयत्न करून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करूया…\nराज यांनी याआधी उत्तर भारतीयांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंकडे माफी मागण्याची मागणी केली. मात्र त्यांनी राज यांचा उल्लेख “ते कसले दंबंग नेते उंदीर आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर कधी निघाले नाहीत,” असं म्हटलं, ते एवढ्यावरच थांबले नाहीत. ‘ राज हे रावणापेक्षा देखील पापी आहेत, असही ते म्हणाले.\nशिवाय देवेंद्र फडणवीस इकडे म्हणतायत ,भगवान राम यांचं दर्शन घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे तर ब्रिजभूषण म्हणतायत, “देवेंद्र यांना मला फोन करायला सांगा”. म्हणजे एकंदरीतच ते त्यांची पावर दाखवण्याचा प्रयत्न करतायेत.\nम्हणून नक्की त्यांची पॉवर किती आहे हा पहिला प्रश्न पडतो.\nत्यांचं उत्तर बघितलं तेव्हा कळतं की, ते ६ वेळा युपीतल्या कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार आहेत. त्यांचा मुलगा देखील आमदार आहे, त्यांची बायकोही एकवेळ खासदार राहिल्या आहेत. त्यामुळे ते लोकप्रिय असू शकतात. मात्र यात गोष्ट म्हणजे, इतक्या वेळी निवडून येऊन देखील त्यांना एकदाही मंत्रिपद मिळालेलं नाहीये.\nम्हणून आपल्या मतदार संघातील होल्ड दाखवून ते राजकीय महत्त्वाकांक्षा साधण्याचा प्रयत्न करतायेत, असं बोललं जातंय.\nपण यातला दुसरा प्रश्न येतोय, योगी आदित्यनाथ यांचही ब्रीजभूषण ऐकत नाहीत का खर तर बीजेपीचं ऐकत नाही म्हटल्यावर पक्ष ब्रिजभूषण यांच्यावर शिस्तभंगाची कार्यभवाही करत लगेच त्यांना पक्षातून काढू शकतो.\nब्लॅकमेलिंगला प्रोत्सहन देणारा बीजेपी पक्ष नाहीये. युपीमध्ये योगी सगळ्यात पावरफुल असताना त्यांचा फोन जाऊनही ब्रिजभूषण ऐकत नाही म्हटल्यावर अजून गंभीरपणे त्यांना दूर करण्याची प्रोसेस होऊ शकते. मात्र तस होत नाहीये. उलट त्यांची मनधरणी सुरु आहे.\nयूपीतील बीजेपीचं ठीक आहे, त्यांना याचा तोटा होऊ शकतो, कारण ब्रिजभूषण यांनी आता हिंदू साधूंना सोबत घेतलं आहे. म्हणजे त्यांचा विरोध केला तर हिंदूंच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. म्हणून युपीतील बीजेपी मवाळ राहू शकतं. मात्र महाराष्ट्रातील बीजेपीचं काय महाराष्ट्रात बीजेपीने राज यांच्या भूमिकेचं स्वागत केलंय. तेव्हा ते ब्रिजभूषण यांना थांबवू शकतात. पण तस फार घडताना दिसत नाही.\nआता महत्वाचा मुद्दा, ब्रिजभूषण यांनी आताच हा पॉईंट का घेतलाय त्यांना विरोध करायचा आहे, तर जेव्हा परप्रांतीयांना मारहाण केली तेव्हा हे कुठे होते. हेही प्रश्न सध्या उपस्थित होतात.\nत्यामुळे साहजिकच हे सगळे मुद्दे एकाच ठिकाणी येऊन थांबतात, की एकीकडे राज ठाकरे यांचा बीजेपी सपोर्ट करतेय भविष्यात त्यांच्यासोबत युतीची शक्यताही वर्तवतीये तर दुसरीकडे भाजपचेच खासदार राज ठाकरेंना विरोध करतायत. म्हणजे राज ठाकरेंना थेट विरोध भाजपचाच आहे का \nदेशात समान नागरी कायदा आणण्याची तयारी; काय आहेत याचे…\nहार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्यामागे खरंच कोरोना आणि लस ही कारणं…\nयाच प्रश्नाच्या संदर्भात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी आम्ही बातचीत केली, त्यांनी सांगितलं की…\nयाचे दोन अँगल आहेत. एक म्हणजे महाराष्ट्रात जे परप्रांतीय कामाला येतात ते युपीमधून जास्त आहेत. मतदान ते तिकडेच करतात. तेव्हा इथे ब्रिजभूषण यांच्या विरोधातून यूपीतील भाजप असं दाखवत आहे की, आमच्या मुंबईतील माणसांबद्दल आम्हाला खूप आस्था आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात राज यांचा सपोर्ट करून शिवसेनेच्या विरोधात पूरक उपयोग करून घ्यायचा.\nदरम्यान राज यांना बीजेपी फार वाढू देणार नाही, हे ही लक्षात घ्या. कारण त्यामुळे बिजेपीला उद्या फटका बसू शकतो. म्हणजे एकाच मुद्यावरून दोन्हीकडे मतं मिळवायची अशी, दुहेरी नीती आहे ही.\nतर राज यांचा दौरा देखील याने थांबणार नाही. समजा राज यांनी माध्यम मार्ग काढला…\n“आमचं तेव्हा केवळ रेल्वे भरतीमध्ये मराठी लोकांना प्रयोरिटी मिळावी, असं म्हणणं होतं. तिथे त्यांच्यावर अन्याय होतो, आणि म्हणून एक-दोन ठिकाणी मारहाण झाली. मात्र ते पुन्हा पुन्हा टेलिव्हिजनवर दाखवून प्रचार केला गेला, की आम्ही खूप ठिकाणी मारहाण केली.\nमात्र आमची भूमिका अशी होती की, उत्तर प्रदेशचा विकास झाला तर तिथल्या रेल्वेच्या नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या त्यांच्या लोकांना मिळाव्या आणि इथल्या मराठी लोकांना. बाकी आमचं आणि युपीचं काही भांडण नाही”\nअसं राज यांनी म्हटल्यावर ब्रिजभूषण माघार घेतील, राज यांच्यावर माफी मागायचा प्रसंग येणार नाही, त्यांचं मराठी प्रेम समोर येईल आणि ते परप्रांतीय विरोधी नाही, असं स्पष्ट होऊन दौरा होईल. बीजेपीचे दोन्ही हेतू साध्य होतील.\nयावर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचं मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले…\nपहिली गोष्ट म्हणजे ब्रिजभूषण याना मोठं करणं हा अजेंड्याचा भाग आहे. मराठी मीडियाने शिवसेनेला उचलून धरायचं ठरवलं आहे म्हणून मुद्दाम ब्रिजभूषण यांना मोठं केलंय. कारण ब्रिजभूषण अयोध्येचे नाही मात्र प्रोपर आयोध्येच्याच एका लल्लू सिंग नावाच्या बीजेपीचा खासदाराने ‘आम्ही राज यांचं स्वागत करू’ असं म्हटलंय.\nयांच्याबद्दल कुणी दाखवताना मला तरी दिसत नाहीये. ही मराठी मीडियाने गमावलेली विश्वासार्हता आहे, नाहीतर युट्युब मीडियाची गरज नसती.\nदुसरी साधी गोष्ट म्हणजे इथला बीजेपी राज यांना मोठं करतोय, तर हा एक खासदार अचानक असं का वागतोय.\nठळक मुद्दा म्हणजे ब्रिजभूषण हे लक्ष वेधून घेण्यासाठी करतायेत. तर महाराष्ट्रातले भाजपवाले त्याला गप्प करत नाहीयेत, कारण त्यांनीच उभं केलेलं हे पिल्लू आहे.\nआजपर्यंत राज ठाकरेंचा हा उत्तर भारतीय लोकांचा विषय मायावती, नितीश कुमार, अखिलेश यादव यांनी वापरलाय. या विरोधाचं नेतृत्व आज बीजेपी करतंय. त्यांनी विरोधकांच्या हातातील हत्यार काढून घेतलंय. उद्या तडजोड झाली की हेच ब्रिजभूषण स्वतः राज यांचं स्वागत करतील. ते सगळं नाटक करतायेत आणि यामागे बीजेपीचं आहे, असं दिसतंय.\nमग नक्की भाजपचं यावर काय म्हणणं आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही बीजेपीचे नेते केशव उपाध्याय यांच्याशी बोललो. त्यांनी सगळ्यामुद्यावर थोडक्यात उत्तर दिलं की, ब्रजभूषण इतके महत्वाचे नाहीत. ते जे काही बोलतायत ते त्यांचं वयक्तिक मत आहे. आणि राज ठाकरे अयोध्येला जाऊच शकतात कारण तो त्यांचा अधिकार आहे. कोणी कुठेही जाऊ शकत, भगवान रामाचं दर्शन घेऊ शकतो. त्यांना कुणी थांबवू शकत नाही.\nअशाप्रकारे राज यांच्या दौऱ्यावर उठणाऱ्या वेगवेगळ्या अँगलचा विचार केल्यावर निष्कर्ष निघतोय की, दौरा थांबण्याचं काही कारण नाहीये. एका व्यक्तीमुळे असं होणं अशक्य आहे. शिवाय बीजेपीने राज यांच्या हिंदुत्वाचं स्वागत केलं आहे मात्र इथे त्यांना राज यांचं हिंदुत्व शिवसेनेच्या विरोधात हवं आहे तर युपीमध्ये जुना मुद्दा काढून त्यांना राज यांना दाखवून द्यायचंय की, बीजेपीपेक्षा मोठं कुणी नाही.\nएकंदरीत नाकापेक्षा मोती जड नको, असं धोरण बीजेपीचं असल्याचं तज्ज्ञांच्या बोलण्यातून समोर येतंय.\nतुमचा काय निष्कर्ष लागतोय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा…\nहे ही वाच भिडू :\nएकटे राज ठाकरे नाहीत, हे आहेत मनसेचे टॉप 10 नेते आणि असा आहे त्यांचा इतिहास\nराज ठाकरेंना आनंद झाला असा किती विकास योगींनी केलाय.\nउद्धव ठाकरेंनी विचारलं “बाबरी पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते..” हे आहे उत्तर…\nदेशात समान नागरी कायदा आणण्याची तयारी; काय आहेत याचे फायदे-तोटे\nहार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्यामागे खरंच कोरोना आणि लस ही कारणं आहेत का \nदिल्लीला नावं ठेवण्याआधी, एकदा आपल्या पुण्या-मुंबईची परिस्थितीही बघा…\nनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला मात्र पक्षाची ही एक परंपरा कायम आहे…\nभाजपचा ऐतिहासिक विजय, गुजरात निवडणुकीच्या निकालात हे १० पॉईंट महत्वाचे आहेत\nआप राज्य जिंकते ते फक्त काँग्रेसचंच…\nहे ही वाच भिडू\nपांढऱ्या कपड्यातली शेवटची वनडे मॅच आणि आगरकरचा कधीच न…\nनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला मात्र पक्षाची ही एक…\nसगळ्या राड्याचं मूळ असलेल्या ‘महाजन आयोगात’…\nआप राज्य जिंकते ते फक्त काँग्रेसचंच…\nदेशात समान नागरी कायदा आणण्याची तयारी; काय आहेत याचे…\nबद्रुद्दीन अजमल आधी वादग्रस्त विधान करतात अन् वातावरण…\nया एका घटनेनंतर नूतननं संजीव कुमारसोबत कधीच काम केलं…\nपराभव दिसू लागला की खापर EVM वर का फोडलं जातं…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/senior-citizen-pension-holder-pune-good-news/", "date_download": "2022-12-09T17:05:18Z", "digest": "sha1:QMNZ2W4EHBU5AKQI4TSGUNAV3G2ZQ55U", "length": 10336, "nlines": 75, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "पुण्यातील निवृत्तीवेतन धारकांसाठी गुडन्यूज; आता मिळणार ही सेवा - India Darpan Live", "raw_content": "\nपुण्यातील निवृत्तीवेतन धारकांसाठी गुडन्यूज; आता मिळणार ही सेवा\nपुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे शहरासह जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. खासकरुन जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भातील मोठा दिलासा आहे. कारण, निवृत्तीवेतनधारकांना आता हे प्रमाणपत्र घरीच तयार करता येणार आहे. त्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष केंद्र सुरू झाले आहे.\nभारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने, केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कोणत्याही ऍन्ड्रॉईड मोबाईल फोनद्वारे फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी अर्थात चेहऱ्याचे प्रमाणीकरण करण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अतिशय महत्त्वाच्या योजनेचा शुभारंभ केला होता.\nआता या विभागाने जीवन प्रमाणपत्र डिजिटल माध्यमातून उपलब्ध करण्याच्या योजनेचा प्रचार करण्यासाठी आणि फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान योजनेची लोकप्रियता वाढवण्यासाठी एक देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीसाठी सर्व नोंदणीकृत निवृत्तीवेतनधारक संघटना, निवृत्तीवेतन वितरण बँका, भारत सरकारची मंत्रालये आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विषयक केंद्रांना विशेष शिबिरे आयोजित करून जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र / फेस ऑथेंटिकेशन तंत्राचा प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nयाच मालिकेंतर्गत निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे एक पथक पुण्याला भेट देणार आहे. त्याअंतर्गत 13 नोव्हेंबर 2022 रोजी केंद्र सरकारी निवृत्तीवेतन धारकांसाठी एसबीआय, पुणे मुख्य शाखा, डॉ. आंबेडकर रोड, कलेक्टर ऑफिस कंपाऊंड, पुणे-411001 या ठिकाणी या शिबिराचे आयोजन होणार आहे. आपली जीवन प्रमाणपत्रे डिजिटल साधनांच्या माध्यमातून जमा करण्यासाठी सर्व निवृत्तीधारकांसाठी येथे सोय करण्यात आली आहे.\nयापूर्वी जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वयोवृद्ध निवृतीवेतनधारकांना तासनतास बँकेच्या बाहेर रांग लावून ताटकळत उभे राहावे लागत होते. आता आपल्या घरीच केवळ एक बटण क्लिक करून ही सोय उपलब्ध झाली आहे. मोबाईलद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक, बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील खाते क्रमांक इत्यादी संबंधित तपशील केवळ सुरुवातीला एकदाच देणे आवश्यक आहे. ही सुविधा राज्य सरकारी कर्मचारी आणि राज्याच्या कोषागार कार्यालयाच्या स्वरुपात वितरण अधिकाऱ्यांमार्फत देखील उपलब्ध आहे. केंद्रीय पथकाने सर्व निवृत्तीवेतनधारकांना या केंद्राला भेट देऊन आपली जीवन प्रमाणपत्रे डिजिटल माध्यमातून सादर करण्याचे आवाहन केले आहे.\nअंभोरा येथे वैनगंगा नदीवर साकारणार हा भव्य प्रकल्प; पर्यटकांना मिळणार या सर्व सुविधा\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बदलायला हवा का क्रिडा समीक्षकांना काय वाटतं\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बदलायला हवा का क्रिडा समीक्षकांना काय वाटतं\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokshahilive.com/jalgaon-crime-news-42/", "date_download": "2022-12-09T15:24:07Z", "digest": "sha1:MX2B5JMRESR6HXPUG5JEQYUMRATQ4CVL", "length": 10013, "nlines": 211, "source_domain": "lokshahilive.com", "title": "दारूच्या पैशांवरून बिअरची बाटली डोक्यात फोडली; गुन्हा दाखल - लोकशाही", "raw_content": "\nदारूच्या पैशांवरून बिअरची बाटली डोक्यात फोडली; गुन्हा दाखल\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nहिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण \nसलग सातव्यांदा गुजरात मध्ये कमळची बाजी…\nजळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क\nजळगाव शहरातील रेस्टॉरंट बारमध्ये पैसे मागण्यावरून व्यवस्थापकाला शिवीगाळ करून डोक्यात बिअरची बाटली मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशहरातील प्रताप नगरातील वुडलँड रेस्टॉरंट येथे व्यवस्थापक म्हणून विठ्ठल सुपडू कोळी (वय ३२, रा. अयोध्या नगर जळगाव) हे काम पाहतात. गुरूवार ५ मे रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दारूचे पार्सल घेण्यासाठी पंकज अंबादास सोनवणे हा तिथे आला. त्याने विठ्ठल कोळी यांना दारूचे पार्सल मागितले. पार्सल दिल्यावर पार्सलचे एकुण ६९० रूपये मागितले. याचा राग आल्याने पंकज सोनवणे यांने शिवीगाळ करून रेस्टॉरंट बाहेर निघून गेला. बाहेर दुचाकीची तोडफोड केली.\nदरम्यान त्यांना आवरण्यासाठी विठ्ठल कोळी गेले असता त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली डोक्यावर मारली. यात विठ्ठल कोळी हे जखमी होवून बेशुध्द झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.\nयाप्रकरणी विठ्ठल कोळी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पंकज सोनवणे रा. कांचन नगर जळगाव याच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी करीत आहे.\nमोठी बातमी.. ‘तुकडाबंदी’ बाबतीत औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय\nमधुमेहावर गुणकारी जांभळाच्या बिया\nLive : शिवसेनेचे 29 आमदार फुटले; सरकार कोसळणार\nमोठी बातमी : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; काय आहेत नवे नियम, वाचा\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\n10 लाखांसाठी विवाहितेचा छळ; 6 जणांवर गुन्हा दाखल\nपल्सर चोरताना रंगेहाथ सापडला, खिशात निघाल्या मास्टर चाब्या\nवाघूर धरणाजवळ तरुणाने झाडाला घेतला गळफास\nचारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार काका-पुतणे ठार\nगोरगावला प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AB%E0%A5%AB%E0%A5%A7", "date_download": "2022-12-09T17:08:18Z", "digest": "sha1:KIDTHKBUUAWXJCF5PGUE5FBHQFNOMIBJ", "length": 4431, "nlines": 141, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)\nदोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)\nr2.7.3) (सांगकाम्याने काढले: bs:551 p.n.e.\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: war:551 UC\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: tl:551 BC\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:ई.पू. ५५१ ,sq:551 p.e.s.\nr2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: hy:Մ.թ.ա. 551\nसांगकाम्याने वाढविले: de:551 v. Chr.\nवर्षपेटी, वर्ग व इंग्रजी दुवा\n\"ई.स.पू. ५५१\" हे पान \"इ.स.पू. ५५१\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.\nवर्गवारी, Replaced: ठळक घटना आणि घडामोडी → ठळक घटना आणी घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2014/01/8447/", "date_download": "2022-12-09T17:12:19Z", "digest": "sha1:3YINMXYSNIIH5KQVFL7DRLN27PEYZ36B", "length": 94105, "nlines": 88, "source_domain": "www.sudharak.in", "title": "पत्रसंवाद - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nतारक काटे, धरामित्र, वर्धा [आजचा सुधारक च्या जुलै २०१३ (२४-०५) च्या अंकात ‘बीज स्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे – बीजसंवर्धनाचे महत्त्व’ हा तारक काटे ह्यांचा लेख प्रकाशित झाला होता. त्यामध्ये त्यांनी प्राचीन भारतीय शेतीची बलस्थाने काय होती. त्यानंतर आलेले संकरित बियाणे व त्यानंतर जनुकीय बदलांद्वारे निर्माण करण्यात आलेले बियाणे ह्या दोन गोष्टींमुळे शेतीव्यवस्थेत काय परिवर्तन झाले व त्या परिवर्तनाची दिशा काय आहे ह्याचे विवेचन करून पारंपरिक पद्धतीच्या बीजसंवर्धनाचा पुरस्कार केला होता. त्यावर राजीव जोशी ह्यांनी दिलेली प्रतिक्रिया, जी नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झाली, ज्यामध्ये जोशी ह्यांनी, वस्तुस्थिती आपल्याला माहीत नाही, परंतु काटे ह्यांचे म्हणणे तर्कास पटत नाही असे सांगून व साईड इफेक्ट्स असले म्हणून नवीन शास्त्र स्वीकारायचेच नाही काय असा प्रश्न उपस्थित केला होता.\nआणखी एक प्रतिक्रिया सुभाष आठले ह्यांनी दिली होती. ती सप्टेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झाली. आपल्या दीर्घ प्रतिक्रिये ध्ये त्यांनी काटे ह्यांच्या लेखातील सर्व मूलभूत विधानांवर हल्ला चढवून काटे ह्यांचे म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे असल्याची मांडणी केली होती. सुधारलेल्या बियाम्यांच्या वापराकडे पाहण्याची काटे ह्यांची दृष्टी विकृत आहे. संकरित व जनुकबदल पद्धतीच्या बियाणां ध्ये त्यांनी सांगितलेले धोके कोणत्याही प्रयोगात सिद्ध झालेले नाहीत असे आठले ह्यांचे म्हणणे होते. त्याचबरोबर असे अशास्त्रीय लेख नामवंत जर्नल्सप्रमाणे पीअर रिव्ह्यू करून घेऊन न छापल्यामुळे वाचकांची दिशाभूल होऊ शकते; कारण जे काही छापले जाते ते सर्व काही वाचक खरेच धरून चालतात – असा इशाराही त्यांनी दिला होता.\nविकासाचे नवीन मॉडेल आणि आनुषंगिक पुरोगामित्व ह्याचा जोरदार पुरस्कार करताना आठले ह्यांनी अणुवीजनिर्मितीचे उदाहरण दिले होते. काही अपघात झाले असले, तरी अणुविद्युत हीच जशी कल्याणकारी आहे, तद्वतच बीज-निर्मिती व विक्रयाच्या नवीन पद्धतीही आहेत असे त्यांचे म्हणणे होते. ह्या मुद्द्यावर सुलभा ब्रह्मे ह्यांनी लिहून पाठवलेली, अणुविजेचे दोष आणि धोके दर्शवणारी प्रतिक्रिया, आ.सु.च्या नोव्हेंबर अंकातच दिलेली आहे.\nह्या अंकात राजीव जोशी व सुभाष आठले ह्या दोघांच्याही प्रतिसादांवरचे तारक काटे ह्यांचे प्रत्युत्तर प्रकाशित करीत आहोत. ह्या लेखात त्यांनी दोघांच्याही आक्षेपांचे साक्षेपीपणाने व विस्ताराने खंडन केले आहे. तसेच मूळ लेखातील सर्व आक्षेपित विधानांसाठी शास्त्रीय पुरावे/संदर्भ दिलेले आहेत. जोशी व आठले ह्यांचे प्रतिसाद वाचून वाचकांच्या मनांत उठलेल्या सर्व शंकांचे ह्या लेखातून त्यांनी निरसन केले आहे. कोणत्याही विषयावर अनेक अंगांनी मुद्दे उपस्थित करून त्यावर निरामय चर्चा घडावी अशी आसुची नेहमीच इच्छा असते. प्रतिवाद करणारे लेख सहसा छापले जात नाहीत असे आठले ह्यांचे मत असले तरी त्यांचा लेख आम्ही छापला, आणि आता त्यावरील उत्तरही काटे देत आहेत. आठले ह्यांचा लेख ‘पत्रसंवाद’मध्ये छापायला हवा होता, परंतु नजरचुकीने तो त्याऐवजी मूळ लेख म्हणून छापण्यात आला, ह्याबद्दल दिलगीर आहोत. “कोणताही लेख आला, की तो कितपत विशासार्ह आहे त्याची दक्षता कोणी वाचक तर घेत नाहीतच, परंतु संपादकमंडळही घेत नाही’ असा आरोप त्यांनी आपल्या लेखात केला आहे. त्याच्या पुढे, सजग वाचकत्वाला आणि जागरूक संपादकत्वाला पर्याय नाही असे विधान त्यांनी केले आहे, ज्याच्याशी आम्ही सहमत आहोत आणि आमचे वाचकही असावेत. तर त्या जागरूकतेला जागून हा काटे ह्यांचा शास्त्रीय लेख आम्ही वाचकांपुढे ठेवीत आहोत. आठले ह्यांनी आपल्या लेखाच्या शेवटी भारतीय नागरिकांकडून त्यांना असलेल्या तीन अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यांपैकी पहिल्या दोन अपेक्षा ‘पर्यावरणवादी’ लेखक व संपादक ह्यांच्याकडून आहेत, ज्या पुऱ्या करण्याचा आमचा नम्र प्रयत्न आहे. तिसरी अपेक्षा वाचकांकडून आहे. ‘वाचकांनी विशासभोळेपणा सोडून अधिक संशयी व्हावे’. आमचीही आमच्या वाचकांकडून तीच अपेक्षा आहे. — कार्यकारी संपादक ] प्रिय संपादक,\nआ. सु. जुलै २०१३ च्या अंकांत आलेल्या माझ्या लेखावरील श्री. सुभाष आठले व श्री. राजीव जोशी यांच्या प्रतिक्रिया वाचल्या. त्यांनी माझ्या लेखाची दखल घेऊन विस्ताराने आपले विचार मांडले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या प्रतिक्रियांना मी सविस्तर उत्तर देऊ इच्छितो.\nश्री. राजीव जोशी यांना माझ्या लेखात नमूद केलेल्या वनस्पतींच्या प्रजाती व वाण या दोन संज्ञाविषयी गोंधळ झालेला दिसतो. त्याविषयी माझा खुलासा असा. प्रजाती हा शब्द मी ‘species’ तर वाण हा शब्द ‘strain’ अथवा ‘variety’ या अर्थाने वापरला आहे व त्यासाठी मराठी विशकोशाच्या १८ व्या खंडाच्या परिभाषासंग्रहाचा आधार घेतला आहे. जीवशास्त्राप्रमाणे एका प्रजातीचे कितीही वाण असू शकतात. एखाद्या प्रजातीमध्ये वाण कसे तयार होतात याचे थोडक्यात वर्णनदेखील माझ्या त्या लेखात मी केलेले आहे. त्यामुळे त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे शास्त्रीय संज्ञांचा मी ढिसाळपणे वापर केलेला नाही हे लक्षात घ्यावे. पारंपारिक शेतीच्या उत्पादकतेविषयीचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात इंग्रज या देशात येण्याआधी व त्यांच्या या देशातील सत्ताकाळातील शेतीच्या अवस्थेच्या विचार करावा लागेल. डॉ. धर्मपाल या प्रसिद्ध गांधीवादी इतिहासकारांनी इंडियन सायन्स अँड टेक्नोलॉजी इन एटीन्थ सेन्चुरी हे पुस्तक लिहिले आहे. त्यात एक संपूर्ण प्रकरण त्या काळातील व त्या आधीच्या शेतीविषयी आहे. त्यात दिलेले भारतातील शेती-उत्पादनाचे आकडे हे त्या काळातील शेती-उत्पादन आजच्या आधुनिक शेतीतील प्रतिहेक्टरी उत्पादनापेक्षा कुठेही कमी नव्हते हेच दर्शवितात. डॉ. धर्मपालांच्याच आणखी शोधनिबंधात बर्नार्ड नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने तामिळनाडूतील चंगेलपटू जिल्ह्यातील जवळपास आठशे खेड्यां धील १७६२ ते १७६५ या काळातील धान (रिववू) उत्पादनाचा गोषवारा दिलेला आहे. या अभ्यासात २५,६०० शेतकरी कुटुंबाच्या एकूण १,५१,८२१ हेक्टरमधील धान-उत्पादनाचा आढावा घेतला आहे. या आठशे खेड्यामधील शेतकऱ्यांचे ओलिताखालीत सरासरी धान-उत्पादन प्रतिहेक्टरी ३.६२ टन तर कोरडवाहखाली ते १.५७ टन आढळले. या संपूर्ण क्षेत्राचे सरासरी उत्पादन ३.०२ एवढे होते. आजच्या आधुनिक शेतीपद्धतीचा वापर करूनदेखील तामिळनाडूमधील २००५-०६ ते २०१०-११ या सहा वर्षांधील धान उत्पादनाची सरासरी प्रति हेक्टरी २.९६ टन एवढी होती. याच संदर्भात सुश्री. वंदना शिवा यांच्या द व्हॉयलन्स ऑफ ग्रीन रिव्होल्युशन या पुस्तकात तांदळाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या परंपरागत वाणांविषयी माहिती दिलेली आहे. यांत हरितक्रांतीच्या आधी कटक येथील भारत सरकारच्या ‘भारतीय तांदूळ संशोधन केंद्राचे’ संचालक डॉ. रिछारिया यांनी संगृहीत केलेल्या जवळपास २०,००० तांदळाच्या वाणांपैकी कितीतरी वाणांची उत्पादकता कशी जास्त होती याचे उल्लेख आहेत. डॉ. रिछारियांनी त्यांच्या अभ्यासात बस्तरमधील तांदळाच्या काही स्थानिक जातींच्या वाणांची उत्पादकता प्रति हेक्टरी ३.७ ते ४.७ टन एवढी आढळल्याचे नमूद केले आहे. इंग्रजांच्या काळात भारतीय शेतीपद्धतीची कशी हानी झाली, त्याची कारणे काय व त्याचा शेतीउत्पादनावर कसा विपरीत परिणाम झाला याचा डॉ. धर्मपालांनी आपल्या पुस्तकात ऊहापोह केलेला आहे. विनीन परेरा आणि जेरी सिब्रूक यांच्या आस्किंग द अर्थ या पुस्तकातील ‘अदर साईड ऑफ हिस्टरी’ या प्रकरणात ‘अॅग्रीकल्चर फ्रॉ फीस्ट टू फेमीन’ या शीर्षकाखाली इंग्रज या देशात येण्यापूर्वीच्या भारतीय शेतीची स्थिती आणि इंग्रजांनी त्यांच्या शासनकाळात येथील शेतीव्यवस्थेत केलेल्या बदलां ळे भारतीय शेतीची झालेली दुरवस्था याचे त्या काळातील काही इंग्रज शासकांचेच संदर्भ देऊन वर्णन केले आहे. इंग्रजी सत्तेने शेतीउत्पादनावरील साऱ्यात प्रचंड वाढ केली (शेतमालउत्पादनाच्या ५० टक्के पेक्षाही जास्त), शेती पिको वा ना पिको, शेतकऱ्यांकडून हा सारा जबरदस्तीने वसूल केला जाऊ लागला, त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढले. कर्ज वेळीच चुकविता न आल्यामुळे शेतकऱ्यांची शेती सावकारांच्या घशांत जाऊ लागली. लोकांच्या जंगमसंपत्तीवरील करही वाढल्यामुळे शेतकऱ्यांची विपन्नावस्था सुरू झाली व गरिबीमध्ये प्रचंड वाढ झाली. आतापर्यंत गावपरिसरातील लोकांच्याच हाती असलेले जंगल सरकारच्या नियंत्रणाखाली आले, त्यामुळे इंधनाची गरज भागविण्यासाठी शेतातून निघणारा काडीकचरा व शेणाच्या गोवऱ्या जाळल्या जाऊ लागल्या. मातीचे पोषण करणाऱ्या या निविष्टींची उणीव झाल्यामुळे शेतीचा सुपीकपणा कमी होऊ लागला. याशिवाय इंग्रजांनी अन्नधान्याच्या उत्पादनाऐवजी त्यांच्या नफेखोरीसाठी कापूस, ज्यूट, नीळ, ऊस, तेलवर्गीय अशा (त्यांच्या देशासाठी कच्चा माल म्हणून आवश्यक असलेल्या) नगदी पिकांच्या लागवडीवर अतिरिक्त भर दिल्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन घटू लागले. हजारो वर्षांच्या काळात स्थिरावलेल्या भारतीय शेतीव्यवस्थेची इंग्रजांच्या मोठ्या प्रमाणावरील ढवळाढवळीमुळे पार दुरवस्था झाली व याचा विपरीत परिणाम त्या काळातील अन्नधान्याच्या उत्पादनावर झाला.\n‘अर्धपोषित आणि उपासमारीने मरणाऱ्या लोकांचे प्रमाण गेली ७००० वर्षे टिकून राहिलेल्या जीवनपद्धतीत किती होते’ असा जो प्रश्न श्री. जोशींनी उपस्थित केला आहे तोही महत्त्वाचाच आहे. उपासमारीचा संबंध हा मुख्यत: देशातील त्या काळातील प्रचलित अर्थकारणाशी तसेच लोकांच्या क्रयशक्तीशीदेखील जोडलेला आहे. अंगस मेंडीसन या इंग्रज अर्थशास्त्रज्ञानुसार (द वर्ल्ड इकोनमी : ए मिलेनियल परस्पेक्टीव्ह) इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत भारत जगातील सगळ्यात श्रीमंत देश होता व भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर होती. जागतिक उत्पन्नात भारताचा वाटा २७% तर पूर्ण युरोपचा मिळून केवळ २३% टक्के होता. आपल्या जुन्या ग्रंथां ध्ये सर्वसामान्य माणसांच्या दीर्घायुष्यासंबंधी पुष्कळ उल्लेख आहेत. परंतु ऐतिहासिक नोंदी ठेवण्याचा प्रघात आपल्या समाजात नसल्यामुळे १७ व्या शतकापर्यंत आपल्या देशात लोकांचे सरासरी आयु नि किती होते याची निश्चित आकडेवारी नाही. परंतु या काळात भारताला भेट देणाऱ्या परदेशी प्रवाशांच्या नोंदीवरून त्या काळातील सामान्य माणसांसाठी असलेल्या अन्नधान्य उपलब्धतेनुसार आपण जनतेच्या आरोग्याचा अंदाज बांधू शकतो. सतराव्या शतकात भारतात आलेल्या तव्हेरनियर या प्रवाशाच्या वर्णनानुसार येथील लहानात लहान खेड्यांध्येदेखील धान्य, दूध, तूप, भाज्या, साखर आणि मिठाई या वस्तू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत्या. फ्रेंच प्रवासी बर्निअर म्हणतो की १७ व्या शतकातील बंगालमध्ये अन्न म्हणून तांदूळ, गहू, भाज्या, तूप यांची रेलचेल होती. शिवाय मांसाहारासाठी बकऱ्या, मेंढ्या, डुकरे व सर्व प्रकारचे मासे यांचीही सहज उपलब्धता होती. एवढेच नव्हे तर स्थानिक गरजा भागवूनही कापूस, रेशीम, तांदूळ, साखर आणि लोणी यांची निर्यातही मोठ्या प्रमाणात होत होती. त्या काळातील बंगाल त्याला इजिप्तपेक्षाही अधिक संपन्न वाटला होता. इंग्रजांच्या सत्ताकाळात भारतीय व्यापाराचा जागतिक वाटा पार घसरून १९५० साली, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या काळापर्यंत, तो केवळ ३% पर्यंत खाली आला. इंग्रजांचा भर केवळ या देशातील कच्चा माल त्यांच्या देशात स्वस्तात नेऊन त्याचा उपयोग तेथील कारखानदारीची भरभराट करण्यावर राहिल्यामुळे येथील खेड्यापाड्यांत पसरलेले पारंपरिक उद्योगधंदे बुडाले. त्याबरोबर मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी झाली. त्या जागी नव्याने औद्योगिकीकरण न करण्यात आल्यामुळे येथे नवे रोजगारही निर्माण झाले नाहीत. बेरोजगारीमुळे शहरातील मजूरही ग्रामीण भागात आले. शेतमजुरांची संख्या जास्त झाल्यामुळे, धान्याचे दर वाढले व मजुरीचे दर स्थिर राहिले अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेची क्रयशक्ती कमी होऊन देशातील दारिद्र्य व गरिबी मात्र वाढली. याचा परिणाम उपासमारीत होणे क्रमप्राप्तच होते. शेतीच्या व देशांतर्गत पारंपरिक उद्योगधंद्यांची दुरवस्था झाल्यामुळे पुढे आलेल्या दुष्काळांच्या काळात ही परिस्थिती अधिकच बिकट झालेली दिसते. इंग्रजांच्या साधारणतः १२० वर्षांच्या सत्ताकाळात देशातील जनतेला ३१ वेळा खूप भयानक दुष्काळांना तोंड द्यावे लागले. त्यात लाखो लोक मृत्युखी पडले. याउलट त्याआधीच्या जवळपास २००० वर्षांच्या काळात जे केवळ १७ मोठे नैसर्गिक दुष्काळ देशात होऊन गेले त्यांत मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाल्याचे इतिहासात उल्लेख नाहीत (माईक डेव्हीस – लेट व्हिक्टोरियन होलोकॉस्ट).\nअवर्षणाचा किंवा दुष्काळाचा काळ म्हणजे एक अनन्यसाधारण परिस्थिती असते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाला दूरगामी व्यवस्था करावी लागते व लोकहितकारी निर्णय घ्यावे लागतात. इंग्रज-शासनापूर्वी अशा त-हेची समाजव्यवस्था व शासनव्यवस्था होती. परंतु इंग्रजशासनकाळात मात्र सामान्य जनता वाऱ्यावरच सोडली गेली. अमर्त्य सेन आपल्या पॉव्हर्टी अँड फेमीन्स या शोधनिबंधात म्हणतात की इंग्रजांच्या काळातील हे दुष्काळ मानवनिर्मित होते. बंगालच्या दुष्काळाचे उदाहरण देऊन ते म्हणतात की बंगालमध्ये अन्नधान्य आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध असूनही सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणात गरीब असल्यामुळे ती आपल्या गरजेएवढे अन्नधान्य विकत घेऊ शकत नव्हती. अशा परिस्थितीत अशा गरीब जनतेसाठी अन्नाचा स्वस्त दरांत पुरेसा अन्नसाठा उपलब्ध करून देण्याऐवजी इंग्रज सरकार, इंग्लंडमधील लोकांची गरज भागविण्यासाठी ते निर्यात करीत होते. इ.स.१८७४-७५ ते १९०२-०३ या काळात वहाड प्रांत दुष्काळाने होरपळत असताना या प्रदेशात उपलब्ध असलेल्या अतिरिक्त अन्नधान्यापैकी २४.९% धान्याची निर्यात करण्यात आली होती (ब्रिटिश एम्पायर, इकोलोजी एंड फेमिन्स – लक्ष्मण सत्या). १८७० ते १९०३ या काळातील दुष्काळात ३ कोटींच्यावर लोक मृत्यु खी पडले (माईक डेव्हीस – लेट व्हिक्टोरियन होलोकास्ट).\nइंग्रजशासकांच्या अशा जनताविरोधी धोरणामुळे १८७० ते १९२० या ५० वर्षांच्या काळात भारतात जन्मलेल्यांचे आयु नि २० टक्क्यांनी घटले, लोकसंख्या १० टक्क्याने कमी झाली तर पिकांखालील क्षेत्रात १२ टक्क्याने घट आली. ‘निसर्गदत्त केवळ चांगले व मानवी हस्तक्षेप सर्वथैव त्याज्य’ असा जो माझ्या प्रतिपादनाचा विपरीत अर्थ श्री. जोशींनी काढला आहे (पा. ३९४) तो बरोबर नाही. शेतकऱ्यांनी शेकडो वर्षांच्या काळात पिकांचे जे विविध वाण विकसित केले, तेही मानवी बुद्धीचा वापर करूनच. हापूस आंबा, कापा फणस अशा वाणां धील गुणसमुच्चय फक्त एकाच पिढीपुरता राहतो असा त्यांनी जो उल्लेख केला आहे, त्यासंदर्भातही चांगला गुणसमुच्चय असलेले वाण पुढे टिकून राहण्यासाठी कलमीकरणाचे तंत्र मानवी बुद्धीचा वापर करूनच विकसित झाले आहे. आजही कृषिविद्यापीठे जे पिकांचे सुधारित सरळ वाण विकसित करतात त्याला माझा पाठिंबाच आहे. कारण हे सरळ वाण शेतकऱ्यांना बऱ्याच वर्षांपर्यंत वापरता येतात व बियाणे दरवर्षी बाजारातून विकत घेण्याचा खर्च कमी होतो. ‘Back to square one’ जाणे असे मला मुळीच म्हणावयाचे नाही. नव्या तंत्रज्ञानाच्या विकासाला व उपयोगाला माझा विरोध नाही. जनुकीय अभियांत्रिकीचा आयुर्विज्ञान-शास्त्रात (medical sciences) वापर करून जी आनुवंशिकीय औषधशास्त्र (genetic medicines) ही विद्याशाखा नव्याने पुढे येत आहे व तिच्याद्वारा असाध्य रोगांवर उपाय योजले जात आहे. ते मला योग्यच वाटतात. फक्त शेतीच्या संदर्भातील नवे तंत्रज्ञान हे निसर्ग-सुसंगत, शेती-उत्पादन-प्रणालीची शोशतता टिकवून ठेवणारे, शेतकऱ्यांना बाजारी व्यवस्थेचे बटीक न बनविणारे तसेच त्यांचे शोषण न करणारे असावे एवढेच माझे म्हणणे आहे. आज बियाण्यांच्या संदर्भात ज्याप्रकारचे शेती- तंत्रज्ञान विकसित होते आहे, ते या निकषांत बसत नाही म्हणून अशा तंत्रज्ञानाला विरोध.\nमाझ्या लेखावरची सुभाष आठले यांची प्रतिक्रिया म्हणजे बौद्धिक आक्रस्ताळेपणाचा उत्कृष्ट नमुना आहे. स्वत: सत्यान्वेषीपणाचा आव आणून आपल्या प्रतिपादनाला कुठल्याही शास्त्रीय आधाराचा पुरावा न देता इतरांकडून मात्र त्यांनी तशी अपेक्षा केली आहे. या आविर्भावात त्यांनी माझ्यावर खोटारडेपणाचे आरोप केले आहेत. शास्त्रीय प्रतिपादन करताना ‘पिअर रिव्ह्यूड’ शोधनिबंधांचाच आधार घ्यावा असा त्यांचा आग्रह आहे. बहुधा ते मागील शतकात राहत असावेत. आजच्या शतकात ज्ञानार्जनासाठी माहितीच्या महाजालाची (Internet) जी सोय झाली आहे तिचाही वापर करू नये काय माहिती मिळविण्यासाठी आज कितीतरी नवनवी साधने उपलब्ध झालेली आहेत. सामान्य जनतेच्या हिताचे अथवा लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम करणाऱ्या तंत्रज्ञानाविषयीचे संशोधन “पिअर रिव्ह्यूड’ शोधनिबंधांत येतेच असेही नाही. आज चालणाऱ्या बऱ्याच संशोधनाला बड्या कंपन्यांची आर्थिक मदत असते हेदेखील उघड सत्य आहे. आठले ह्यांनी त्यांच्या प्रतिक्रियास्वरूप लेखात सहकार्य व तंत्रज्ञान याविषयी बरेच निरूपण केले आहे. त्याविषयी काही म्हणण्यासारखे नाही. परंतु … तर ह्या महाकाय बहुद्देशीय कंपन्या मानवाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा आणि न टाळता येण्याजोगा टप्पा आहे. कितीही मोठ्या असल्या तरी या कंपन्यांजवळ अमर्याद ताकद किंवा सत्ता असू शकत नाही. जागतिक अर्थव्यवस्थेतील तेजी- मंदी, तंत्रज्ञानावरील बदल यांचे चांगले-वाईट परिणाम त्यांनाही भोगावे लागतात, त्या तोट्यात जाऊ शकतात, बुडूही शकतात. ग्राहकांच्या मनाविरुद्ध त्यांना जाता येत नाही. … या परिच्छेदातून ते कोणाची भलावण करताहेत हे सहज लक्षात येते. कदाचित त्यांचा हा भाबडेपणाही असू शकेल ( माहिती मिळविण्यासाठी आज कितीतरी नवनवी साधने उपलब्ध झालेली आहेत. सामान्य जनतेच्या हिताचे अथवा लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम करणाऱ्या तंत्रज्ञानाविषयीचे संशोधन “पिअर रिव्ह्यूड’ शोधनिबंधांत येतेच असेही नाही. आज चालणाऱ्या बऱ्याच संशोधनाला बड्या कंपन्यांची आर्थिक मदत असते हेदेखील उघड सत्य आहे. आठले ह्यांनी त्यांच्या प्रतिक्रियास्वरूप लेखात सहकार्य व तंत्रज्ञान याविषयी बरेच निरूपण केले आहे. त्याविषयी काही म्हणण्यासारखे नाही. परंतु … तर ह्या महाकाय बहुद्देशीय कंपन्या मानवाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा आणि न टाळता येण्याजोगा टप्पा आहे. कितीही मोठ्या असल्या तरी या कंपन्यांजवळ अमर्याद ताकद किंवा सत्ता असू शकत नाही. जागतिक अर्थव्यवस्थेतील तेजी- मंदी, तंत्रज्ञानावरील बदल यांचे चांगले-वाईट परिणाम त्यांनाही भोगावे लागतात, त्या तोट्यात जाऊ शकतात, बुडूही शकतात. ग्राहकांच्या मनाविरुद्ध त्यांना जाता येत नाही. … या परिच्छेदातून ते कोणाची भलावण करताहेत हे सहज लक्षात येते. कदाचित त्यांचा हा भाबडेपणाही असू शकेल (\nमाझ्या लेखात मी जनुकीय अभियांत्रिकीशास्त्राचा उपयोग करून निर्माण करण्यात आलेल्या पिकांच्या (genetically modified crops) संभाव्य दुष्परिणामांविषयी लिहिले होते. या संदर्भात श्री. आठलेंनी ज्या मुद्द्यांवर माझ्यावर खोटेपणाचे आरोप केले आहेत, त्यांची मुद्देनिहाय उत्तरे खालीलप्रमाणे : १. बदललेल्या जनुकांचे पुढे काय परिणाम होतात हे अनिश्चित आहे. या संदर्भात श्री. आठले म्हणतात की ‘गेल्या १५ वर्षांच्या अनुभवावरून, कोणतेही परिणाम होत नाहीत हे नक्की सिद्ध झाले आहे.” असे नक्की सिद्ध झाल्याचा शास्त्रीय आधार मात्र ते देत नाहीत. उत्क्रान्तिशास्त्राप्रमाणे असे बदल जीवाच्या जनुकीय रचनेत (जीनो ) पिढी दरपिढी साठत जातात व काही पिढ्यानंतरच परिणामांच्या स्वरूपात दृश्यमान होऊ शकतात. त्यमुळे १५ वर्षांचा कालावधी तसा नगण्यच आहे. २. हे बदल अपरिवर्तनीय आहेत. हानिकारक परिणाम दिसल्यास मागे घेता येत नाहीत.\nया संदर्भात श्री. आठले म्हणतात, ‘हे निखालस खोटे आहे. जनुकबदल बियाणी दरवर्षी नवीन घ्यावी लागतात अशी एकीकडे तक्रार करावयाची आणि दुसरीकडे मागे जाता येणार नाही असे विधान करावयाचे हे अजब तर्कशास्त्र आहे. नवीन जनुकबदल बियाणे न घेता गावठी बियाणे वापरणे, साधे बियाणे वापरणे हे पर्याय नेहमीच उपलब्ध असतील. अगदी गेला बाजार जनुकबदल बियाणे वापरून मिळालेले धान्य पुन्हा बियाणे म्हणून वापरले तरी त्यातील जनुक-बदल दर पिढीला कमी होत जाऊन काही वर्षांत नाहीसा होतो’. के वाचून श्री. आठलेंची कीव करावीशी वाटते. आनुवंशिकीशास्त्राचा (genetics) त्यांचा प्राथमिक अभ्यास देखील नाही असे दिसते. कारण ‘संकरित बियाणे’ (hybrid seeds) आणि ‘जनुकबदल बियाणे’ (genetically modified seeds) या दोहों ध्ये त्यांची गल्लत झाली आहे. त्यांच्या परिच्छेदातील शेवटले वाक्य हे सहज ठोकून दिल्यासारखे आहे. कारण संकरित बियाणांच्या बाबतीतच ते खरे असू शकते, जनुकबदल बियाण्यांच्या बाबतीत नाही. अन्यथा त्यांनी आग्रह धरलेल्या “पिअर रिव्ह्यूड’ शोधनिबंधांप्रमाणे त्यांनी याबाबतीत शास्त्रीय आधार द्यायला हवा होता. अशा प्रकारची जनुकबदल बियाणी वापरावयाची नसल्यास शेतकऱ्यांना इतर गावठी बियाणे, संकरित बियाणे वापरणे हे पर्याय नेहमीच उपलब्ध असतील असे ते जे म्हणतात यावरून त्यांचा बाजाराचाही नीट अभ्यास दिसत नाही. कारण विदर्भात तरी कापसाच्या संदर्भात बीटी या जनुकबदल बियाणांचा प्रसार सुरू झाल्यापासून कापसाच्या इतर वाणांची बियाणे बाजारातून गायब झाली आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना बीटी बियाणे विकत घेण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. ३. जनुकबदल टोटो व बटाटे उंदरांना खाऊ घातल्यास त्यांना कँसर किंवा अल्सर झाल्याचे आढळते.\nश्री. आठले – ‘असे कोणत्याही प्रयोगात सापडले नाही. श्री. काटे यांनी या प्रयोगाचा पूर्ण रेफरन्स द्यावा.” फ्रान्समधील सीन विद्यापीठातील रेण्वीय जैवशास्त्रज्ञ (molecular biologist) प्रोफेसर सेरालिनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उंदरांवर केलेल्या संशोधनावरील एक शोधनिबंध अमेरिकेतील ‘फूड अॅण्ड केमिकल टॉक्सिकालोजी’ या प्रसिद्ध शोधपत्रिकेत मागील वर्षी प्रसिद्ध झाला. श्री. आठल्यांनी तो जरूर वाचावा. तो तर पिअर रीव्ह्यूड देखील आहे. या शोधनिबंधाविषयीचा संदर्भ पुढीलप्रमाणे — Gilles-Eric Séralini, Emilie Clair, Robin Mesnage, Steeve Gress, Nicolas Defarge, Manuela Malatesta, Joël Spiroux de Vendômois Didier Hennequin, 2012 Retracted: Long term toxicology of a Roundup herbicide and a roundup-tolerant genetically modified maize. Food and Chemical Toxicology, volume 50, Issue 11, Pages 4221-4231\nप्रोफेसर सेरालिनी व त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या प्रयोगात उंदरांच्या आहारात जनुकबदल केलेल्या मक्याचा (GM maize) दीर्घकाळ उपयोग करण्यात आला होता. या आहारामुळे या उंदरांच्या स्तनां ध्ये कँसरच्या गाठी आढळून आल्या. तसेच यकृत आणि वृक्काची (kidney) बऱ्याच प्रमाणात हानी झाल्याचे दिसून आले. यामुळे या उंदरापैकी ५०% नर व ७०% माद्या, ज्यांना नेहमीच्या मक्याचा आहार देण्यात आला अशा नियंत्रित (control) गटाच्या एरवी हे प्रमाण अनुक्रमे ३०% व २०% अकाली मृत्युखी पडल्याइतके होते. नेहमीप्रमाणे जनुकबदल पिकांच्या व्यापारात ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत त्यांनी या प्रयोगाच्या रचनेवर व त्यामुळे या संशोधनाच्या निष्कर्षावरच शंका घेऊन संभ्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही प्रोफसर सेरालीनींनी शास्त्रीय भाषेतच समर्पक उत्तर दिले तेही खालील लिंकवर वाचण्यासारखे आहे. http://gmoseralini.org/professor-seralini-replies-to-fct-journalover- study-retraction/जनुकबदल केलेले टोंटो उंदरांना खाऊ घातल्यामुळे त्यांच्या पोटात अल्सर्स झाल्याचे खाली नमूद केलेल्या संशोधनातून व अहवालां धून दिसून येते. १.Hines FA. Memorandum to Linda Kahl on the Flavr Savr tomato (Pathology Review PR-152; FDA Number FMF-000526): Pathology Branch’s evaluation of rats with stomach lesions from three fourweek oral (gavage) toxicity studies (IRDC Study Nos. 677-002, 677 004, and 677-005) and an Expert Panel’s report. US Department of Health & Human Services. 16 June 1993. http://www.biointegrity.org/FDAdocs/17/view1.html 2. Pusztai A. Witness Brief – Flavr Savr tomato study in Final Report (IIT Research Institute, Chicago, IL 60616 USA) cited by Dr Arpad Pusztai before the New Zealand Royal Commission on Genetic Modification: New Zealand Royal Commission on Genetic Modification; 2000.\nइ.स.२००५ सालापर्यंत अमेरिकेतील सोयाबीनखालील एकूण क्षेत्रांपैकी जवळपास ८७ टक्के क्षेत्र ‘राउंडउप रेडी जीएमओ सोयाबीनखाली’ आले. २००० साली अर्जेंटिनामध्ये या सोयाबीनच्या लागवडीला सुरुवात झाली व लवकरच तो देश या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्राच्या बाबतीत अमेरिकेखालोखाल दुसरा देश ठरला. मोठ्या क्षेत्रावर राउंडउप रेडीची’ फवारणी करण्यासाठी विमानांचा वापर होऊ लागला. २००२ सालानंतर अर्जेंटिनाच्या ग्रामीण भागात जिथे सोयाबीनची जास्त प्रमाणावर लागवड झाली आहे व राउंडउप रेडी’ तणनाशकाच्या फवारणीचे प्रमाणही जास्त आहे अशा क्षेत्रातून नवजात अर्भकांध्ये जन्मतः काही व्यंगे आढळत असल्याचे अहवाल येऊ लागले. २०१० साली अर्जेटिनाच्या बुर्नोस विद्यापीठातील मॉलिक्युलर बायोलॉजी प्रयोगशाळेचे प्रमुख प्रोफेसर आंद्रे केस्र्को यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंग्लंड, ब्राझील, अमेरिका व अर्जेंटिना येथील संशोधकांच्या सहकार्याने ‘राउंडउप रेडी’ या तणनाशकाचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या ग्लायकोफोस्फेट रसायनाचा आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यात आला. शेतामध्ये प्रत्यक्ष वापरात येणाऱ्या राउंडउप रेडीमध्ये वापरण्यात येणाऱ्या ग्लायकोफॉस्फेटपेक्षा प्रयोगशाळेत खूप कमी अंश वापरून बेडूक व कोंबड्यांच्या गर्भावरील परिणाम तपासण्यात आले व त्यात या रसायनामुळे गर्भव्यंगत्व निर्माण होते हे सिद्ध झाले. तसेच या प्रयोगां धील प्राण्याच्या गर्भात आढळणारी व्यंगे आणि प्रत्यक्ष मानवी गर्भात आढळणारी व्यंगे यांचे स्वरूपही सारखेच असल्याचे दिसून आले. प्रोफेसर आंद्रे केस्र्को हे अर्जेंटिनातील राष्ट्रीय वैज्ञानिक व प्रौद्योगिकी परिषदेचे सदस्य देखील असल्यामुळे त्यांच्या या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित झाले (http://www.globalresearch.ca/study-shows-monsanto-roundup-herbicide-link-tobirth-defects/21251 goback=%2Egde_2115297_member_248471073).\nजनुकबदल पिकांच्या संदर्भात GMO Myths and Truths या शीर्षकाचे एक नवे पुस्तक ‘अर्थ ओपन सोर्स’ तर्फे मागील वर्षी प्रकाशित झाले. गूगल सर्चवर हे शीर्षक घातल्यास ते डाऊनलोड करता येऊ शकते. मायकेल अन्तोनिऊ, क्लेर रॉबिन्सन आणि जॉन फागन यांनी त्याचे संपादन केले आहे. यापैकी मायकेल अन्तोनिऊ हे लंडनच्या किंग्स कॉलेजमधील स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये जीन एक्स्प्रेशन आणि थेअरी ग्रुपचे’ प्रमुख असून या विषयातील २८ वर्षांचा अनुभव असलेले आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकां ध्ये चाळीसच्यावर पिअर रीव्ह्युड संशोधन निबंध प्रसिद्ध झालेले शास्त्रज्ञ आहेत तर जॉन फागन हे अन्नशोशतता,जैवसुरक्षा आणि जनुकबदल पिकांच्या सुरक्षातपासणी या विषयां धील जागतिक तज्ज्ञ असून जनुकबदल पिकांची सुरक्षाविषयक शास्त्रीय तपासणी करणाऱ्या जगातील अशा पहिल्या कंपनीचे संस्थापक आहेत. या पुस्तकात जनुकबदल पिकांचे आरोग्यविषयक परिणाम व सुरक्षा या संदर्भात जगभर झालेले संशोधन, १३९ संशोधन निबंधांचा व शास्त्रीय अहवालांचा आढावा घेऊन मांडलेले आहे. त्यातून, अशी पिके आरोग्यदृष्ट्या सुरक्षित असल्याचा जो दावा श्री. आठलेंनी केला आहे तो किती खोटा आहे हे स्पष्टपणे दिसून येते. ४. अ – जनुकबदल पिकात अलर्जीस बदलू शकतात. सुभाष आठले- अलर्जी ही जगातील कोणत्याही पदार्थाबद्दल होऊ शकते.\nजनुकबदल पिकां ळे त्यात कोणताही महत्त्वाचा बदल होणार नाही. अलर्जी ही जगातील कोणत्याही पदार्थाबद्दल होऊ शकते हे जरी खरे असले तरी ती ज्यापासून होते ते खाद्यपदार्थ टाळायचा आपण प्रयत्न करतो. ज्या प्रकारच्या अन्नामुळे ती होण्याचा धोका जास्त आहे त्या पिकांचा आपण निश्चितच प्रसार करणार नाही हे सामान्य शहाणपण आहे. जनुकबदल पिकांळे त्यात कोणताही महत्त्वाचा बदल होणार नाही हे जे श्री. सुभाष आठले ठामपणे सांगतात. त्यासाठी ते कुठलाही शास्त्रीय पुरावा मात्र देत नाहीत. ब – उपयुक्त पोषणमूल्ये वाढविण्यासाठीच जनुक बदल केले जातील – कमी करण्यासाठी नाही. आतापर्यंत जी जनुकबदल पिके विकसित करण्यात आलीत त्यात पोषणमूल्ये वाढविणारी पिके नगण्य आहेत. मुख्य भर हा कीटकनाशकांच्या संदर्भातील आहे, कारण त्यात कंपन्यांना जास्त आर्थिक लाभ आहे. ५. वातावरण बदलाचे ताण सुभाष आठले – अवर्षणाला / अतिवृष्टीला / खारट जमिनीला तोंड देण्यासाठी जनुक-बदल पिके तयार करता येतात. त्यामुळे अन्नसुरक्षा वाढेलच, धोक्यात येणार नाही. परंतु या अशा समस्यांवर मात करण्यासठी इतरही व तुलनेने अधिक सुरक्षित तंत्रज्ञानाचा उपयोग करता येणे शक्य असताना जनुकबदल पिकांसारख्या धोकादायक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात काय अर्थ आहे ६. या तंत्रज्ञानामुळे जैवविविधता धोक्यात येईल, इतर वनस्पतींवर परागसिंचन होऊन निसर्गसाखळी धोक्यात येईल. सुभाष आठले – हे सर्व कपोलकल्पित धोके आहेत. जनुकबदलामुळे जैवविविधता वाढेलच. कमी तरी नक्की होणार नाही. कारण कोणत्याही नैसर्गिक वनस्पतीला, जीवाला फायदेशीर असा गुण मिळाला, तरच ते जनुक शिल्लक राहील. तसा फायदा नाही मिळाला, किंवा तोटाच झाला, तर ते जनुक नैसर्गिक स्पर्धेळे मागे पडेल व हळूहळू नष्ट होईल.\nया ठिकाणी आठल्यांनी डार्विनच्या उत्क्रान्तीविषयक सिद्धान्ताचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. परन्तु त्यांची जनुकीय तंत्रज्ञानाविषयीची तसेच परिस्थितिकीशास्त्राविषयीची (ecology) व त्यातील जैवविविधता या संकल्पनेची समज फारच तोकडी आहे असे दिसते. त्यामुळे त्यांनी खालील वेबसाईटवर जाऊन समांतर जनुकीय स्थानांतर’ (horizontal gene transfer) ही संकल्पना नीट समजून घ्यावी. म्हणजे परागसिंचनातून धोकादायक व अनावश्यक जनुकांचे त्याच प्रजातीच्या इतर वाणां ध्ये अथवा दुसऱ्या प्रजातीमध्ये स्थानांतर होऊन जैवविविधतेला कसा धोका होऊ शकतो ते ध्यानात येईल. http://en.citizendium.org/wiki/Horizontal_gene_transfer_in_plants http://en.citizendium.org/wiki/Transgenic plant http://www.i sis.org.uk/FSAopenmeeting.php http://earthopensource.org/index.php/5-gm-crops-impacts-on-the-farmand environment/5-12-myth horizontal-gene-transfer-from-gm-crops-is-unlikely-or-of-no-consequence\nश्री. सुभाष आठल्यांच्या मते शेतकऱ्यांना बियाणे निवडीचे स्वातंत्र्य असावे. हे खरेच आहे. परंतु प्रश्न असा आहे की सध्याची बाजारू व्यवस्था असे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना पुरविते का कारण सध्या बाजाराला हवे असेल तेच शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होतोय. पारंपारिक बियाणे-संवर्धन हे एकट्या दुकट्या शेतकऱ्याचे काम नव्हे हे त्यांचे म्हणणे देखील खरे आहे. परंतु यासाठी ही जबाबदारी ते …..हे काम नवीन सुधारित बियाणे तयार करण्यासाठी धडपडणाऱ्या कंपन्याच अधिक तळमळीने करू शकतात आणि करतात..’ या वाक्यात ते ही जबाबदारी कंपन्यांवर टाकू इच्छितात. या कंपन्या त्यांचा धंदा चालण्यासाठी सरळ वाणांऐवजी शेतकऱ्यांना दरवर्षी विकत घ्याव्या लागणाऱ्या बियाण्यांचीच निर्मिती करतात व त्यातून दामदुपटीने आपला नफा कमावतात. माझ्या मते हे काम आमच्या कृषिविद्यापीठांच्या संशोधनविभागांचे तसेच राष्ट्रीय कृषिसंशोधनकेंद्रांचे आहे. कारण तिथे हे संशोधन जनतेच्या पैशातून चालते. शेतीची व शेतकऱ्यांची लूट न होऊ देता सुधारित प्रकारचे सरळ वाण त्यांनी तयार करावे. माझ्या लेखात मी एकल पीकपद्धतीऐवजी बहुविध पीकपद्धतीचे महत्त्व शेतीची शोशतता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने सांगितले होते. त्यावर शासनाच्या चुकीच्या आधारकिमतीविषयक धोरणामुळे, शेतकऱ्यांना बहुविध पीकपद्धतीचा अवलंब करणे कसे अवघड होते हा जो मुद्दा त्यांनी मांडला आहे, तो बरोबरच आहे. परंतु त्यासाठी शासनाच्या धोरणात बदल करण्याची गरज आहे. यामुळे बहुविध पीकपद्धतीचे महत्त्व कमी होत नाही.\nगेल्या २५ वर्षांपासून माझा विदर्भातील ग्रामीण भागाशी सतत संपर्क राहिलेला आहे. या संपर्कात मला कुपोषित झालेल्या कृश व्यक्तीच, विशेषत: महिला व मुले, बहुसंख्येने दिसतात; त्या तुलनेत मला माझ्या लहानपणी बरेच लोक धडधाकट दिसत असे प्रतिपादन मी माझ्या लेखात केले होते. याची खिल्ली उडवून श्री. आठले म्हणतात की ….त्यांना ग्रामीण भागातील लोक शिक्षित, चांगले कपडे घातलेले, स्वच्छ, अधिक चांगला आहार मिळाल्यामुळे चांगले पोसलेले व वृद्ध होऊनही कार्यक्षम आणि चांगली प्रकृती असणारे बहुसंख्येने दिसतात’. श्री. आठले महाराष्ट्राच्या ज्या प्रदेशात राहतात तिथे हे खरेही असेल. कारण पश्चिम महाराष्ट्रात, जिथे सिंचनाच्या सोयी आहेत तिथे बरेच ‘सुजलाम् सुफलाम्’ झालेले दिसते. त्यांनी जरा विदर्भातील ग्रामीण भागातील दुर्ग खेड्यांध्ये येऊन पाहणी करावी म्हणजे येथील कोरडवाहू शेतीच्या प्रदेशाचे वेगळे दर्शन त्यांना होईल. असो. माझा मूळ मुद्दा होता तो पन्नास वर्षांपूर्वी शेतामध्ये जी विविध पिके घेतली जात त्यामुळे ग्रामीण जनतेच्या आहारामध्ये अन्नाच्या असणाऱ्या विविधतेविषयीचा. रेशनच्या दुकानामधून गहू-तांदूळ यासारखी तृणधान्ये स्वस्तात उपलब्ध झाल्यामुळे आपल्या आहारातील कॅलरीजच्या स्वरूपात ‘ऊर्जेचीच’ तेवढी सोय झाली आहे. मी दोन वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील ३० गावांच्या पीकपद्धतीचे, धरामित्र या संस्थेद्वारा सर्वेक्षण केले तेव्हा खरिपामध्ये ७८% जमिनीवर कापूस व सोयाबीनसारख्या पिकांची तर जवळपास १५% जमिनीवर तुरीची लागवड केली जात असल्याचे आढळून आले. म्हणजे ४५-५० वर्षांपूर्वी या भागात जवळपास १० ते १३ पिकांची असलेली विविधता आता केवळ ३ पिकांपर्यंत मर्यादित झाली. मूग, मोट, उडीद, तूर यासारख्या प्रथिने पुरविणाऱ्या कडधान्याचे, तसेच भाज्यांचे प्रमाण आपल्या आहारातून कमी झाल्यामुळे याचा परिणाम आपल्या आरोग्यावर अपरिहार्यपणे झाला. डाळी, तेल व भाज्यांचे भाव आज इतके आकाशाल भिडले आहेत की ग्रामीण भागातील सामान्य जनतेला इच्छा असली ते पर्याप्त प्रमाणात विकत घेणे अवघड आहे. २०१२ साली प्रकाशित झालेल्या ग्लोबल सर्वे रिपोर्टनुसार’ आहारातील योग्य घटकांच्या अभावामुळे भारतातील ४२% मुले कमी वजनाची आहेत तर ० ते २ वर्षे वयोगटाच्या ५८% मुलांची उंची खुंटलेली आढळते. भारतातील प्रत्येक दुसरी स्त्री रक्तक्षयाने (anaemia) ग्रस्त आहे. ५ वर्षाखालील ७५% मुले, १५-५९ वयोगटातील स्त्रिया तसेच ८७% गरोदर महिला रक्तक्षयाने पीडित आहेत. आपल्या महाराष्ट्राचा विचार केल्यास युनिसेफतर्फे याच वर्षी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार २ वर्षाखालील २३% मुले कमी वजनाची आहेत, १६% खंगलेली आहेत तर २३% मुलांची उंची खुंटलेली दिसते. ‘राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षणानुसार’ (National Family Health Survey -२००५-०६) महाराष्ट्रातील ७२% टक्के मुले, ४९% स्त्रिया आणि १६.२% पुरुष रक्तक्षयग्रस्त आहेत. गरोदर स्त्रियांध्ये तर रक्तक्षयाचे प्रमाण ५२.६% वरून ५८% पर्यंत वाढले आहे. महाराष्ट्राच्या ३२% टक्के स्त्रिया व ३०% पुरुष त्यांच्या उंची व वजनाच्या तौलनिक आधारावर खूप कृश (too thin) असल्याचे आढळले. विशेषतः गरीब व अशिक्षित कुटुंबांध्ये हे प्रमाण जास्त आढळून आले.\nश्री. आठल्यांनी माझ्या विधानाची जरी खिल्ली उडवली असली तरी ही सर्व आकडेवारी मी माझ्या लेखात नोंदविलेल्या ग्रामीण भागातील लोकांच्या शारीरिक अवस्थेच्या निरीक्षणाशी जुळणारीच आहे. आठल्यांनी माझ्या लेखावरील प्रतिक्रियेत पर्यावरणवाद्यांना विकास-प्रतिगामी ठरवून, निष्कारणच दुगाण्या झाडल्या आहेत. मानवी प्रगतीच्या व भल्याच्या आड येण्याची कोणत्याही पर्यावरणवाद्याची भूमिका नाही. परंतु सध्या विकासाची जी संकल्पना आधुनिक प्रगतीच्या अग्रस्थानी आहे तिला त्यांचा विरोध आहे. कारण ती आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनाना ओरबाडून घेणारी, सामान्य माणसांचे शोषण करणारी व समाजाच्या आर्थिक उतरंडीत वरच्या थरावर असलेल्यांचीच घरे भरणारी आहे. याउलट निसर्गसंवर्धनात सामान्यांना सामावून घेऊन व्यक्ती व समष्टीचे भले करणारा विकास पर्यावरणवाद्यांना अभिप्रेत आहे. या संदर्भात सुलभा ब्रह्मे यांनी श्री. आठलेंच्या विद्युत-समर्थन-धोरणाचा योग्य त्या शब्दात प्रतिवाद केला आहे. मी शेतीच्या संदर्भात काही प्रतिपादन करू इच्छितो.\nगेल्या ५० वर्षांत शेतीसाठी ‘हरितक्रांतीच्या’ नावाचे आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे, गहू व तांदूळ यांच्या उत्पनाच्या बाबतीत आपला देश काही प्रमाणात स्वतंत्र झाला हे खरे आहे. परंतु यासाठी आपण किती किंमत मोजली आहे हेही पाहायला हवे. मातीची धूप, तिची नैसर्गिक सुपीकता रसातळाला पोचणे, जमीन-माती-अन्नसाखळी यांचे प्रदूषण हे तर आहेच, याशिवाय मानवी जीवनाची हानी देखील खूप मोठी आहे. या देशाचा पोशिंदा जो सामान्य शेतकरी त्याला आपण आज भिकेला लावले आहे. म्हणजे त्याने शेतीतील उत्पादनाचे आह्वान स्वीकारून समाजाचे व देशाचे भले केले. परंतु हे करतांना आज त्याच्याकडे विपन्नावस्था झाली आहे. हरितक्रांतीच्या नावावर आपण पंजाबमध्ये गव्हाचे आगार उभे केले, परंतु त्याच पंजाबात आता कृषिरसायनांच्या अतिवापरामुळे गावोगावी कँसरचे नवे नवे रुग्ण तयार होताना दिसत आहेत व ‘कँसर स्टेट ऑफ इंडिया’ अशी पंजाबची नव्याने ओळख होत आहे. भारताच्या नेशनल क्राई रेकॉर्ड ब्युरोतर्फे प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार १९९५ ते २०१२ या काळात आपल्या देशातील २,८४,६९४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत व शेतकऱ्यांच्या आत्माहुतीचे चक्र दर अर्ध्या तासाला एक या वेगाने अजूनही सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या या दुरवस्थेची इतरही कारणे असली तरी बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या बाबतील बाजारावरील त्यांचे संपूर्ण परावलंबित्व हे महत्त्वाचे कारण आहे. कारण ८० टक्के अल्पभूधारक असलेल्या आपल्या देशातील शेतकऱ्यांना, अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज काढून या महागड्या निविष्टी बाजारातून विकत घ्याव्या लागतात. शिवाय ६५% भूभागावरील शेती कोरडवाहू असल्यामुळे निसर्गलहरीवर अवलंबून राहावे लागते, ते वेगळेच शेतीवरील वाढता भांडवली खर्च, जमिनीची घटती उत्पादकता आणि निसर्गप्रकोप या चक्रात सापडल्यामुळे त्याची दैन्यावस्था झाली आहे. या अवस्थेतून त्याला बाहेर काढावयाचे असेल तर कमी खर्चाच्या, स्थानिक संसाधनावर आधारित, शेतकऱ्याला शेतीनिविष्टींच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणाऱ्या व त्याला बाजारलुटीतून वाचविणाऱ्या, निसर्गसुसंगत व सुलभ तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. अशा शेतीतंत्रज्ञानाचे स्वरूप काय असेल हा एका स्वतंत्र लेखाचा विषय असला तरी याबाबतीत या ठिकाणी खाली दिलेले एक उदाहरण पुरेसे व्हावे.\nगेल्या शतकात शेतीतंत्रज्ञानावर रसायनांचे आधिपत्य होते. या नव्या शतकात बाजारव्यवस्था जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या नावे पुन्हा वरचढ होऊ पाहत आहे. परंतु पर्यावरण, जैवविविधता आणि मानवी आरोग्य यावर होणाऱ्या हानिकारक परिणामांचा विचार करता हे तंत्रज्ञान शेती व शेतकऱ्यासाठी पुन्हा एकदा दुष्चक्राची नांदी ठरू शकते. त्यामुळे आज शेतीविषयक संशोधनाच्या संदर्भात जगभर नव्याने विचार सुरू आहे. यांपैकी एक दिशा आहे ‘पारिस्थितिकीय शेतीची’ (ecological agriculture). ‘पारिस्थितिकी’ (ecology) ही जैवविज्ञानाची निसर्गातील अजैविक व जैविक घटकांच्या परस्पर संबंधांचा समग्र रीतीने विचार करणारी विद्याशाखा आहे. परिस्थितिकीय तत्त्वांचा (ecological principles) शेतीविषयाच्या संदर्भात विचार करून ‘कृषिपरिस्थितिकी’ (agro-ecology) अशी विद्याशाखाच आता नव्याने पुढे येत आहे. यात जीवशास्त्रीय दृष्टीकोनातून शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न होतो आहे. आतापर्यंतच्या आधुनिक शेतीच्या संशोधनप्रवासात रासायनिक व जनुकीय दृष्टिकोणावर भर राहिला. परंतु अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी या पिकांच्या उत्पादनवाढीची जनुकीय मर्यादा (genetical potential) आता संपली असे शास्त्रज्ञांना वाटते. त्यामुळे यापुढे मातीच्या सुधारणेकडे लक्ष देऊन पीक-उत्पादन-वाढीचे लक्ष्य राहणार आहे. मातीचे स्वास्थ्य (health of soil) हा आता या शास्त्रात परवलीचा शब्द झाला आहे. आतापर्यंत जमिनीच्या नैसर्गिक सुपीकतेकडे दुर्लक्ष झाले आणि आपल्या देशाच्या शेतजमिनीत कर्बाचे प्रमाण जे सामान्यपणे किमान १% असावयास हवे ते जवळपास ०.४% पर्यंत घटले. जमिनीतील कर्ब सेंद्रिय पदार्थांच्या स्वरूपात असतो व तो जमिनीतील जीवांना त्यांच्या दैनंदिन कार्यकलापासाठी ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतो. आतापर्यंत शेतीमध्ये रसायनांचा अतोनात वापर झाल्यामुळे व त्यासोबतच जमिनीमध्ये आवश्यक त्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थांचे पुनर्भरण न झाल्यामुळे जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची उपासमार झाली व या जीवाणूंळे सुपीकता राखून ठेवण्याची नैसर्गिक प्रक्रिया देखील मंदावली. यापुढील नव्या संशोधनात, जमिनीची सुपीकता शोशत पद्धतीने टिकून ठेवण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर व त्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीवाणूंचा वापर करण्यावर भर राहणार आहे. २००६ साली बायोलोजीकाल अप्रोच टू सॉईल सिस्टम्स या शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित झाले. त्यात जगभरातील नावाजलेल्या शेती-संशोधन-संस्थांधील शास्त्रीय संशोधनावर आधारित ३७ संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत. यातील संशोधन अहवाल हे दाखवून देतो की कुठल्याही रासायनिक खतांचा अथवा रासायनिक कीटकनाशकांचा उपयोग न करता जैविक पद्धतीने जमिनीची सुपीकता वाढवून पिकांचे उत्पादन ५० ते १००% (म्हणजे दीडपट ते दुप्पट वाढविणे शक्य आहे). या पुस्तकात भारतातील केवळ एकच संशोधनपर लेख आहे तो हैदराबाद येथील ‘इक्रीसाट’ या जगप्रसिद्ध कृषि-संशोधन-संस्थेतील डॉ. ओ रूपेला व त्यांच्या सहकारी संशोधकांचा. शेताच्या बांधावर नत्रयुक्त जैवभार वाढवून त्याच्या मदतीने नऊ वर्षांच्या प्रयोगामध्ये किमान सात वर्षे त्यांनी ज्वारी, तूर, कापूस, सोयाबीन व चवळी या पिकांचे उत्पादन कमी खर्चात, परंतु रासायनिक पद्धतीने घेतलेल्या याच पिकांच्या उत्पादनाएवढे अथवा त्यापेक्षा जास्त घेऊन दाखविले आहे.\nश्री. आठले यांनी त्यांच्या दीर्घ प्रतिक्रियेच्या शेवटी दोन अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यापैकी एक अशी आहे की पर्यावरणवादी लोकांनी आपली भूमिका ही बनचुकी, धर्म-प्राय बनवू नये. नवीन माहिती, नवीन पुरावा मिळाल्यास आपली मते बदलण्यास त्यांनी तयार असावे. दुसरी अपेक्षा वाचकांनी अशा कोणत्याही लेखात दिलेले पुरावे व संदर्भ तपासून पाहावेत आणि त्यासाठी इंटरनेट व विकीपीडियाचा आधार घ्यावा. खरे तर या दोन्ही अपेक्षा त्यांच्यासाठीच जास्त लागू आहेत. कारण ते पुराव्याशिवायच त्यांची मते ठोकून देतात व त्यांच्या विरोधी मते व्यक्त करणाऱ्यांना मात्र पुरावे द्यायला सांगतात. या शहाजोगपणाला काय म्हणावे \nबँक ऑफ इंडिया कॉलनी, नालवाडी, वर्धा – ४४२ ००१ Email: vernal.tarak@gmail.com, भ्रणध्वनी – 9850341112;\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actress-vandana-gupte-husband-shirish-gupte-wedding-anuversary-surprise-gift-latest-news/", "date_download": "2022-12-09T14:59:37Z", "digest": "sha1:ZHP36BRWGALA4NUBOTEI7TH2LGKAYXWD", "length": 12945, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "अभिनेत्री वंदना गुप्ते म्हणतात आमच्या लग्नाचा २१ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता मी किचनमध्ये बिर्याणी बनवत होते - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / अभिनेत्री वंदना गुप्ते म्हणतात आमच्या लग्नाचा २१ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता मी किचनमध्ये बिर्याणी बनवत होते\nअभिनेत्री वंदना गुप्ते म्हणतात आमच्या लग्नाचा २१ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता मी किचनमध्ये बिर्याणी बनवत होते\nकित्येक वर्षाच्या सुखी संसारात लग्नाच्या वाढदिवशी असं काही खास सरप्राईज गिफ्ट मिळालं की मन आनंदून जातं. असाच एक खास अनुभव मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना आला आहे. काल म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी वंदना गुप्ते आणि शिरीष गुप्ते यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी घरात बिर्याणी बनवण्याचा घाट घातला होता. या सर्व स्वयंपाकाच्या लगबगीत असतानाच त्यांच्या नवऱ्याकडून त्यांना एक सरप्राईज मिळालं. स्वयंपाकाचा बेत असल्यामुळे त्यांनी अंगावर ऍप्रन चढवला होता तशाच अवस्थेत त्यांच्या नवऱ्याने त्यांना पार्किंग लॉटमध्ये बोलावले. समोरच अभ्या असलेल्या नव्या कोऱ्या लाल रंगाच्या कारने त्यांचे लक्ष्य वेधून घेतले.\nलाल रंगाची ‘ Kia Seltos ‘ या गाडीने वंदना गुप्ते यांचे लक्ष्य वेधून घेतलेले पाहायला मिळाले. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी नवऱ्याकडून आपल्याला असे काही खास सरप्राईज गिफ्ट मिळेल अशी अपेक्षा न ठेवणाऱ्या वंदना गुप्ते यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टवर मराठी विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी आणि त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे तसेच त्या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. ह्या कारची किंमत तब्बल १४ लाख ते १८ लाखांच्या आसपास आहे. पती आपल्याला असं काही गिफ्ट देतील ह्याची वंदना गुप्ते ह्यांना कल्पना देखील नव्हती त्यांच्या ह्या गिफ्टमुळे त्या खूपच आनंदी झाल्या आहेत. अभिनेत्री वंदना गुप्ते २१ वर्षांपूर्वी पेशाने वकील असलेल्या शिरीष गुप्ते यांच्या सोबत विवाहबंधनात अडकल्या हा त्यांचा प्रेमविवाह होता. प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांच्या त्या कन्या होत. वंदना गुप्ते या लहानपणापासूनच अतिशय खोडकर स्वभावाच्या परंतु मुलींचे पालनपोषण एकत्र कुटुंब पद्धतीत व्हावे असे त्यांच्या आईला वाटले म्हणून त्यांच्या आईने पुण्यात आजोळी शालेय शिक्षणासाठी पाठवले.\nआपल्या आईमुळे गायनाची आवड वंदना गुप्ते यांच्यात शालेय जीवनापासूनच होती. एकदा गाण्याच्या कार्यक्रमात लावणी गाताना मनोरमा वागळे यांनी वंदनाला पाहिलं आणि तिथेच ‘ पद्मश्री धुंडिराज’ या नाटकात त्यांना अभिनयाची संधी मिळवून दिली. त्यानंतर कमलाकर सोनटक्के यांच्या ‘जसमा ओडन’ या नाटकात काम मिळाले. हे नाटक पाहायला शिरीष गुप्ते तिथे आले होते. शिरीष गुप्ते त्यावेळी वकिलीचे शिक्षण घेत होते मात्र नाटक पाहायची विशेष आवड त्यांना होती. नाटकाच्या प्रयोगाला हजर राहिल्यावर लव्ह ऍट फर्स्ट साईट असे म्हणतात तसेच शिरीष गुप्ते यांच्याबाबत झाले. वंदनाला समोर पाहताच गिरीश गुप्ते वंदनाच्या प्रेमात पडले. एकमेकांना प्रेमाची कबुली दिल्यावर दोघांनीही घरच्यांच्या संमतीने लग्नही केले. अभिनेत्री वंदना गुप्ते आणि शिरीष गुप्ते यांना लग्नाच्या वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा..\nPrevious झी मराठी वरील आणखी एक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप या रिऍलिटी शोची होणार एन्ट्री\nNext कच्चा बदाम फेम भुवनला लाखो रुपये मिळाले पैसे मिळताच शेंगदाणे विकण्यासाठी वाटू लागला कमीपणा\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/tuzech-geet-gaat-aahe-serial-actress-avni-taywade-latest-news/", "date_download": "2022-12-09T15:40:19Z", "digest": "sha1:VJQSS75IGK3WAXIAZTWFDHZ3W5T5LRQK", "length": 12807, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "स्वराची भूमिका साकारणाऱ्या ह्या बालकलाकाराला ओळखलंत जाणून घ्या ती नक्की आहे तरी कोण - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / स्वराची भूमिका साकारणाऱ्या ह्या बालकलाकाराला ओळखलंत जाणून घ्या ती नक्की आहे तरी कोण\nस्वराची भूमिका साकारणाऱ्या ह्या बालकलाकाराला ओळखलंत जाणून घ्या ती नक्की आहे तरी कोण\nस्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका दाखल होत आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका येत्या २ मे २०२२ पासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे या मालिकेच्या जागी असणारी मुलगी झाली हो या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दुपारी २ वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार असल्याने ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत नसल्याचे निश्चित झाले आहे. तुझेच मी गीत गात आहे या नव्या मालिकेतून अभिनेत्रीचे तब्बल १२ वर्षांनी पुनरागमन होत आहे ही अभिनेत्री आहे उर्मिला कोठारे.\nनुकताच या नव्या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यात उर्मिला कोठारे स्वराच्या आईची म्हणजेच वैदेहीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या नव्या भूमिकेबाबत उर्मिला कोठारे खूपच उत्सुक आहे. खूप वर्षानंतर मी मालिकेत काम करत असल्याने वैदेहीचे पात्र साकारताना खूप धमाल येत आहे असे ती म्हणते. मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे , सेटवर खूप खेळीमेळीचे वातावरण असते. आतापर्यंत मी ग्लॅमरस भूमिकेत पाहायला मिळाली आहे मात्र वैदेहीचे पात्र माझ्यासाठी खूपच वेगळे आणि तितकेच आव्हानात्मक असणार आहे असे उर्मिला आपल्या या भूमिकेबाबत सांगते. शुभ मंगल सावधान, दुनियादारी, ती सध्या काय करते,टाईमपास, टाईमपास २, गुरू अशा चित्रपटातून उर्मिला मोठ्या पडद्यावर झळकली आहे. असंभव, मायका, मेरा ससुराल अशा मराठी आणि हिंदी मालिकांमधून उर्मिला मुख्य भूमिकेत झळकली होती. नुकतेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत उर्मिलाने जजची भूमिका साकारली होती मात्र यात ती एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. त्यामुळे गेल्या कोटीएल वर्षानंतर आता उर्मिला छोट्या पडद्द्यावरून मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.\nगाण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या स्वराची ही कहानी आहे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वरा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहे. मात्र आपला बाप कोण ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसलेल्या स्वराला याचा उलगडा कधी होणार हे मालिकेतून पाहायला मिळणार आहे. मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहेत हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते मात्र याबाबत नुकताच एक उलगडा करण्यात आला आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत स्वराची भूमिका “अन्वी तायवडे” या बालकलाकाराने साकारली आहे. अन्वी याअगोदर हिंदी मालिकेतून झळकली आहे. स्टार प्लस वरील ‘ये है चाहतें’ या मालिकेत अन्वीने साची ची भूमिका साकारली होती. सास बहू और साजीश , स्टोरी 9 मंथस की अशा हिंदी मालिकांमधून अन्वला महत्वाच्या भूमीका साकारण्याची संधी मिळाली आहे. हिंदि मालिका सृष्टी गाजवल्यानंतर अन्वी आता मराठी मालिका सृष्टीकडे वळली आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत ती मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अन्वीसाठी ही मालिका खूप खास ठरणार आहे. या मालिकेसाठी अन्वी तायवडे या बालकलाकराचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसलेल्या स्वराला याचा उलगडा कधी होणार हे मालिकेतून पाहायला मिळणार आहे. मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहेत हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते मात्र याबाबत नुकताच एक उलगडा करण्यात आला आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत स्वराची भूमिका “अन्वी तायवडे” या बालकलाकाराने साकारली आहे. अन्वी याअगोदर हिंदी मालिकेतून झळकली आहे. स्टार प्लस वरील ‘ये है चाहतें’ या मालिकेत अन्वीने साची ची भूमिका साकारली होती. सास बहू और साजीश , स्टोरी 9 मंथस की अशा हिंदी मालिकांमधून अन्वला महत्वाच्या भूमीका साकारण्याची संधी मिळाली आहे. हिंदि मालिका सृष्टी गाजवल्यानंतर अन्वी आता मराठी मालिका सृष्टीकडे वळली आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत ती मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अन्वीसाठी ही मालिका खूप खास ठरणार आहे. या मालिकेसाठी अन्वी तायवडे या बालकलाकराचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा\nPrevious शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी यांनी साकारली होती आई मुलाची भूमिका\nNext म्हणूनच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत बॅक टीमला दिली अनोखी भेट\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-heavy-vehicles-issue-in-nagar-road-5344844-NOR.html", "date_download": "2022-12-09T16:43:47Z", "digest": "sha1:KKH2BFZRMARSM4EWPYITLESIFA2MQUHB", "length": 13503, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जड वाहनांमुळे कोंडला बाजारपेठेचा श्वास, प्रशासनाचे दुर्लक्षही कारणीभूत | heavy vehicles issue in nagar road - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजड वाहनांमुळे कोंडला बाजारपेठेचा श्वास, प्रशासनाचे दुर्लक्षही कारणीभूत\nनगर - अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे, अवजड वाहनांची रहदारी यामुळे शहराचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली. त्यानुसार अवजड वाहनांना मुख्य बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी दिवसा, तसेच सायंकाळी बंदी घालण्यात आली. परंतु या अधिसूचनेला केराची टोपली दाखवत अवजड वाहने सर्रास बाजारपेठेत प्रवेश करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवत नाही. त्यामुळे बाजारपेठेचा श्वास पुन्हा एकदा कोंडला गेला आहे. चिंचोळ्या रस्त्यांवर अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या वर्षी जून महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, महापालिका उपायुक्त अजय चारठाणकर, शहर वाहतूक नियंत्रण कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक अरविंद भोळे, राज्य परिवहन विभागाचे नियंत्रक एस. टी. संवत्सरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रणजित साळुंके, जिल्हा वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक रणजीत गलांडे आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गेल्या वर्षी ऑगस्टला अधिसूचना जारी केली.\nया अधिसूचनेनुसार शहरातील १३ अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. खासगी बसेससाठी शहराबाहेर थांबे देण्याचा निर्णय झाला. शहरातून मार्गक्रमण करणारी जड वाहने कायमस्वरुपी बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात आली. एमअायडीसी बाजारपेठेत येणाऱ्या अवजड वाहनांना रात्री दहानंतर प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शहरातील अवजड वाहतूक कायमस्वरुपी बाह्यवळण रस्त्याने वळवण्याची सूचना मांडली होती. तसे लेखी पत्र त्यांनी २७ जून २०१५ रोदी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.\nअॉगस्टला नवी अधिसूचना जारी करण्यात आली. आधीपासून जारी असलेल्या अधिसूचनेत काही बदल करुनच ही अधिसूचना काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, खासगी बसेस, सातत्याने होणारे अपघातांचे मुद्दे यादृष्टीने या अधिसूचनेला विशेष महत्त्व होते. बाह्यवळण रस्त्यांना जोडणाऱ्या चौकांमध्ये हायमॅक्स दिवे लावणे, शहरातील शाळा-महाविद्यालयांसमोर झेब्रा क्रॉसिंग बसवण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. आता ही अधिसूचना जाहीर होऊन वर्ष होत आले, तरीही त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचे चित्र आहे.\nअवजड वाहने बाजारपेठेत येत असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होऊन दुचाकी चालकांचे फार हाल होतात. अनेकदा तासन््तास ही कोंडी सुटत नाही. छायाचित्रे: धनेश कटारिया\nसर्व वळण रस्त्यांचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर नेहमीच असे चित्र दिसते.\nनव्या अधिसूचनेनुसार अवजड वाहतूक पूर्णपणे बाह्यवळण रस्त्याने वळवणे अपेक्षित आहे. यापूर्वी अवजड वाहनांना ठरावीक वेळेपुरतीच शहरात प्रवेशबंदी होती. त्यामुळे शहर वाहतूक महामार्ग पोलिसांची नजर चुकवून अवजड वाहने शहरातून मार्गक्रमण करत होती. आताही अवजड वाहने अधिसूचना झुगारुन सर्रास शहरात प्रवेश करतात. अशा वाहनांवर शहर वाहतूक शाखेने महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाई करणे, तसेच अधिसूचनेचे उल्लंघन केल्याचे गुन्हे नोंदवणे आवश्यक आहे, पण तसे होत नसल्यामुळेच अवजड वाहने दिवसाही शहरात प्रवेश करतात.\nऑगस्टच्या सुधारित अधिसूचनेनुसार एमअायडीसी बाजारपेठेत येणाऱ्या अवजड वाहनांना रात्री दहानंतर प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. अजूनही मुख्य बाजारपेठेत, दाळमंडई, तेलीखुंट वगैरे परिसरात भर दिवसा अवजड वाहने सर्रास प्रवेश करतात. या वाहनांमुळे बाजारपेठेतील चिंचोळ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. ही वाहतुकीची कोंडी तासन््तास सुटत नाही. त्यामुळे बाजारपेठेचा श्वास मात्र कोंडला आहे. त्यामुळे सुधारित अधिसूचना जारी होऊनही वाहतूक कोंडीचे चित्र मात्र जैसे थेच आहे.\nसर्व वळण रस्ते पूर्ण होणे आवश्यक\nनगर शहराबाहेरुन जाणारे सर्व वळण रस्ते पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या औरंगाबाद रस्त्यावरुन मनमाड रस्ता, तसेच मनमाड रस्त्यावरुन कल्याण पुणे रस्ता, पुणे रस्त्यावरुन सोलापूर रस्ता असा वळण मार्ग तयार झाला आहे. तथापि, औरंगाबाद, कल्याण तसेच पुण्याकडून बीडकडे जाणारी अवजड वाहने शहरातूनच जातात. त्यामुळे शहरातील स्टेशन रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीची समस्या अजून सुटलेली नाही. तसेच या रस्त्यावरील उड्डाणपुलाचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शहरांतर्गत रस्त्यावर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्यासारखे आहे. त्यामुळे अवजड वाहनांना कोणीही रोखत नाही.\nस्टेशन रस्त्यावर बाजार समिती चौकामध्ये, सक्कर चौकापर्यंत वाहतूक कोंडीची समस्या नित्याची आहे. बाजारपेठेतही अवजड वाहनांच्या प्रवेशामुळे कोंडी होते. काही चौकांमधील सिग्नल बंद आहेत. मुळात शहरात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी महामार्ग पोलिसांची, शहर वाहतूक शाखेची, परिवहन विभागाची उपप्रादेशिक परिवहन विभागाचीही आहे. मात्र, हे सर्व विभाग एकमेकांकडे बोटे दाखवत जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना डावलून अवजड वाहने बाजारपेठेत येत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/12830/", "date_download": "2022-12-09T16:31:44Z", "digest": "sha1:FPQVU3AJ4LE6VUJAEUMDAOGRL3PVBDUW", "length": 8377, "nlines": 183, "source_domain": "dmedia24.com", "title": "पृथ्वी सिंघ फाउंडेशनच्या तर्फे विनायकनगर येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण", "raw_content": "\nपृथ्वी सिंघ फाउंडेशनच्या तर्फे विनायकनगर येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण\nपृथ्वी सिंघ फाउंडेशनच्या तर्फे विनायकनगर येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण\nबेळगाव: कोरोना महामारी विरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांना लसीकरण होणे गरजेचे आहे.यासाठी शुक्रवारी पृथ्वीसिंघ फाउंडेशनच्या वतीने विनायक नगर येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.\nया कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंगला अंगडी उपस्थित होत्या. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून लसीकरणला चालना देण्यात आली.भाजपा महिला ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष डॉ सोनाली सरनोबत यांनी सर्वांना स्वतः लसीकरण केले.\n100 स्थानिक नागरिकांना लसीकरणचा लाभ घेतला. याप्रसंगी पृथ्वी सिंघ फौंडेशनचे अध्यक्ष व भाजप एस सी मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य पृथ्वी सिंघ,\n,कृष्णा नोकुडकर, विलास पै, बाळू पाटील, भैरू पाटील यावेळी उपस्थित होते.\nसमस्त माझ्या प्रिय बंधू भगिनींना 🙏नम्र विनंती🙏\nमानसिक आरोग्यासाठी आरोग्य शिबिर आयोजन\nचौघां जणांची मोफत मोतीबिंदू नेत्र चिकित्सा पार\nरॅबीज प्रतिबंधक मोफत लसीकरण शिबिर आयोजित\nआयुष्यमान कार्ड धारकांना बीम्स इस्पितळातील सर्व उपचार मोफत\nमहाभयंकर लिम्पिस्किन रोगाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती\nजीतो तर्फे भव्य रक्तदान शिबीर\nदंत/तोंडाच्या आजारांपासून बचाव करण्याबाबत जागरूकता दिवस साजरा\nआमदार अनिल बेनके सोडविणार जिल्हा बाल भवनच्या समस्या\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://lokvarta.in/municipal-corporations-pay-and-park-scheme-wrapped-up/", "date_download": "2022-12-09T15:38:30Z", "digest": "sha1:3B3XKMSM67J4FQDNE3UXRRP54H64DYHN", "length": 11164, "nlines": 107, "source_domain": "lokvarta.in", "title": "महापालिकेची ‘पे अँड पार्क’ योजना गुंडाळली", "raw_content": "\nमहापालिकेची ‘पे अँड पार्क’ योजना गुंडाळली\nलोकवार्ता : मोठा गाजावाजा करीत पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात सुरु केलेली ‘पे अँड पार्क’ योजना बारळगली आहे. परवडत नसल्याचे कारण देत या कामाच्या ठेकेदाराने माघार घेतली आहे. महापालिकेच्या तिजोरीमध्ये भर पडावी, यासाठी वेगवेगळ्या योजना लागू करण्यात येत आहेत. त्यातील एक भाग म्हणजे शहरात ‘पे अँड पार्क’ योजना’ लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.\nशहरातील 396 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ करण्याची तयारी महापालिकेने केली. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात 80 ठिकाणी ‘पे अॅण्ड पार्क’ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. ‘पे अँड पार्क’साठी आवश्यक असलेले पट्टे रस्त्यावर मारण्यात आले. काही ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स उभारण्यात आले. ‘पे अॅण्ड पार्क’ असल्याची वाहन चालकांना माहिती व्हावी, यासाठी ठिकठिकाणी फलकही उभारण्यात आले.\nशिवबा प्रतिष्ठान व अक्षय माछरे फाउंडेशन आयोजित नवरात्रोत्सवाला दिमाखात सुरवात..\nयाबाबत निविदाही मागविण्यात आल्या. मात्र, या निविदांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आलेल्या ठेकेदारांपैकी निर्मला ऑटो केअर या संस्थेला ‘पे अँड पार्क’चे काम देण्यात आले. मात्र गेल्या सहा महिन्यांतील उत्पन्न आणि कर्मचारी वर्गावर होणारा खर्च पाहता ‘पे अँड पार्क’ चे काम आपल्याला परवडत नाही. आपण यातून माघार घेत असल्याचे पत्र निर्मला ऑटो केअर या कंपनीने महापालिकेला दिले आहे, तर काही ठिकाणचे ‘पे अँड पार्क’ यापूर्वीच ठेकेदाराने बंद केले आहे.\nशहरात 396 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ करण्याचे महापालिकेचे नियोजन. पहिल्या टप्प्यात शहरातील 80 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात 20 ठिकाणीच ‘पे अँड पार्क’च्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. कडक अंमलबजावणीसाठी वाहतूक पोलिसांना पाच टोईंग व्हॅन दिल्या होत्या. तरीही योजना बारगळली आहे.\nएका क्लिक मध्ये शेअर करा\nगुजरात विधानसभा निवडणूक: गुजराच्या विजयाचा पिंपरीत आनंदोत्सव\nथेरगावमधील मोठ्या खड्यामुळे मोठा अपघाताची भीती\nमोशीच्या शिवाजीवाडीतील पाणी प्रश्न निकाली; आमदार महेश लांडगे यांच्याकडून रहिवाशांना दिलासा\nगुजरात विधानसभा निवडणुक : पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता\nशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा स्वारगेट बसस्थानकात राडा\nआकुर्डीतील अगरबत्ती कारखान्याला भीषण आग\nराज्यातील पहिला बंद; राज्यपालांच्या विरोधात ८ तारखेला पिंपरी चिंचवड शहर बंदची हाक\nशुभम चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते रहाटणी सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वाटप\nआणखी किती दिवस शहर मंत्रिपदापासून वंचित\nयेत्या रविवारी होणार रिव्हर सायक्लोथॉन भव्य रॅली\nजयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani\nराष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022\nमहाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india\nपंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन \nछत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj\n‘सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्न यांचे मानधन ऐकून तुम्हाला येऊ शकते चक्कर\nकाळा चहा पिणाऱ्यांना ‘हे’ 6 रोग कधीच होत नाहीत…\nकेळ्याचे सेवन रात्री करावे की नाही\nIPL2020 : सलामीच्या सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सचा 5 विकेटने पराभव\nया बहादूर १९८३ बॅचने केले होते तब्बल 500 एन्काऊंटर…\nराज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण\nपोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक, मुंबईमध्ये “18 ठिकाणी ठिय्या आंदोलन”\nउद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांची निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा\nपोलीस अधिकाऱ्यांबाबत गृहमंत्र्यांचा खळबळजनकआरोप,वरिष्ठअधिकाऱ्यांनी केला होता ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न;\nआयपीएल 2021 चं आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता \nमहाराष्ट्राचं एकमेव निर्भिड निष्पक्ष आणि पारदर्शी न्यूज आणि माहिती पोर्टल....\nजाहिरातीसाठी संपर्क - 7620 68 0909\nजयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani राष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022 महाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन | children day 2022 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/aquarius-horoscope-today-september-11-2022/", "date_download": "2022-12-09T17:17:03Z", "digest": "sha1:LTGLVJEAZBB3AEUZRSAGNXZ7LFXMGIFP", "length": 1397, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "कुंभ राशीभविष्य आज,सप्टेंबर 11, 2022", "raw_content": "कुंभ राशीभविष्य आज,सप्टेंबर 11, 2022\nभविष्यसूचना: पाहुणे तुमच्या घरी भेट देतील. राहणीमान सुधारेल.\nलोकप्रियता आणि प्रतिष्ठा वाढेल. कस्टमायझेशन वाढणार .\nधर्मादाय कार्यात सहभागी व्हाल. मान-सन्मान वाढेल.\nचांगल्या कामाला गती द्याल. पारंपरिक योजना सुरू राहतील.\nआर्थिक लाभ: आकर्षक ऑफर्स उपलब्ध होतील. भव्यतेत वाढ होईल.\nलव्ह लाइफ : महत्त्वाच्या व्यक्तींकडून चांगले प्रस्ताव मिळू शकतात. वचन पाळशील.\nआरोग्य : सक्रियता वाढेल. व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष द्या. उत्साहाने काम कराल.\nशुभ रंग : हलका पिवळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%BE-2/", "date_download": "2022-12-09T16:01:03Z", "digest": "sha1:YM3KW6BI5JGEYT6QYZJ7RPTTJW2KACDH", "length": 10048, "nlines": 90, "source_domain": "baramatizatka.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंती वाघोलीत विविध उपक्रमाने साजरी। | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंती वाघोलीत विविध उपक्रमाने साजरी\nछत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंती वाघोलीत विविध उपक्रमाने साजरी\nवाघोली ता. माळशिरस या गावात शिवभक्तांच्या व संभाजी ब्रिगेड ग्रामस्थांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपतीच्या जयंतीच्या निमित्ताने दि. १८ तारखेला सकाळी रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच संध्याकाळच्या सत्रात हिप्नॉटिझम संमोहन, अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती, समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती, विद्यार्थी व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आदी कार्यक्रम डॉ. दत्तात्रय भोसले यांनी संपन्न केला.\nदि. १९ फेब्रुवारी सकाळी ९-०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास गावातील बहुजन समाजातील जेष्ठ नागरिक यांचेहस्ते अभिषेक करून पुष्पहार घालण्यात आला. सकाळी दहा वाजता शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोगते व शिवव्याख्याते सुरुडकर सर यांचे व्याख्यान तर दुपारच्या सत्रात अकलूज भुईकोट किल्ल्यावरुन ज्योत आणण्यात आले. तसेच संध्याकाळच्या सत्रात ४.३० ते ६.३० या वेळेत कोविड चे नियम पाळून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर व्याख्याते प्राध्यापक विक्रम मगर सर यांच्या हस्ते छत्रपतीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.\nसदर कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन गावातील कोजागिरी भजनी मंडळातील महिलांच्या व प्रमुख व्याख्याते प्राध्यापक विक्रम मगर सरांच्या हस्ते करून जिजाऊ वंदना घेऊन नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा म्हणण्यात आला व नंतर प्राध्यापक विक्रम मगर सर यांनी छत्रपतींवर विचार मांडले. या कार्यक्रमाची सांगता शिव भोजन व महाप्रसाद घेऊन करण्यात आली. सदर कार्यक्रमास पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष सचिन बापू जगताप, मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष वजीर शेख, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक सतीश बापू शेंडगे, इंजिनीयर बबनराव शेंडगे साहेब, संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक रणजीत चव्हाण, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष सचिन पराडे, शिवश्री माऊली माऊली कचरे, मराठा सेवा संघाचे तालुका सचिव राजेंद्र मिसाळ, जिजाऊ ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री मीनाक्षी जगदाळे, व जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ यांनी केले.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleफळे, भाजीपाला यांचे निर्यातक्षम उत्पादन घेणे काळाची गरज \nNext articleविहीर न खोदताच पैसे उचलले, शेतकऱ्यांची तक्रार\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/cricketer-sarvesh-damle-wife-marathi-actress-dhanashri-pradhan-damle-latest-news/", "date_download": "2022-12-09T15:45:21Z", "digest": "sha1:ZP7XPMRVF765GRHWNQ4D6OUYRNSLXCQP", "length": 13789, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "धोनी आणि राहणे सोबत असलेला हा व्यक्ती आहे मराठी सृष्टीत अभिनेत्रीचा नवरा - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / धोनी आणि राहणे सोबत असलेला हा व्यक्ती आहे मराठी सृष्टीत अभिनेत्रीचा नवरा\nधोनी आणि राहणे सोबत असलेला हा व्यक्ती आहे मराठी सृष्टीत अभिनेत्रीचा नवरा\nमहेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे या क्रिकेटर सोबत असलेली ही व्यक्ती आहे सर्वेश दामले. सर्वेश दामले हा राईट हॅन्ड बॅट्समन आहे डॉ डी वाय पाटील यांच्या स्पोर्ट्स अकॅडमीमधून त्याने प्रशिक्षण घेतले आहे. डी वाय पाटीलच्या ब संघाकडून तो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळत असतो. टाइम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत सर्वेश दामलेने सिद्धेश लाडसोबत शतकी खेळी खेळली होती. गेली अनेक वर्षे क्रिकेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वेशची अनेक स्टार खेळाडूंसोबत मैत्री झाली. सिद्धेशची पत्नी धनश्री प्रधान दामले ही मराठी सृष्टीतील एक गुणसंपन्न निवेदिका, मुलाखतकार तसेच अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेली आहे. धनश्रीचे बालपण ठाण्यासारख्या सांस्कृतिक शहरात गेले.सरस्वती विद्यामंदिर ही तिची शाळा त्यामुळे बालपणापासूनच मराठी भाषेवरील प्रभुत्व वाढत गेले.\nरामणारायन रुईया कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयातून बीएची पदवी मिळवल्यानंतर वकीलीचे शिक्षण घेतले. सुरुवातीला निवेदन क्षेत्रात येईल असे तिला अजिबात वाटले नव्हते पण रुईयाचं वातावरण कलामय होतं तिच्या ग्रुप मधल्या मित्रमैत्रिणी सर्वजण नाटकात काम करत होते ते तिला नेहमी या क्षेत्रात येण्यास सांगायचे. रात्रीअपरात्री रिहलसल मग त्यानंतर घरी जायचं, घरच्यांना संजवायचं, मग अभ्यास करायला वेळ मिळणार नाही हे तिला मुळीच पटत नव्हते त्यामुळे तिने या क्षेत्रात येण्याला नकार दिला होता. पण एके दिवशी मित्राचा फोन आला माहिमला एका कार्यक्रमासाठी ऑडिशन आहे तू जाशील का हो किंवा नाही हे ऑडिशन दिल्यानंतर ठरव असे त्याने सांगितले . ह्या क्षेत्रात यायचं नाही हे धनश्रीने अगोदरच ठरवून ठेवले होते त्यामुळे ओडिशनच्या वेळी मला ऍक्टिंग मधलं काहीच येत नाही असं तिने बिनधास्तपणे सांगून टाकलं होतं. शाळेत आणि आज्जी आजोबांकडून मराठी भाषेचं ज्ञान मिळालं होतं त्यामुळे तिचं मराठी भाषेचं ज्ञान अस्खलित होतं. तिचं हे टॅलेंट पाहून फायनल पाच मुलींमधून तिचे सिलेक्शन करण्यात आले. ‘हीच माझी मैत्रीण’ या कार्यक्रमात निवेदन करायचं आहे ही बातमी तिने फोनवरून आईला कळवली. त्यावेळी धनश्रीचे वडील मीडिया क्षेत्रात होते त्यामुळे या क्षेत्रात तुम्ही चांगलं राहिलात तर हे क्षेत्र चांगलं आहे असे त्यांनी स्पष्ट केले होते. अँकरिंग करायला घरून परवानगी मिळाली आणि निर्धास्तपणे वन टेक शूट करणारी धनश्री प्रत्येकाच्याच मनात स्थान निर्माण करून गेली. लग्नानंतर एक वर्ष गॅप घेतलं पण आपल्याला ह्या क्षेत्रात काम करायचंय हे तिला स्वस्थ बसू देत नव्हतं.\nत्यानंतर धनश्रीने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून निवेदिका, सूत्रसंचालन, मुलाखतकार म्हणून नेटाने जबाबदारी पार पाडली. दिवाळी पहाट, लाईव्ह कार्यक्रम, दूरदर्शनवरील कार्यक्रम , ईटीव्ही मराठी वरील अनेक कार्यक्रमासाठी तिला निवेदिका म्हणून काम करता आले. ‘सुगरण’ या कार्यक्रमातून धनश्री प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. समीरा गुजर, संपदा जोगळेकर, मंगला खाडिलकर, दीप्ती बर्वे यांनी निवेदन आणि सूत्रसंचालन क्षेत्रात नाव कमावलं आहे याच यादीत धनश्रीने देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिच्या या कार्याची दखल घेऊन सीकेपी गुणिजन पुरस्कार तसेच ठाणे वैभव आणि कलानिधीच्या Woman of substance पुरस्काराने तिला गौरविण्यात आले आहे. APAC ची ती ब्रँड ऍब्यासिडर अशी तिची ओळख आहे. स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित ‘हम गया नहीं जिंदा है’ या चित्रपटात धनश्रीने अभिनय साकारला आहे.\nPrevious धोनी सचिन आणि राहणे सोबत असलेला हा क्रिकेटर आहे मराठी सृष्टीत अभिनेत्रीचा नवरा\nNext पत्नी पासून दुरावा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातमीवर आदिनाथने सोडलं मौन\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/12345/", "date_download": "2022-12-09T16:35:01Z", "digest": "sha1:65UKBK5JXIHKMFG2R7Z2R3N7O7CV726X", "length": 7056, "nlines": 178, "source_domain": "dmedia24.com", "title": "आज जिल्हात 4270 रुग्ण कोरोना मुक्त तर नवीन 891रुग्ण आढळून आले आहेत", "raw_content": "\nआज जिल्हात 4270 रुग्ण कोरोना मुक्त तर नवीन 891रुग्ण आढळून आले आहेत\nआज जिल्हात 4270 रुग्ण कोरोना मुक्त तर नवीन 891रुग्ण आढळून आले आहेत\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nगायींची अवैद्य तस्करी लवकरात लवकर थांबवावी यांनी केली मागणी\nअतिवृष्टीने नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता सर्वती खबरदारी\nनिर्मला सीतारमण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nराज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांच्या शपथविधी व दीक्षांत समारंभ संपन्न\n*बाललैंगिकतेचा प्रसार करणार्‍या 'बॉम्बे बेगम' या वेब सीरिजवर बंदी घाला \nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9plusnews.in/2019/05/blog-post_405.html", "date_download": "2022-12-09T17:07:59Z", "digest": "sha1:372XJWZPFGNLZ7YE73SZ23SYJW2PLDPA", "length": 18548, "nlines": 159, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून शेतकऱ्याने केली आत्महत्या - TV9 Plus News", "raw_content": "\nHome अपराध महाराष्ट्र शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून शेतकऱ्याने केली आत्महत्या\nशेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून शेतकऱ्याने केली आत्महत्या\nजालना- दुष्काळाने होरपळत असलेल्या जालना जिल्ह्यात बुधवारी आणखी एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रल्हाद पाराजी तारख असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे.\nमिळालेली माहिती अशी की, प्रल्हाद पाराजी तारख अंबड तालुक्यातील सराटी अंतरवाली येथील रहिवासी होता. प्रल्हाद तारख याने आज शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह वडिगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना करण्यात आला आहे. आत्महत्येमागच नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे प्रल्हाद याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.\nबदनापूर तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून\nदुसरीकडे, बदनापूर तालुक्यातील रामखेडा गावात घरात झोपलेल्या एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संतोष कुरधने (22) असे या मयत युवकाचे नाव आहे. मारेकऱ्याने संतोषच्या डोक्यात धारदार शस्त्राचे वार केले आहेत.\nमिळालेली माहिती अशी की, मूळचे नंदापूर (ता. जालना) येथील रहिवासी असलेले कुरधने कुटुंब गेल्या 10 वर्षांपासून रामखेडा येथे मोलमजुरीसाठी स्थायिक झाले आहे. संतोषचे आई-वडील शेजारील कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याकडे झोपण्यासाठी गेले होते. दरम्यान याचवेळी स्वतःच्या घरात एकट्याच झोपलेल्या संतोष कुरधनेचा डोक्यात वार करून त्याचा खून करण्यात आला. बुधवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, बदनापूरचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nमॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या तीन वृद्ध महिलांना वाहनाने चिरडले\nजुन्नर, 15 मे: जुन्नरमध्ये एका अज्ञात वाहनाने तीन वृद्ध महिलांना चिरडल्याची घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या या तीन महिला एका व...\n'मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार', निलेश राणेंचा पुन्हा गंभीर आरोप\nमुंबई, 31 मे : लोकसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर स्थापन झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेलाही स्था...\nलाखनी येथे जगद्गुरू श्री स्वामी नरेद्राचार्यजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर\nतालुका प्रतिनिधि: संदीप क्षिरसागर जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज श्री संप्रदाय लाखनी यांच्यावतीने आज लाखणी येथे जन्मोत्सवाच्या निम...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nWHO ने की भारत की तारीफ, कहा- कोरोना को रोकना अब आपके हाथ में\n कोरोना वायरस के तेजी से बढ़ते मामले के बीच विश्व स्वास्थ्य संगठन ने कहा है कि कोरोना के प्रसार पर रोक लगाने के लिए भारत को ...\n रायगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोठी गर्दी\nरायगड, 6 जून : महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठ्या जल्ल...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nसंतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या... कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी गावातील घटना...\nसंतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी ग...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/tag/safai-kamgar-awas-yojana-maharashtra/", "date_download": "2022-12-09T16:21:53Z", "digest": "sha1:3OSEDILONL6PHHO3SU2KIKPHDQRC4GDP", "length": 3684, "nlines": 49, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "Safai Kamgar Awas Yojana Maharashtra – महासरकारी शेतकरी योजना", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना शासन निर्णय GR PDF\nDr. Ambedkar Safai Kamgar Awas Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना 2022 संबंधित माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. Safai Kamgar Awas Yojana Maharashtra महाराष्ट्र…\nबेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2022 माहिती मराठी महाराष्ट्र Benefits Eligibility\nद्राक्ष एप्रिल छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक\n नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/get-the-governor-out-of-maharashtra-sambhaji-raje/", "date_download": "2022-12-09T15:12:02Z", "digest": "sha1:VITB3KP4BOSISHLAMINIWFFG2KXRWKRU", "length": 15969, "nlines": 99, "source_domain": "thepublitics.com", "title": "राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा - संभाजी राजे", "raw_content": "\nराज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा – संभाजी राजे\nछत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असं विधान करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या वादाला आमंत्रण दिलंय.\nसावित्रीबाई फुले यांच्यापासून मुंबई शहराबाबतच्या वक्तवव्यामुळे राज्यपालांवर सडकून टीका झाली होती. त्यामुळे राज्यपाल हटाव या मागणीनं जोर धरला होता.\nदरम्यान, शिवाजी महाराजांच्या वक्तव्यामुळे राज्यपालांविरोधात संतापाची लाट उसळली असून त्यांना हटवण्याची मागणी सुरु झालीये.\nमाजी खासदार संभाजी छत्रपती यांनीही अशीच भूमिका मांडली. ‘राज्यपाल असं का बडतात मला माहीत नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असं मी परवा सुद्धा म्हटलं होतं. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा’, असं संभाजी राजे म्हणाले.\nशिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात असा सवालही संभाजीराजेंनी केलाय.\nऔरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभ कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी उपस्थित होते. यावेळी कोश्यारी यांच्या हस्ते शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं.\nया समारंभात बोलताना कोश्यारींनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.\nत्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांच्यावर चोहीकडून टीकास्त्र डागलं जातंय.\nचिंटूचे जोक विनोद असतात तसंच राणेंचं वक्तव्य – नीलम गोर्हे\nभाजपच्या राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, इथे बदल घ्या ; संजय राऊतांनी फडणवीसांना डिवचलं\nव्हॉट्सअ‍ॅपचे हे नवे फिचर ठरणार उपयुक्त; आता लपवता येणार प्रोफाइल फोटो\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..जगभरातील कित्येक कोटी लोकांसाठी व्हॉट्सअ‍ॅप हे एक महत्वाचे ॲप बनले आहे. शिवाय व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता आणखीन देखील जगभरात मोठ्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठवड्यात एका रात्रीसाठी व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व्हर डाऊन झाल्याने व्हॉट्सअ‍ॅप बंद राहिले तर कैक लोकांना त्याचा फटका बसला. इतकाच नाही तर, जगभरातील लाखो कंपन्या कोट्यवधीचा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. यावरून आपल्याला…\nRead More व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवे फिचर ठरणार उपयुक्त; आता लपवता येणार प्रोफाइल फोटोContinue\nथेटर ते स्टेडीयम | ब-बातम्यांचा\nचेन्नईचा अनुभव विरुद्ध दिल्लीचा जोश आज होणार गुरू विरुद्ध शिष्य सामना\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई: IPLच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नुकताच पहिला सामना झाला. या सामन्यात कोहलीच्या संघानं विजय खेचून आणला आहे. तर मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमवण्याची परंपरा कायम राखलीये.आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामना रंगणार आहे. गुरू महेंद्र सिंह धोनी आणि शिष्य ऋषभ पंत असा गुरू शिष्य…\nRead More चेन्नईचा अनुभव विरुद्ध दिल्लीचा जोश आज होणार गुरू विरुद्ध शिष्य सामनाContinue\nदहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई :- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या…\nRead More दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुणContinue\nनाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर टोल बंद करणार – भुजबळ\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..नाशिक :- ३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना देत लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका असा सज्जड दम त्यांनी दिला. छगन भुजबळ यांनी आज नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील…\nRead More नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर टोल बंद करणार – भुजबळContinue\nमुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा; चार दिवस अतिवृष्टी होणार\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…\nRead More मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा; चार दिवस अतिवृष्टी होणारContinue\n‘किरीट सोमय्यांना पक्षात किती महत्त्व दिलं जातं, हे मला चांगलंच माहित आहे’\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई: माध्यमं, उद्योगपती आणि विरोधी पक्षातील राजकीय नेते यांच्यावर बेछूट आरोप करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम भाजपकडून सुरु आहे. केंद्रातील सरकारने राज्यातील भाजप नेत्यांना ब्लॅकमेलींग करण्याची परवानगीच दिली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला, यावेळी बोलताना…\nRead More ‘किरीट सोमय्यांना पक्षात किती महत्त्व दिलं जातं, हे मला चांगलंच माहित आहे’Continue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-prg22b00817-txt-pd-today-20221029100914", "date_download": "2022-12-09T16:40:18Z", "digest": "sha1:Q2D2YBCXZ2TETDIPE3IMIRQFBX6X7VMP", "length": 7264, "nlines": 149, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘भूपाळी ते भैरवी’ने पिरंगुटकर मंत्रमुग्ध | Sakal", "raw_content": "\n‘भूपाळी ते भैरवी’ने पिरंगुटकर मंत्रमुग्ध\n‘भूपाळी ते भैरवी’ने पिरंगुटकर मंत्रमुग्ध\nपिरंगुट, ता. २९ : पिरंगुट (ता. मुळशी) येथील तुळजा भवानी मंदिरात ऋतिकादिदी कदम व त्यांच्या भावंडांनी गायलेल्या सुमधुर गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. दिवाळी पहाटच्या निमित्ताने येथील जय तुळजा भवानी ट्रस्ट व हिंदवी महिला प्रतिष्ठानच्यावतीने झीटीव्ही फेम ऋतिकादिदी कदम यांच्या ''प्रभाती सूर नभी रंगती'' या कार्यक्रमांतर्गत ''भूपाळी ते भैरवी'' या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन पिरंगुटच्या माजी सरपंच ललिता पवळे व माजी उपसरपंच राहुल पवळे यांनी केले होते.\nपहाटे येथील मंदिरात हजारो दिव्यांची रोषणाई करून आरास करण्यात आली होती. त्यानंतर प्रसन्न वातावरणात ऋतिकाच्या ओंकार प्रधान रुप गणेशाचे या अभंगाने मैफलीला सुरवात झाली. त्यानंतर मन लागो रे लागो, पंढरीचे भूत मोठे, प्रभाती सूर नभी रंगती, दिवस तुझे हे फुलायचे, ऐरणीच्या देवा तुला, एकाच या जन्मी जणू , काली काली अलको से, प्रेमवेडी राधा आदी गीतांनी मैफिलीत चढत्या क्रमाने रंगत आणली. भावगीते, वासुदेव गीत आदींच्या सादरीकरणानंतर ओंकार कदम याने सादर केलेल्या लखाबाय, पोतराज आला भेटीला या गाण्याने वन्समोअर घेतला. लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा या गाण्यानंतर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाची सांगता ज्योत से ज्योत जलाते चलो.... या गीताने करण्यात आली. तबलासाथ प्रमोद भालेराव यांनी केली. विशाल कणसे, अनिल सावळे, शिवाजी कदम यांनीही विविध वाद्यांवर उत्तम साथ केली.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2022-12-09T15:37:12Z", "digest": "sha1:3PR6CSLIE54MABQ4RRQ7JSILHTZ54EPY", "length": 8255, "nlines": 91, "source_domain": "baramatizatka.com", "title": "गोरडवाडीचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांचा उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील मित्र मंडळाकडून सन्मान. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर गोरडवाडीचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांचा उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील मित्र मंडळाकडून...\nगोरडवाडीचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांचा उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील मित्र मंडळाकडून सन्मान.\nगोरडवाडी ( बारामती झटका )\nगोरडवाडी ग्रामपंचायतचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याबद्दल माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील मित्र मंडळाच्यावतीने त्यांचा गोरडवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सन्मान करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील यांनी युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांना स्वत: हाताने फेटा बांधून त्यांचा सन्मान केला.\nयावेळी सचिन रुपनवर, सुनील पाटील, निलेश रुपनवर, महेश थिटे, राहुल सुळ आदी मित्रपरिवार उपस्थित होता. तर गोरडवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामचंद्र गोरड, युवानेते मच्छिंद्र गोरड सर, उपसरपंच दिपक गोरड, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पिसे, गोरडवाडी सोसायटीचे माजी चेअरमन संतोष गोरड, बाळासाहेब गोरड, विजय गोरड, भारत गोरड, भारत सरगर, संभाजी गोरड, आजीनाथ गोरड, नवनाथ गोरड, धुळा गोरड, आबासाहेब गोरड, सलीम मुलाणी, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर एजाज पठाण, पत्रकार संजय हुलगे, छायाचित्रकार शशिकांत म्हमाणे आदी मान्यवरांसह गावातील प्रमुख व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.\nमाजी उपसभापती किशोरभैया सूळ पाटील आणि नवनियुक्त युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांना उपस्थित ग्रामस्थांनी एकाच हारामध्ये घेऊन गोरडवाडीकरांनी किशोरभैया यांचा सुद्धा माळशिरस पंचायत समिती मधील दैदिप्यमान कारकिर्दीसाठी सन्मान केला.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleएफआरपी पूर्ण केल्याशिवाय परवाना देणार नाही, साखर आयुक्त शेखर गायकवाड\nNext articleकर्मवीर भाऊराव पाटील हे पुस्तकात न मावणारे व्यक्तिमत्व – डॉ. सुभाष वाघमारे\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actress-ashwini-ekbote-son-shubhankar-ekbote-in-marathi-film-sarsenapati-hambirrao/", "date_download": "2022-12-09T15:02:20Z", "digest": "sha1:LJWZMYEFH7I2HLNUCF4WHXIJ45VR62NY", "length": 12495, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "सरसेनापती हंबीरराव चित्रपटातील हा व्यक्ती आहे प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / सरसेनापती हंबीरराव चित्रपटातील हा व्यक्ती आहे प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा\nसरसेनापती हंबीरराव चित्रपटातील हा व्यक्ती आहे प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा\nप्रवीण तरडे अभिनित आणि दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूड चित्रपटांना बगल देत आता मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल गर्दी खेचून आणताना दिसत आहेत. हेच या मराठी चित्रपटांचे यश म्हणावे लागेल. कर्नाटकमध्ये या चित्रपटाचे स्वागत दुग्धाभिषेकाने करण्यात आले हे विशेष. पहिल्या दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला यावेळी बॉक्सऑफिसवर २.६ कोटींची कमाई केली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी हा आकडा वाढलेला पाहायला मिळाला. सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज ५ दिवस होत आहेत मागील चार दिवसात या चित्रपटाने १०.५१ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.\nया चित्रपटाचे खरे यश म्हणजे त्यातील कलाकार आणि चित्रपटाची भव्यदिव्यता. धाकले धनी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका गश्मीर महाजनीने चोख साकारलेली पाहायला मिळाली. तर प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, रमेश परदेशी, उपेंद्र लिमये, श्रुती मराठे यांनी देखील आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. या चित्रपटात धनाजीचे पात्र शुभंकर एकबोटे याने निभावले आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर या चित्रपटात देखील शुभंकर झळकला होता. शुभंकर हा मराठी सृष्टीतील दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे हे बहुतेकांना परिचयाचे नसावे. अश्विनी एकबोटे यांचे निधन मराठी सृष्टीला चटका लावून देणारे ठरले होते. पुण्यात भरत नाट्यमंदिर येथे नाट्य त्रिविधा या लाईव्ह कार्यक्रमात अश्विनी एकबोटे नृत्य सादर करत होत्या. चालू कार्यक्रमातच त्या मंचावर कोसळल्या. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र यातच त्यांचे निधन झाले. २२ ऑक्टोबर २०१६ रोजी वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सृष्टीतील तमाम कलाकारांनी हळहळ व्यक्त केली होती.\nशुभंकरने आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत मंत्र या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकले. धनश्री काडगावकर सोबत त्याने चिठ्ठी चित्रपटातून मध्यवर्ती भूमिका साकारली. सन मराठीवरील कन्यादान या मालिकेत तो राणा शेठच्या भूमिकेत झळकला.रफू या शॉर्टफिल्म सोबत शुभंकरने नाटकांमधून देखील काम केलं आहे. विराजस कुलकर्णीच्या थेटरऑन या नाट्यसंस्थेशी तो जोडला गेला आहे. या प्रवासात त्याला प्रवीण तरडेच्या धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव अशा दोन चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. या चित्रपटांमुळे शुभंकर प्रकाशझोतात आला आहे. आणि आता ती अश्विनी एकबोटे यांचा मुलगा म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे. त्याच्या अभिनय क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा\nPrevious पहिल्या ३ दिवसातच सरसेनापती हंबीरराव चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही रचला इतिहास\nNext जो आपल्याशी नडेल त्याचा आपण मारबल फोडेल हटके स्टाईलमध्ये हृता झळकणार टाइमपास ३ मध्ये\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/pocra-yojana-maharashtra/", "date_download": "2022-12-09T16:58:33Z", "digest": "sha1:F4MD27VDY7QFHA5TU7ZHTGNUBPIZ4C56", "length": 11639, "nlines": 74, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "पोकरा योजना महाराष्ट्र – महासरकारी शेतकरी योजना", "raw_content": "\nCategory: पोकरा योजना महाराष्ट्र\nपोखरा योजना माहिती pdf | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना माहिती 2021 | Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana anudan | पोखरा योजना यादी | महाराष्ट्र |शासनाच्या शेती विषयक योजना 2021 | शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र | अल्पभूधारक शेतकरी योजना 2021 | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना माहिती pdf | पोखरा योजनेतील गावांची यादी | pokhara yojana village list\n(पोखरा अंतर्गत) ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना अर्ज 2022\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा अंतर्गत) ठिबक आणि तुषार सिंचन योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या ठिबक आणि तुषार सिंचन योजनेचे उद्दिष्ट्य काय, लाभार्थी निवडीचे निकष, अनुदान किती असणार, आवश्यक कागदपत्रे कोणती , अर्ज कुठे करायचा, योजनेत समाविष्ट असणारे घटक कोणते. या सर्व घटकांची माहिती\nपोखरा अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन योजना 2022\nनमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गोड्या पाण्यातील मत्स्य पालन या योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये मत्स पालन योजनेचे उद्दिष्ट्य , लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी निवडीचे निकष, अर्ज कुठे करायचा, मयोजनेची…\nअर्ज सुरु फळबाग/ बांबू लागवड (पोखरा) योजना \nPokhara Yojana 2022 Online Application: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा अंतर्गत कोणत्या योजनेसाठी अर्ज सुरू आहेत. आणि त्यांची अर्ज करण्याची लास्ट…\nनवीन विहीर योजना माहिती नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प (पोकराअंतर्गत)\nनानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत विहीर पुनर्भरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विहीर योजनेची उद्दिष्ट्य, लाभार्थी निवडीच्या अटी, अनुदान किती, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, अंमलबजावणी कार्यपद्धती, योजनेचा हेतू कोणता या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.\n(पोकराअंतर्गत) विहीर पुनर्भरण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प\nनमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत विहीर पुनर्भरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो जर तुम्हला या योजनेचा लाभ घेयचा असेल,हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. म्हणून…\n(पोकराअंतर्गत) मधुमक्षिका पालन अनुदान योजना फॉर्म pdf महाराष्ट्र 2022\nनमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मधुमक्षिका पालन योजना महाराष्ट्र 2022 ची माहिती आजच्या लेखात पहाणार आहोत. त्यामध्ये या योजनेची उद्दिष्ट्य काय आहे, या योजनेअंतर्गत लाभ कोणते, पात्रता काय, अटी व शर्ती कोणत्या,…\nपोकरा अंतर्गत सामुदायिक शेततळे १०० टक्के अनुदान योजना माहिती\nशेततळे योजना 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पअंतर्गत सामुदायिक शेततळे यासाठी अनुदान देण्यात येते, त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहेत या…\nपोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती\nनमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह /शेडनेटगृहातील लागवड साहित्य व मशागत याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या अनुदानाचे उद्दिष्ट्य, अर्ज करण्यासाठी आवश्यक…\nपोकरा अंतर्गत गांडूळ खत/नाडेप/सेन्द्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान योजना\nनानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – गांडूळ खत उत्पादन यूनिट आणि नाडेप कंपोस्ट उत्पादन यूनिट व सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदानाचे उद्दिष्ट्य, लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा, अनुदान किती मिळणार या सर्व गोष्टीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nदूध उत्पादक शेतकरी GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2022 संपूर्ण माहिती\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t324/", "date_download": "2022-12-09T15:35:38Z", "digest": "sha1:X2HF3IC7GC5WPDA7PVVAQHEUPNFKR7MM", "length": 3066, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-तुला कळले नाही", "raw_content": "\nमन माझे आजुन ही तुला कळले नाही\nखुप प्रयत्न केला पण सुर काही जुळले नाही\nलिहिले काव्य बनविल्या कविता\nपण तुला हे समजले नाही\nखुप धडपडलो स्वतावर चिड्लो\nकाय सांगू कोण कोणत्या आफतित पडलो\nपण सत्य काही तुला उमगले नाही\nमन माझे आजुन ही तुला कळले नाही\nखुप झाले आता मनाला समजविले आहे\nभाग बाबा खुप आश्रू ढाळले आता\nतुझ्यासाठी अश्रू कधी धालायाचे नाही \nकिती काळ गेला माझा फक्त तुझ्या प्रतीक्षेत\nआता मात्र तुझ्यामागे असा पलायाचे नाही \nपन्नास गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/kkr/", "date_download": "2022-12-09T17:11:34Z", "digest": "sha1:GEAHK6Z7SQA5UUYOLIWBKZ7PYYHPRWSR", "length": 3933, "nlines": 41, "source_domain": "thepublitics.com", "title": "KKR Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nमोठी बातमी, गौतम गंभीर करणार आयपीएलमध्ये ‘कमबॅक’\nमुंबई – टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. आयपीएलच्या इतिहासात एक यशस्वी बल्लेबाज आणि यशस्वी कर्णधार म्हणून गंभीरची ओळख आहे. गंभीरने कोलकता संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. ज्यात त्याने संघाला दोन वेळा विजेतेपद पटकावून दिले आहे. गंभीर 2008 साली आयपीएलमधून निवृत्त झाला होता. त्यानंतर आता चार वर्षानी तो आयपीएलमध्ये पुनरागमन करताना…\nRead More मोठी बातमी, गौतम गंभीर करणार आयपीएलमध्ये ‘कमबॅक’Continue\nKKR च्या ‘या’ २ खेळाडूंना कोरोनाची लागण, कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित \nमुंबई : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाची स्थिती भयंकर असतानाच आता क्रिकेट विश्वातून मोठी बातमी येत आहे. कोलकाता विरुद्ध बंगळुरू आज होणारा सामना तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. हा सामना आज होणार होता. सामन्याआधी कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे तात्पुरता आजचा सामना स्थगित करण्यात आला असून तो रिशेड्युल करण्यात येणार आहे.पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार कोलकाता…\nRead More KKR च्या ‘या’ २ खेळाडूंना कोरोनाची लागण, कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित \nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/konkan-news/", "date_download": "2022-12-09T16:00:17Z", "digest": "sha1:VTUUMN64P23EZ63LA44ZZAZJLD7RFC72", "length": 4122, "nlines": 41, "source_domain": "thepublitics.com", "title": "konkan news Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nकोकणात रंगणार पहिली बैलगाडा शर्यत, वैभववाडीत पाहता येणार बैलगाड्यांचा थरार\nसिंधुदुर्ग – कोकणातील पहिली बैलगाडी शर्यत ही आज होणार असून ही शर्यत वैभववाडी येथे होणार आहे. त्यामुळे कोकणवासीयांना बैलगाडा शर्यत पाहण्याची उत्सुकता लागली आहे. या बैलगाडी शर्यतीला माजी खासदार निलेश राणे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच वैभववाडी येथे शर्यतीच्या ठिकाणी कालच बैलगाड्या हजार झाल्या आहेत. वैभववाडीतील- नाधवडे माळरानावर ही शर्यत होणार आहे. कोकणवासीयांच्या मनात हा…\nRead More कोकणात रंगणार पहिली बैलगाडा शर्यत, वैभववाडीत पाहता येणार बैलगाड्यांचा थरारContinue\nविकास करताना ‘कोकणचे कोकणपण ‘ टिकवून ठेवा:सुरेश प्रभू\nदापोली : ‘कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना ‘कोकणचे कोकणपण’ टिकवून ठेवा.कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे.या झपाटलेपणाला विचाराचे अधिष्ठान दिले पाहिजे.नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे.सरकारी विकास मर्यादित असतो.भूभागाचा विकास करताना व्यक्तीचा विकासदेखील झाला पाहिजे’,असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. कै.कृष्णामामा महाजन स्मृती…\nRead More विकास करताना ‘कोकणचे कोकणपण ‘ टिकवून ठेवा:सुरेश प्रभूContinue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Scorpio-Horoscope-Today-September-27-2022/", "date_download": "2022-12-09T15:50:25Z", "digest": "sha1:T4FACJFTO4QTUTPPM753QECOTC3XOUQ7", "length": 1417, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "वृश्चिक राशीफल आज,सप्टेंबर 27, 2022", "raw_content": "वृश्चिक राशीफल आज,सप्टेंबर 27, 2022\nअंदाज : संध्याकाळपर्यंत महत्त्वाची कामे करून घेण्याचा प्रयत्न करा.\nव्यवसाय चांगला राहील. परीक्षा स्पर्धेत प्रभावी ठरेल.\nअध्ययन आणि अध्यापनात चांगली कामगिरी कराल. विस्ताराच्या योजनांना वेग येईल.\nहुशारीने वागेल. पुढे जात राहाण्यात संकोच करू नका.\nआर्थिक लाभ : व्यापारी संबंध दृढ होतील. करिअरमुळे व्यवसायाला गती मिळेल.\nलव्ह लाइफ : जुन्या मित्रांची भेट होईल. प्रेम दाखवण्याची संधी मिळेल.\nहेल्थ : जीवनशैली सुधारेल. व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. सावध राहा.\nशुभ अंक : 3, 9\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/tech/now-this-app-is-mandatory-for-smartphones-pdb-95-3155309/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-12-09T17:18:22Z", "digest": "sha1:GFPR5KI7DDKKBQELHBL3WCOPJXPGG4Y6", "length": 19859, "nlines": 289, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Now this app is mandatory for smartphones | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआता स्मार्टफोनसाठी ‘हे’ अ‍ॅप बंधनकारक; केंद्र सरकार नवा नियम आणण्याच्या तयारीत\nदेशात सर्वत्र ५-जी इंटरनेट सेवा लवकरच सुरू होणार असल्याने सध्या ५-जी फोनच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पण स्मार्टफोनच्या बाबत केंद्र सरकार एक नवा नियम आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nदेशात सर्वत्र ५-जी इंटरनेट सेवा लवकरच सुरू होणार असल्याने सध्या ५-जी फोनच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पण स्मार्टफोनच्या बाबत केंद्र सरकार एक नवा नियम आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्मार्टफोनमध्ये स्वदेशी नेव्हिगेशन अ‍ॅप बंधनकारक करण्यात येणार असून १ जानेवारी २०२५ पासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे.\nकेंद्र सरकार लागू करणार नवा नियम\nकेंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार १ जानेवारी २०२५ पासून ‘नाविक’ हे स्वदेशी नेव्हिगेशन अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये असणे बंधनकारक आहे. सध्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप इनबिल्ट असते. पण आता मोबाईल उत्पादक कंपन्यांना देखील हे अ‍ॅप इनबिल्ट करणे बंधनकारक असणार आहे. मोदी सरकारच्या अधिका-यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. हे अ‍ॅप जर इनबिल्ट नसेल तर स्मार्टफोन विकता येणार नसल्याचेही कंपन्यांना ठणकावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; म्हणाले, “अमित शाहांशी…”\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\n“मी कोणत्या अँगलने हीरो…” ‘दृश्यम’मध्ये गायतोंडेची भूमिका साकारणाऱ्या कमलेश सावंत यांचा खुलासा\nआणखी वाचा : अखेर Jio Phone 5G ची किंमत जाहीर असा असेल जगातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल; जाणून घ्या किंमत\nनव्या नियमामुळे होणार बदल\nभारतात विक्री होणा-या सर्व स्मार्टफोनमध्ये ‘नाविक’ अ‍ॅप असावे यासाठी केंद्र सरकार आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे हा नवा नियम लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या नव्या नियमानुसार हार्डवेअरमध्ये महत्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत. यासाठी संशोधन करुन विशेष चाचणी देखील घ्यावी लागणार असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.\nमराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nवयाच्या नवव्या वर्षी ‘ति’चे कर्तृत्व; ॲपलचे सीईओ झाले इंप्रेस, लहान वयात चिमुकली करत ‘हे’ आहे कार्य…\nअंबानींकडून रिलायन्स जिओ प्रीपेड ग्राहकांना खास गिफ्ट; २२२ रुपयाचा ‘हा’ नवा रिचार्ज प्लॅन वाचवेल खर्च\n‘या’ कंपन्यांचे स्मार्टफोन्स होऊ शकतात हॅक, महत्वाची माहिती लिक\nकमी टायपिंग स्पीडमुळं काम अडलय करा ‘हा’ उपाय, वेळेची होईल बचत\nटाटाचे मोठे पाऊल, बनवणार ‘हे’ उपकरण, चीनवर अवलंबून राहावे लागणार नाही\nTwitter: आता आतून असे दिसते ट्विटरचे मुख्यालय; Viral Photo पाहून तुम्हीही चकित व्हाल\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nधर्मेंद्र यांनी कुटुंबाबरोबर साजरा केला ८७वा वाढदिवस; भावुक पोस्ट शेअर करत ईशा देओल म्हणाली, “तुमच्यामुळेच आम्ही…”\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nगुजरातमध्ये पुन्हा भाजपा, काँग्रेसची दाणादाण\nपुण्यात पुन्हा गारठा; तापमानात अचानक मोठी घट\nVideo: मॅव्ह..मॅव्ह..करत मांजरीने हाक मारली, कावळ्याने दिला भन्नाट प्रतिसाद, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही\nविश्लेषण : ‘मंदौस’ चक्रीवादळ धडकणार; जाणून घ्या, कुठे आणि काय होणार परिणाम\n“घटस्फोटासाठी लग्नानंतर एक वर्ष होणं आवश्यक नाही”, केरळ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\n“भुंकणारे कुत्रे आणि ते संजय राऊतांचे…” ठाकरे गटाच्या नेत्यावर संजय शिरसाटांचं टीकास्र\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nTwitter: आता आतून असे दिसते ट्विटरचे मुख्यालय; Viral Photo पाहून तुम्हीही चकित व्हाल\nटाटाचे मोठे पाऊल, बनवणार ‘हे’ उपकरण, चीनवर अवलंबून राहावे लागणार नाही\nकमी टायपिंग स्पीडमुळं काम अडलय करा ‘हा’ उपाय, वेळेची होईल बचत\nयुपीआय पेमेंटमधील ‘सिंगल ब्लॉक अँड मल्टीपल डेबिट’ पर्याय म्हणजे काय\nREALME 10 Pro + 5G आणि REALME 10 Pro 5G भारतात लाँच; 108 एमपी कॅमेरा, फास्ट चार्जिंग; काय आहे किंमत\nडेटा चोरीवर लागणार लगाम, युजरचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘APPLE’ची नवीन योजना\nचॅट होणार आणखी मजेदार, व्हॉट्सअ‍ॅपवर मिळाले फेसबुक सारखे फीचर, काय आहे खास\nगिगबेंचवरील तो फोन असू शकतो GOOGLE PIXEL FOLD, लाँच आणि किंमतीबद्दल मिळाली ‘ही’ माहिती\nWhatsApp अवतार फीचर पाहिले का कसे वापरायचे लगेच जाणून घ्या\nINFINIX HOT 20 5G स्मार्टफोनची चाचणी, JIO TRUE 5G नेटवर्कवर दिली जबरदस्त स्पीड, खरेदी करण्यापूर्वी निकाल पाहाच\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-suvichar.com/category/marathi-suvichar-image-download/", "date_download": "2022-12-09T16:41:07Z", "digest": "sha1:5H4JJHRRWYFZPVOFDLXYNCRSHKNF7WY5", "length": 3128, "nlines": 45, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "सुविचार फोटो – मराठी सुविचार", "raw_content": "\nMarathi Love Msg for husband – Love Status In Marathi – नवरा बायको प्रेम संदेश नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये\nWhatsapp status मराठी शुभेच्छा सुंदर सुविचार सुविचार फोटो\nHoli and Rang Panchmi Hardik Shubhechha – होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा\nHoli and Rang Panchmi Hardik Shubhechha – होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रानो, जर तुम्ही होळी व रंगपंचमीच्या च्या\nWhatsapp status नवीन सुविचार सुंदर सुविचार सुविचार फोटो\n१००+ सुविचार मराठीमध्ये – 100+ Suvichar in Marathi\n१००+ सुविचार मराठीमध्ये – 100+ Suvichar in Marathi नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Marathi Suvichar च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम\nमराठी शुभेच्छा सुंदर सुविचार सुविचार फोटो\nAshadhi Ekadashi Shubhechha in Marathi – आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा\nAshadhi Ekadashi Shubhechha in marathi – आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची आषाढी एकादशीच्या\nWhatsapp status आई वडील सुंदर सुविचार सुविचार फोटो\nAai Baba Marathi Status for whatsapp – १०+ आई वडील वर सुविचार जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात अन् खाणारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/essay-on-girl-education-in-marathi/", "date_download": "2022-12-09T15:37:33Z", "digest": "sha1:WN4L65HKIJZDDY5AHC3Y42INHGBC2M7V", "length": 23650, "nlines": 98, "source_domain": "www.marathimol.com", "title": "मुलींचे शिक्षण वर मराठी निबंध Essay On Girl Education In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nEssay On Girl Education In Marathi मुलींच्या शिक्षणाचा संबंध राष्ट्राच्या विकासाशी आहे. मुलींचे शिक्षण हा अतिशय समर्पक विषय आहे. याची काळजी प्रत्येक राष्ट्राला असायला हवी. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये पितृसत्ताक व्यवस्था आहे. संपूर्ण जगात ही व्यवस्था बदलायची आहे.\nमुलींचे शिक्षण वर मराठी निबंध Essay On Girl Education In Marathi { १०० शब्दांत }\nबहुतेक विकसनशील देशांमध्ये मुलींना शिक्षणाच्या अभावाचा सामना करावा लागतो. त्यांना सर्वत्र अत्याचार सहन करावे लागत आहेत. सुरुवातीला जीवन जगण्यासाठी आणि नंतर मूलभूत शिक्षण घेण्यासाठी त्यांची धडपड असते. ते नोकरी मिळवण्यासाठी आणि त्यांच्या आवडीच्या मुलाशी लग्न करण्यासाठी धडपडत असतात.\nभारतातील स्त्री शिक्षण वर मराठी निबंध\nया सगळ्याचे मुख्य कारण म्हणजे महिलांमध्ये शिक्षणाचा अभाव. जोपर्यंत आपण प्रत्येक मुलीला शिक्षण देण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत ही समस्या कायम राहणार आहे.\nलाल बहाद्दूर शास्त्री वर मराठी निबंध\nसुशिक्षित मुलगी ही समाजासाठी वरदान असते. ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करण्यास सक्षम होते. ती आपल्या मुलांचे पालनपोषणही चांगले संस्कार करून करते. मुलगीच जगाला योग्य मार्गावर नेऊ शकते. तिला आवश्यक असलेले सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे मूलभूत आणि उच्च शिक्षण.\nमुलींचे शिक्षण वर मराठी निबंध Essay On Girl Education In Marathi { २०० शब्दांत }\nशिक्षण ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. ही प्रत्येकाची गरज आहे, परंतु मुली बहुतेक त्यापासून वंचित असतात. संपूर्ण जगात, विशेषतः भारतात, सुशिक्षित मुलांच्या तुलनेत सुशिक्षित मुलींची संख्या खूपच कमी आहे. मुलींच्या शिक्षणाच्या अभावाला अनेक घटक कारणीभूत आहेत.\nबहुतेक भारतीय संस्कृती लिंगभेदाला क्षमतांचा फरक मानते. मुले जे करू शकतात ते मुली करू शकत नाहीत असे त्यांना वाटते. ते मुलांसाठी सक्षम नाहीत. पालक आणि समाजाची ही मानसिकता मुलींना शिक्षणापासून दूर करते.\nआपल्या समाजात अनैतिकता मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अनैतिक लोक प्रामुख्याने एकाकी मुलींचे शोषण करतात. हे शोषण भारतीय पालकांच्या मनात एक भीती म्हणून बसले आहे. या भीतीमुळे पालक मुलींना बाहेर पाठवण्यापासून परावृत्त होतात, त्यामुळे त्यांना त्यांचा अभ्यास पूर्ण करता येत नाही.\nशैक्षणिक संस्थांमध्ये महिलांसाठी योग्य भौतिक सुविधांचा अभाव हा मुलींच्या शिक्षणावर परिणाम करणारा आणखी एक घटक आहे. प्रामुख्याने ग्रामीण आणि अविकसित भाग अशा समस्येने त्रस्त आहेत. तसेच महिला शिक्षकांच्या अनुपलब्धतेचा मुलींच्या शिक्षणावर खूप परिणाम होतो. त्यामुळे मुलींचे शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलीच्या हक्कासाठी उभे राहून लढले पाहिजे.\nप्रत्येक सुशिक्षित मुलगी कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणते. ती इतर मुलींबरोबरच मुलांसाठीही प्रेरणा बनते. ती देशाला चांगली पिढी देऊ शकते. एक सुशिक्षित मुलगी तिच्या जबाबदाऱ्या समजून घेते आणि ती समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी काम करते.\nआधुनिक काळात, मुली आणि महिला विज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, राजकारण, संरक्षण, समाजसेवा आणि इतर अनेक क्षेत्रात योगदान देत आहेत. मुलींच्या शिक्षणामुळेच ते शक्य झाले आहे.\nमुलींचे शिक्षण वर मराठी निबंध Essay On Girl Education In Marathi { ३०० शब्दांत }\nदेशाच्या योग्य सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी स्त्री शिक्षण आवश्यक आहे. प्रत्येक समाजात स्त्री आणि पुरुष दोघेही दोन चाकांप्रमाणे समांतर चालतात. म्हणून, दोन्ही देशाच्या वाढीचे आणि विकासाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. अशा प्रकारे, शिक्षणाच्या बाबतीत दोघांनाही समान संधी आवश्यक आहे.\nभारतातील स्त्री शिक्षणाचे फायदे :-\nभारतातील मुलींचे शिक्षण देशाच्या भविष्यासाठी आवश्यक आहे कारण स्त्रिया त्यांच्या मुलांच्या प्राथमिक शिक्षिका आहेत ज्या देशाचे भविष्य आहेत. अशिक्षित स्त्रिया गतिशीलपणे कुटुंबाचे व्यवस्थापन करू शकत नाहीत आणि मुलांची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे भविष्यातील पिढी कमकुवत होते. मुलींच्या शिक्षणाचे अनेक फायदे आहेत.\nसुशिक्षित महिला त्यांच्या भविष्यावर प्रभाव टाकण्यास अधिक सक्षम असतात.\nशिक्षित स्त्रिया काम करून आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बनून गरिबी कमी करू शकतात.\nसुशिक्षित महिलांना बालमृत्यूचा धोका कमी असतो./li>\nसुशिक्षित महिलांमध्ये त्यांच्या मुलाचे लसीकरण होण्याची शक्यता 50% जास्त असते.\nसुशिक्षित महिलांचा गैरफायदा घेण्याची शक्यता कमी असते आणि एचआयव्ही/एड्सशी संपर्क साधण्याची शक्यता कमी असते.\nसुशिक्षित स्त्रिया घरगुती किंवा लैंगिक अत्याचाराला बळी पडण्याची शक्यता कमी आहे.\nसुशिक्षित स्त्रिया भ्रष्टाचार कमी करतात आणि दहशतवादाकडे नेणारी परिस्थिती बदलतात.\nसुशिक्षित स्त्रिया कौटुंबिक कमाईत हातभार लावण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे कार्यरत असतात.\nसुशिक्षित स्त्रिया निरोगी असतात आणि त्यांचा आत्मविश्वास जास्त असतो.\nसुशिक्षित स्त्रिया त्यांच्या समाजाला योगदान आणि समृद्ध करण्यास मदत करतात.\nसुशिक्षित स्त्रिया, निःसंशयपणे, तिचे कुटुंब अधिक सक्षमपणे हाताळू शकतात. मुलांमध्ये चांगले गुण देऊन ती कुटुंबातील प्रत्येक सहकाऱ्याला जबाबदार बनवू शकते. ती सामाजिक कार्यात भाग घेऊ शकते आणि हे सामाजिक-आर्थिक निरोगी राष्ट्रासाठी मोठे योगदान असू शकते.\nपुरुषाला शिक्षित करून देशाचा काही भाग शिक्षित होईल, पण स्त्रीला शिक्षित करून संपूर्ण देश सुशिक्षित होऊ शकतो. स्त्री शिक्षणाच्या अभावामुळे समाजातील सशक्त घटक दुर्बल होतो. त्यामुळे महिलांना शिक्षणाचा पूर्ण अधिकार मिळायला हवा आणि त्यांना पुरुषांपेक्षा हीन वागणूक देऊ नये.\nमहिला शिक्षणाच्या आधारावर भारत आता आघाडीवर आहे. भारतीय इतिहास प्रतिभावान महिलांपासून रहित नाही. भारतातील सर्व पौराणिक आणि ऐतिहासिक महिला आजच्या महिलांसाठी प्रेरणा आहेत. त्यांचे समाज आणि देशासाठीचे योगदान आपण कधीही दुर्लक्षित करू शकत नाही.\nमुलींचे शिक्षण वर मराठी निबंध Essay On Girl Education In Marathi { ४०० शब्दांत }\nस्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. देशातील महिलांना शिक्षित केल्याशिवाय आपण विकसित राष्ट्र होऊ शकत नाही. देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. लोकशाही यशस्वी करण्यासाठी महिलांना शिक्षित करणे आवश्यक आहे. ते सुखी घराचे खरे बांधकाम करणारे आहेत.\nएका पुरुषाला शिक्षित करून आपण एका व्यक्तीला शिक्षित करतो, परंतु जर आपण एका स्त्रीला शिक्षित केले तर आपण संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करतो. यावरून स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते. स्त्री ही तिच्या मुलांसाठी पहिली शिक्षिका असते आणि त्यांना त्यांचा पहिला धडा आईच्या मांडीवर मिळतो हे खरे आहे. त्यामुळे आई जर सुशिक्षित असेल तर ती आपल्या मुलांचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.\nसुशिक्षित मुली वि अशिक्षित मुली :-\nतसं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एक ज्ञानी मुलगी केवळ तिच्या कुटुंबाचीच सेवा करत नाही तर देशासाठीही सेवा करते. ती एक शिक्षिका, एक परिचारिका, एक डॉक्टर, एक प्रशासक, एक सैनिक, एक पोलीस महिला, एक रिपोर्टर, एक ऍथलीट इत्यादी म्हणून तिच्या देशाची सेवा करू शकते.\nमुलींनी कमी वेळेत मुलांपेक्षा जास्त यश मिळवले आहे हे वास्तव आहे.\nएक सुशिक्षित पत्नी नोकरी करून किंवा नोकऱ्यांबद्दल तिची माहितीपूर्ण मते शेअर करून तिच्या पतीच्या आयुष्याचा भार विभाजित करू शकते. एक शिक्षित गृहिणी आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकते आणि आपल्या मुलांना हक्क आणि नैतिक मूल्ये शिकवू शकते. ती त्यांना चांगल्या आणि वाईट गोष्टींमध्ये फरक करण्यासाठी मार्गदर्शन करू शकते.\nमुलींना समाजात त्यांचे हक्क आणि सन्मान मिळत आहे आणि आपला समाज यासाठी खूप मेहनत घेत आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्या देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता मुलींमध्ये आहे.\nएकदा नेपोलियन म्हणाला होता – “प्रशिक्षित आणि सुशिक्षित मातांशिवाय राष्ट्राची प्रगती अशक्य आहे आणि जर माझ्या देशातील स्त्रिया शिक्षित नसतील तर जवळपास निम्मे लोक अज्ञानी होतील.” अशा प्रकारे एकही स्त्री अशिक्षित राहू नये असे वातावरण निर्माण केले पाहिजे.\nमुलीची कर्तव्ये आणि शिक्षणाचे योगदान :-\nस्त्रिया तिच्या जीवनात तीन प्रमुख भूमिका पार पाडतात – एक मुलगी, पत्नी आणि आई. ही महत्त्वाची कर्तव्ये सोडून त्यांना राष्ट्राचे चांगले नागरिक म्हणून स्वत:ला प्रस्थापित करावे लागते. त्यामुळे स्त्रियांना मुलांपेक्षा विविध प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यांचे शिक्षण अशा प्रकारे असले पाहिजे की ज्यामुळे त्यांना त्यांची कर्तव्ये योग्य प्रकारे करता येतील. शिक्षणाने ते जीवनाच्या सर्व क्षेत्रात पूर्णपणे परिपक्व होतात. सुशिक्षित स्त्रीला तिची कर्तव्ये आणि अधिकारांची चांगली जाणीव असते. पुरुषांप्रमाणेच ती देशाच्या विकासात योगदान देऊ शकते.\nमहिलांना पुरुषांप्रमाणेच शिक्षणात संधी दिली पाहिजे आणि त्यांना विकासाच्या कोणत्याही संधीपासून दूर ठेवता कामा नये. संपूर्ण देशात महिला शिक्षणाचे महत्त्व वाढवण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी, विशेषत: ग्रामीण भागात योग्य जागृती कार्यक्रम आवश्यक आहेत. एक ज्ञानी स्त्री तिच्या संपूर्ण कुटुंबाला आणि संपूर्ण देशाला शिकवू शकते.\nभारतातील महिला साक्षरतेचे प्रमाण किती आहे\nभारतातील महिला साक्षरता दर 53.7% आहे.\nमुलींचे शिक्षण महत्वाचे का आहे\nमुलींचे शिक्षण महत्त्वाचे आहे कारण ते त्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्याची संधी देते.\nकाही प्रसिद्ध भारतीय महिलांची नावे सांगा ज्यांनी सर्वांना शिक्षणाची प्रेरणा दिली\nसुषमा स्वराज, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, गीता गोपीनाथ इ.\nभारतातील कोणती योजना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देते\nबेटी बचाओ, बेटी पढाओ ही भारतातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारी योजना आहे.\nहे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-\nमहाशिवरात्री वर मराठी निबंध\nशिवाजी महाराज वर निबंध\nहोळी वर मराठी निबंध\nदिवाळी वर मराठी निबंध\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://batmya.com/node/1275111", "date_download": "2022-12-09T15:43:29Z", "digest": "sha1:MMUQCLMPJT3CWSB3OFWQWUWONCCKD6FT", "length": 5700, "nlines": 88, "source_domain": "batmya.com", "title": "बातम्या.कॉम या वेबसाईटचे मायबोली वेबसमूहात हार्दिक स्वागत ! | batmya.com (बातम्या)", "raw_content": "\nबातम्या.कॉम या वेबसाईटचे मायबोली वेबसमूहात हार्दिक स्वागत \nआजपासून बातम्या.कॉम ही वेबसाईट मायबोली वेबसमुहाचा भाग झाले आहे. तुमच्या सगळ्यांचं मायबोली परिवारात हार्दिक स्वागत.\nगेल्या काही वर्षांत बर्‍याच मराठी वेबसाईट निघाल्या, पण त्यातल्या बहुतेक संकेतस्थळांनी कथा/कविता/ललित लेख/प्रकाशचित्रे/सोशल नेटवर्किंग यांवर भर दिला. कुठल्याही प्रकारचे सोशल नेटवर्किंग नसलेली, फक्त बातम्यांचे एकत्रीकरण करणारी बातम्या.कॉम ही वेबसाईट या पार्श्वभूमीवर नक्कीच वेगळी उठून दिसते. आणि तुम्हा वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादावरून ती यशस्वी होते आहे, हे सिद्धही होतं.\n१९९६ पासून सुरु असलेली मायबोली.कॉम जगातली सगळ्यात जुनी मराठी वेबसाईट आहे. गेल्या काही वर्षात त्यात आणखी वेबसाईटची भर पडली असून आता तो एक वेबसमुह झाला आहे आणि आजपासून बातम्या.कॉम त्याच मायबोली वेबसमुहाचा एक भाग झाली आहे.\nमायबोलीवर सध्या असलेला बातम्या विभाग, इथल्या तुलनेनं अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे. तो बंद केला जाईल. त्या ऐवजी तिथल्या वाचकांना बातम्या.कॉमच्या सुविधांचा लाभ घेता येईल. इथेही बर्‍याच नवीन सुविधा/बदल करण्याचा विचार आहे. पण मायबोलीने नेहमीच \"आधी केले, मग सांगितले\" हे धोरण पाळले आहे त्यामुळे त्याबद्दल आताच जास्त काही लिहणे योग्य होणार नाही.\nतुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत\nHindi News हिंदी समाचार\nMarathi news मराठी बातम्या\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/shanti-devi-first-female-mechanic/", "date_download": "2022-12-09T15:51:34Z", "digest": "sha1:EBUNWFII3HO2NQHFHAXPRZN5W6B4NQKU", "length": 13783, "nlines": 105, "source_domain": "bolbhidu.com", "title": "ती आहे भारताची पहिली महिला ट्रक मॅकेनिक !", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nती आहे भारताची पहिली महिला ट्रक मॅकेनिक \nदिल्लीचं संजय नगर ट्रान्सपोर्ट नगर. या भागात दिवसातून सात हजारांच्या दरम्यान ट्रक देशाच्या वेगवेगळ्या भागात जातात. चार पाच हजार ट्रक एका ठिकाणी थांबून असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रक असल्याने साहजिक हितं तितकीच गॅरेज आहेत. तितकीच चहाची दुकानं देखील आहेत. सात हजार ट्रकचा थांबा असल्यानंतर तो भाग कसा विकसित झाला असेल हे वेगळ सांगण्याची तशी गरज देखील नाही.\nमात्र यात एक वेगळी गोष्ट देखील आहे. याच संजय नगर ट्रान्सपोर्ट नगरच्या एका भागात एक महिला पन्नास किलोचं ट्रकच टायर मोठ्या हिंमतीने उचलत असते. एका क्षणात भल्याभल्यांना लावजेल अशा स्टाईलने ती ट्रकच टायर बसवते. ट्रकच्या इंजिनला हात घालते. फरक फक्त इतकाच असतो ती जेव्हा हे सगळं करत असते तेव्हा तिच्या हातात असतात बांगड्या. अंगावर साडी, कपाळावर सिंदूर आणि त्यावरुन येणाऱ्या घामाच्या धारा.\nसाडीचा पदर खोचून ट्रकचं भलमोठ्ठ टायर बदलणारी ती आहे तरी कोण हे पहायला लोकं येतात. ते ही गेल्या वीस वर्षांपासून.\nशांतीदेवी अस तिचं नाव आणि हि गोष्ट वीस वर्षांपुर्वीची.\nवीस वर्षांपुर्वी शांतीदेवी आणि तिचा नवरा मध्यप्रदेशातून पोटाच्या कामांसाठी दिल्लीत आले. काय करायचं हे त्या दोघांदेखील माहित नव्हतं फक्त नवरा म्हणालेला काहीतरी करु. त्यांच्या पोटापाण्याचा प्रवास त्यांना दिल्लीच्या संजय नगर ट्रान्सपोर्ट नगरमध्ये घेवून आला. इतक्या मोठ्या प्रमाणावर येणारे ट्रक पाहून त्या दोघांनी इथच एखादं चहाची टपरी काढायचा निर्णय घेतलां.\nझालं शांतीदेवी आणि तिचा नवरा कामाला लागले. शांतीदेवी डोक्यावरचा पदर सावरत चहा करु लागल्या. दोघं मिळून कष्ट करु लागले. कष्ट असले की जम बसतो. त्यांचा देखील बसला. संसार उभा राहिला. हळुहळु मुलांची संख्या वाढली. इतकी की शांतीदेवींना आत्ता चक्क आठ मुलं झाली होती.\nवाढलेल्या संसाराचा खर्च चहा विकून करता येणं शक्य नव्हतं. सेटल झालेली चहाची टपरी बंद करुन नवं काहीतरी शोधणं देखील शक्य नव्हतं. आत्ता काय करायचं \nतेव्हा शांतीदेवींनी चहाच्या टपरीसोबत काय करता येवू शकेल याचा शोध घेतला आणि उत्तर मिळालं ट्रक गॅरेज. झालं दुसऱ्याचं दिवसापासून छोट्या मोठ्या गोष्टी घेवून गॅरेज उभा राहिलं. शांतीदेवींचा नवरा गॅरेजमध्ये काम करु लागला तर शांतीदेवी चहाच्या टपरीवर काम करु लागल्या.\nभाजपनं काँग्रेसचा जो रेकॉर्ड मोडला, त्या रेकॉर्डमागचा हात या…\nगुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं काय…\nहे ही वाचा –\nसर्व्हे अस सांगतो, अमेरिकेत महिलांमुळेच जास्त अपघात होतात. आणि भारतात \nकधीकाळी पोलिसांवर दगडफेक केली होती, सध्या जम्मू-काश्मीरमधील फुटबॉलचा चेहरा म्हणून ओळखली जाते;\nहळुहळु गॅरेजच काम शांतीदेवीच्या एकट्या नवऱ्याच्या आवाक्याबाहेर गेलं. अशा वेळी काय झालं असेल तर शांतीदेवींनी आपल्या डोक्यावरचा पदर कंबरेला खोचला आणि पुढं आल्या. नवऱ्यासोबत त्या पटापटं काम करु लागल्या. ट्रकची टायर उचलू लागल्या. इंजिन खोलू लागल्या. एक बाई जिला बंडखोरी देखील कायअसतं ते माहित नव्हतं तिला फक्त पोटाची भूक इतकीच जाणिव होती. ती जेव्हा पुढे आली तेव्हा नवऱ्याने सुद्धा ती मागं हो म्हणून सांगितलं नाही. नवऱ्याने देखील तिला कौतुकानं स्वीकारलं.\nहळुहळु ट्रक दुरुस्त करणारी बाई पहायला लोकं यायला लागले. शांतीदेवी बातम्यात आली. हळुहळु तिची चर्चा युनो सारख्या आंतराष्ट्रीय पातळीवर देखील झाली. पण शांतीदेवीला त्याचं कोणतच कौतुक नव्हत. तिला फक्त होतं ते समाधान संसाराच्या चाकाला हात लावण्यासाठी ट्रकच्या चाकाला हात लावल्याचं \nहे ही वाचा –\nआपल्या माती मधली कब्बडी शरद पवारांनी आंतरराष्ट्रीय मॅटवर कशी नेली..\nसुशीलकुमार की वसंत साठे, कोणी पळवला होता इंदिरा गांधींचा अस्थिकलश \nजेव्हा कंडोमला “कामराज” नाव देण्यात आलं : कंडोमचं असही राजकारण.\nशिवसेना B, त्यानंतर शिवसेना C : भुजबळांनी पक्षांतर करून अशा प्रकारे वाचवली होती…\nअमित शहांनी १५ वेळा फोन केला पण त्यांनी उचलला नाही, नंतर कळलं त्यांना उपमुख्यमंत्री…\nमाजी मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करायला राजभवनात गेले अन् राज्यपालांना मुस्काड लावून…\nसत्तेत परत येण्यासाठी फडणवीसांनी केलेला “मिर्ची बगळामुखी यज्ञ” हा काय…\nआयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे “हुकमीचंद…\nयुपीच्या राजकारणात “राजा भैय्या” प्लॅस्टिक आहेत प्लॅस्टिक….\nहे ही वाच भिडू\nभारतातील ई-कॉमर्स वाढत असतांना ॲमेझॉन मात्र गंडत चाललंय\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं…\nजिची भाकितं वाचून लोक घाबरतात त्या बाबा वेंगाच्या…\nगुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं…\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा…\nनानासाहेब पेशव्यांनी आंबील ओढ्याची दिशा बदलली आणि…\nया ९ राज्यांच्या आगामी निवडणूका ठरवतील मोदी लाट अजूनही…\nनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला मात्र पक्षाची ही एक…\nदिल्लीला नावं ठेवण्याआधी, एकदा आपल्या पुण्या-मुंबईची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/similarities-between-tripura-cm-biplab-deb-and-prime-minister-narendra-modis-controversial-statement/", "date_download": "2022-12-09T16:35:27Z", "digest": "sha1:MCWSI7ELC46ANZGKPWVWHNR5R2PDYUF4", "length": 18914, "nlines": 102, "source_domain": "bolbhidu.com", "title": "विप्लव देव खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारस शोभतात...!!!", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nविप्लव देव खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारस शोभतात…\nत्रिपुराचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विप्लव देव सध्या माध्यमातील चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आहेत. त्रिपुराच्या निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नव्यानेच उदयास आलेल्या विप्लव देव यांनी आपल्या वादग्रस्त विधानांनी माध्यमांचा कॅमेरा आपल्या अवतीभवतीच कसा फिरत राहील, याची व्यवस्थित काळजी घेतलीये. त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळेच देशाच्या इतिहासात प्रथमच त्रिपुराच्या मुख्यमंत्री पदावरील माणूस त्रिपुरा व्यातिरिक्त देशातील इतर भागात इतका प्रसिद्धीस पावलाय. अनेक महत्वाच्या न्यूज चॅनेल्सनी देखील आजतागायत दुर्लक्षित राहिलेल्या त्रिपुरासारख्या राज्यात आपला एक खास रिपोर्टर आणि कॅमेरामन पाठवत त्रिपुराचा आजपर्यंतचा प्राईम टाइम स्लॉटमधील अनुशेष भरून काढायचा निर्णय घेतलाय. वादग्रस्त वक्तव्यांची एक सिरीजच त्यांनी दिल्यानंतर अनेकांनी यासंदर्भात त्यांची तुलना भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी करायला सुरुवात केलीये. यानिमित्ताने विप्लव देव यांनी विविध विषयांवर केलेली वादग्रस्त विधाने आणि त्याच विषयावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मते यांचा तुलनात्मक आढावा घेऊन खरंच विप्लव देव आणि मोदी यांच्यात काही साम्य आहे का हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. त्यातून जे काही समोर आलं ते वाचकांशी शेअर करण्याचा हा प्रयत्न…\nआधुनिक तंत्रज्ञानाची महाभारताशी सांगड\nऑक्टोबर २०१४- नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊन काही महिनेच उलटले होते. मुंबईतील काही डॉक्टर आणि इतर व्यावसायिक लोकांसमोर नरेंद्र मोदी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “कोणेएके काळी आपल्या देश मेडिकल सायन्समध्ये जी प्रगती केली होती, तीचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा. महाभारतानुसार कर्णाचा जन्म मातेच्या गर्भाशयातून झाला नव्हता. म्हणजेच त्याकाळी जेनेटिक सायन्स अस्तित्वात होतं” याचवेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, “आपण श्रीगणेशाची पूजा करतो. पण गणपतीच्या मानवरुपी धडावर हत्तीच्या सोंड स्वरूपातील तोंड हे या गोष्टीचा पुरावा आहे की त्याकाळी देखील भारतात प्लॅस्टिक सर्जन अस्तित्वात होते.”\nएप्रिल २०१८- विप्लव देव त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन साधारणतः महिना-२ महिन्यांचा कालावधीच उलटला होता. त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “भारतात अनादी काळापासून इंटरनेटचं अस्तित्व आहे. महाभारतातील संजय हा दरबारात बसून राजा धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर घडणाऱ्या युद्धाची युद्धाची इत्यंभूत माहिती देऊ शकला. याचाच अर्थ त्याकाळात भारतात इंटरनेट आणि सॅटेलाईटचं अस्तित्व होतं”\nऑक्टोबर २००९- तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येऊन शशी थरूर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. नरेंद्र मोदी हे त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. एका राजकीय सभेसाठी ते हिमाचल प्रदेशातील मंडी येथे आले होते. या सभेत थरूर यांच्यासंदर्भात बोलताना त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर (ज्या आज हयात नाहीत) यांच्याविषयी नरेंद्र मोदींनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, “ वाह, क्या गर्लफ्रेंड है.. आपने कभी देखी है ५० करोड की गर्लफ्रेंड.. आपने कभी देखी है ५० करोड की गर्लफ्रेंड..\nएप्रिल २०१८- राजधानी आगरतळा येथील ‘प्राजना भवन’मध्ये हॅडलूम आणि हॅडीक्राफ्ट डिझायनिंग संदर्भातील वर्कशॉपला संबोधित करताना मुख्यमंत्री देव यांनी १९९७ सालच्या ‘मिस वर्ल्ड’ डायना हेडन हीच्या भारतीयत्वावर शंका उपस्थित केली. शिवाय ते तीच्या रंगावर देखील घसरले. त्याचवेळी ऐश्वर्या रायचं मात्र त्यांनी कौतुक केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, “आपण महिलांना देवी लक्ष्मी आणि सरस्वतीच्या स्वरुपात पाहतो. ऐश्वर्या राय ही खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करते. तीला मिस वर्ल्ड मिळाला ते योग्यच झालं. पण मला डायना हेडन कशी सुंदर आहे, हे मात्र समजत नाही”\nदेशात समान नागरी कायदा आणण्याची तयारी; काय आहेत याचे…\nहार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्यामागे खरंच कोरोना आणि लस ही कारणं…\nमे २०१५- चीनच्या दौऱ्यावर असणारे मोदी शांघाय येथील भारतीय जनसमुदाया समोर बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी तुम्हाला भारतीय म्हणून जन्मल्याची लाज वाटत होती. आता तुम्हाला भारताचं प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटतो.”\nएप्रिल २०१६- कोलकात्यातील पूल कोसळल्याची दुर्घटना घडली होती. त्यात २६ लोकं मृत्युमुखी पडले होते. यावर एका राजकीय सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “ कोलकाता दुर्घटना हा पश्चिम बंगालला तृणमूल काँग्रेसपासून वाचविण्यासाठीचा ईश्वरी संदेश आहे”\nएप्रिल २०१८- स्थळ पुन्हा आगरतळा येथील प्राजना भवन. सिव्हील सर्व्हिस अर्थात नागरी सेवा दिनानिमित्ताच्या कार्यक्रमात विप्लव देव बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “ मेकॅनिकल इंजिनिअरींग केलेल्या विद्यार्थ्यांनी ‘सिव्हील सर्व्हिस’ परीक्षा देऊ नये, फक्त सिव्हील इंजिनीअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांनीच ती द्यावी. कारण सिव्हील इंजिनीअरिंग पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशासनाचा अनुभव असतो”\nबेरोजगारीच्या प्रश्नाची हास्यास्पद समज\nजानेवारी २०१८- ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भारतातील बेरोजगारीच्या समस्येविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “आपल्या कार्यकाळात देशातील अनेकांना रोजगार मिळाला आहे. कुणी चहा विकतोय, कुणी पकोडे तळतोय तर हा रोजगार झाला. तुमच्या ‘झी न्यूज’च्या ऑफिसबाहेर पकोडे तळून कुणी दिवसाचे २०० रुपये कमावून घरी जात असेल तर तुम्ही त्याला रोजगार नाही का म्हणणार..\nएप्रिल २०१८- त्रिपुरा व्हेटेरीनरी कौन्सिलने आयोजित केलेल्या एका सेमिनारमध्ये बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलताना विप्लव देव म्हणाले की, “बेरोजगार तरुणांनी सरकारी नोकऱ्यांसाठी राजकारण्यांच्या मागे धावू नये, त्या ऐवजी त्यांनी पान-टपरी टाकावी किंवा गौपालन करून दुग्धव्यवसाय करावा”\nराहुल गांधी म्हणतात तस मोदींच्या धोरणामुळे चीन आणि पाकिस्तान जवळ येत आहेत का\nआणीबाणीच्या काळात मोदी काय करत होते \nगंगा नदी वाचविण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेला संत \nसर छोटू राम, ज्यांच्या ६४ फुट उंच पुतळ्याचं अनावरण नरेंद्र मोदी करणार आहेत…\nमोदींच्या नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयामागील ‘डोकं’ \nमाहितीपटातून ‘बाल नरेंद्र’ येताहेत ‘मतदारांच्या’ भेटीला \nहे ही वाच भिडू\nभाजपचा ऐतिहासिक विजय, गुजरात निवडणुकीच्या निकालात हे १०…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं…\nया एका घटनेनंतर नूतननं संजीव कुमारसोबत कधीच काम केलं…\nदिल्लीला नावं ठेवण्याआधी, एकदा आपल्या पुण्या-मुंबईची…\nखरच “आम आदमी पक्ष” आजपासून ‘राष्ट्रीय…\nगुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं…\nया ९ राज्यांच्या आगामी निवडणूका ठरवतील मोदी लाट अजूनही…\nनानासाहेब पेशव्यांनी आंबील ओढ्याची दिशा बदलली आणि…\nदेशात समान नागरी कायदा आणण्याची तयारी; काय आहेत याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-inside-photos-of-lolo-bebo-party-at-manish-malhotra-residence-5345898-PHO.html", "date_download": "2022-12-09T16:29:06Z", "digest": "sha1:AQGSBCDXJRVSLDMZO2GDVTUHDGENGIF5", "length": 3121, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Inside Photos: डिजाइनरच्या पार्टीत करीना-करिश्मा, या अॅक्ट्रेसेसही झाल्या स्पॉट | Inside Photos Of Lolo-Bebo Party At Manish Malhotra Residence - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nInside Photos: डिजाइनरच्या पार्टीत करीना-करिश्मा, या अॅक्ट्रेसेसही झाल्या स्पॉट\nसोफी चौधरी, मलायका अरोरा खान, करिश्मा कपूर, डिजाइनर मनीष मल्होत्रा आणि करीना कपूर\nमुंबई: बॉलिवूडचा प्रसिध्द डिझाइनर मनीष मल्होत्राने त्याच्या GlamGirlsसोबत गुरुवारी रात्री (9 जून) डिनर पार्टी एन्जॉय केली. त्यात करीना कपूर, करिश्मा कपूर, मलायका अरोरा खान, सोफी चौधरीसह फिल्मफेअर मासिकाचे एडिटर जितेश पिल्लईसुध्दा उपस्थित होते. मनीषने क्लिक केलेले पार्टीतील एका खास सेल्फीमध्ये करीना, करिश्मा, मलायका आणि सोफी पोज देताना दिसत आहे. हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून लिहिले, '#homediaries #friendsforever #strike a Selfie with my #GlamGirls'\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीचे Inside Photos...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/single-post/lockdown-diaries-marathi-stories-gogul-nair-kerala-to-kashmir", "date_download": "2022-12-09T16:24:03Z", "digest": "sha1:X4Q7BFCXPOADXHZO6O24N75NBVZIWCOV", "length": 6882, "nlines": 46, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "lockdown Diaries : केरळ - काश्मिर - केरळ | soul Marathi Blog", "raw_content": "\nआपल्या देशात ध्येयवेड्या लोकांची काही कमी नाही. अशाच एका हट्के तरुणाची फेसबूकवर ओळख झाली... नाव \"गोगूल नायर\".केरळच्या एर्नाकुलम येथे राहणारा हा साधा मध्यमवर्गीय तरुण. पूर्वी एका इलेक्ट्रीक सबस्टेशन उभारणार्या कंपनीत गोगूल कॉलिटी इंजीनियर म्हणून काम करायचा. पण 2020 च्या लॉकडाऊन मधे देशातीलअनेकांप्रमाणे याचीही नोकरी गेली. 6 महिने घरीच रहावं लागलं. त्यातून तो प्रचंड डीप्रेशनमध्ये गेला. गोगूलची पत्नी शिक्षिका आहे. त्यांना दोन छोटी मुलं आहेत. या डीप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी पत्नीने त्याला कुठेतरी बाहेर फिरून यायचा सल्ला दिला. शेवटी त्याने वेगळा विचार केला अन सायकलीवरून केरळ ते काश्मिर असा प्रवास करायचा निश्चय केला.\nठरल्याप्रमाणे गोगूल दि. 16 डिसेंबर 2020 या तारखेला घरच्यांचा निरोप घेऊन बाहेर पडला. साधी जुनी विना गिअरची सायकल, सोबत गरजेपुरते लागणारे कपडे, एक स्लिपींग बैग, रात्री मुक्कामासाठी टेंट अन इतर काही आवश्यक गोष्टी आपल्या सायकलीच्या कैरीअरवर बांधून तो निघाला. एर्नाकुलमहून निघून कर्नाटक,महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलन्गाना, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश दिल्ली,पंजाबमार्गे तो काश्मिरच्या जम्मू येथे पोहोचला. बारामुला या ठिकाणीही त्याने भेट दिली.\nगोरुल दररोज सरासरी 50 ते 60 किलोमीटर सायकल चालवत असे. विना गिअरची साधी सायकल अन त्यावर त्याचे 40 किलो वजनाचे साहित्य सोबत घेऊन याने एकट्याने हा पल्ला गाठला. संपूर्ण प्रवासात तो हॉटेल किंवा धाब्यावरच जेवला. सोबत नेलेल्या टेंटमधेच झोपला. नदी नाल्यावर आंघोळ केली. या प्रवासात त्याला अनेक चांगले मित्र भेटले. काही ठिकाणी वाईट अनुभवही आले. काश्मिर मधून तो हिमाचलच्या मनाली येथेही गेला. तिथून पठाणकोट दिल्ली मार्गे परत तो आपल्या गावी निघालाय.आपल्या मुंबईलाही त्याने भेट दिली. तो कोल्हापूरवरून जात असताना त्याला भेटायची खूप इच्छा होती, पण लॉकडाऊनमुळे ही भेट होऊ शकली नाही. मी त्याच्याशी फोनवर बोलत होतो तेव्हा तो अजून कर्नाटकातील मुरडेश्वर येथे होता. आठवडाभरात तो आपल्या केरळमधील मूळ गावी पोहोचेल.\nआजच्या तारखेपर्यंत त्याने 7200 किमी अंतर सायकलीवरून पार केलंय. आणखी 800 किलोमीटर होईल म्हणाला. पाच महिण्यात त्याने एवढा मोठा पल्ला गाठलाय. या प्रवासात त्याचे जेवणाखाण्यावर व इतर किरकोळ मिळून 18000/- रू खर्च झालेत. मित्रांनो एक खास गोष्ट नमूद करावीशी वाटते... गोगूलने दहावीत असताना शेवटची सायकल चालवलेली. त्यानंतर थेट या प्रवासातच. त्यासाठी त्याने ना कोणती तयारी केली, ना कोणतं प्रशिक्षण घेतलं. जबरदस्त इच्छाशक्ती अन पत्नीच्या पाठबळावरच आपण हा पल्ला गाठल्याचं तो प्रामाणिकपणे नमूद करतो. ध्येयवेड्या गोगूलला मानाचा मुजरा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T16:22:50Z", "digest": "sha1:C3LSO4HQTKUF4TOYYAMN67WHA3FCE7FQ", "length": 12913, "nlines": 95, "source_domain": "baramatizatka.com", "title": "राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांची परिसंवाद यात्रा माळशिरस तालुका दौरा जाहीर. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांची परिसंवाद यात्रा माळशिरस तालुका दौरा...\nराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांची परिसंवाद यात्रा माळशिरस तालुका दौरा जाहीर.\nमाळशिरस तालुका राष्ट्रवादीतील परिसंवाद दौऱ्याचे खुर्द व बुद्रुक नेत्यांची दौरा नियोजनात नावे.\nपरिसंवादात कान उघडणी होणार का एरंडाचे गुर्‍हाळ रस ना चोथा नेहमीप्रमाणे राजकीय विश्लेषकांचे लागले लक्ष.\nमाळशिरस ( बारामती झटका )\nमहाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महा विकास आघाडी सरकारमधील जलसंपदामंत्री यांचा राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी काळी सोलापूर येथून बार्शी, वैराग, करमाळा, टेंभुर्णी, माळशिरस येथे दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी आगमन ते सहा वाजेपर्यंत माळशिरस विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक येथून इंदापूर मुक्काम असा प्रदेशाध्यक्ष यांचा दौरा सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी जाहीर केलेला आहे माळशिरस दौऱ्यात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरराव देशमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर यांची नावे आहेत त्यामुळे माळशिरस तालुका राष्ट्रवादी तील परिसंवाद दौऱ्याचे खुर्द व बुद्रुक नेत्यांची दौरा नियोजनात नावे असल्याने राजकीय वर्तुळामध्ये कसे नियोजन असणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.\nमहाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रातील संवाद यात्रेची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून झालेली आहे.\nपरिसंवाद यात्रेत सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा राज्यमंत्री दत्तामामा भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष कथा महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर,राष्ट्रवादीचे प्रवक्ते व प्रदेश सरचिटणीस रविकांत वरपे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, विधान परिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक सूरेशजी घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, युवती जिल्हाध्यक्ष संध्याताई भोसले, आदी पदाधिकारी समवेत आहेत.\nमाळशिरस तालुक्यात अंतर्गत गटबाजी व श्रेयवाद यामुळे नगरपंचायत निवडणुकीत घड्याळाची टिकटिक कमी झालेली होती. माळशिरस नगरपंचायत मध्ये कमळाच्या मदतीने घड्याळाची टिकटिक वाढलेली आहे. मात्र नातेपुते नगरपंचायत मध्ये काय चाललय पायाला राष्ट्रवादीचा नगरसेवक नाही हे राष्ट्रवादीचे दुर्दैव आहे.\nजिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत गट व गण रचना तयार होऊन अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. माळशिरस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन वेगवेगळे गट आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी असणारा राष्ट्रवादीसोबत चा गट आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी असणारा राष्ट्रवादीसोबत चा गट असे खुर्द व बुद्रुक दोन गट राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहेत माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीमध्ये खुर्द व बुद्रुक गट आहेत सध्या भाजपच्या गटामध्ये मनो मिलन सुरू आहे. राष्ट्रवादीचे मनोमिलन प्रदेशाध्यक्ष करतील का राष्ट्रवादीच्या नाराज नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे ऐकून घेतील का राष्ट्रवादीच्या नाराज नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे ऐकून घेतील का कार्यकर्त्यांना तालुक्यातील नेते वरिष्ठांना सुसंवाद साधून देतील का कार्यकर्त्यांना तालुक्यातील नेते वरिष्ठांना सुसंवाद साधून देतील का का नेहमीप्रमाणे एरंडाचे गुऱ्हाळ होणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleअहो, भाऊसाहेब.. काल काय वाचलंय, ऐकलंय ते खरं हाय का \nNext articleस्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार. अजित(भैय्या)बोरकर.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A4%BE-3/", "date_download": "2022-12-09T15:34:33Z", "digest": "sha1:ACLLXTGLOWLZXT3PLHFU735U6VA432NR", "length": 11786, "nlines": 69, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील हा अभिनेता झाला बाप...कलाकारांनी दिल्या शुभेच्छा - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील हा अभिनेता झाला बाप…कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nमाझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील हा अभिनेता झाला बाप…कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nमाझ्या नवऱ्याची बायको मालिकेत श्रेयसची भूमिका साकारणारा कलाकार म्हणजेच अभिनेता सचिन देशपांडे याने आज २४ जानेवारी रोजी एक पोस्ट शेअर करत बाप झालो असल्याचे आपल्या चाहत्यांना कळवले आहे. याबाबत त्याने एक सुंदर अशी पोस्ट शेअर केली आहे त्यात तो म्हणतो… 24 dec 2020, गुरुवार ची सकाळ आम्ही सगळेच उत्साह आणि काळजी हे भाव एकत्र चेहेऱ्यावर घेऊन हॉस्पिटल मध्ये बसलो होतो. काय होईल ह्याचा उत्साह होता तर सगळ नीट होईल ना ह्याची काळजी होती. तसं बघितलं तर पियुषा आणि माझ्या बाबतीतल्या सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या गुरुवारी च घडल्या आहेत. मग आमचा साखरपुडा असो, आमचं लग्न असो सगळं गुरुवारीच..\nपण हा गुरुवार जरा खास होता, खासच होता कारण ह्या गुरुवारी आमच्या आयुष्यात एक अविस्मरणीय घटना घडणार होती, आम्हाला पूर्ण करणारी व्यक्ती आयुष्यात येणार होती. जवळपास अर्धा तास उलटून गेला होता पियुषा ला ऑपरेशन रूम मध्ये नेऊन, आणि माझे पेशन्स संपायला लागले होते. कधी कळणार कधी कळणार असं सारखं मनात व्हायला लागलं होतं आणि तेव्हढ्यात क्यां क्यां असा रडण्याचा आवाज ऑपरेशन रूम मधून आला, काय झालंय मुलगा की मुलगी हे ऐकण्याच्या आधीच मी रडण्याचा आवाज ऐकून उड्या मारायला लागलो होतो. मी उड्या मारत असतानाच डॉक्टर आले आणि म्हणाले अभिनंदन “मुलगी झाली”, मी सांगूच शकत नाही की हे ऐकून मनात नक्की काय झालं होतं. पराकोटीचा आनंद काय असतो हे कदाचित शब्दात मांडता येत नसावं ते नुसतच अनुभवावं. आणि तो अनुभव मी त्या क्षणी घेत होतो. डॉक्टरांनी बाळाला आमच्या कडे दिलं आणि नकळत डोळ्यांत पाणी आलं. चेहेऱ्यावर खूप हसू, नुसतं उड्या मारणं आणि मनातून खुप भरून येणं असं सगळंच एकत्र मी करत होतो. हळू हळू जरा शांत झालो आणि मग बाळाला हातात घेतलं. सचिन ते सचिन बाबा असा एक प्रवास पूर्ण झाला होता. बाप माणूस झालो होतो.. पण पियुषा अजून आत होती, cesarean झाल्यामुळे तिला वेळ लागणार होता. आणि तिला thank you म्हणण्यासाठी मी आतुर झालो होतो. मग जवळ पास एका तासाने पियुषा ला आत आणलं, खरंतर तिला घट्ट मिठी मारायची होती पण cesarean झाल्यामुळे ते शक्य नव्हत. जितका वेळ शक्य होईल तेवढं तिला thank you म्हणालो. दोघे ही खुप रडलो त्यादिवशी आणि त्या दिवसापासून आज पर्यंत almost रोज तीला thank you म्हणातोय. आमच्या बाळाला आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे, आज तीचा तसा एक महिन्याचा वाढदिवस आहे.. मला आयुष्यभर पुरेल असा आनंद दिल्याबद्दल पियुषा तुला खूप खुप thank you आणि आमच्या बाळाला पहिल्या महिन्याचा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. मुलगी झाली हो\nPrevious मराठीतील या ३ प्रसिद्ध अभिनेत्रींनी बदलला आपला लूक…ओळखणेही झाले कठीण\nNext मराठीतील या दोन चर्चेत असलेल्या अभिनेत्यांची गर्लफ्रेंड पहिलीत का एक आहे प्रसिद्ध अभिनेत्री तर दुसरी आहे..\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-09T16:36:40Z", "digest": "sha1:JBBQ3LZ2QB5XJBFDXG6SZXXHSO6XB4HD", "length": 3770, "nlines": 49, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "पंतप्रधान किसान पेन्शन योजना 2022 – महासरकारी शेतकरी योजना", "raw_content": "\nTag: पंतप्रधान किसान पेन्शन योजना 2022\nप्रधानमंत्री किसान मानधन योजना २०२२\nनमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री किसान मानधन योजना २०२१ बद्दल माहिती पाहणार आहोत. ही योजना केंद्र सरकारने ३१ मे २०१९ रोजी सुरू केली आहे.ही योजना ही देशातील सर्व लहान आणि अल्पभूधारक…\nबेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2022 माहिती मराठी महाराष्ट्र Benefits Eligibility\nद्राक्ष एप्रिल छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक\n नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%A8", "date_download": "2022-12-09T16:02:53Z", "digest": "sha1:QLIUWK4XKWH23CE5W2GIGSDOE7INNYNP", "length": 7334, "nlines": 253, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८५२ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे\nवर्षे: १८४९ - १८५० - १८५१ - १८५२ - १८५३ - १८५४ - १८५५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी १७ - युनायटेड किंग्डमने दक्षिण आफ्रिकेतील बोअर वसाहतींचे स्वातंत्र्य मान्य केले.\nजुलै ३ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.\nजुलै १८ - ईंग्लंडने निवडणुकांत गुप्त मतदान अंगिकारले.\nमे ३१ - फ्रान्सिस्को मोरेनो, आर्जेन्टिनाचा शोधक.\nजुलै १२ - हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.\nनोव्हेंबर २७ - एडा लवलेस, संगणकशास्त्रज्ञ.\nइ.स.च्या १८५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/awhad-decided-to-resign-from-mla-announced-will-the-role-be-destroyed/", "date_download": "2022-12-09T16:09:57Z", "digest": "sha1:H7UDUV777ZJBQZKATVFTIM5ELHIWBAIX", "length": 15659, "nlines": 95, "source_domain": "thepublitics.com", "title": "आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय केला जाहीर ; भूमिका तडीस नेणार का ?", "raw_content": "\nआव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय केला जाहीर ; भूमिका तडीस नेणार का \nचित्रपटगृहात जाऊन हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणीदेखील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाडांना अटक करण्यात आली होती. एक रात्र तुरुंगात काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन मिळाला होता.\nदरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल कळवा मधल्या एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय.\nत्यावरून मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आलाय. त्या महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलंय की, आव्हाड यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने दोन्ही खांद्यास दाबून काय उभी आहे, बाजूला हो असं म्हणत ढकललं.\nत्यानंतर संतापलेल्या आव्हाडांनी तसंच आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलंय. ट्विट करत आव्हाड म्हणाले की, पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४. मी या पोलिसी आत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.\nआव्हाडांच्या या ट्विटनंतर खळबळ उडाली असून त्यांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे. ते ही भूमिका तडीस नेतील का राष्ट्रवादीच्या गोठातून आव्हाडांच्या या निर्णयावर काय प्रतिक्रिया येईल राष्ट्रवादीच्या गोठातून आव्हाडांच्या या निर्णयावर काय प्रतिक्रिया येईल हे ही पाहणं महत्वाचं ठरेल.\nराज्यपाल पद वादग्रस्त का ठरतंय नियुक्तीसाठी निकष काय आहेत \nआव्हाडांना हलक्यात घेऊ नका, मुंडेंनी दिलेली विधानपरिषदेची ऑफर त्यांनी नाकारली होती\n‘या’ औषधामुळे कमीत कमी ऑक्सिजनमध्ये कोरोना रुग्ण लवकरात लवकर बरा, औषधाची किंमत जारी\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई : कोरोनाविरोधी लढ्यात मोठं शस्त्र ठरणारं आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संजीवनी ठरणारं असं भारतात तयार झालेलं कोरोनावरील औषध म्हणजे 2-deoxy-D-glucose (2-DG). या औषधामुळे कमीत कमी ऑक्सिजनमध्ये कोरोना रुग्ण लवकरात लवकर बरा होतो असा दावा करण्यात आला आहे. तसेच परिणामही दिसून आले आहेत. कोरोनावरील उपचारासाठी आपात्कालीन मंजुरी मिळालेल्या या औषधाची आता किंमतही (2-DG…\nRead More ‘या’ औषधामुळे कमीत कमी ऑक्सिजनमध्ये कोरोना रुग्ण लवकरात लवकर बरा, औषधाची किंमत जारीContinue\nमालिकांचे कृत्य म्हणजे देशद्रोह, अशा व्यक्तीस मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही – मुळीक\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..पुणे : काल राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता ईडीच्या रडावर आले आहेत. अंडरवर्ल्डशी संबधित जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी मलिकांची 8 तास करत नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर सत्र न्यायालयाने मलिक यांना 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. मलिक यांच्या अटकेने राज्याचे राजकारण ढवळून निघाले…\nRead More मालिकांचे कृत्य म्हणजे देशद्रोह, अशा व्यक्तीस मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही – मुळीकContinue\nथेटर ते स्टेडीयम | ब-बातम्यांचा\nटोक्यो ऑलिम्पिक : खेळाडूंचं विमानतळावर जंगी स्वागत, पाहा VIDEO\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या २३ तारखेला सुरु झालेली टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा अखेर संपली आहे. त्यामुळे सर्व देशांचे खेळाडू टोक्योमधून आपआपल्या घरी परतू लागले आहेत. भारताचा हॉकी संघ आणि ॲथलेटिक्स संघ देखील नुकताच भारतात परतला आहे. ॲथलेटिक्स संघातील सदस्य ९ ऑगस्ट रोजी टोक्योतून नवी दिल्लीला पोहोचले. तर भारताची पुरुष आणि महिला हॉकी टीम…\nRead More टोक्यो ऑलिम्पिक : खेळाडूंचं विमानतळावर जंगी स्वागत, पाहा VIDEOContinue\n१०० कोटी महावसूली आता ३०० कोटीवर, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा : मनसेची मागणी\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई : परिवहन विभागातही वसुली सुरू असल्याची तक्रार नाशिकमध्ये दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो असा आरोप त्यांनी…\nRead More १०० कोटी महावसूली आता ३०० कोटीवर, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा : मनसेची मागणीContinue\nजिल्हा क्षेत्रातील रुग्णांची संख्या, खाटांची संख्या यावर अवलंबून असणार निर्बंध – मुख्यमंत्री\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही नव्या निर्बंधाविषयी किंवा निर्बंध हटवण्याविषयी घोषणा केली नाही. पण ब्रेक दी चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू राहणार आहेत. पण सर्वत्र हे नियम एकसारखे लागू न करता पालिका, जिल्हा क्षेत्रातील रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून…\nRead More जिल्हा क्षेत्रातील रुग्णांची संख्या, खाटांची संख्या यावर अवलंबून असणार निर्बंध – मुख्यमंत्रीContinue\nआरोग्यमंत्री राजेश टोपेंनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत दिली माहिती\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई – स्वर कोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे माहिती दिली आहे. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात होत्या. लतादीदींच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे.त्यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही मोठी बातमी दिली आहे. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, मी डॉक्टरांशी बोललो, जे सध्या लतादीदींवर उपचार करत आहेत. त्या म्हणाल्या…\nRead More आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत दिली माहितीContinue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Aquarius-Horoscope-Today-July-17-2022/", "date_download": "2022-12-09T16:19:54Z", "digest": "sha1:HD22EJBKDARQYHMHUP2PESNFJWSODTZU", "length": 1397, "nlines": 12, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "कुंभ राशीभविष्य आज, १७ जुलै २०२२", "raw_content": "\nजागेची सक्रियपणे देखभाल करण्याची वेळ आली आहे. नफ्याचा प्रभाव राहील.\nदीर्घकालीन योजनांचा पाठपुरावा करा. इच्छित परिणामांबद्दल उत्साही रहा.\nमहत्त्वाच्या बाबींमध्ये गती राहील. स्मार्ट वर्क सुरू ठेवा.\nसंबंध चांगले राहतील. कामाच्या व्यवसायात सुलभता येईल. योजनांना वेग येईल.\nवाटाघाटींमध्ये प्रभावी . वैयक्तिक बाबी आपल्या बाजूने असतील. करारांना वेग येईल.\nआरोग्याची काळजी घ्या. कुटुंब तुम्हाला साथ देईल.\nशुभ अंक : ३ आणि ८\nशुभ रंग : फिकट पिवळा\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/nashik-bus-fire-cm-eknath-shinde-inspects-nashik-bus-accident-site-rjs00", "date_download": "2022-12-09T16:42:37Z", "digest": "sha1:RCEPBYRD7SLLRP4XADJJ5PALSWAR5E6Q", "length": 8085, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nashik Bus Fire : अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करू; मुख्यमंत्री शिंदे | Sakal", "raw_content": "\nNashik Bus Fire : अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करू; मुख्यमंत्री शिंदे\nनाशिक : नाशिक - औरंगाबाद रोडवरील अपघातामध्ये बसला लागलेल्या आगीत होरपळून १२ प्रवाशांचा झालेल्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या गंभीर घटनेची सखोल चौकशीचा आदेश दिला आहे. तसेच, अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.\nअपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी त्यांचा नियोजित आळंदी (जि. पुणे) दौरा रद्द करीत नाशिककडे प्रयाण केले. ओझर विमानतळावर ते दुपारी दाखल झाले. अपघातस्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल जखमींची विचारपूस करीत प्रत्यक्ष घटनेची माहिती जाणून घेतली.रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासंदर्भात चर्चा करून शिंदे यांनी सूचना केल्या.\nप्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘ही अत्यंत दुर्दैवी घटना असून. अशा स्वरूपाच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलाविण्यात येईल. तसेच प्रत्येक शहरातील अपघातांच्या जागांची माहिती घेऊन त्याठिकाणी अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याबाबत पोलिस आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत. या अपघातातील कोणालाही शासन वाऱ्यावर सोडणार नाही. मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींवर होणाऱ्या शस्त्रक्रिया व वैद्यकीय खर्चाचा भार शासन उचलणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.\nमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार देवयानी फरांदे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. गंभीर रुग्णांवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्याच्या वा त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यासंदर्भात सूचना केल्या.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2006/08/3660/", "date_download": "2022-12-09T16:52:27Z", "digest": "sha1:G53EKLUKDB447ECI2JSOIDQ2HWEBEY3J", "length": 13764, "nlines": 69, "source_domain": "www.sudharak.in", "title": "गुन्हेगारी आणि मूल्यशिक्षण - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nऑगस्ट, 2006इतरडॉ. प्रतिभा कामत\n२८ एप्रिलच्या इंडियन एक्सप्रेस मधील पहिल्याच पानावरील बातमी रांची युनिव्हर्सिटीतील बी.ए. च्या प्रश्नपत्रिकेत पुढील प्रश्न विचारले गेले. “(१) सेक्स स्कँडलमध्ये गुंतलेल्या झारखंड पोलीस डिपार्टमेंटमधील इन्स्पेक्टर जनरलचे नाव काय (२) झारखंडामध्ये उद्योगप्रकल्पाच्या उभारणीसाठी जमीन बळकविण्याच्या विरोधात पोलीस आणि आदिवासी ह्यांच्यात कोणत्या ठिकाणी झटापट झाली (२) झारखंडामध्ये उद्योगप्रकल्पाच्या उभारणीसाठी जमीन बळकविण्याच्या विरोधात पोलीस आणि आदिवासी ह्यांच्यात कोणत्या ठिकाणी झटापट झाली (३) आपण राधा आहोत असे म्हणणाऱ्या उत्तर प्रदेशातील इन्स्पेक्टर जनरलचे नाव काय (३) आपण राधा आहोत असे म्हणणाऱ्या उत्तर प्रदेशातील इन्स्पेक्टर जनरलचे नाव काय\nरांची विद्यापीठाचे कुलपति राझी यांनी ही प्रश्नपत्रिका कोणी काढली ह्याबद्दल तीन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी अशा प्रश्नांनी करणे योग्य नाही असे मतही काही आय.ए.एस. अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. उपकुलगुरुंनी केलेल्या चौकशीअंती सामाजिक शास्त्राचे डीन असलेले मानसशास्त्रज्ञ एस. के. सिन्हा यांनी ही प्रश्नपत्रिका काढली होती हे स्पष्ट झाले. ह्या सर्व प्रकरणात काही प्राध्यापक ठामपणे प्रा. सिन्हाच्या पाठीशी उभे राहिले. रांची विद्यापीठातील परीक्षाविभागाचे नियंत्रक ए.के. महातो ह्यांनी ह्या घटनेचे स्पष्टीकरण करताना असे म्हटले की जर पाकिस्तानचे प्रेसिडेंट परवेझ मुशर्रफ झारखंडातील इन्स्पेक्टर जनरलच्या सेक्स स्कँडलबद्दल युनो जनरल असेंब्लीत चर्चा करू शकतात तर बी.ए. च्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारल्यास त्यात गैर काय ह्या सर्व घटनेचे फलित काय ह्या सर्व घटनेचे फलित काय युनिव्हर्सिटीच्या अॅकॅडेमिक कौन्सिलने ‘सामान्य ज्ञान’ हा पेपर अभ्यासक्रमातून काढून टाकला व त्याऐवजी ‘नीतिशास्त्र व पर्यावरण’ हा नवीन विषय पुढील शैक्षणिक वर्षापासून शिकविला जाईल असे जाहीर केले. हा बदल आदेशानुसार केलेला आहे, अशी पुस्ती उपकुलगुरू खान यांनी जोडली.\nह्यानंतर काही दिवसांनी म्हणजे १६ मे ला मुंबई मिरर मध्ये आलेली बातमी सेंट जोसेफ येथे औद्योगिक तंत्रज्ञान शिकविणाऱ्या एका शाळेतील शिक्षक मायकेल मॅक्सवेल ह्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न दिला “तुम्हाला कोणाला जिवे मारावेसे वाटेल आणि हे काम तुम्ही कोणत्या पद्धतीने कराल” पालकांनी ह्याबद्दल तक्रार केल्यानंतर, विद्यार्थ्यांना काल्पनिक लिखाण करण्यास उद्युक्त करणे हा आपला हेतू होता असे सांगून त्या शिक्षकांनी सर्वांची क्षमाही मागितली. स्टीव्ह हफ् ह्या शाळेच्या प्रवक्त्याने सांगितले की ही घटना मॅक्सवेलला नोकरीतून काढून टाकण्याएवढी गंभीर नाही.\nवरील दोनच उदाहरणे लक्षात घेतल्यास शिक्षण आणि समाज ह्यातील परस्परसंबंधाबद्दल पुनर्विचार व्हावयास हवा असे वाटते. विशेषतः रांची विद्यापीठातील घटनेचे विश्लेषण केल्यास आपल्याकडे विद्यापीठ अनुदान मंडळांसारख्या शासनप्रणीत यंत्रणांकडून भरमसाठ पैसा खर्च करून मूल्यशिक्षणाचा प्रचंड गाजावाजा करून जे ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव इ. च्या साहित्यातील सुविचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावेत. ह्या योजनेबरोबर एक टीप जोडली की मुस्लीम, ख्रिश्चन इ. धर्माच्या विद्यार्थ्यांना ह्यातून सूट द्यावी. धार्मिक क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड होत असतानाच बाबा, बुवा, महाराज, बापू ह्यांचेही महत्त्व वाढत आहे. ह्यापरते दुर्दैव कोणते मूल्यशिक्षण ही काही फक्त शिक्षणक्षेत्राची जबाबदारी व तत्त्ववेत्त्यांची मक्तेदारी नाही. विविध व्यवसायातील लोकांनी फार पूर्वीपासून आपल्या क्षेत्रातील व्यावसायिकांनी काय करावे व काय करू नये ह्यासंबंधी विवेचन केलेले आढळते. इ.स.पू. ४ थ्या शतकातील हिपॉक्रिटस्ने आपल्या मुलाला केलेला उपदेश आजही वैद्यकक्षेत्रातील व्यक्तींना मार्गदर्शक ठरणारा आहे.\nसमाजजीवन खिळखिळे करणारे गुन्हेगार जोपर्यंत उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत तोपर्यंत नीतिशास्त्र, मूल्यशिक्षण इ. योजना निष्फळच ठरणार.\nद्वारा श्रीमती इनामदार, रामनिवास, गोखले रोड, नॉर्थ दादर, मुंबई ४०० ०२८\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T16:18:07Z", "digest": "sha1:ZICBXT325H2ZI2UKMLHD2TBF2SHZX5M6", "length": 12778, "nlines": 94, "source_domain": "baramatizatka.com", "title": "माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार.\nमाळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार.\nभारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते यांच्याकडे कर्नाटक राज्याचे प्रभारीपदी नियुक्ती.\nमाळशिरस ( बारामती झटका )\nभारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते यांच्याकडे कर्नाटक राज्याचे प्रभारी पदी नियुक्ती केलेली आहे त्यामुळे माळशिरस तालुक्याची लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची तोफ कर्नाटकमध्ये धडाडणार आहे.\nसंघर्ष योद्धा प्रतिकूल परिस्थितीत निष्ठा प्रामाणिकपणा व ध्येय या जोरावर आमदार राम सातपुते यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात राजकारणाला सुरुवात केलेली होती. कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत उत्कृष्ट कामगिरी करून विद्यार्थी वरिष्ठ नेत्यांमध्ये लोकप्रियता मिळविलेली होती. युवकांचे संघटन कौशल्य, पहाडी आवाज ,भाषेवर प्रभुत्व, विषयाची मांडणी, आक्रमकता, अशा अनेक गुणांमुळे त्यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळालेली होती या संधीचे सोने करून आठ नऊ वर्ष नेत्यांनी टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि पडद्यामागील चाणक्य श्रीकांत भारतीय यांनी माळशिरस विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या जागेवर विधानसभेची उमेदवारी दिली महाराष्ट्र राज्याचे चे माजी उपमुख्यमंत्री विकास रत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने माळशरस विधानसभेचे आमदार होण्याचा बहुमान ऊसतोड मजुराच्या चा मुलगा संघर्षयोद्धा राम सातपुते यांना मिळाला.\nमतदार संघात जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक वेळा रस्त्यावर येऊन संघर्ष केलेला आहे.\nभारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्याशी संपर्क ठेवून वेळोवेळी पक्षवाढीसाठी सातत्याने मार्गदर्शन आमदार राम सातपुते घेत असतात त्यांना नेहमी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भारतीय मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या, चाणक्य श्रीकांतजी भारतीय अशा अनेक नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन अंधार राम सातपुते यांची राजकीय वाटचाल सुरू आहे वरिष्ठ नेतृत्व यांनी त्यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आल्यानंतर अनेक राज्यांमध्ये दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. सध्या त्यांच्याकडे कर्नाटक राज्याचे प्रभारी पद दिलेली आहे.\nकर्नाटक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे अशा महत्वपूर्ण राज्याची जबाबदारी आमदार राम सातपुते यांच्याकडे दिलेली असल्याने आमदार राम सातपुते वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेले आहेत. आमदार राम सातपुते कर्नाटक राज्यामध्ये जास्तीत जास्त युवा मोर्चा च्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात लोकांपर्यंत पोहोचविणे करता प्रयत्न करतील अनेक सभा मोर्चा मेळावे अशावेळी आमदार राम सातपुते यांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार असल्याने माळशिरस विधानसभा मतदार संघातील जनतेची मान अभिमानाने उंचावेल यामुळे कर्नाटक राज्याच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक स्तरातून त्यांचा सन्मान होऊन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleलोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोटेवाडी येथे जीवनावश्यक वस्तूंचे किटवाटप\nNext articleफोंडशिरस गावात संजयमामा शिंदे खासदार उमेदवार नंतर आमदार होऊनच आले.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/opinion-on-women-driving/", "date_download": "2022-12-09T15:05:51Z", "digest": "sha1:PXGEABXHGC5FQV72UM7ILX5FR3I4HYYU", "length": 15806, "nlines": 99, "source_domain": "bolbhidu.com", "title": "सर्व्हे अस सांगतो, अमेरिकेत महिलांमुळेच जास्त अपघात होतात. आणि भारतात ?", "raw_content": "\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाकडं जाणार \nBol Bhidu - विषय हार्ड\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाकडं जाणार \nसर्व्हे अस सांगतो, अमेरिकेत महिलांमुळेच जास्त अपघात होतात. आणि भारतात \nनुकतीच सौदी अरेबियाने महिलांना गाडी चालवण्याची परवानगी दिली. प्रथमत: त्यांच्यासारखच त्यांना लेट पण थेट अभिनंदन \nआत्ता मुद्दा असा की, हा देश महिलांना गाडी चालवण्याची परवानगी देणारा जगातील सर्वात शेवटचा देश ठरला आहे. त्यांच्या या निर्णयाची सोशल मिडीयाने दखल घेतली नसती तर नवल. मात्र या निर्णयामुळे झालं काय की, महिलांना गाडीच चालवता येत नाही. आत्ता अॅक्सिडेंट वाढतील. डावीकडे जाताना उजवा इंडिकेटर लावणार. भारतात महिलांच्या ड्रायव्हिंग स्किल बाबत अशा प्रतिक्रिया सारख्याच येतात तशा त्या जगभर देखील येतात. म्हणूनच अमेरिकेतल्या मिशीगन विद्यापीठाने केलेला एक सर्व्हे याठिकाणी देत आहोत.\nमिशीगन विद्यापीठाने याबाबत २०११ साली एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता.\nत्यामध्ये साधारण ६५ लाख अपघातांच विश्लेषण करण्यात आल होतं. या रिपोर्टनुसार २०.५ टक्के अपघात हे दोन्ही बाजूला महिला चालक असताना झाल्याची नोंद आढळली. महिला आणि पुरूष यांच्या अपघातांची टक्केवारी ४७.६ इतकी होती तर पुरूष पुरुष अशा अपघातांच प्रमाण ३२ टक्के इतकं होतं. हि आकडेवारी महिलांना गाडी चालवता येत नाही या वाक्याला समर्थन करणारी अशीच होती. कारण की ज्या ६५ लाख अपघातांच विश्लेषण करण्यात आलं होतं त्यापैकी २५ टक्के गाड्या महिला चालवत होत्या. या आकडेवारीनुसार महिलांकडून अपघात होण्याचं प्रमाण हे १५ टक्यांहून अधिक होतं.\nम्हणजेच या अध्ययानानुसार महिलांना गाडी चालवता येत नाही अस सिद्ध होतं.\nतरिदेखील हा रिपोर्ट सादर करणारे मायकल सिवाक यांनी हा निष्कर्ष नाकारला. त्याच मुख्य कारण त्यांनी वेगवेगळ्या कारणांद्वारे स्पष्ट केलं.\nदेशात समान नागरी कायदा आणण्याची तयारी; काय आहेत याचे…\nहार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्यामागे खरंच कोरोना आणि लस ही कारणं…\nअभ्यासकांचा मुख्य मुद्दा होता तो हॅल्लो इफेक्ट या थेअरीवर. हॅल्लो इफेक्ट म्हणजे तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टी जशा प्रकारे प्रतिसाद देत राहतात त्याच गोष्टींप्रंमाणे तुम्ही उलट प्रतिसाद देवू लागतात. उदाहरणार्थ एखाद्या शाळेच्या मुलाला तू ढ आहेस अस लहानपणापासूनच म्हणत राहिलात तर तो त्याप्रमाणेच प्रतिसाद देतो व त्याला ढ म्हणनं हे त्याच्या अधोगतीच लक्षण ठरत. जगभरातल्या अध्ययनानंतर महिलांच्या गाडी चालवण्याच्या बाबतीत हाच हॅल्लो इफेक्ट सर्वात जास्त परिणाम करत असल्याच दिसून येत. साहजिक समाजाकडून सतत महिलांना गाडी चालवताच येवू शकत नाही या गोष्टींमुळे मानसिक खच्चीकरण होत असल्याच दिसून येत.\nयाबाबत सामाजिक शास्रांचा अभ्यास करणारे विचारवंत महिलांच्या गाडी चालवण्याच्या सवयीला पिढ्यानपिढ्या बदलत आलेल्या जैविक आणि सामाजिक बदलांमध्ये शोधतात. त्यांच्या मते महिलांची जी जडणघडण झाली आहे त्यामुळे महिला तितक्या सक्षमतेनं तात्काळ निर्णय घेवू शकत नाहीत. मानवाच्या इतिहासातील खूप मोठ्ठा काळ शिकार करण्यात गेला असल्याने तो काळ हा माणसाच्या विकासासाठी खूप मोठा प्रभाव पाडणारा ठरत असल्याचं सांगण्यात येत. याच काळात पुरूषांना बाहेर जावून शिकार करावी लागत असल्याने परस्थितीच आकलन करण्याची समज महिलांपेक्षा पुरषांच्यामध्ये अधिक असल्याने पुरूष समोरन येणाऱ्या गोष्टीच आकलन चटकन लावू शकतात तर दूसऱ्या बाजूला महिलांचा विकास हा एकाच वेळी अनेक काम कुशलतेकडे करुन जाणारा झाला आहे. महिलांची हिच सवय गाडी चालवण्याच्या बाबतीत घात करणारी ठरत असल्याचं दिसून येत. अनेक कामे एकाच वेळी करण्याची सवय महिलांना गाडी चालवताना एकाग्र ठेवण्यास उपयुक्त ठरत नसल्याचा दावा संशोधक करतात.\nमहिलांच्या गाडी चालवण्याच्या सवयीकडे देखील अभ्यासक लक्ष वेधतात. त्यांच्या मते महिला कधीच सोबत कोणी असेल तर गाडी चालवत नाही. गरजेच्या वेळी किंवा सोबत कोणी नसेल अशा वेळीच महिला गाडी चालवण्यास प्राधान्य देतात. आजही सोबत पुरूष असेल तर महिला त्या पुरुषांकडे गाडी चालवण्याची जबाबदारी देतात.\nथोडक्यात महिलांमध्ये गाडी चालवण्याचा सराव हा खूपच कमी असल्याच दिसून येतच. आकडेवारीनुसार महिलां चालकांच्या अपघाताच प्रमाण हे सर्वात जास्त वळणांवरती झालेलं असून त्यावेळी गाडीचा वेग देखील मर्यादित असल्याच दिसून येत मात्र पुरूष चालकांच्या अपघाताचं प्रमाण हे जास्त वेगामुळे आणि दूरच्या प्रवासात झाल्याच दिसतं.\nइतक्या साऱ्या कारणांमुळे हे विश्लेषण करणारे मायकल सिवाक महिला चालकांकडून होणाऱ्या अपघातांबाबत एक ठोस निष्कर्ष मांडत नाहीत. आत्ता सौदी अरब ने एक पाऊल पुढ टाकल आहे. अमेरिकेतल्या महिलांबाबतची माहिती आपल्या मिळालीच आहे, पण भारतातील महिलांबाबत काय मत आहे हे कोण सांगणार \nजय जय महाराष्ट्र माझा\nमहाविकास आघाडी सरकारनं आतापर्यंत सीमावादासाठी कोणती पावलं उचलली आहेत..\nराहुल गांधी म्हणतात तस मोदींच्या धोरणामुळे चीन आणि पाकिस्तान जवळ येत आहेत का\nलोक म्हणायलेत मोदी ड्रेस घालताना पण पुढच्या निवडणुकीचा विचार करतात\nदेशात खायचे वांदे आणि इम्रान वाघा बॉर्डर शेजारी ड्रीम प्रोजेक्ट उभारण्याची तयारी…\nफारूख अब्दुल्लांनी जाहीर सभेत काश्मिरी पंडितांची माफी मागून राजकारणाला नवीन वळण दिलंय\nबिनविरोध निवडणूकीमुळं बंटी पाटील आत्ता राज्याचे नेते झालेत…\nहे ही वाच भिडू\nयुनायटेड नेशन्समध्ये भारताचा आवाज बुलंद करणाऱ्या रुचिरा…\nनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला मात्र पक्षाची ही एक…\nसगळ्या राड्याचं मूळ असलेल्या ‘महाजन आयोगात’…\nदिल्लीला नावं ठेवण्याआधी, एकदा आपल्या पुण्या-मुंबईची…\nकलकत्तात अनेक दिवस ओम पुरींनी रिक्षा चालवली पण ते…\nगुजरात, हिमाचल प्रदेशचे एक्झिट पोल जाहीर होत आहेत, पण…\nभाजपचा ऐतिहासिक विजय, गुजरात निवडणुकीच्या निकालात हे १०…\nअजित पवारांनी ऑफर दिली त्याच वसंत मोरेंनी मनसेची ब्ल्यू…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://khetigaadi.com/compare-tractor/john-deere-5210-e-4wd-and-massey-ferguson-5245-di-4wd/mr", "date_download": "2022-12-09T15:36:58Z", "digest": "sha1:T6N42XLXLAYBD2ESDNT3Q5PIZ4TJQIMK", "length": 7884, "nlines": 233, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Compare Tractor in India: Comparison Massey Ferguson 5245 DI 4WD vs John Deere 5210 E 4WD", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nनवीन हार्वेस्टर वापरलेले हार्वेस्टर\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nविस्तृत ट्रॅक्टरची तुलना करा\nट्रैक्टर संबंधी जानकारी के लिए फॉर्म भरे\nपुढे जाऊन आपण खेतीगाडीला स्पष्टपणे सहमती देता नियम आणि अटी आणि गोपनीयता धोरण\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.canada-visa-online.org/mr/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A5%A7-can-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AD-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2022-12-09T15:44:55Z", "digest": "sha1:TURQYVHSHXENLPHAKSB56U53JGEDOEA2", "length": 26719, "nlines": 151, "source_domain": "www.canada-visa-online.org", "title": "कॅनडाने पूर्णपणे लसीकरण केलेल्या प्रवाशांसाठी सीमा उपाय सुलभ करण्याची घोषणा केली", "raw_content": "\nयूएस ग्रीन कार्ड धारकांसाठी कॅनडा व्हिसा\nब्रिटिश नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nस्पॅनिश नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nफ्रेंच नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nइस्रायली नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nइटालियन नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nदक्षिण कोरियाच्या नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nपोर्तुगीज नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nचिलीच्या नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nकॅनडा ईटीए अर्ज करण्याची प्रक्रिया\nईटीए कॅनडा व्हिसा अर्ज\nयूएस ग्रीन कार्डवर कॅनडाचा प्रवास\nवर्किंग हॉलिडे व्हिसा कॅनडा\nवैद्यकीय रुग्णांसाठी कॅनडा व्हिसा\nपुढील चरण - ईटीए कॅनडा व्हिसा नंतर\nकॅनडामधील शीर्ष हिवाळी गंतव्ये\nनायगारा फॉल्स प्रवास मार्गदर्शक\nकॅनडा मध्ये आईस हॉकी\nकॅनडा मध्ये शरद .तूतील\nकॅनडा-यूएस सीमा पुन्हा उघडली\nकोविड-19: कॅनडाने लसीकरण पासपोर्टचे अनावरण केले\nकोविड -१:: कॅनडाने प्रवास निर्बंध सुलभ केले\nआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा विस्तार\nभाषा निवडाइंग्रजीफ्रेंचजर्मनइटालियनजपानीस्पेनचानॉर्वेजियनडॅनिशडचस्वीडिशपोलिशफिन्निशग्रीकरशियनचीनी (सरलीकृत)अरबीबल्गेरियनकॅटलानचीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकफिलिपिनोहिब्रूहिंदीकोरियनपोर्तुगीजरोमानियनइंडोनेशियनलाट्वियनलिथुआनियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनयुक्रेनियनव्हिएतनामीअल्बेनियनएस्टोनियनगॅलिशियनहंगेरियनमाल्टीजथाईतुर्कीपर्शियनआफ्रिकान्समलयस्वाहिलीआयरिशवेल्समधील लोकांची भाषाबेलारूसीआईसलँडिकमॅसेडोनियनयिद्दीआर्मेनियनअजरबेजानीबास्कजॉर्जियनहैतीयन क्रेओलउर्दूबंगालीबोस्नियनवाळू मध्ये जलतरणमुद्दाम तयार केलेली भाषागुजरातीहौसामंगईग्बोजावातील लोक किंवा त्यांची भाषाकन्नडख्मेरलाओलॅटिनमाओरीEnglishमंगोलियननेपाळीपंजाबीसोमालीतामिळतेलगूयोरुबाझुलूम्यानमार (बर्मीज)ठरतेकझाकमलागसीमल्याळमसिंहलीसिसोथोसुदानीताजिकउझ्बेकअम्हारिककोर्सिकीफ्रिशियनहवाईयनकुर्दिश (Kirmanji)किर्गिझस्तानडायलरपश्तोसामोअनस्कॉट्स गेलिकशोनासिंधीझोसा\nकोविड -१:: कॅनडा पूर्णपणे लसीकरण केलेल्या प्रवाशांसाठी प्रवास प्रतिबंध सुलभ करते\n7 सप्टेंबर, 2021 पासून कॅनडा सरकारने पूर्णपणे लसीकरण केलेल्या परदेशी प्रवाशांसाठी सीमा उपाययोजना सुलभ केल्या आहेत. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांना पाच अतिरिक्त कॅनेडियन विमानतळांवर उतरण्याची परवानगी दिली जाईल.\nआंतरराष्ट्रीय सीमेवरील निर्बंध कमी करणे कोविड -18 साथीच्या प्रारंभाच्या 19 महिन्यांनंतर येते\nआंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सीमा निर्बंध सहज करणे\nकोविड-19 लसींच्या यशस्वी रोलआउटनंतर लसीकरणाचे वाढते प्रमाण आणि कोविड-19 प्रकरणांमध्ये घट होत आहे. कॅनडा सरकार सीमा निर्बंध कमी करण्यासाठी आणि पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत अनावश्यक साठी कॅनडाला भेट द्या च्या उद्देशाने पर्यटन, व्यवसाय किंवा कॅनडामध्ये प्रवेश करण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी पूर्णपणे लसीकरण केले जाते तोपर्यंत संक्रमण. हेल्थ कॅनडा द्वारे वापरासाठी मंजूर केलेल्या लसीकरणासह अडकलेल्या सर्व परदेशी नागरिकांसाठी क्वारंटाइन आवश्यकता आता सुलभ करण्यात आली आहे आणि ते यापुढे 14 दिवस अलग ठेवण्याची गरज नाही.\nही विश्रांती 18 महिन्यांनंतर येते कॅनडा सरकार कोविड-19 साथीच्या आजारामुळे परदेशी प्रवासावर मोठ्या प्रमाणात प्रतिबंध. सीमेवरील उपाययोजना सुलभ करण्यापूर्वी, कॅनडाला भेट देण्यासाठी तुमच्याकडे एक आवश्यक कारण असणे आवश्यक आहे किंवा कॅनडात प्रवेश करण्यासाठी तुम्ही कॅनडाचे नागरिक किंवा कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.\nहेल्थ कॅनडाद्वारे अधिकृत किंवा मान्यताप्राप्त लस\nजर तुम्हाला खालीलपैकी एका लसीचा त्रास झाला असेल तर तुम्ही भाग्यवान आहात आणि पर्यटन किंवा व्यवसायासाठी पुन्हा एकदा कॅनडाला भेट देऊ शकता.\nमोडर्ना स्पाइकवॅक्स कोविड -19 लस\nफायझर-बायोटेक Comirnaty Covid-19 लस\nजानसेन (जॉन्सन आणि जॉन्सन) कोविड -19 लस\nपात्र होण्यासाठी, आपल्याकडे वरीलपैकी एक लस किमान 14 दिवस आधी असणे आवश्यक आहे, लक्षणे नसलेला असावा आणि सोबत a कोविड -19 साठी नकारात्मक आण्विक चाचणीचा पुरावा किंवा PCR कोरोनाव्हायरस चाचणी जी 72 तासांपेक्षा कमी जुनी आहे. प्रतिजन चाचणी स्वीकारली जात नाही. पाच (5) वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व अभ्यागतांनी ही नकारात्मक चाचणी घेणे आवश्यक आहे.\nजर तुम्ही फक्त अंशतः लसीकरण केले असेल आणि 2-डोस लसींचा दुसरा डोस घेतला नसेल, तर तुम्हाला निर्बंधांच्या नवीन सुलभतेपासून सूट मिळणार नाही आणि ज्या प्रवासींना एक डोस मिळाला आहे आणि ते COVID-19 मधून बरे झाले आहेत.\nआंतरराष्ट्रीय पर्यटकांव्यतिरिक्त, कॅनडा अमेरिकन नागरिकांना आणि कॅनडामध्ये अनावश्यक प्रवासाला परवानगी देत ​​आहे युनायटेड स्टेट्स ग्रीन कार्ड धारक ज्यांनी कॅनडामध्ये प्रवेश करण्यापूर्वी किमान 2 आठवडे पूर्ण लसीकरण केले आहे.\nलसी नसलेल्या मुलांसह प्रवास\n12 च्या वयोगटातील मुले लसीकरण करणे आवश्यक नाही, जोपर्यंत ते त्यांचे पूर्ण लसीकरण केलेले पालक किंवा पालक यांच्यासोबत आहेत. त्याऐवजी, त्यांनी अनिवार्य दिवस-8 पीसीआर चाचणी घेतली पाहिजे आणि सर्व चाचणी आवश्यकतांचे पालन केले पाहिजे.\nकोणते अतिरिक्त कॅनेडियन विमानतळ परदेशी नागरिकांना ईटीए कॅनडा व्हिसावर परवानगी देतात\nहवाई मार्गाने येणारे आंतरराष्ट्रीय अभ्यागत आता पुढील पाच अतिरिक्त कॅनेडियन विमानतळांवर उतरू शकतात\nहॅलिफाक्स स्टॅनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ;\nक्युबेक सिटी जीन लेसेज आंतरराष्ट्रीय विमानतळ;\nओटावा मॅकडोनाल्ड – कार्टियर आंतरराष्ट्रीय विमानतळ;\nविनिपेग जेम्स आर्मस्ट्राँग रिचर्डसन आंतरराष्ट्रीय विमानतळ; आणि\nचाचणी आवश्यकतांची खात्री करण्यासाठी कॅनडा बॉर्डर सर्व्हिस एजन्सी कॅनेडियन पब्लिक हेल्थ एजन्सीसोबत काम करेल\nअलग ठेवण्याचे निर्बंध कमी केले जात असताना काही COVID-19 सीमा उपाय अजूनही कायम आहेत. कॅनडा बॉर्डर सर्व्हिस एजन्सी कॅनडाच्या सार्वजनिक आरोग्य एजन्सीच्या सहकार्याने प्रवेश बंदरावर प्रवाशांच्या यादृच्छिक COVID-19 चाचण्या करणे सुरू ठेवेल. 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणालाही कॅनडाला जाताना मास्क घालणे आवश्यक आहे. पूर्णपणे लसीकरण झालेल्या प्रवाशांना अलग ठेवण्यापासून सूट देण्यात आली आहे, तरीही सर्व प्रवाशांनी आवश्यक आवश्यकता पूर्ण न केल्याचे सीमेवर निश्चित झाल्यास त्यांना अलग ठेवण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे.\nआता कोणते राष्ट्रीयत्व कॅनडामध्ये प्रवेश करू शकतात\nपात्र देशांचे पासपोर्ट धारक जगभर अर्ज करू शकतात ईटीए कॅनडा व्हिसा आणि पूर्ण लसीकरण होईपर्यंत कॅनडामध्ये प्रवेश करा. नवीन COVID-19 सीमा उपायांनुसार, लसीकरण केलेल्या प्रवाशांना कॅनडामध्ये आगमन झाल्यावर अलग ठेवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तरीही कॅनडा सरकारने अनिवार्य केलेल्या सर्व आरोग्य आवश्यकतांचे पालन केले पाहिजे.\nसप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये भेट देण्यासाठी कॅनडा हा एक आश्चर्यकारक वेळ आहे\nस्ट्रॅटफोर्ड महोत्सव पूर्वी स्ट्रॅटफोर्ड शेक्सपियर उत्सव म्हणून ओळखला जातो शेक्सपियर उत्सव स्ट्रॅटफोर्ड, ओंटारियो, कॅनडा शहरात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान चालणारा थिएटर फेस्टिव्हल आहे. फेस्टिव्हलचा मुख्य फोकस विल्यम शेक्सपियरच्या नाटकांवर असायचा, तर फेस्टिव्हलचा विस्तार त्याहूनही पुढे गेला आहे. हा महोत्सव ग्रीक शोकांतिकेपासून ब्रॉडवे-शैलीतील संगीत आणि समकालीन कलाकृतींपर्यंत विविध प्रकारचे थिएटर चालवतो.\nहे कदाचित जर्मनीमध्ये सुरू झाले असेल, परंतु Oktoberfest आता जगभरात बिअर, लेडरहोसेन आणि खूप ब्रॅटवर्स्टचा समानार्थी शब्द आहे. म्हणून बिल केले कॅनडाचा सर्वात मोठा बव्हेरियन उत्सव, Kitchener–Waterloo Oktoberfest ओंटारियो, कॅनडातील किचन-वॉटरलूल या जुळ्या शहरांमध्ये आयोजित केला जातो. तो आहे जगातील दुसरा सर्वात मोठा ऑक्टोबेरफेस्ट. टोरोंटो ऑक्टोबरफेस्ट, एडमंटन ऑक्टोबरफेस्ट आणि ऑक्टोबरफेस्ट ओटावा देखील आहे.\nआश्चर्यकारक बद्दल जाणून घ्या कॅनडा मध्ये Oktoberfest कार्यक्रम.\nगडी बाद होण्याचा क्रम\nकॅनडामधील शरद ऋतूचा हंगाम संक्षिप्त परंतु आश्चर्यकारक असतो. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये थोड्या काळासाठी, आपण जमिनीवर पडण्यापूर्वी पाने केशरी, पिवळ्या आणि लाल रंगात बदललेले पाहू शकता. जसजसा आपण उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करतो आणि ऑक्टोबर सुरू होतो, तसतसे बदलत्या पर्णसंभाराचा फटका बसतो. मंत्रमुग्ध करण्याबद्दल अधिक वाचा शरद तूतील कॅनडा.\nईटीए कॅनडा व्हिसा 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी कॅनडाला भेट देण्यासाठी आणि कॅनडामधील या महाकाव्य फॉल अनुभवांना भेट देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकृतता किंवा प्रवास परवाना आहे. कॅनडाला भेट देण्यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यागतांकडे कॅनेडियन ईटीए असणे आवश्यक आहे. परदेशी नागरिक अर्ज करू शकतात ईटीए कॅनडा व्हिसा ऑनलाईन काही मिनिटांत. ईटीए कॅनडा व्हिसा प्रक्रिया स्वयंचलित, सोपी आणि पूर्णपणे ऑनलाइन आहे.\nआपण ओंटारियो मध्ये असताना तपासा ओंटारियो मधील ठिकाणे अवश्य पहा.\nआपले तपासा ईटीए कॅनडा व्हिसासाठी पात्रता आणि आपल्या फ्लाइटच्या अगोदर 72 तास आधी ईटीए कॅनडा व्हिसासाठी अर्ज करा. ब्रिटिश नागरिक, ऑस्ट्रेलियन नागरिक, फ्रेंच नागरिक, आणि स्विस नागरिक eTA कॅनडा व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. तुम्हाला कोणतीही मदत हवी असल्यास किंवा कोणत्याही स्पष्टीकरणाची आवश्यकता असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा मदत कक्ष समर्थन आणि मार्गदर्शनासाठी.\nएक त्रुटी आली आहे, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nआपली वैयक्तिक माहिती सिक्योर सॉकेट्स लेयर (एसएसएल) सॉफ्टवेअरने सुरक्षितपणे कूटबद्ध केली आहे\nईटीए अर्ज करण्याची प्रक्रिया\neTA कॅनडा व्हिसा अर्ज\nयूएस ग्रीन कार्डवर कॅनडा व्हिसा\nएटा कॅनडा व्हिसा नंतर\nकॅनडा वर्किंग हॉलीडे व्हिसा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबर्फ हॉकी कॅनडा मध्ये\nअभ्यागतांसाठी शीर्ष कॅनेडियन मिष्टान्न\nअटलांटिक कॅनडासाठी पर्यटक मार्गदर्शन\nला कॅनडा - मॅग्डालेन बेटे\nमॅनिटोबा पहाणे आवश्यक आहे\nनवीन ब्रन्सविक पाहायलाच हवे\nन्यूफाऊंडलँड आणि लॅब्राडोर पाहायलाच हवे\nकॅलगरी पाहणे आवश्यक आहे\nअस्वीकरण: या व्यावसायिक वेबसाइटद्वारे जारी केलेला कॅनेडियन ईटीए थेट कॅनडा सरकारच्या वेबसाइटवर लागू केला जातो. कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे, निर्वासित आणि नागरिकत्व कॅनडा (आयआरसीसी) यांनी www.canada-visa-online.org थेट, अप्रत्यक्ष किंवा केवळ नियुक्त केलेले नाही. आमच्या सेवांसाठी आणि या वेबसाइटवर अर्ज करणा those्यांसाठी शासकीय व्हिसा शुल्क आकारण्यासाठी एक व्यावसायिक फी आकारली जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.viraltm.org/bajrangbali-denar-sarv-sankatatun-mukati-55455/", "date_download": "2022-12-09T14:57:22Z", "digest": "sha1:6VHUPIQHYPL5SU4R5EDRMZTHJJDOLJQ6", "length": 14502, "nlines": 119, "source_domain": "www.viraltm.org", "title": "संकट मोचन बजरंगबली या ६ राशींना देणार सर्व समस्यांतून मुक्ति, होणार धनलाभ मिळेल मोठी खुशखबर ! - ViralTM", "raw_content": "\nसंकट मोचन बजरंगबली या ६ राशींना देणार सर्व समस्यांतून मुक्ति, होणार धनलाभ मिळेल मोठी खुशखबर \nप्रत्येकजण आपल्या भविष्याबद्दल नेहमी काळजीमध्ये असतो. त्याला नेहमी एकच चिंता सतावत असते कि त्याचे भविष्य कसे असेल आणि त्याला कोणत्या परिस्थितीमधून जाते लागेल. आजच्या काळामध्ये असे बरेच लोक आहेत जे आपल्या भविष्यातील येणाऱ्या परिस्थितीविषयी जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्राची मदत घेतात. ज्योतिषशास्त्र भविष्यातील माहिती जाणून घेण्यासाठी एक सरळ आणि सोपा मार्ग आहे. याच्या मदतीने आपण आपल्या भविष्याची सर्व माहिती जाणून घेऊ शकतो.\nज्योतिष तज्ञांच्या मते ग्रहांमध्ये वारंवार होणा-या बदलांमुळे रोजचा काळ हा वेगवेगळा असतो. कधी एखाद्याच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण येतो तर कधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिष गणनेनुसार काही राशी अशा आहेत ज्यांवर संकट मोचन बजरंगबलीची कृपा होणार आहे, आणि या राशींच्या सर्व समस्या बजरंगबली दूर करणार आहेत. यांच्या संपत्तीमध्ये नेहमी वृद्धी होणार आहे आणि यांच्या सर्व योजना पूर्णपणे यशस्वी होणार आहेत.\nमेष :- मेष राशींच्या लोकांना संकट मोचन बजरंगबलीच्या कृपेने उत्पन्नाचे अनेक स्त्रोत खुले होऊ शकतात. तुमचे खर्च कमी होतील. संपत्ती जमा करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. आपल्या आवडत्या भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या समस्यांपासून मुक्ति मिळेल. प्रभावशाली लोकांचा सल्ला आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवन अधिक चांगले होईल.\nकर्क :- कर्क राशींच्या लोकांचा येणारा काळ खूप चांगला असणार आहे. संकट मोचन बजरंगबलीच्या कृपेने आपल्या प्रेमसंबंधामध्ये सफलता प्राप्त होईल. अविवाहित लोकांचे विवाह जुळतील. वैयक्तिक आयुष्यामध्ये आनंद कायम राहील. जुन्या शारीरिक त्रासातून मुक्त व्हाल. या राशींच्या लोकांना वाहनाचे सुख प्राप्त होऊ शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल.\nसिंह :- सिंह राशींच्या लोकांना कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीची बातमी मिळण्याची संभावना आहे. संकट मोचन बजरंगबलीच्या कृपेने जुन्या गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. कुटुंबातील गरजा पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्याचे कौतुक केले जाईल. विद्यार्थी वर्गाच्या लोकांचे अभ्यासामध्ये मन लागेल. परदेशातून एखादी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे.\nवृश्चिक :- वृश्चिक राशीचे लोक मानसिकरीत्या आनंदी राहतील. तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायाच्या संबंधी तुम्ही एखाद्या प्रवासाला जाऊ शकाल. ज्यामध्ये तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. कार्यक्षेत्रामध्ये विस्तार होण्याची संभावना दिसत आहे. भागीदारांच्या मदतीने तुम्हाला फायदा मिळू शकेल. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल.\nकुंभ :- कुंभ राशीचे लोक त्यांच्या कुटुंबाशी आणि व्यवसायाशी चांगला ताळमेळ ठेऊ शकतील. या राशीच्या लोकांवर संकट मोचन बजरंगबलीची विशेष कृपा राहणार आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगले परिणाम पाहायला मिळतील. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये प्रगती कराल. वैयक्तिक आयुष्यामध्ये सुरु असलेल्या समस्यांपासून सुटका होईल. प्रेमसंबंधामध्ये सफलता मिळेल. कमी मेहनतीचे अधिक फायदे मिळण्याचे योग बनत आहेत.\nमीन :- मीन राशींच्या लोकांना संकट मोचन बजरंगबलीच्या कृपेने नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित कराल. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगला फायदा मिळेल. तुमचे आरोग्य सामान्य राहील. तुम्ही तुमच्या मधुर वाणीने लोकांना आकर्षित करू शकाल. प्रभावशाली लोकांचा पाठींबा मिळू शकेल. आयुष्यातील जोडीदारासोबत चांगला संबंध राखाल. अचानक धन प्राप्ती होऊ शकते.\nटीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.\nकन्या राशीमध्ये विराजमान राहणार चंद्र, या ४ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ \nग्रह नक्षत्रांची स्थिती सुधारणार या ३ राशींच्या लोकांचे हाल, शुभ संयोगाने भाग्यशाली दिवस झाले सुरु \nसंकट मोचन हनुमान या ५ राशींच्या लोकांची कामे मार्गी लावणार, नशीब राहणार मजबूत, मिळणार मान-सन्मान \nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nफोटोमध्ये दडले आहे एक रहस्य, फक्त ९ सेकंदामध्ये शोद्यायची आहे एक...\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.viraltm.org/shraddha-kapoor-and-tiger-shroff-spotted-together-in-marathi/", "date_download": "2022-12-09T16:28:59Z", "digest": "sha1:NVH7YFCZ6ESJKHBJLPQVEAKMBIU33Q4D", "length": 9115, "nlines": 113, "source_domain": "www.viraltm.org", "title": "बालपणीचे मित्र आहेत बॉलीवूडचे हे कलाकार, शाळेमध्ये एकत्र शिकत होते, आता करत आहेत चित्रपटामध्ये एकत्र काम ! - ViralTM", "raw_content": "\nबालपणीचे मित्र आहेत बॉलीवूडचे हे कलाकार, शाळेमध्ये एकत्र शिकत होते, आता करत आहेत चित्रपटामध्ये एकत्र काम \nबॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आपल्या आगामी बागी ३ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट बागी ३ प्रदर्शनासाठी तयार आहे. प्रमोशनच्या आधीही टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर एकत्र पाहायला मिळाले होते.\nअभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरची जोडी खूपच क्युट दिसते. या दोघांनी याआधीची चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. बागी सिरीजचा पहिल्या चित्रपटामध्ये देखील हे दोघे एकत्र काम करताना पाहायला मिळाले होते या दोघांना मोठ्या पडद्यावर दर्शक खूपच पसंत करतात. टायगर आणि श्रद्धा बालपणीचे खूपच चांगले मित्र आहेत. दोघेही स्टार किड्स आहेत, यामुळे हे दोघे लहानपणापासूनच भेटत आहेत. याशिवाय दोघेही एकाच शाळेमध्ये शिकत होते. प्रसिद्ध अमेरिकन स्कूल ऑफ मुंबईमध्ये दोघेही एकाच क्लासमध्ये शिकत होते. श्रद्धाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि टायगर खूपच लाजाळू आहे.\nटायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरचा रोमान्स आणि अॅाक्शन पॅक चित्रपट बागी ३ चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. नुकतेच चित्रपटाचा आणखीन एक ट्रेलर आणि दस बहाने २.० हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला दर्शकांचा बरा रिस्पॉन्स भेटला आहे. लवकरच टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत. अहमद खान दिग्दर्शित बागी ३ चित्रपटामध्ये रितेश देशमुख, विजय वर्मा, अंकिता लोखंडे यांच्याहि महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. बागी सिरीजच्या दुसऱ्या चित्रपटामध्ये दिशा पटानी टायगर श्रॉफसोबत पाहायला मिळाली होती. आता तिसऱ्या चित्रपटामध्ये देखील दिशा पाहायला मिळणार आहेत परंतु दिशाच हा कॅमिओ रोल असणार आहे.\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले; ‘हि तर पॉ र्न स्टार…’\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने दिला धोका…\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nफोटोमध्ये दडले आहे एक रहस्य, फक्त ९ सेकंदामध्ये शोद्यायची आहे एक...\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/nashik-rural-police-crime-illegal-gun-seized/", "date_download": "2022-12-09T15:46:48Z", "digest": "sha1:NKEDSSOYM3XP6OGM4IQL4SNRCOBQ6EJ3", "length": 7104, "nlines": 72, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "सराईत गुन्हेगाराकडे सापडले ३ पिस्तुल, चार जिवंत काडतुसे; दोघे जेरबंद - India Darpan Live", "raw_content": "\nसराईत गुन्हेगाराकडे सापडले ३ पिस्तुल, चार जिवंत काडतुसे; दोघे जेरबंद\nनाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोंदे (ता.इगतपुरी) येथील औद्योगीक वसाहतीत पिस्तूल बाळगणारे दोघे ग्रामिण पोलिसांच्या हाती लागले आहेत. संशयिताच्या ताब्यातून तिन देशी बनावटीचे पिस्तूल,चार जीवंत आणि एक रिकामे काडतुस हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून याप्रकरणी वाडिवºहे पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअनिल राजेंद्र सातपुते (३३) व अमोल सुकदेव भोर (२८ रा. दोघे गोंदे दुमाला ता.इगतपुरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गोंदे एमआयडीसीत फिरणारे दोघे काही तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्र घेवून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२२) रात्री सापळा लावण्यात आला असता संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकले. संशयितांच्या अंगझडतीत तीन पिस्तूल चार जिवंत आणि एक रिकामे काडतूस मिळून आले असून संशयितांपैकी सातपूते हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरूध्द खंडणीसह,दरोडा,दंगा आणि दुखापत अशी गंभीर गुन्हे दाखल आहे. संशयितांविरोधात वाडिवºहे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रविण मुसळे,पोलिस नाईक सचिन पिंगळ,विश्वनाथ आव्हाड व मंगेश गोसावी आदींच्या पथकाने केली.\nइंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा\nसहलीला गेलेला विद्यार्थी पाय घसरुन तब्बल दीड हजार फूट दरीत कोसळला; सुरगाण्यातील साखळचोंड धबधब्यात दुर्घटना\nसहलीला गेलेला विद्यार्थी पाय घसरुन तब्बल दीड हजार फूट दरीत कोसळला; सुरगाण्यातील साखळचोंड धबधब्यात दुर्घटना\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/ken-williamson/", "date_download": "2022-12-09T16:07:23Z", "digest": "sha1:MNHJJBQ7FAS2JJFAKN4BOABCXTMZ7B44", "length": 2523, "nlines": 36, "source_domain": "thepublitics.com", "title": "ken williamson Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nथेटर ते स्टेडीयम | ब-बातम्यांचा\nWTC Final आधी न्यूझीलंडला मोठा धक्का; कर्णधार केन विलियमसनला दुखापत\nवृत्तसंस्था : भारत-न्यूझीलंड आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final ) फायनल मॅचपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन यास दुखापत झाली आहे. न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी ही माहिती दिली आहे. या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत विलियमसन न खेळण्याची शक्यता आहे. त्याच्या कोपराला दुखापत झाली असून तो दुसरी कसोटी खेळणार की नाही…\nRead More WTC Final आधी न्यूझीलंडला मोठा धक्का; कर्णधार केन विलियमसनला दुखापतContinue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2009/03/6636/", "date_download": "2022-12-09T15:23:38Z", "digest": "sha1:YKWTY3UWTVCSF34LNYSD6MNZTIXXOVGU", "length": 73663, "nlines": 105, "source_domain": "www.sudharak.in", "title": "'प्रायोजित' अहवालाचा पंचनामा - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nविदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात नरेंद्र जाधवांचा अहवाल वादग्रस्त ठरला आहे. जाधव ‘सरकारी तज्ज्ञ’ आणि पी. साईनाथ व इतर हे वास्तवाचे वेगळे चित्र रेखाटणारे, यांच्यात हा वाद आहे.\nनोम चोम्स्कीने नोंदले आहे की कोणत्याही घटनेबाबत ‘भरवशाची’ माहिती देणारे तज्ज्ञ प्रस्थापितांपैकीच असण्याने वार्तांकनाचा तटस्थपणा हरवतो, व ते संमतीचे उत्पादन (आसु १६.४, १६.५, जुलै व ऑगस्ट २००५) होऊन बसते. या पातळीवरही जाधव अपुरे पडत आहेत हे ठसवणारी श्रीनिवास खांदेवाले यांची पुस्तिका जाधव समितीची अशास्त्रीयता (लोकवायय, डिसें. ‘०८) संक्षिप्त रूपात आसु च्या वाचकांपुढे ठेवत आहोत.\nएक विशेष विनंती-हा लेख जाधवांचा भंडाफोड म्हणून न वाचता शेतीबाबतच्या समस्या, त्याही व हाडः सोन्याची कुन्हाड या क्षेत्रातील, असे समजून वाचावा – सं.]\n१. जाधव समितीची अशास्त्रीयता\nमहाराष्ट्र शासनाने १३ नोव्हेंबर २००७ रोजी एक ‘शेतकरी आत्महत्या प्रतिबंध पॅकेजेस एक सदस्य मूल्यमापन समिती’ नेमली. तिचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव हे होते. ह्या समितीने तीन महिन्यांमध्ये मदत पॅकेजेसची अंमलबजावणी कितपत झाली हे तपासणे व त्यात काही उणिवा असतील तर त्यासंबंधी सूचना करणे अभिप्रेत होते. हा अहवाल १३ फेब्रुवारी २००८ पर्यंत येणे अपेक्षित होते. त्या सूचनांचा नव्या पेरणी हंगामाकरिता (जून-जुलै २००८) उपयोग होऊ शकला असता व ते अतिशय सयुक्तिक ठरले असते. परंतु शासनाने समितीची कार्यकक्षा वाढविल्यामुळे हा अहवाल २६ जुलै २००८ रोजी सादर झाला. म्हणजे कृषिवर्ष २००८-०९ चा खरीप हंगाम ह्या समितीच्या शिफारशींपासून वंचित राहिला. ७५ पृष्ठांच्या या अहवालात साडेबारा पृष्ठे पत्रकार पी. साईनाथ यांच्याशी आत्महत्या-मापनासाठी घातलेल्या वादात खर्ची पडली आहेत. पाच पृष्ठे आत्महत्यांच्या कारणांवर, साडेआठ पाने पॅकेजेसच्या अंमलबजावणीत,बारा पृष्ठे कर्जमाफीवर, ८.३३ पृष्ठे कृषिक्षेत्रापुढील आह्वानांवर, १४ पृष्ठे समग्र महाराष्ट्राच्या समतोल कृषिविकास कृतियोजनेवर आणि ११ पृष्ठे कृषक संजीवनी अभियानावर खर्ची घातली आहेत. एकूण ७५ पृष्ठांपैकी साडेआठ पाने (म्हणजे १० टक्के) पॅकेजच्या मूळ उद्दिष्टांवर खर्ची पडली असल्याने हा अहवाल कसा भरकटला हे ध्यानात येईल. असे म्हणता येईल की साईनाथ यांच्याशी वाद घातला नसता आणि समितीची कार्यकक्षा वाढविली नसती तर आपल्याला हजारो शेतकऱ्यांच्या मदतीच्या पॅकेजच्या चौकशीचा साडेआठ पानांचा अहवाल मिळाला असता.\nपी. साईनाथ ह्यांनी केंद्र सरकारच्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक व मध्यप्रदेश (छत्तीसगडसह) ह्या शेतकरी आत्महत्यांची संख्या सर्वाधिक असणाऱ्या राज्यांना स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या धर्तीवर स्पेशल एलिमिनेशन झोन (म्हणजे विशेष निर्मूलन क्षेत्र) असे संबोधिले. महाराष्ट्राला ‘शेतकऱ्यांची स्मशानभूमी’ असे म्हटले. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेले राज्य आणि शेतकरी म्हणून जगण्यासाठी विदर्भ हा आपला देशातील सर्वांत वाईट भूभाग आहे, अशी महाराष्ट्राची अवहेलना करण्यात आली. जाधवांचे म्हणणे असे की, आत्महत्यांचा नुसताच आकडा विचारात घेणे अयोग्य होईल. जाधवांनी पुढे म्हटले आहे की, “दर लाख शेतकऱ्यांमागे झालेल्या शेतकरी आत्महत्या हा सर्वांत योग्य निकष झाला असता. परंतु शेतकऱ्यांची राज्यनिहाय लोकसंख्या उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण लोकसंख्येमागे शेतकऱ्यांच्या आत्महत्या असा निकष वापरला तरी महाराष्ट्राचे प्रमाण कमी येते.” प्रस्तुत लेखकाचे म्हणणे असे आहे की, डॉ. जाधवांनी सुचविलेला निकषही अशास्त्रीय आहे. समजा, शेतकऱ्यांची संख्या वगैरे सगळी माहिती सर्व राज्यांकरता उपलब्ध असली तरी प्रस्तुत प्रश्नाने प्रभावित अशा सहा जिल्ह्यांतील कापूस शेतकरी आत्महत्या करीत असल्यामुळे, पॅकेजच्या सहा जिल्ह्यांमधील ओलीत पिके वगळून फक्त कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येशी शेतकयांच्या आत्महत्यांचे प्रमाण काढणे हीच एकमेव शास्त्रीय पद्धती असू शकते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या सुरू झाल्यापासून, म्हणजे १९९७ पासून २००७ पर्यंत आणि त्या आधीची दहा वर्षे म्हणजे १९८७-९७, ह्या दोन काळांमधील आत्महत्यांचे कापूस शेतकऱ्यांशी प्रमाण काढून त्या दोन कालखंडांची तुलना सत्य परिस्थितीचे दर्शन घडवू शकते. विदर्भातील कोरडवाहू कापूस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण मोजताना संपूर्ण शहरी लोकसंख्या आणि खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण येथील बागायती पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यात जोडायचे आणि त्यांच्याशी प्रमाण काढून ते कमी आहे, असे दाखविण्याचा खटाटोप करणे पूर्णपणे अशास्त्रीय आहे.\nगणित चुकीच्या पद्धतीने मांडले तर उत्तर तसेच चुकीचे येणार ह्यात आश्चर्य काय \n२. वस्तुस्थिति विश्लेषणात शासनाची भलावण\nडॉ. जाधव सांगतात की विदर्भाच्या पॅकेज मिळालेल्या सहा जिल्ह्यांकरिता केंद्र सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची (एनसीआरबी) आणि महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित होऊन निदर्शनास आलेल्या आत्महत्या, अशी दोन स्रोतांकडून २००१-२००७ पर्यंत माहिती उपलब्ध आहे, ती अशीः\nवर्षे एनसीआरबी महाराष्ट्र शासन २००१ १,०७१ ४९ (०४.६ टक्के) २००२ १,०६७ १०४ (०९.७ टक्के) २००३ १,००० (१४.४ टक्के) १,१६० ४४१ (३८.० टक्के) २००५ १,०२७ ४९ (४२.० टक्के) २००६ १,५२० १४४८ (९५.३ टक्के) २००७ उपलब्ध नाही १२४१ महाराष्ट्र शासन केवळ सातबाराच्या उताऱ्याच्या आधारावर शेतकरी आत्महत्या करताहेत हे नाकारत होते. २००६ पासून पोलीस रेकॉर्ड तपासणे सुरू झाल्याबरोबर विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे खरे स्वरूप शासनाच्या कागदांवर आले. कळस म्हणजे २००६ चा शासनाचा आकडा एका वर्षात तिपटीने जेव्हा एनसीआरबीच्या जवळ आला तेव्हा डॉ. जाधव म्हणतात की, “याचाच अर्थ अलीकडच्या काळातील दोन्ही सूत्रांची आकडेवारी जास्त वास्तववादी झालेली आहे,” (पृ.१२) असे म्हणता येईल. म्हणजे जणू काही एनसीआरबीची माहितीसुद्धा वास्तवापासून दूर होती. नंतर अहवाल असे नोंदवितो की दोन पॅकेजेसच्या एकदोन वर्षांच्या अंमलबजावणीनंतर पॅकेजच्या बाहेरील विदर्भाच्या जिल्ह्यांमध्येसुद्धा आत्महत्या घडल्या आहेत. विदर्भातील पॅकेजची ही चर्चा करत असताना लागलीच डॉ. जाधव म्हणतात की “एवढेच काय मराठवाड्याच्या काही भागांत, तसेच अगदी सधन समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात देखील १४४ २००४ शेतकयांच्या आत्महत्या होऊ लागलेल्या आहेत हे नाकारता येत नाही.’ (पृ.१३) विदर्भाच्या पॅकेजसंबंधी चर्चा करताना सधन पश्चिम महाराष्ट्राची चिंता वाहत भरकटणारा अहवाल प्रथमच पाहण्यात येत आहे.\nआत्महत्यांची जी कारणे शेतकऱ्यांनी सांगितली आहेत ते आकडे शासनाने नेमलेल्या संबंधित अभ्यासगटांचे एकत्रित निष्कर्ष आहेत, की शासनाने मूळ आकड्यांवर प्रक्रिया करून तयार केलेली आकडेवारी आहे, हे समितीने स्पष्ट केलेले नाही. आहेत त्या आठ कारणांमध्ये बाजारातील कमी किमती ह्या घटकाचा समावेशच नाही. डॉ. जाधव फक्त ह्याच घटकांचा अंतःसंबंध दाखवितात, त्यामुळे तेही बाजारातील घसरत्या किमतीचा उल्लेख करीत नाहीत. त्या आठ घटकांत नापिकी ४१ टक्के असे म्हटले आहे. (४१ टक्के कशाचे कशाशी प्रमाण आहे हेदेखील ते वाचकाला सांगत नाहीत.) मग डॉ. जाधव नापिकीमुळे कर्जबाजारीपणा व त्यामुळे आर्थिक दुरवस्था, अशी शृंखला जोडतात. त्या शृंखलेत बाजारातील घटती किंमत हा घटक जोडल्याशिवाय हे विश्लेषण शास्त्रीयही होत नाही आणि व्यावहारिकही होत नाही.\nनंतर वरील कारणांना तात्कालिक असे म्हणून डॉ. जाधवांनी १) अपुरी सिंचन सुविधा २) अपुरी विद्युत पंपसेट जोडणी, आणि ३) बँकांकडून होणारा अपुरा पतपुरवठा अशी तीन महत्त्वाची कारणे सांगितली. ह्या कारणांची चर्चा करताना ते म्हणतात, “१९८४ साली विदर्भातील सिंचनाचा अनुशेष जो ३८ टक्के होता तो वाढत जाऊन २००१ साली ६२ टक्क्यांवर जाऊन पोहचला. त्याच कालावधीत उर्वरित महाराष्ट्राचा अनुशेष ३९ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यात महाराष्ट्र शासन यशस्वी झाले.” (जाड ठसा माझा.) भले शाब्बास चर्चा विदर्भातील शासकीय अपयशाची चालू आहे आणि समिती शासनाला शाबासकी देते, पश्चिम महाराष्ट्रातील विकासाबद्दल. अमरावतीचे शिक्षक आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांच्या नेतृत्वात विदर्भातील आमदार आणि श्री. मधुकरराव किंमतकर ह्यांच्या नेतृत्वात विदर्भ वैधानिक विकास मंडळ एक एक पै मिळविण्यासाठी शासनाशी कडवी झुंज देऊन शेवटी राज्यपालांकडे न्याय मागण्यासाठी गेले. म्हणजे पर्यायाने विदर्भातील आत्महत्यांकरता शासन जबाबदार आहे.\nविजेबाबत डॉ. जाधव म्हणतात की, विदर्भात विहिरींना किंवा मालगुजारी तलावांना पुरेसे पाणी असूनदेखील विजेच्या अभावी शेतकरी पिकांना पाणी देऊ शकत नव्हते व त्यांना नुकसान सोसावे लागत असे. प्रत्यक्ष कृषिपंपांना विद्युतपंप उपलब्ध करण्याचा विदर्भ बॅकलॉग (२००३-०४) सुमारे २,१५,००० पंप एवढा होता. तर तोच मराठवाड्यात १,०९,००० पंप एवढा होता. याउलट पश्चिम महाराष्ट्रात ३,५०,००० जास्तीच्या पंपांना वीजपुरवठा झालेला आहे. (पृ.१६. जाड ठसा माझा.) विदर्भात वीज तयार होते, ती इतर प्रदेशांना पुरवली जाते. त्याच विदर्भासाठी डॉ. जाधव विजेचा अभाव हे कारण दर्शवितात. विजेचे सत्य डॉ.जाधवांना माहीत नाही का डॉ. जाधव शेतकऱ्यांनाच विचारतात की पंपजोडणीच्या अनुदान-योजनेचा फायदा का घेत नाही\nवरील मुद्द्याला जोडून १९९५ ते २००५ मधील विदर्भाला मिळालेले पतपुरवठ्यांचे घटलेले प्रमाण विचारात घेऊन आणि पूरक धंदे नाहीत, उत्पादनखर्चाच्या मानाने कमी बाजारभाव म्हणून कर्जबाजारीपणा, दुरवस्था इत्यादी म्हणून आत्महत्या अशी योग्य साखळी ते मांडतात. पण डॉ. जाधव आणखी निष्कर्षाप्रत पोहचतात की, “एकंदरीत काय तर गेली सुमारे १५-२० वर्षे विदर्भातील शेतकऱ्यांना शासन आणि बँका यांचा इतरत्र मिळणारा पाठिंबा हळूहळू कमी होत गेला.” (पृष्ठ क्र.१७) आम्ही असे म्हणू की एका यंत्रणेने फास लावला, तर दुसऱ्या यंत्रणेने तो आवळला. पण ह्या सर्व कारणांचे मूळ कारण विदर्भावर प्रशासकीय, वित्तीय, विकासात्मक अन्याय शासनाने केला आणि त्यामुळेच अंतिमतः आत्महत्या घडल्या, घडत आहेत. ३. पॅकेजेसः सरकार खूष – शेतकरी नाखूष\nराज्यशासनाने डिसेंबर २००५ मध्ये रु. १०७५ कोटींचे पॅकेज जाहीर केले. परंतु पुढील तीन महिन्यांतसुद्धा त्या रकमा संबंधित विभागांना उपलब्ध नव्हत्या. जुलै २००६ मध्ये पंतप्रधानांनी रु. २७५० कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र ह्या पॅकेजचे लाभार्थीचे निकषही सहा महिन्यांनी जाहीर करण्यात आले.\n१९९७-२००५ पर्यंत हजारोंनी आत्महत्या झाल्यानंतर, सार्वत्रिक आक्रोशानंतर ही पॅकेजेस दिली गेली. ती देणे सरकारचे केवळ कर्तव्यच होते असे नव्हे, तर पूर्वीच्या दुर्लक्ष होण्याचे काही अंशी परिमार्जन केले गेले, हे त्या मदतीचे खरे स्वरूप आहे. ती मदत मिळणे, पुरेशी मिळणे हा शेतकऱ्यांचा ह्या राज्याचे नागरिक म्हणून हक्क आहे.\nसमितीपुढे प्रश्न हा आहे की दोन्ही पॅकेजेस “दोन-अडीच वर्षे कार्यान्वित असूनसुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत लक्षणीय कपात झालेली नाही.” ह्या काळात राज्य शासनाचा पॅकेज-पैसा ७५% खर्च झाला व केंद्राचा निधी ९९% खर्च झाला. त्यामुळे समितीच्या मते दोन्ही पॅकेजेसचा अंमलबजावणीचा वेग निश्चितच समाधानकारक आहे.\nसमितीचे म्हणणे खरे मानले तर निष्कर्ष असा निघतो की केंद्र सरकारचे तज्ज्ञ (खुद्द पंतप्रधान येऊन गेले होते, त्यांच्यासह) व राज्य सरकारचे तज्ज्ञ अधिकारी, मंत्री, राज्यमंत्री इत्यादी कोणाच्याच लक्षात पॅकेजची आखणी कशी करावी व अंमलबजावणी कशी करावी हे आले नाही. ज्याअर्थी आत्महत्या थांबत नाहीत त्या अर्थी दोन्ही सरकारांना उपाययोजनेची आखणी कशी करावी हे कळले नाही, हे आपण मान्य करू. पण त्यामुळे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो तो असा की मग ही सरकारे, त्यांचा अधिकारीगण, मंत्रिगण इत्यादींचा शेतकऱ्यांना काय उपयोग आणि हजारो-कोटी रुपयाचे पॅकेज तयार करताना केंद्र व राज्य सरकारने स्थानिक लोकांशी चर्चा करून त्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता व लोकसहभाग ही तत्त्वे का पाळली नाहीत \nसमितीचे मत असे की त्यात दीर्घकालीन उपाययोजनांच्या सोबत शेतकऱ्यांना तातडीने आणि थेट दिलासा देऊ शकतील अशा उपाययोजनांवर भर देणे उचित ठरले असते. तरी समितीनेसुद्धा थेट दिलासा देऊ शकणाऱ्या उपाययोजना सुचविलेल्या नाहीत. पंतप्रधानांच्या पॅकेजमधील (१) पाणलोट क्षेत्रविकास (२) बियाणे बदल (३) राष्ट्रीय फलोत्पादन मिशन, व (४) शेतीपूरक व्यवसाय ह्यांना समितीने त्वरित आणि थेट दिलासा देणाऱ्या योजना असे म्हटले आहे. परंतु त्यातील दुधाळ जनावरे वाटण्याचा कार्यक्रम वगळता कोणतेही कार्यक्रम तसे नाहीत तेही कार्यक्रम मध्यमकालीनच आहेत.\nप्रत्यक्षात कर्जग्रस्त शेतकयांचे प्रत्यक्ष दैनंदिन जीवन चालू राहणे, (सावकारांच्या कर्जासह) कर्जाचे समायोजन होऊन परतफेडीचा सन्मानजनक तोडगा निघणे ; घरातील मुलाबाळांचे शिक्षण चालू राहणे ; कुटुंबांतील व्यक्तींचे औषधपाणी चालू राहणे व मशागतीसाठी पैसा नसल्यामुळे शेतीची मशागत, खते-बियाणे, पेरण्या हे खर्च विशेष सहायता कार्यक्रमाच्या द्वारे निभावले जाणे, मशागत व पेरणी रोजगार हमीतून पार पाडली जाणे ह्या त्वरित व थेट दिलासा देणाऱ्या उपाययोजना ठरू शकतात. परंतु २००१ पासून २००६ पर्यंत राज्यशासन एकतर त्या आत्महत्या आहेत हेच मानावयास तयार नव्हते आणि आत्महत्या मान्य केल्यास ती व्यक्ती शेतकरी आहे का हे तपासण्यास भरमसाठ निकष लावीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी खाण्या-जगण्यासाठी पैसा नाही आणि दुसरीकडून बँका व सावकार ह्याचे वसुलीचे तगादे सुरूच, ह्या अपमानजनक परिस्थितीत निराश शेतकऱ्यांना आत्महत्येच्या निर्णयापर्यंत ढकले जात होते.\nशेतकरीवर्गाच्या तीन प्रकारच्या गरजा होत्या. (१) रोजच्या जगण्याचा प्रश्न, (२) सावकारी व संस्थात्मक कर्जाचे समायोजन, आणि (३) पुन्हा उत्पादन सुरू व्हावे व उत्पादकता वाढावी म्हणून कृषिसंबंधित तांत्रिक व पायाभूत सुविधांची मदत. पंतप्रधान पॅकेजमध्ये व्याजमाफी हा घटक आणि मुख्यमंत्री पॅकेजमध्ये ६०,०० शेतकऱ्यांना मदत व सामूहिक विवाह हेच घटक थेट मदतीचे होते. दोन्ही पॅकेजेसमधील बाकीचे सर्व कार्यक्रम कृषिउत्पादकता वाढविणारे उद्दिष्ट ठेवून आखले होते. आमच्या मते प्रत्यक्षात वरील तीन्ही प्रकारच्या गरजा भागविणारी तीन पॅकेजेस हवी होती.\nथातुरमातुर असलेल्या पॅकेजेसमुळे सरकारांची उदारतेची जाहिरात झाली, व्याजमाफीचे पैसे बँकांना मिळून गेले, दीर्घकालीन योजना सुरू झाल्या. मात्र दैनंदिन जगण्याचे प्रश्न, बाजारातील किमतींकडे (म्हणजे शेतकऱ्याला मिळणाऱ्या उत्पन्नाकडे) आणि सावकारी कर्जाच्या परतफेडीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष ह्यांच्या ओझ्याखाली दबून येथील शेतकरी अजून आत्महत्या करीत आहेत.\n४.केंद्रीय कर्जमाफी योजनाः बोनस गायब – माफी माफक\nसमितीच्या नोंदीनुसार विदर्भाच्या कृषिविकासावर १५-२० वर्षे अन्याय झाला. परंतु पॅकेजच्या अंमलबजावणीतही अन्याय झाला. ह्या रूपाने राज्याच्या नेतृत्वाचा व प्रशासनाचा खरा चेहरा लोकांपुढे आला. ह्या समितीला विदर्भातील कापूस अर्थव्यवस्थेची तोंडओळखही नसल्यामुळे आणि आत्महत्या हा सगळे आर्थिक स्रोत आटल्यानंतर निराशेच्या भोवऱ्यात घेतलेला निर्णय आहे, हे पुरेसे ध्यानात न घेतल्यामुळे विश्लेषण शासनसमर्थक आणि शेतकरीविरोधी होऊन गेले. कसे ते पहा :\nराज्यशासनाच्या रु.१०७५ कोटींच्या पॅकेजपैकी रु. ३७० कोटी हे कापूस एकाधिकारात कापलेले, भांडवल ठेवनिधीचे होते. शासन त्यावर व्याज देत होते. म्हणजे शेतकरी ठेवीदार व शासन कर्जदार होते. तो त्यांचा पैसा त्यांनाच विशेष मदत म्हणून पॅकेजमध्ये समाविष्ट करणे ही फसवणूकच आहे. अहवाल असे म्हणतो की “हा निर्णय घेतला हे निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र त्याबाबतीत शासकीय पातळीवरून योग्य ते प्रबोधन न झाल्याने शेतकऱ्यांना आपल्याला अधिकचे काही मिळाले असे वाटत नाही.’\nएक अतिशय दुःखदायक मुद्दा असा की व-हाडातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिखरावर असताना २००५-०६च्या कापूस हंगामापासून (म्हणजे ऑक्टोबर २००५ पासून) महाराष्ट्रशासनाने कापसाला मिळणारा प्रतिक्विंटल रु. ५००-६०० चा बोनस रद्द केला. त्याचा फटका कापूस उत्पादकाला बसला. तो सुमारे वार्षिक रु. १३०० कोटींचा. म्हणजे रु. १०७५ कोटींचे पॅकेज देत असताना शेतकऱ्यांचे सामूहिक उत्पन्न (बोनस रद्द केल्यामुळे) दर वर्षाकरता घटलेच. डॉ. स्वामीनाथन ह्यांनीसुद्धा बोनस पुन्हा सुरू करण्याची सूचना राज्य सरकारला केली होती.\nह्याची जाणीव व उल्लेख विदर्भातील अनेक शेतकयांची भेट घेतल्यानंतरही जाधवसमितीच्या अहवालात नाही. त्यामुळे शासनाद्वारे शेतकऱ्यांच्या जगण्यासाठी पॅकेजसारखे लहान आधार देणे आणि बोनससारखे मोठे आधार काढून घेणे चालू होते, त्याचा नक्त परिणाम विघातकच झाला हे दारुण सत्य समितीने जनतेपुढे मांडणे आवश्यक होते.\nअहवाल म्हणतो, “देशाच्या आर्थिक इतिहासात अभूतपूर्व ठरलेली ही महत्त्वाकांक्षी योजना आहे यात शंकाच नाही.” (जाड ठसा माझा.) आता कर्जमाफीत महत्त्वाकांक्षी काय आहे व असू शकते ह्याच केंद्रीय अंदाजपत्रकानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या संशोधन चमूने असे गणन केले की गाजावाजा न करता वित्तमंत्र्यांनी एवढ्याच रकमांच्या करसवलती उद्योगांना दिल्या आणि त्यांना दिलेल्या पूर्वीच्या सवलतींपेक्षा ह्या अंदाजपत्रकातील सवलती जास्त आहेत ह्याच केंद्रीय अंदाजपत्रकानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या संशोधन चमूने असे गणन केले की गाजावाजा न करता वित्तमंत्र्यांनी एवढ्याच रकमांच्या करसवलती उद्योगांना दिल्या आणि त्यांना दिलेल्या पूर्वीच्या सवलतींपेक्षा ह्या अंदाजपत्रकातील सवलती जास्त आहेत (म्हणजे शेतकऱ्यांना एकदाच एवढी सवलत मिळाली पण उद्योगजगताला दरवर्षी मिळत आहेत (म्हणजे शेतकऱ्यांना एकदाच एवढी सवलत मिळाली पण उद्योगजगताला दरवर्षी मिळत आहेत म्हणूनच उद्योजक एवढे भराभर श्रीमंत होत आहेत.) डॉ. जाधवांनी हे वाचले नसेल म्हणूनच उद्योजक एवढे भराभर श्रीमंत होत आहेत.) डॉ. जाधवांनी हे वाचले नसेल एक वेळ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्याचे एवढे कौतुकात्मक वर्णन डॉ. जाधवांनी का करावे एक वेळ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्याचे एवढे कौतुकात्मक वर्णन डॉ. जाधवांनी का करावे केंद्र सरकारला खूष करण्यासाठी केंद्र सरकारला खूष करण्यासाठी कर्जमाफीबद्दल केंद्रीय कृषि मंत्रालयाने असे म्हटले की सुमारे सात महिन्यांच्या मेहनतीने कर्जमाफीचा आकृतिबंध ठरला. तो असा “रु. ९८९२ कोटींपैकी सुमारे ५३.८ टक्के रक्कम पश्चिम महाराष्ट्रातील १९.४८ लाख खातेदारांना आहे. त्याउलट, मराठवाड्यातील ११.७१ लाख खातेदारांना एकूण रकमेच्या २४.३ टक्के रक्कम मिळणार आहे, तर आत्महत्याग्रस्त विदर्भातील १२ लाख खातेदारांना एकूण रकमेच्या केवळ २०.१ टक्के रक्कम प्राप्त होणार आहे. प्रत्येक खातेदारामागे सरासरी प्रमाण पडते : पश्चिम महाराष्ट्र रु. २७,३१०; मराठवाडा रु. २०,५२१ आणि विदर्भ रु. १६,११७.” ५. जाधवसमिती आणि विशेषणांचा भडिमार समितीने “कृषिविकासाचा दर १९८० च्या दशकात ४.४%, १९९० च्या दशकात ३.२%, २००१ ते २००७ दरम्यान हा दर २.५% होता आणि १९९०-९१ ते २००७-०८ ह्या सतरा वर्षांच्या कालावधीत कृषिक्षेत्राचा वार्षिक विकास केवळ २ टक्के एवढाच होता. अन्नधान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत तर हे चित्र अधिकच विदारक असल्याचे दिसून येते.” असे नमूद केले आहे.\n१९५२-८० पर्यंतच्या पंचवार्षिक योजनांमध्ये शेतीवर सरासरी १३.१% खर्च होत होता. १९८० नंतरच्या पाच योजनांमध्ये (दहाव्या योजनेपर्यंत) हे प्रमाण ५.४% झाले. १९९१-९२ पासूनच्या कृषिविकास दर का घटला हे समिती सांगत नाही, पण आमच्या मते हे १९९१-९२ पासूनच्या नव्या आर्थिक धोरणात निहित आहे, कारण तेव्हापासून सरकारचे लक्ष उद्योगांकडे अधिक वळले.\n‘कृषिक्षेत्रापुढील आह्वाने’ या प्रकरणात डॉ. जाधव देश आणि महाराष्ट्र अशी ढोबळ तुलना करतात. पीकवार दर एकरी उत्पादकता विदर्भ व इतर प्रदेशांकरता देत नाहीत. ही पॅकेज-क्षेत्रातील शेतकऱ्यांशी प्रतारणा आहे. त्यांच्या मांडणीतून विदर्भाच्या शेतकऱ्यांकरिता आह्वाने काय आहेत ते कळत नाही.\nसहाव्या प्रकरणात शासन आणि त्यामुळे जाधव समिती ह्यांच्या विचारात प्रथम महाराष्ट्र आहे. मग हळूच सूचना-निष्कर्षांना विदर्भ असा शब्द जोडला जातो. त्यातून विविध महसुली विभागांच्या कृषीचा समतोल (म्हणजे प्रगत प्रदेशांच्या बरोबरीने) विकास होईल असे काही ध्वनित होत नाही. जर संपूर्ण राज्याच्या कृषिविकासाचा दर ४.४% राहावयाचा असेल तर शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने विदर्भासह इतर सर्व विभागांच्या कृषिविकासाचा सध्याचा जिल्हावार दर जाधव समितीने तक्त्याच्या रूपाने द्यावयास हवा होता. आणि सध्याच्या कमी-जास्त दरापासून ४.४% दर येण्याइतकी जी दरी दिसून येईल ती भरून काढण्याकरिता विषयवार जी गुंतवणूक लागेल, विशेष तांत्रिक मनुष्यबळ लागेल, त्याचे अंदाज सरकारपुढे व शेतकऱ्यांपुढे मांडायला हवे होते, अशी सार्वत्रिक अपेक्षा होती ती फोल ठरली.\nजाधव राज्य कृषिविकास योजना न म्हणता ‘महाराष्ट्र… योजना’ ‘महाराष्ट्र… परिषद’ असा सतत महाराष्ट्राचा उद्घोष करीत राहतात. जर योजना राज्याची आहे तर ती आपोआप महाराष्ट्र राज्याची आहे, हे ओघाने आलेच. परंतु जाधवसमितीच्या संकल्पना काही औरच आहेत. महाराष्ट्र, समग्र, समतोल इत्यादी विशेषणांची खैरात अहवालात आढळते, आशय कमी. मग राज्यपातळीनंतर जिल्हा कृषिविकास समिती’ची शिफारस येते.\nसुचविलेल्या आराखड्यात १) पीकपद्धती, २) सिंचनसुविधा, ३) पतपुरवठा, ४) वीजपुरवठा, ५) शेतमालास वाजवी भाव, ६) दलालमुक्त कृषी उत्पन्न बाजारव्यवस्था निर्मिती, आणि ७) पायाभूत सुविधा, ह्यांचा समावेश समितीने केला आहे. दुसऱ्या हरितक्रांतीचे हे घटक आहेत हे वाचकांच्या लक्षात येईलच.\n६. जाधव-समितीः अहवालाने न सांगितलेली सत्ये अहवालाच्या शेवटच्या प्रकरणात, विशेषतः प्रथम आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी, नंतर विदर्भाच्या इतर जिल्ह्यांसाठी आणि त्यापलीकडच्या टप्प्यात (म्हणजे किती वर्षांत ) संपूर्ण महाराष्ट्रात तपशीलवार सर्वेक्षण करून त्यांनी सुचविलेले ‘कृषक संजीवनी अभियान’ लागू करावे असे म्हटले आहे. त्या अभियानात पुढील प्रस्ताव/सूचना आहेत. १) सुयोग्य तंत्रज्ञान, वितरण व पणन व्यवस्था, २) विदर्भासाठी (केंद्रासारखे) विशेष कॉटन मिशन, ३) विस्तारित रोजगार हमी योजना, ४) अनुदानित दर्जेदार बियाणे पुरवठा, ५) सुधारित पीक विमा योजना, ६) कूपन आधारित खते/औषधे अनुदान, ७) प्रमुख पीक रोगांवर शासकीय खर्चाने औषधोपचार, ८) स्वस्त अन्नधान्य पुरवठा, ९) स्वस्त पशुखाद्य पुरवठा, १०) स्वस्त आरोग्यसुविधा, ११) १०० टक्के विमा समाविष्टता, १२) विवाह अनुदान, १३) शिक्षण अनुदान, १४) शेतकरी प्रबोधन.\nत्या अभियानाच्या वरील प्रस्तावांचे सूचना म्हणून आणि उपचार म्हणून स्वागत केले, तरी त्या संबंधी आपण काही प्रश्न विचारू. प्रश्न १: ह्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न ४.४ टक्क्यांनी वाढेल ह्याची शाश्वती समिती का देत नाही प्रश्न २: कृषिमालाच्या किफायतशीर किमती हे रसायन संजीवनीत नको का प्रश्न २: कृषिमालाच्या किफायतशीर किमती हे रसायन संजीवनीत नको का प्रश्न ३: ह्या संजीवनीने जर खरेच शेतकयांचे जीवनमान वाढणार असेल तर ते सर्व पुन्हा अनुदानित घटकांवरच का अवलंबून राहणार आहेत प्रश्न ३: ह्या संजीवनीने जर खरेच शेतकयांचे जीवनमान वाढणार असेल तर ते सर्व पुन्हा अनुदानित घटकांवरच का अवलंबून राहणार आहेत प्रश्न ४: ह्या संजीवनीने विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबतील असे समिती का आश्वासित करीत नाही\nउघड आहे. डॉ. जाधवांची ‘संजीवनी’ म्हणजे बहुतेक सगळ्या चालू योजना आहेत. एक गोष्ट अप्रत्यक्षपणे सांगितली जात आहे ती अशी की शेतीव्यवस्थेत फारसे काही बिघडलेले नाही. पंतप्रधानांचे, मुख्यमंत्र्याचे आणि आता डॉ. जाधवांचे पॅकेज दिले म्हणजे सर्व काही ठीक होईल महाराष्ट्र राज्याचे महालेखाकार (अंकेक्षण) – २, ह्यांच्या कार्यालयाने २००६-०७ करिता तयार केलेला, भारताचे दिल्ली येथील महालेखाकार व सरअंकेक्षक ह्यांनी प्रतिस्वाक्षरी केलेला, आ. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, ह्यांना सादर केलेला अंकेक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) महाराष्ट्र शासनाला जुलै २००७ मध्ये सादर झाला. त्यातील निरीक्षणांवर शासनाची जी स्पष्टीकरणे ऑक्टोबर-नोव्हेंबर २००७ पर्यंत मिळाली ती अंतिम अंकेक्षण-अहवालात समाविष्ट करण्यात आली. जाधवसमितीचा अहवाल जुलै २००८ चा आहे. म्हणजे जाधव समितीला हा अंकेक्षण अहवाल उपलब्ध असूनसुद्धा त्याचा साधा उल्लेखही समितीच्या अहवालात नाही. कारण अंकेक्षकांनी परखड विश्लेषण करून जे खडखडीत निष्कर्ष काढले आहेत, त्याच्या विपरीत मांडणी डॉ. जाधवांची आहे. त्यामुळे प्रस्तुत लेखकाच्या मते डॉ. जाधवांच्या व्यावसायिक नैतिकतेला (Professional Ethics) निश्चितच बाधा पोहचते. मग आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा हा अधिक पलिकडचा मुद्दा आहे. आधी अंकेक्षकांचा निष्कर्ष काय आहे, तो पाहू.\nअंकेक्षकांनी वाशीम, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा ह्या जिल्ह्यांतील ३२,९६६ खातेदारांचे सर्वेक्षण करून घेतले. अंकेक्षण हे भारताच्या महाअंकेक्षकांच्या प्रमाणित मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे केलेले आहे, व पुढील निष्कर्ष काढले आहेत :\n“उत्पादनवाढीसाठी आर्थिक साहाय्य उशिरा नियमित केले गेले. १२,५२३ शेतकऱ्यांना निधी असूनही लाभ मिळाला नाही; सगळ्यांत गरीब असलेल्या शेतकऱ्यांना अग्रक्रम दिला गेला नाही; सूक्ष्म सिंचनाच्या उपकरण खरेदीसाठी शेतकऱ्यांनी करावयाचा किमान खर्च हा ‘गरीब’ शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर होता. लघुसिंचनाच्या १८५ योजना नाबार्डने तांत्रिकदृष्ट्या अशक्य आणि आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या म्हणून नामंजूर केल्या तरी त्यांची कामे सुरू केली होती; बियाणे पुरवठ्याच्या चुकीच्या अंदाजामुळे ५३,००० क्विंटल (एकूण मागणीच्या ६३ टक्के) बियाणे कमी पडले; विदर्भ पाणलोट मिशनला दिलेल्या निधीचा अपूर्ण वापर झाला.”\nपॅकेजमधील विविध घटकांमधील न्यूनता, उपलब्ध निधीचा अपुरा उपयोग, कृषि संकटाचे काही आयाम विचारात न घेतले गेल्यामुळे आणि एकूण शेतकऱ्यांपैकी फारच थोडे शेतकरी पॅकेजच्या आवाक्यात आल्याने शेतकऱ्यांची दुरवस्था कमी होण्याचे पॅकेजकडून आश्वासन मिळत नाही. सध्याच्या व्यवस्थेत शेती किफायतशीर राहिलेली नसल्यामुळे पॅकेज संपण्याच्या वर्षांमध्ये (२००९ च्या नंतर) विदर्भातील शेतकयांची दुरवस्था पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.”\nप्रश्न असा आहे की जे अंकेक्षकांना दिसले व ते त्यांनी स्वतःच व्यावसायिक नैतिकता पाळून निर्भीडपणे मांडले त्या सर्व गोष्टींकडे डॉ. जाधवांनी डोळेझाक का केली अपरिहार्यपणे निष्कर्ष असा निघतो की विदर्भातील आत्महत्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारने पॅकेज देण्यापुरतेच पाहिले. राज्य सरकारने तर पॅकेज देताना, आत्महत्यांची आकडेवारी देताना, केंद्र व राज्यांच्या पॅकेजचे कार्यक्रम तयार करताना, त्यांची अंमलबजावणी, करताना सतत उदासीनता किंबहुना धूर्तताही दाखवली अपरिहार्यपणे निष्कर्ष असा निघतो की विदर्भातील आत्महत्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारने पॅकेज देण्यापुरतेच पाहिले. राज्य सरकारने तर पॅकेज देताना, आत्महत्यांची आकडेवारी देताना, केंद्र व राज्यांच्या पॅकेजचे कार्यक्रम तयार करताना, त्यांची अंमलबजावणी, करताना सतत उदासीनता किंबहुना धूर्तताही दाखवली आणि त्यावर स्तुतीचा साज चढवला जाधव समितीने \n७. विदर्भाच्या शेतीचे व शेतकऱ्यांचे भवितव्य काय \nइथे प्रश्न डॉ. जाधव आपल्या अहवालात काय म्हणाले हा तर आहेच, परंतु सहा पॅकेज जिल्ह्यांतील १७.६४ लाख शेतकऱ्यांच्या भवितव्याचा आणि त्यांच्या शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या संबंधित कारागिरांच्या व अन्य व्यावसायिकांच्या जगण्या-मरण्याचा आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्याचीसुद्धा समस्या आहेच. आपल्यासमोर सद्य परिस्थितीचे दोन अर्थ निघतात. १. सरकारला राज्यातील व विशेषतः संबंधित प्रदेशांतील तज्ज्ञांबद्दल माहिती नाही; प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेतले नाही; कार्यक्रमांची आखणी व अंमलबजावणी ह्याबाबत तज्ज्ञता, कौशल्य, युद्धपातळीवरील तत्परता, प्रश्नाचा आवाका हे लक्षात आले नाही. ज्या घटनेने सगळ्या देशाची संवेदना ढवळून निघाली, जगभरचे जनमत गलबलून गेले, त्या प्रश्नाची युद्धपातळीवर सोडवणूक न करता सामान्य प्रशासकीय प्रश्नासारखे हाताळले. १३.४८ लाख दुरवस्थेत असलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ तदर्थ (ad-hoc) म्हणून ६०,००० शेतकऱ्यांसाठीचेच कार्यक्रम राबवले, त्यातल्याही मर्यादित व्यक्तींनाच लाभ मिळाला; ह्याची कुठलीही दखल जाधव समितीने घेतली नाही. किंवा २. सरकारला व जाधवसमितीला सगळेच माहीत होते. पण प्रश्न असाच हाताळायचा होता आणि जाधवसमितीद्वारा सगळ्या चुकीच्या गोष्टींवर पांघरूण घालायचे होते.\nवरील दोनपैकी कोणते वर्णन खरे की दोन्ही वर्णने खरी हे परिस्थितीचा भार सहन करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांनी व ग्रामीण जनतेने ठरवायचे आहे.\nआता विदर्भातील शेतीच्या प्रश्नाची सोडवणूक कशी होऊ शकेल ह्याविषयी काही उपायांचा विचार करू: १. शेतीच्या मागासलेपणाचा प्रश्न सिंचन, वीज, पतपुरवठा, शेतमालाच्या किमती, शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे शेती शिक्षण-प्रशिक्षण इत्यादींशी जोडलेला असल्यामुळे मा. राज्यपालांनी त्यामध्ये अधिक सक्रिय भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा सध्याचा कृषिविकासातील असमतोल वाढण्याची शक्यता आहे. केवळ निर्वाचित प्रतिनिधींवर प्रश्न सोडून दिला म्हणजे पक्षीय व प्रादेशिक राजकारण ह्यामुळे अंतिमतः शेतकऱ्यांचे प्राण गमवावे लागतात हे जेवढे सत्य आहे, तेवढेच त्या प्रश्नाच्या सोडवणुकीची हेळसांड केली जाते, हे ढळढळीत सत्यही पुढे आले आहे. म्हणून राज्यपालांची सक्रियता अधिक वांछनीय आहे. २. शेतमालाच्या किमान हमीभावाकडे व आंतरराष्ट्रीय किंमतीकडे मोठ्या प्रमाणावर (अक्षम्य) दुर्लक्ष होत आहे. राज्यशासनाच्या पातळीवर कृषिकिंमतीच्या पर्यवेक्षणाची यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ३. सध्या कृषिसुधार कार्यक्रमात, विदेशी बियाणेसंस्था व त्यांच्याशी संलग्न खाजगी क्षेत्रातील स्थानिक संशोधन, व्यापार संस्था, ह्यांना केंद्र व राज्य सरकार प्राधान्य देत आहे, मात्र कृषिविद्यापीठांचा शेतीव्यवहारात सहभाग वाढवण्यात सरकार पुरेसा रस घेताना दिसत नाही. बियाणेपुरवठा, सेंद्रिय खताचा पुरवठा, संशोधित औजारांचा पुरवठा इत्यादींमध्ये आधुनिकता व माफक किंमत ह्यांचा मेळ घालण्याची क्षमता कृषिविद्यापीठांमध्ये आहे. कृषिविद्यापीठांची शेतकऱ्यांप्रति जबाबदारी आहे व शेतकऱ्यांचा त्यांच्या विद्यापीठांवर अधिकार आहे असे मानून त्याकरता विद्यापीठांच्या कायद्यात व संरचनेत आवश्यक ते बदलही केले गेले पाहिजेत. ४. कृषि-वने व त्यावर आधारित उद्योग ह्यांचे प्रादेशिक नियोजन शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. विविध प्रदेशांतील हवामान, पर्जन्यमान, पीक-रचना, प्राकृतिक संपदा ह्यांतील भिन्नतांना दडपून न टाकता, त्यांचा सन्मान करून, त्यांच्यातील संपन्नतेचा उपयोग करण्याची मानसिकता व धोरण असल्याशिवाय (सब घोडे बारा टक्के असे केल्यास) प्रदेशानुकूल विकास कधी होणारच नाही. आणि आत्महत्यांमध्येसुद्धा आपण ‘पात्र’ आणि ‘अपात्र’ असा भेद करू लागलो तर हजारोंनी आत्महत्या करण्याची विकृती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली\nआहे, अशा विकृत निष्कर्षावर आपण येऊन पोहचतो ५. आत्महत्यांच्या बाबतीत त्यांनी प्रभावित प्रदेशातील सर्व आमदार-खासदारांना विश्वासात घेऊन, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन, त्यांचा कार्यकारी गट निर्माण करून, त्यांच्यावर त्यांच्या कार्यक्षेत्रातील अंमलबजावणीची जबाबदारी टाकली पाहिजे. आत्महत्यांचा सध्याचा प्रश्न सोडविताना जनप्रतिनिधींवर पुरेशी जबाबदारी न टाकली गेल्यामुळे मंत्रिमंडळ व प्रशासन ह्यांच्याद्वारा गंभीर प्रश्नही कसा गलथानपणे हाताळला जातो ते अंकेक्षणअहवालाने दाखविलेच आहे. ६. ज्या प्रदेशातील कृषिप्रश्न असेल तेथील कृषीशी संबंधित तज्ज्ञांचे सहकार्य घेणे आदर्श मानले पाहिजे. प्रस्तुत उदाहरणात डॉ. जाधवांना विदर्भाच्या प्रश्नावर नेमताना, पिकांचे स्वरूप व त्यातून निर्माण होणाऱ्या कृषिसमस्यांचा अनुभव त्यांना असता तर अहवालात गुणात्मक फरक पडला असता. ज्यांनी कापसाचे बोंड पाहिले नाही अशा संस्थांना कापसाच्या प्रश्नावर कापसाबद्दलचे अहवाल\nकरण्याचे काम शासनाने दिल्याचे सर्वांना माहीत आहे हे सगळे कशासाठी ह्यातून शेतकयांचे कल्याण साधले जाते का ही शेतकऱ्यांचे कल्याण साधण्याची शास्त्रीय पद्धती आहे का\nह्यातून मूलभूत प्रश्न असा निर्माण होतो की सरकारला खरेच आत्महत्या कमी करायच्या आहेत का \nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hindimarathistatus.com", "date_download": "2022-12-09T16:34:46Z", "digest": "sha1:XGQFWTMTQGRPPCE3WGJ3IH6T6NESFSFF", "length": 6466, "nlines": 39, "source_domain": "hindimarathistatus.com", "title": "Hindi Marathi Status - 📜Status, 🎂 Wishes, ✒️ Quotes , ❤ Shayari, 😂Jokes & More...", "raw_content": "\nGood Morning Wishes In Marathi/ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी Good Morning Wishes In Marathi :- आपला दिवस चांगला जावो अशी प्रयेकाची इच्छा असते.पण असे तेव्हाच शक्य आहे,जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होईल.तेव्हा आपला दिवस सुखाचा,आनंदाचा जाईल.आमचे शुभ सकाळ मेसेज वाचून तुमचा दिवस नक्की आनंदी जाईल. शुभ सकाळ शुभेच्छा मराठी, Good Morning Wishes In Marathi, Good … Read more\nHappy Birthday Wishes In Marathi /वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2022. Happy birthday wishes in marathi : वाढदिवस हा वर्षातील असाच एक दिवस आहे, जो प्रत्येकासाठी खास आहे. या दिवशी आपल्याला आपल्या नातेवाईकांकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मिळतात. आम्ही तुमच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा तयार केल्या आहेत. जे तुम्ही तुमच्या भाऊ , मित्रांना, बहीण , आई , वडील , आजी … Read more\n1000+ Marathi Status / नवीन मराठी स्टेटस नमस्कार मित्रांनो आमच्या Attitude status in marathi पोस्टमध्ये स्वागत आहे, या पोस्टमध्ये तुम्हाला Facebook आणि Whatsapp वर टाकण्यासाठी Royal Attitude Status marathi मध्ये आम्ही दिले आहेत. मित्रांनो, आपण सर्वांनी आपल्या Fb आणि WhatsApp वर प्रतिमा शेअर करण्यासाठी रुबाबदार स्टेटसचा वापर करत असतो आणि हा एक सततचा ट्रेंड आहे. … Read more\nGood Night Wishes In Marathi/ शुभ रात्री शुभेच्छा मराठी Good night wishes in marathi :- जेव्हा पूर्ण दिवसाचा थकवा, न झालेली कामे यामुळे आपली प्रिय व्यक्ति दुःखी होऊ नये म्हणून यासाठी आपण एखाद्याला शुभ रात्री मेसेज करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी आपण शुभ रात्री मेसेज करतो,आमचे शुभ रात्री मेसेज / good night message in marathi … Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/bag-paishane-bharun-jaail/", "date_download": "2022-12-09T15:56:13Z", "digest": "sha1:5SNEVI2ALBRB327MVZ2NESB6W2X3NOCK", "length": 10196, "nlines": 64, "source_domain": "live65media.com", "title": "बॅग पैशाने भरून जाईल मिळेल इतके धन, ह्या 5 राशींच्या लोकांचे नशीब आहे जोरावर - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/बॅग पैशाने भरून जाईल मिळेल इतके धन, ह्या 5 राशींच्या लोकांचे नशीब आहे जोरावर\nबॅग पैशाने भरून जाईल मिळेल इतके धन, ह्या 5 राशींच्या लोकांचे नशीब आहे जोरावर\nVishal V 8:09 pm, Tue, 24 November 20 राशीफल Comments Off on बॅग पैशाने भरून जाईल मिळेल इतके धन, ह्या 5 राशींच्या लोकांचे नशीब आहे जोरावर\nआज आम्ही तुम्हाला ज्योतिषातील 5 भाग्यवान राशीविषयी सांगत आहोत, ज्यांच्या कुंडलीत धन धान्य मिळणार आहे. भगवान विष्णू ह्या राशींवर प्रसन्न आहेत. विष्णू देवाच्या कृपेने ह्या राशी खूप श्रीमंत होणार आहेत.\nआपल्यासाठी वेळ खूप शुभ ठरणार आहे. भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर सर्वाधिक असेल. आपल्याला धन प्राप्तीच्या मोठ्या किंवा बर्‍याच संधी मिळू शकतात. व्यवसायातील अडचणीत कोणताही फायदेशीर तोडगा निघण्याची शक्यता आहे.\nवडील किंवा गुरूंचा सल्ला ह्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. कार्यक्षेत्रांत नवीन शक्यतांसाठी दरवाजे उघडेल. आर्थिक फायदा होईल. आपल्या परिश्रम आणि परिक्रमा बद्दल कौतुक केले जाईल. कार्यक्षेत्रात बढतीही केली जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने आपली सर्व कामे पूर्ण केली जातील.\nभागीदारांशी संबंध दृढ होतील. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता चांगली आहे. परदेशातून नफा मिळण्याची शक्यता चांगली आहे. आपण कामाची जागा आणि कौटुंबिक संबंधांमधील संतुलन राखण्यास सक्षम असाल.\nकामकाजाशी संबंधित नवीन करार केले जाऊ शकतात. कमाईच्या बाबतीत दिवस हा सर्वोत्तम आहे. तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. तुमची इच्छा पूर्ण होईल.\nतुमच्या सकारात्मक विचारसरणीचा तुम्हाला फायदा होईल. भविष्यात सुधारणा करण्यासाठी नवीन पावले उचलली जातील. आपल्याला आपल्या आवडत्या कंपनीच्या मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.\nआपल्याला एकत्र काम करणार्‍यांकडून मदत मिळेल. मित्रांच्या मदतीने तुमचे कार्य नियोजन यशस्वी होईल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. कौटुंबिक जीवनात शांती व आनंद मिळेल. आपल्या जोडीदारा कडून काही चांगली बातमी येऊ शकते.\nकुटूंबासह करमणुकीसाठी आपण कोठेतरी सहलीला जाण्याची योजना करू शकता. व्यापारी वर्गाला अचानक काही मोठे पैसे मिळू शकतात. आपली आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत असू शकते. पैशाच्या परिस्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.\nआपण कमी भावनिक आणि अधिक व्यावहारिक असाल. आपल्या व्यावहारिकते सह आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे. आपण वाहन खरेदी करण्याचा मूड देखील तयार करू शकता. मनात एक प्रकारची उत्सुकता देखील असू शकते. मानसिक आनंद मिळेल. ज्या राशींना धन लाभ होणार आहे त्या सिंह, तुला, मकर, वृषभ आणि कुंभ आहेत.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious ह्या राशींच्या आयुष्याला योग्य दिशा मिळेल, होईल आर्थिक लाभ आणि प्रगती\nNext लक्ष्मी नारायणाच्या आशीर्वादाने ह्या राशींच्या जीवनात होईल मोठी आर्थिक बदल\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokvarta.in/ketaki-chitale/", "date_download": "2022-12-09T15:57:09Z", "digest": "sha1:BCXF2E7Y6ED7NO3EF4BTRJQQOX56TSE5", "length": 10793, "nlines": 106, "source_domain": "lokvarta.in", "title": "अभिनेत्री केतकी चितळेची फेसबुक पोस्ट व्हायरल । पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल", "raw_content": "\nअभिनेत्री केतकी चितळेची फेसबुक पोस्ट व्हायरल पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nलोकवार्ता : अभिनेत्री केतकी चितळेने केलेली फेसबुक पोस्ट व्हायरल झाली असून तिच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बदनामीकारक ट्विट केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यासह तिच्या सहकारी वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअभिनेत्री केतकी चितळेने केलेली फेसबुक पोस्ट व्हायरल झाली असून तिच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बदनामीकारक ट्विट केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यासह तिच्या सहकारी वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री केतकी चितळे आणि त्याच्या वकिलांनी फेसबुकवर शरद पवारांच्यावर मानहानीकारक मजकूर लिहून पोस्ट केली होती. ही पोस्ट पाहताक्षणी व्हायरल झाली. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. तसेच समाजात तेढ निर्माण करण्याची कृती केल्याबद्दल भारतीय दंड विधान कलम ५०५ (२), ५००, ५०१, १५३, आयटी ACT कलम ७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता संदेश आल्हाट यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.\nकेतकीने शुक्रवारी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये तिने शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात विधान केले होते. त्यांनतर मुंबई परिसरात तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी शनिवारी पुणे तसेच पिंपरी चिंचवड भागात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nएका क्लिक मध्ये शेअर करा\nगुजरात विधानसभा निवडणूक: गुजराच्या विजयाचा पिंपरीत आनंदोत्सव\nथेरगावमधील मोठ्या खड्यामुळे मोठा अपघाताची भीती\nमोशीच्या शिवाजीवाडीतील पाणी प्रश्न निकाली; आमदार महेश लांडगे यांच्याकडून रहिवाशांना दिलासा\nगुजरात विधानसभा निवडणुक : पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता\nशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा स्वारगेट बसस्थानकात राडा\nआकुर्डीतील अगरबत्ती कारखान्याला भीषण आग\nराज्यातील पहिला बंद; राज्यपालांच्या विरोधात ८ तारखेला पिंपरी चिंचवड शहर बंदची हाक\nशुभम चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते रहाटणी सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वाटप\nआणखी किती दिवस शहर मंत्रिपदापासून वंचित\nयेत्या रविवारी होणार रिव्हर सायक्लोथॉन भव्य रॅली\nजयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani\nराष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022\nमहाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india\nपंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन \nछत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj\n‘सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्न यांचे मानधन ऐकून तुम्हाला येऊ शकते चक्कर\nकाळा चहा पिणाऱ्यांना ‘हे’ 6 रोग कधीच होत नाहीत…\nकेळ्याचे सेवन रात्री करावे की नाही\nIPL2020 : सलामीच्या सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सचा 5 विकेटने पराभव\nया बहादूर १९८३ बॅचने केले होते तब्बल 500 एन्काऊंटर…\nराज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण\nपोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक, मुंबईमध्ये “18 ठिकाणी ठिय्या आंदोलन”\nउद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांची निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा\nपोलीस अधिकाऱ्यांबाबत गृहमंत्र्यांचा खळबळजनकआरोप,वरिष्ठअधिकाऱ्यांनी केला होता ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न;\nआयपीएल 2021 चं आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता \nमहाराष्ट्राचं एकमेव निर्भिड निष्पक्ष आणि पारदर्शी न्यूज आणि माहिती पोर्टल....\nजाहिरातीसाठी संपर्क - 7620 68 0909\nजयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani राष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022 महाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन | children day 2022 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2022-12-09T16:06:44Z", "digest": "sha1:2BVMW4QDUGWIYHYG3YS2N6LA4ZACGVZO", "length": 3815, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हल्डरिश झ्विंग्ली - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहल्डरिश झ्विंग्ली (जर्मन: Huldrych Zwingli; १ जानेवारी १४८४, ११ ऑक्टोबर १५३१) हा स्वित्झर्लंडमधील धर्मसुधारक होता. याने स्वित्झर्लंडमधील रोमन कॅथलिक धर्मसंस्थेविरूद्ध लढा दिला होता. त्याने धर्मगुरूंच्या दांभिक वर्तनावर टीका केली. आम्ही पोपला प्रमाण मानत नाही, बायबललाच प्रमाण मानतो अशी घोषणा त्याने केली. स्वित्झर्लंडमधील कॅलव्हिन पंथाचा तो संस्थापक होता. धर्मसंस्था एकाच पोपच्या अधिपत्याखाली राहू नये, ख्रिस्तीधर्मीयांचे प्रजासत्ताक बनावे असे त्याचे मत होते. त्याने कॅथॅालिक पंथाचा त्याग केला. त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये प्रोटेस्टंट पंथाचा प्रसार झाला. इ.स. १५३१ मध्ये कॅपेल येथे पोप व झ्विंग्लीच्या अनुयायांत झालेल्या लढाईत त्याचा मृत्यू झाला. जर्मनीच्या मार्टिन ल्युथर व फ्रान्सच्या जाॅन कॅल्व्हिन ह्यांच्यासमवेत झ्विंग्लीलाही प्रोटेस्टंट धर्माचा संस्थापक मानले जाते.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल २३ एप्रिल २०१५ तारखेला १०:२६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१५ रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2022-12-09T16:26:20Z", "digest": "sha1:TACZCRTEIQ5M73IFHWPR5O7LVTBWVNV7", "length": 7225, "nlines": 219, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोनाक्री - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n- शहर २० लाख\nकोनाक्री ही गिनी ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. गिनीच्या एकूण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक ह्या शहरात राहतात.\nआफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nअंतानानारिव्हो · अंबाबाने · अदिस अबाबा · अबुजा · अल्जीयर्स · अस्मारा · आक्रा · इंजामिना · कंपाला · किगाली · किन्शासा · केप टाउन · कैरो · कोनाक्री · खार्टूम · गॅबारोनी · जिबूती (शहर) · ट्युनिस · डकार · डोडोमा · त्रिपोली · नवाकसुत · नियामे · नैरोबी · पोर्ट लुईस · पोर्तो-नोव्हो · प्राईया · फ्रीटाउन · बंजुल · बमाको · बांगुई · बिसाउ · बुजुंबुरा · ब्राझाव्हिल · मलाबो · मापुतो · मासेरू · मोगादिशू · मोन्रोव्हिया · मोरोनी · याउंदे · यामूसूक्रो · रबात · लिब्रेव्हिल · लिलाँग्वे · लुआंडा · लुसाका · लोमे · वागाडुगू · विंडहोक · व्हिक्टोरिया, सेशेल्स · साओ टोमे · हरारे\nआफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०२२ रोजी २१:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/category/post-type/notes/page/194", "date_download": "2022-12-09T15:29:43Z", "digest": "sha1:ZJIY7MZIFRHDWSJS6JXWHK2X6XWCZZ6A", "length": 46220, "nlines": 201, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "चौकटी Archives - Page 194 of 224 - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Post Type > चौकटी\n‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडणार्‍यांनी, तसेच सर्दी, खोकला किंवा ताप ही लक्षणे असलेल्यांनी पुढील कृती कराव्यात \nस्वतःतील प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी सर्वांनी संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.\nCategories आवाहन, साधकांना सूचना Tags आवाहन, कोरोना व्हायरस, साधकांना सूचना\nमंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद\n​‘सरकार अधिसूचना देऊन त्या आधारे ठराव करून विशिष्ट मंदिरे कधीही कह्यात घेऊ शकते. त्यामुळे आपल्या मंदिरांवर ही टांगती तलवार आहेच.\n‘इतिहासाचे पुस्तक एखाद्या गोष्टीच्या पुस्तकासारखे युवा पिढीला शिकवले जाते. यातून आपण काय बोध घेणार \n‘इतिहासाचे पुस्तक एखाद्या गोष्टीच्या पुस्तकासारखे युवा पिढीला शिकवले जाते. यातून आपण काय बोध घेणार ही स्थिती पालटण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे.’\nCategories राष्ट्र-धर्मविषयक चौकट Tags भारताचा इतिहास, राष्ट्र-धर्मविषयक चौकट, शैक्षणिक, हिंदु जनजागृती समिती, हिंदु राष्ट्र, हिंदूंचा इतिहास\nमंदिरांचे सरकारीकरण हा हिंदु धर्म नष्ट करण्याचा प्रकार – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, द्वारकाशारदा आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर\n‘ज्या मंदिरांमध्ये अधिक प्रमाणात अर्पण येत आहे, अशीच मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत. मंदिरांतून संतांना हटवून तेथे सरकारी अधिकारी आणले जात आहेत. आता सरकारी अधिकारी ‘महात्मा’ झाले आहेत, तर संतांना ‘चोर’ ठरवून त्यांना हाकलले जात आहे.\nCategories राष्ट्र-धर्मविषयक चौकट Tags मंदिरांचे सरकारीकरण, राष्ट्र-धर्मविषयक चौकट, संत, हिंदु धर्म\n‘ख्रिस्ती लोकांना शिष्यवृत्ती, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, उच्च दर्जाची नोकरी या गोष्टी विनाअट मिळतात; मात्र हिंदूंना त्यापासून दूर ठेवले जाते.’\n‘ख्रिस्ती लोकांना शिष्यवृत्ती, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, उच्च दर्जाची नोकरी या गोष्टी विनाअट मिळतात; मात्र हिंदूंना त्यापासून दूर ठेवले जाते.’\nCategories राष्ट्र-धर्मविषयक चौकट Tags राष्ट्र-धर्मविषयक चौकट, हिंदूंच्या समस्या\n‘हिंदु राष्ट्राची स्थापना आपणाला करायची आहे. त्यासाठी भगवंताने आपणाला दूत म्हणून पाठवले आहे, हे लक्षात घेऊया.’\n‘हिंदु राष्ट्राची स्थापना आपणाला करायची आहे. त्यासाठी भगवंताने आपणाला दूत म्हणून पाठवले आहे, हे लक्षात घेऊया.’\nCategories राष्ट्र-धर्मविषयक चौकट Tags राष्ट्र-धर्मविषयक चौकट, हिंदु राष्ट्र\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही – मुंबई उच्च न्यायालय\nमुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक माध्यमांद्वारे (सोशल मिडियाद्वारे) आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार्‍यांविषयी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.\nCategories राष्ट्र-धर्मविषयक चौकट Tags अपप्रकार, मुंबई, राष्ट्र-धर्मविषयक चौकट, सोशल मिडिया\nजपान सरकार ‘मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस’ (एकाकीपणा मंत्रालय) नावाचे मंत्रालय स्थापन करणार \nभारतातील तथाकथित विज्ञानवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी बोलतील का \nCategories राष्ट्र-धर्मविषयक चौकट Tags आत्महत्या, कोरोना व्हायरस, बहुचर्चित विषय, राष्ट्र-धर्मविषयक चौकट\nधर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती \n‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. याउलट इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात.\nCategories राष्ट्र-धर्मविषयक चौकट Tags धर्मशिक्षण, राष्ट्र-धर्मविषयक चौकट, हिंदु धर्म\nराष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २८.२.२०२१\nआमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा \nCategories राष्ट्र-धर्मविषयक चौकट Tags राष्ट्र आणि धर्म, राष्ट्र-धर्मविषयक चौकट\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag 'त्रैलोक्यराणा दत्त’ विशेषांक २०२२ (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक क्रीडा खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.canada-visa-online.org/mr/Banff-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2022-12-09T16:22:12Z", "digest": "sha1:LU4DGOMZKBI7TGFCYAXVEDVJPGEODAD3", "length": 35637, "nlines": 163, "source_domain": "www.canada-visa-online.org", "title": "बनफ राष्ट्रीय उद्यानासाठी प्रवास मार्गदर्शक", "raw_content": "\nयूएस ग्रीन कार्ड धारकांसाठी कॅनडा व्हिसा\nब्रिटिश नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nस्पॅनिश नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nफ्रेंच नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nइस्रायली नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nइटालियन नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nदक्षिण कोरियाच्या नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nपोर्तुगीज नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nचिलीच्या नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nकॅनडा ईटीए अर्ज करण्याची प्रक्रिया\nईटीए कॅनडा व्हिसा अर्ज\nयूएस ग्रीन कार्डवर कॅनडाचा प्रवास\nवर्किंग हॉलिडे व्हिसा कॅनडा\nवैद्यकीय रुग्णांसाठी कॅनडा व्हिसा\nपुढील चरण - ईटीए कॅनडा व्हिसा नंतर\nकॅनडामधील शीर्ष हिवाळी गंतव्ये\nनायगारा फॉल्स प्रवास मार्गदर्शक\nकॅनडा मध्ये आईस हॉकी\nकॅनडा मध्ये शरद .तूतील\nकॅनडा-यूएस सीमा पुन्हा उघडली\nकोविड-19: कॅनडाने लसीकरण पासपोर्टचे अनावरण केले\nकोविड -१:: कॅनडाने प्रवास निर्बंध सुलभ केले\nआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा विस्तार\nभाषा निवडाइंग्रजीफ्रेंचजर्मनइटालियनजपानीस्पेनचानॉर्वेजियनडॅनिशडचस्वीडिशपोलिशफिन्निशग्रीकरशियनचीनी (सरलीकृत)अरबीबल्गेरियनकॅटलानचीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकफिलिपिनोहिब्रूहिंदीकोरियनपोर्तुगीजरोमानियनइंडोनेशियनलाट्वियनलिथुआनियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनयुक्रेनियनव्हिएतनामीअल्बेनियनएस्टोनियनगॅलिशियनहंगेरियनमाल्टीजथाईतुर्कीपर्शियनआफ्रिकान्समलयस्वाहिलीआयरिशवेल्समधील लोकांची भाषाबेलारूसीआईसलँडिकमॅसेडोनियनयिद्दीआर्मेनियनअजरबेजानीबास्कजॉर्जियनहैतीयन क्रेओलउर्दूबंगालीबोस्नियनवाळू मध्ये जलतरणमुद्दाम तयार केलेली भाषागुजरातीहौसामंगईग्बोजावातील लोक किंवा त्यांची भाषाकन्नडख्मेरलाओलॅटिनमाओरीEnglishमंगोलियननेपाळीपंजाबीसोमालीतामिळतेलगूयोरुबाझुलूम्यानमार (बर्मीज)ठरतेकझाकमलागसीमल्याळमसिंहलीसिसोथोसुदानीताजिकउझ्बेकअम्हारिककोर्सिकीफ्रिशियनहवाईयनकुर्दिश (Kirmanji)किर्गिझस्तानडायलरपश्तोसामोअनस्कॉट्स गेलिकशोनासिंधीझोसा\nबनफ राष्ट्रीय उद्यानासाठी प्रवास मार्गदर्शक\nकॅनडाचे पहिले राष्ट्रीय उद्यान. 26 चौरस किमीच्या गरम पाण्याच्या झर्‍यापासून नम्रपणे सुरू होणारे राष्ट्रीय उद्यान आता 6,641 चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. 1984 मध्ये कॅनेडियन रॉकी माउंटन पार्क्सचा एक भाग म्हणून या पार्कला UNESCO जागतिक वारसा स्थळ म्हणून समाविष्ट करण्यात आले.\nपार्क रॉकी पर्वत मध्ये स्थित आहे अल्बर्टा, कॅल्गरीच्या पश्चिमेला. राष्ट्रीय उद्यानाच्या सीमा ब्रिटिश कोलंबिया त्याच्या पूर्वेला जेथे योहो आणि कूटेने नॅशनल पार्क बॅन्फ नॅशनल पार्कला लागून आहे. पश्चिमेकडे, पार्क जॅस्पर नॅशनल पार्कसह सीमा सामायिक करतो जे अल्बर्टा येथे देखील आहे.\nउद्यान आहे कॅलगरी पासून रस्त्याने प्रवेशयोग्य आणि 80 विषम मैलांचा प्रवास करण्यासाठी साधारणत: एक तास ते दीड तास लागतो. कॅल्गरीमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जे प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहकांना सेवा देतात जे उद्यानात सोयीस्कर आणि त्रासमुक्त प्रवास करण्यास अनुमती देतात. तुम्ही कार भाड्याने घेऊ शकता आणि स्वतः गाडी चालवू शकता किंवा बसमध्ये चढू शकता किंवा तेथे जाण्यासाठी शटल सेवा घेऊ शकता.\nईटीए कॅनडा व्हिसा 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी कॅनडाला भेट देण्यासाठी आणि बॅन्फ नॅशनल आणि लेक लुईस प्रदेशाला भेट देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकृतता किंवा प्रवास परवाना आहे. अल्बर्टामधील बॅन्फ नॅशनल पार्कला भेट देण्यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यागतांकडे कॅनेडियन ईटीए असणे आवश्यक आहे. परदेशी नागरिक अर्ज करू शकतात ईटीए कॅनडा व्हिसा ऑनलाईन काही मिनिटांत. ईटीए कॅनडा व्हिसा प्रक्रिया स्वयंचलित, सोपी आणि पूर्णपणे ऑनलाइन आहे.\nहे उद्यान वर्षभर खुले असते आणि तुम्ही भेट देण्यासाठी निवडलेल्या वेळेची पर्वा न करता ते साहसी गोष्टींसाठी विशेष हंगाम देतात. उद्यानातील उन्हाळा हा हायकिंग, सायकलिंग आणि शिखरे चढण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानला जातो. उद्यानाच्या रंगांनी मंत्रमुग्ध होण्याची सर्वात मोठी वेळ म्हणजे शरद ऋतूतील जेव्हा लार्चची झाडे त्यांच्या सुया गमावतात आणि पिवळी पडतात.\nपण भेट न देणारा हंगाम हिवाळा असेल पर्वतीय लँडस्केप अभ्यागतांना स्की करण्यासाठी योग्य आधार प्रदान करते. द उद्यानात स्की हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि मे पर्यंत सर्व मार्ग चालतो आणि उत्तर अमेरिकेतील सर्वात लांब आहे. हिवाळ्याच्या महिन्यांत, बर्फ चालणे, स्नोशूइंग, आणि डॉगस्लेड आणि घोडा स्लीह राइड यासारख्या इतर क्रियाकलाप देखील पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.\nआमचे नक्की वाचा कॅनेडियन हवामानासाठी मार्गदर्शक आणि कॅनडाच्या आपल्या परिपूर्ण सहलीची योजना करा.\nअनुभव असणे आवश्यक आहे\nलेक लुईस आणि मोरेन लेक\nफेअरमोंट चाटॉ लेक लुईस\nलेक लुईस आणि मोरेन लेक राष्ट्रीय उद्यान आणि ठिकाणापासून सुमारे 55 किमी अंतरावर आहेत राष्ट्रीय उद्यानाचे आश्चर्यकारक दृश्य देते आणि हायकिंग आणि स्कीइंग ट्रॅक. लेक लुईस आणि मोरेन लेक ही हिमनदीची सरोवरे आहेत आणि दरवर्षी मे महिन्यात वितळतात. या भागात अल्पाइन हायकिंग जूनच्या शेवटी आणि जुलैच्या सुरुवातीला सुरू होते. स्की हंगाम नोव्हेंबरच्या शेवटी सुरू होतो आणि मे पर्यंत चालतो. लेक लुईस येथे, ए लेकशोरला भेट द्या आणि गावात म्हणून पाहिले जाते पर्यटकांमध्ये असणे आवश्यक आहे. लुईस सरोवराला भेट देण्यासाठी वर्षभर हा उत्तम काळ आहे तर मेच्या मध्यापासून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मोरेन लेकला भेट दिली जाते. या महिन्यांत, गोंडोला राइड्स पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.\nगुहा आणि बेसिन राष्ट्रीय ऐतिहासिक स्थळ\nऐतिहासिक स्थळ पर्वतांवरील सर्व माहिती आणि कॅनडाच्या पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची सुरुवात देते. तुम्ही अल्बर्टामधील पर्वतांच्या इतिहासाबद्दल आणि संस्कृतीबद्दल सर्व काही शिकता.\nगुहा आणि बेसिन हॉट स्प्रिंग्स आणि बनफ अप्पर हॉट स्प्रिंग्स\nहे ठिकाण आता एक राष्ट्रीय ऐतिहासिक स्थळ आहे आणि या क्षेत्राच्या निसर्गाच्या चमत्कारांपेक्षा बरेच काही आहे. तुम्ही एचडी मूव्ही, वन्यजीव आणि दलदलीच्या प्रदेशातील जैवविविधतेचा अनुभव पाहू शकता ज्याचे नेतृत्व रेंजर आणि कंदील टूर देखील करेल.\nकेकच्या वरचे आयसिंग म्हणजे बॅन्फ अप्पर हॉट स्प्रिंग्स येथून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. पर्यटकांना त्यांच्या सर्व चिंता विसरून आराम करण्यासाठी आणि डुबकी मारण्यासाठी बाह्य तलावांसह हा एक आधुनिक स्पा आहे.\nबनफ व्हिलेज उर्फ ​​सनशाईन व्हिलेज\nवर्षभर लोकांची गर्दी असलेल्या राष्ट्रीय उद्यानामुळे हे गाव एक आनंदाचे ठिकाण म्हणून विकसित झाले आहे आणि त्यामुळे अनेक कॅफे, रेस्टॉरंट्स आणि लोकांना एक्सप्लोर करण्यासाठी यासारख्या गोष्टींची स्थापना झाली आहे.\nBanff राष्ट्रीय उद्यान अभ्यागत केंद्र\nअभ्यागत केंद्र हे क्रियाकलाप, टूर आणि काय नाही याबद्दल माहितीचे निवासस्थान आहे. नॅशनल पार्कशी संबंधित तुमच्या कोणत्याही शंका आणि समस्यांसाठी हा तुमचा वन-स्टॉप सोल्यूशन आहे.\nबॅनफ पार्क संग्रहालय राष्ट्रीय ऐतिहासिक स्थळ\nसंग्रहालय हे दोन कारणांसाठी भेट देण्याचे एक आश्चर्यकारक ठिकाण आहे, ते एक वास्तुशिल्पीय चमत्कार आहे आणि शतकानुशतके मागे जात असलेल्या विविध नमुन्यांचे भांडार आहे.\nयेथे लेक लुईस, ग्रेट लेक्स आणि अधिक बद्दल अधिक जाणून घ्या कॅनडातील अविश्वसनीय तलाव.\nBanff राष्ट्रीय उद्यान दोन्ही देते क्रॉस-कंट्री तसेच डाउनहिल स्कीइंग. पार्कमध्ये स्कीइंगचे तीन क्षेत्र आहेत बॅनफ, लेक लुईसआणि कॅसल जंक्शन. अशी शिफारस केली जाते की नोव्हेंबरच्या सुरुवातीस किंवा एप्रिलच्या अखेरीस लेक लुईस परिसरात स्की करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. बॅन्फ परिसरात, टनेल माउंटन विंटर ट्रेल (पहिल्यांदा स्कीअरसाठी मान्यताप्राप्त), स्प्रे रिव्हर ईस्ट ट्रेल आणि कॅसल जंक्शन हे काही प्रसिद्ध मार्ग आहेत. लेक लुईस एरियामध्ये, मोरेन लेक रोड, लेक लुईस लूप आणि बो रिव्हर लूप हे काही ट्रॅक आहेत.\nराष्ट्रीय उद्यान स्वतःवर अभिमान बाळगतो 1600 किमी पेक्षा जास्त पायवाट ठेवली उद्यानाच्या संपूर्ण लांबी आणि रुंदीमध्ये. एक पर्यटक नदीकिनारी ते अल्पाइन ट्रॅकपर्यंत विविध मार्ग निवडू शकतो आणि एक्सप्लोर करू शकतो. उद्यानातील बहुतेक मार्ग एकतर बॅन्फ व्हिलेज किंवा लेक लुईस गावातून पोहोचण्यायोग्य आहेत. बॅन्फ नॅशनल पार्कमधील मुख्य गिर्यारोहण हंगाम जुलै ते सप्टेंबर दरम्यान उन्हाळ्याच्या महिन्यांत असतो, विशेषत: गडी बाद होण्याचा रंग पाहण्यासाठी. हिमस्खलनाच्या धोक्यांमुळे हिवाळ्याच्या महिन्यांत जूनपर्यंत हायकिंगची शिफारस केलेली नाही.\nसोप्या, मध्यम ते अवघड अशा ट्रेल्सची श्रेणी आहे. काही सोप्या आणि कमी दिवसांच्या खुणा आहेत जॉनस्टन कॅनयन ते तुम्हाला खालच्या आणि वरच्या दोन्ही धबधब्यांवर नेतात, सनडान्स कॅनियन, या ट्रेकवर तुम्ही येथील सौंदर्यावर आश्चर्यचकित होऊ शकता धनुष्य नदी, फवारणी नदी ट्रॅक हा एक लूप ट्रॅक आहे जो तुम्हाला नदीच्या बाजूने घेऊन जातो, लेक लुईस लेकशोर, प्रसिद्ध आणि सुंदर लेक लुईस, बो रिव्हर लूप, बो नदीच्या बाजूने हा एक लांब पण सोपा फेरफटका आहे. काही मध्यम आणि लांब ट्रॅक आहेत कॅस्केड अॅम्फीथिएटर हा एक ट्रॅक आहे जो तुम्ही संपूर्ण दिवस दिल्यास त्याचे सर्व सौंदर्य तुम्हाला परत मिळेल, हा ट्रॅक घेण्यासाठी सर्वोत्तम वेळ जुलै ते ऑगस्ट दरम्यान आहे जिथे तुमचे स्वागत फुलांच्या गालिच्याने होते, हेली क्रीक हा ट्रॅक लार्च झाडांच्या फॉल कलर्सचे उत्कृष्ट दृश्य आणि अनुभव देतो, स्टॅनली ग्लेशियर हा ट्रॅक तुम्हाला स्टॅनले ग्लेशियर आणि त्याच्या जवळच असलेल्या फॉल्सचे चित्तथरारक दृश्य देतो.\nकोरी पास लूप हे काही अवघड आणि लांब ट्रॅक आहेत जे तुम्हाला माउंट लुईसचे उत्कृष्ट दृश्य देते आणि चढाईमुळे कठीण आहे. फेअरव्ह्यू माउंटन आणि पॅराडाईज व्हॅली आणि जाईंट पायऱ्या हे दोन्ही ट्रॅक आहेत जिथे एखाद्याला चढ चढून जावे लागते.\n कॅनडाकडे भरपूर ऑफर आहे, येथे अधिक जाणून घ्या कॅनडामधील सर्वोच्च स्कीइंग स्थाने.\nडोंगराळ भागात मोटारसायकल चालवणे\nबानफ राष्ट्रीय उद्यानातील लेक मिनेवांका येथे लाल खुर्च्या\nबॅनफ नॅशनल पार्क वर बढाई मारतो 360 किमी सायकलिंग ट्रॅक जे पार्क एक्सप्लोर करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. सायकल चालवण्याचा प्राइमटाइम मे ते ऑक्टोबर दरम्यानचा उन्हाळ्यात मानला जातो. माउंटन बाइकिंग ट्रॅक देखील सोपे, मध्यम ते कठीण आहेत. बॅन्फ परिसरात आणि लेक लुईस परिसरात ट्रॅक आहेत. तेथे विशेषतः क्युरेट केलेले कौटुंबिक अनुकूल ट्रेल्स आहेत जे एका कुटुंबाला सुरक्षित आणि मजेदार पद्धतीने पार्क एक्सप्लोर करू देतात.\nया उद्यानात आणखी अनेक उपक्रम आहेत, साहसी खेळ आहेत, राष्ट्रीय उद्यानातील 260 हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहणे आणि पहायला जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत. लोअर बो व्हॅली हे पक्षी निरीक्षणासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. मिनेवांका तलावामध्ये बोटिंगचा आनंद घेण्यासाठी हे उद्यान आहे. हे उद्यान हिवाळ्यातील चालण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे कारण हिमस्खलन हंगाम हिवाळ्याच्या महिन्यांत अनेक पायवाटे असुरक्षित बनवतात परंतु हिवाळ्याच्या महिन्यांत नवीन ट्रॅकमध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी ते तयार केले जातात. टनेल माउंटन समिट, फेनलँड ट्रेल आणि स्टीवर्ट कॅन्यन हे हिवाळ्यातील काही ट्रेल्स आहेत.\nहे उद्यान पॅडलिंग आणि कॅनोइंगच्या दोन पाण्याच्या उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. मोरेन, लुईस, बो, हर्बर्ट आणि जॉन्सन यांसारख्या तलावांमध्ये बॅन्फ क्षेत्र, लेक लुईस एरिया आणि आइसफिल्ड पार्कवे येथे पर्यटक पॅडलिंग करतात. अनुभवी कॅनोअर्ससाठी, बो नदी हे कॅनोइंगचा सर्वोत्तम अनुभव घेण्यासाठी जाण्याचे ठिकाण आहे. हिवाळ्यात स्नोशूइंग देखील पर्यटकांमध्ये आवडते आणि बॅन्फ आणि लेक लुईस परिसरात खास डिझाइन केलेले ट्रेल्स आहेत.\nबॅन्फकडे एक विशेष रेड चेअरचा अनुभव देखील आहे, जिथे लोकांना फक्त शांत बसण्यासाठी आणि आराम करण्यासाठी आणि निसर्गाशी एकरूप राहण्यासाठी आणि पर्वतांमध्ये सर्वात शुद्ध स्वरूपात राहण्याचा अनुभव घेण्यासाठी लाल खुर्च्या विविध निसर्गरम्य ठिकाणी ठेवल्या जातात.\nबॅनफ स्प्रिंग्स हॉटेल राष्ट्रीय उद्यानाच्या मध्यभागी विलासी मुक्काम करण्यासाठी ऐतिहासिक राष्ट्रीय मालमत्ता आणि आयकॉनिक ठिकाण आहे.\nचॅटू लेक लुईस हे एक लोकप्रिय ठिकाण आहे जे प्रवाशांकडून वारंवार राहण्यासाठी जाते कारण ते प्रसिद्ध लेक लुईसकडे दुर्लक्ष करते. हे राष्ट्रीय उद्यानापासून सुमारे 45 मिनिटांच्या अंतरावर आहे.\nबेकर क्रीक पर्वत रिसॉर्ट त्याच्या लॉग केबिन आणि देहाती घराबाहेरच्या सुइटसाठी प्रसिद्ध आहे.\nनॅशनल पार्कमध्ये अनेक कॅम्प ग्राउंड्सचे घर आहे जे कॅम्पर्स आणि जे लोक नैसर्गिक वातावरणात राहू इच्छितात. त्यापैकी काही रॅम्पार्ट क्रीक कॅम्पग्राउंड, वॉटरफॉल लेक कॅम्पग्राउंड आणि लेक लुईस कॅम्पग्राउंड आहेत.\nकॅनडासाठी आपल्या परिपूर्ण सुट्टीची योजना करा, खात्री करा कॅनेडियन वेदर वर वाचा.\nआपले तपासा ईटीए कॅनडा व्हिसासाठी पात्रता आणि आपल्या फ्लाइटच्या अगोदर 72 तास आधी ईटीए कॅनडा व्हिसासाठी अर्ज करा. ब्रिटिश नागरिक, ऑस्ट्रेलियन नागरिक, चिली नागरिक, आणि मेक्सिकन नागरिक eTA कॅनडा व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. तुम्हाला कोणतीही मदत हवी असल्यास किंवा कोणत्याही स्पष्टीकरणाची आवश्यकता असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा मदत कक्ष समर्थन आणि मार्गदर्शनासाठी.\nएक त्रुटी आली आहे, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nआपली वैयक्तिक माहिती सिक्योर सॉकेट्स लेयर (एसएसएल) सॉफ्टवेअरने सुरक्षितपणे कूटबद्ध केली आहे\nईटीए अर्ज करण्याची प्रक्रिया\neTA कॅनडा व्हिसा अर्ज\nयूएस ग्रीन कार्डवर कॅनडा व्हिसा\nएटा कॅनडा व्हिसा नंतर\nकॅनडा वर्किंग हॉलीडे व्हिसा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबर्फ हॉकी कॅनडा मध्ये\nअभ्यागतांसाठी शीर्ष कॅनेडियन मिष्टान्न\nअटलांटिक कॅनडासाठी पर्यटक मार्गदर्शन\nला कॅनडा - मॅग्डालेन बेटे\nमॅनिटोबा पहाणे आवश्यक आहे\nनवीन ब्रन्सविक पाहायलाच हवे\nन्यूफाऊंडलँड आणि लॅब्राडोर पाहायलाच हवे\nकॅलगरी पाहणे आवश्यक आहे\nअस्वीकरण: या व्यावसायिक वेबसाइटद्वारे जारी केलेला कॅनेडियन ईटीए थेट कॅनडा सरकारच्या वेबसाइटवर लागू केला जातो. कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे, निर्वासित आणि नागरिकत्व कॅनडा (आयआरसीसी) यांनी www.canada-visa-online.org थेट, अप्रत्यक्ष किंवा केवळ नियुक्त केलेले नाही. आमच्या सेवांसाठी आणि या वेबसाइटवर अर्ज करणा those्यांसाठी शासकीय व्हिसा शुल्क आकारण्यासाठी एक व्यावसायिक फी आकारली जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/10/youtube-youtube-studio.html", "date_download": "2022-12-09T15:32:25Z", "digest": "sha1:ZT2OYGBQT44VHLH2OCWHXIID27FWGWHS", "length": 13019, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "Youtube मध्ये होणार १४ नोव्हेंबर २०२२ पासून काही महत्वाचे बदल | YouTube Studio - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nबुधवार, ऑक्टोबर १९, २०२२\nYoutube मध्ये होणार १४ नोव्हेंबर २०२२ पासून काही महत्वाचे बदल | YouTube Studio\nYoutube समुदायामधील सदस्यांकरिता एकमेकांना शोधणे आणि एकमेकांशी कनेक्ट करणे आणखी सोपे करण्यासाठी येत्या आठवड्यांमध्ये YouTube हे हँडल सादर करणार आहे. तुमचे हँडल हे तुमच्या चॅनलसाठी युनिक असेल आणि टिप्पण्या, समुदाय पोस्‍ट व आणखी बऱ्याच ठिकाणी तुमचा उल्लेख करण्याकरिता लोक तुमचे हँडल वापरतील.\nतुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे:\nआम्ही येत्या आठवड्यांमध्ये सर्व चॅनलसाठी हँडल निवडण्याची क्षमता हळूहळू रोल आउट करत आहोत आणि तुमचे हँडल तुम्ही निवडू शकाल, तेव्हा तुम्हाला दुसरा ईमेल व YouTube Studio मध्ये सूचना मिळेल. तुमच्या चॅनलसाठी तुमच्याकडे पर्सनलाइझ केलेली URL आधीपासून असल्यास, बहुतांश बाबतींमध्ये आम्ही ती तुमचे हँडल म्हणून तुमच्याकरिता आरक्षित केली आहे. आम्ही आरक्षित केलेल्या हँडलपेक्षा वेगळे हँडल तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते बदलू शकता. आज तुमच्याकडे पर्सनलाइझ केलेली URL आधीपासून नसल्यास, तुम्हालादेखील तुमच्या चॅनलसाठी हँडल निवडता येईल.\n१४ नोव्हेंबर २०२२ पासून, तुमच्या चॅनलसाठी तुम्ही अद्याप हँडल निवडले नसल्यास, YouTube हे तुम्हाला एखादे हँडल आपोआप असाइन करेल आणि हवे असल्यास, तुम्ही ते YouTube Studio मध्ये बदलू शकाल.\nयादरम्यान, हँडलविषयी आणि त्यांद्वारे तुम्ही करू शकता अशा सर्व गोष्टींविषयी अधिक जाणून घ्या:\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/03/blog-post_392.html", "date_download": "2022-12-09T17:13:18Z", "digest": "sha1:GPGZWMFBCI6JXFDYEA5GBOJHD7ICTTU7", "length": 7709, "nlines": 127, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "मद्यधूंद झालेल्या पोरीचा रस्त्यावर राडा..!", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र मद्यधूंद झालेल्या पोरीचा रस्त्यावर राडा..\nमद्यधूंद झालेल्या पोरीचा रस्त्यावर राडा..\nमुंबई : मद्यधुंदित एका तरुणीने रस्त्यावर थेट पोलिसाची गच्ची पकडून गैरवर्तन केली आहे. नशेमध्ये बेधुंद असलेली ही तरुणी पोलिसासोबत उद्धटपणे वागत होती आहे. मात्र, दुसरीकडे आपले कर्तव्य बजावणारा पोलीस या मद्यधुंद तरुणींना समजावत होता. या मद्यधुंद तरुणींनी आधी ओला ड्रायव्हरसोबत शिविगाळ केली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांनाही जुमानले नाही. अशा प्रकारे पोलिसांशी गैरवर्तन करणे, त्यांच्याशी नशेत वाद घालणे, त्यांची गच्ची पकडण्यापर्यंत मजल जाणे, या मुंबईत सुरू आहे. मुंबई पोलीस अहोरात्र मुंबईकरांच्या सेवेत असतात. चोवीस ते आठ्ठेचाळीस तास ते आपली सेवा बजावतात. मात्र, त्यांच्यासोबत अशा प्रकारे गच्ची पकडण्यापर्यंत मजलं जात असेल तर कारवाईला इतका उशिर का व्हावा, असा प्रश्न आता थेट मुंबईकर विचारला आहे.\nमद्यधुंद अवस्थेतल्यातीन तरुणींनी ओला चालकाला शिविगाळ केला. या तिन्ही तरुणी मुंबईतल्या आहेत. या तरुणी ओला ड्रायव्हरसोबत वाद घालत होत्या. ओला ड्रायव्हरने मुंबई पोलिसांना आवाहन केले आहे की, या शिविगाळ करणाऱ्या तिन्ही तरुणींवर कारवाई करावी. या तिन्ही गैरवर्तन करणाऱ्या तरुणींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nखरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्न\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/07/blog-post_836.html", "date_download": "2022-12-09T15:49:29Z", "digest": "sha1:VU74BCYSWZR6ZEEYUDCTXCQVTKYKZP3G", "length": 6505, "nlines": 57, "source_domain": "www.mynagar.in", "title": "अमेरिकेचा टेनिसपटूही कोरोनाच्या जाळ्यात", "raw_content": "\nअमेरिकेचा टेनिसपटूही कोरोनाच्या जाळ्यात\nमाय अहमदनगर वेब टीम\nवॉशिंग्टन - दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच कोरोना संक्रमित आढळल्यांतर अमेरिकेचाही एक टेनिसपटू या व्हायरसच्या संपर्कात आला आहे. अमेरिकेतील फ्रान्सिस टियाफो या टेनिसपटूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.\nकोरोना चाचणीनंतर, जॉर्जियात खेळल्या जाणार असलेल्या ऑॅल अमेरिका टीम कपमधून फ्रान्सिसने माघार घेतली. जागतिक क्रमवारीत ८१ व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सिसने शुक्रवारी सैम क्वेरीचा पराभव केला होता. कोरोनानंतर प्रेक्षकांसह खेळवली जाणारी अमेरिकेतील ही पहिली स्पर्धा आहे.\nफ्रान्सिस हा पॉझिटिव्ह आढळणारा पाचवा टेनिसपटू आहे. गेल्या महिन्यामध्ये गिˆगोर दिमित्रोव्ह, बोर्ना कोरिक आणि व्हिक्टर ट्रॉकी यांनाही संसर्ग झाला आहे.\nकोरोना संक्रमित आढळल्यानंतर, दहा दिवसांमध्ये जोकोविचची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. जोकोविचची पत्नी जेलेनाही कोरोनामुक्त झाली आहे. सर्बिया आणि क्रोएशिया येथे आयोजित केलेल्या अॅड्रिया टूर प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेदरम्यान जोकोविचला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना १० दिवस क्वारंटाईन करण्यात आले.\nअॅड्रिया टूरमध्ये भाग घेतल्यानंतर कोरोनोव्हायरसची लागण झालेल्या टेनिसपटूंमध्ये जोकोविच हा पॉझिटिव्ह असणारा चौथा खेळाडू होता. बेलग्रेड येथे झालेल्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हे स्टेडियम प्रेक्षकांनी भरले होते. या कठीण काळात स्पर्धा घेण्याच्या निर्णयाबद्दल किर्गिओसने निराशा व्यक्त केली होती.\nडेनवर नगेटसकडून खेळणारा एनबीए खेळाडू निकोल जोकिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. जोकिकने जोकोविचसोबत वेळ घालवला होता. तर, माजी विम्बल्डन चॅम्पियन आणि जोकोविचचे प्रशिक्षक गोरान इव्हानिसेव्हिक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/1999/10/2593/", "date_download": "2022-12-09T15:53:48Z", "digest": "sha1:6VLCASOFVYRKCI3Z66C4N2SWKLHDAXTY", "length": 27789, "nlines": 79, "source_domain": "www.sudharak.in", "title": "राष्ट्रीयतेचा प्रश्न - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nऑक्टोबर , 1999इतरलोकेश शेवडे\n‘राष्ट्र’ या संकल्पनेचा उगम ‘मातृभूमी व तिजबाबतचे ममत्व यांपासून झालेला असावा. कारण, असे ममत्व जगभरात प्रत्येकासच आपापल्या मातृभूमी’बाबत वाटत असल्याचे दिसते. मायभूमीसाठी जीव ओवाळून टाकणारे असामान्य लोक तर जगात असतातच. पण, वंश-धर्म-भाषाभेद मानणारा व आयुष्यभर परदेशी राहिलेला सामान्यांतला सामान्य माणूस देखील ‘मातृभूमी’चे एकदा तरी दर्शन घडावे म्हणून तडफडत असतो आणि किमान अंत्यविधी तरी ‘मायभूमीतच व्हावा असा ध्यास धरतो. तसेच राष्ट्र-प्रांत-धर्म इत्यादी भिंतींना झुगारणारे बुद्धिप्रामाण्यवादीदेखील तसाच ध्यास धरतात आणि त्यामुळे त्यांनी सकृद्दर्शनी नाकारलेले ‘मायभूमी’बाबतचे ममत्व प्रकट होतेच. म्हणजेच, पूर्वीच्या टोळी’ किंवा ‘राज्य’ या संकल्पनांच्या कक्षा रुंदावत जाऊन आता राष्ट्र ही संकल्पना साकारली आहे.\nएकंदरीत, जन्मस्थान व संगोपन-संस्कार स्थानाशी निगडित असलेल्या जेवढ्या भूभागातील लोकांबद्दल ममत्व (आपुलकी) इतर भूभागातील लोकांपेक्षा अधिक वाटू लागते व इतर भूभागातील लोक परके वाटू लागतात – त्यांच्यासमोर जेवढ्या भूभागातील जनतेचे आपसातील भेदभाव गळून पडतात . . . . तेवढा भूभाग हा ‘राष्ट्र’ म्हणून साकारतो.\n‘मातृभूमी’ बाबतच्या ममत्वातून ‘राष्ट्रीयता’ साकारते हे मान्य करण्यासाठी जन्मभूमीबाबत अपवादात्मक व वैचित्र्य असलेल्या नमुन्यांस तपासून घेणे गरजेचे आहे. उदा.\n१. ज्या भारतीय व्यक्तींचा जन्म फाळणीपूर्वी कराची-लाहोर वगैरे सध्याच्या पाकिस्तानातील भागात झाला असेल त्यांच्यात राष्ट्रीयते’बाबत काय भावना असेल – तर याबाबत असे दिसून येईल की त्या व्यक्तींची पाकिस्तान ही जन्मभूमी असली तरी त्यांची ‘मातृभूमी’ ते ‘अखंड भारत’ मानतात कारण त्यांच्या जन्मवेळी व संगोपनकाळी भारत अखंड होता. त्यांच्या ‘मातृभूमीचे’ पूर्वीचे स्वरूपच त्यांना हवेहवेसे वाटते. किमान आपले जन्मस्थान’ तरी भारताने जोडून घ्यावे अशी इच्छा ते मनात बाळगतात. आणि आपले जन्मस्थान शत्रूने-म्हणजे पाकिस्तानने बळकावले आहे असे ते मानून पाकिस्तानचा द्वेष करतात. नाइलाजास्तव, जरी त्यांना जन्मस्थान सोडून भारतात राहावे लागत असले तरीही मातृभूमी म्हणून ते भारतासच मानतात. उदा. ट्रॉटस्की हा जन्माने व संस्कारानी जॉर्जियन होता. तो ‘रशिया’चा राष्ट्राभिमानी व क्रांतीसाठी लढणारा होता. पण त्यानेच क्रांतीनंतर आग्रहपूर्वक जॉर्जिया स्वतंत्र न ठेवता रशियात विलीन केला. कारण तसाच ‘विशाल रशिया’ त्याने ‘मातृभूमी’ मानली होती.\n२. इस्राएल या देशाची निर्मिती झाली तेव्हा येथे कोणीच नागरिक नव्हते. निर्मितीनंतर जगभरातून ज्यू तेथे गेले व नागरिक बनले. मग त्यांच्या ‘मातृभूमीच्या’ व ‘राष्ट्रप्रेमा’बाबत काय भावना असतील इस्राएलच्या नागरिकांचे राष्ट्रप्रेम हे जगजाहीर आहे. तेव्हाच्या नागरिकांना अपरिहार्यपणे त्या भूमीस जन्मभूमी नसून ‘राष्ट्र’ म्हणून स्वीकारावे लागले होते. भारताशिवाय जगात जेथे जेथे त्यांची जन्मभूमी होती तेथे त्यांना द्वेष व छळ सहन करावा लागला. एखाद्यास दुष्ट आई मिळाल्यास जे घडेल तसे घडले. पण तरीही त्यांना त्यांच्या मूळ जन्मभूमीबाबत आकर्षण राहिलेच होते. ‘ममत्व मात्र नव्हते, ते इस्राएलबाबत होते.\n३. इंग्लंडमध्ये व आफ्रिकेत कित्येक वर्षांपूर्वी स्थायिक झालेल्या भारतीयांचे मरेपर्यंत भारतावरच प्रेम राहिलेले आढळते. त्यांच्या नवीन नागरिकत्व पत्करलेल्या देशांशी खेळांच्या स्पर्धेत भारताचा विजय झाल्यास ते आनंदोत्सव साजरा करतात. तथापि त्यांची तेथेच जन्मलेली मुले-नातवंडे मात्र तसे करत नाहीत. उलट आज भारतीय वंशाचे तेथील खेळाडू खेळात भारतास नामोहरम करण्यात कसा आनंद लुटतात ते आपण पाहतोच.\n४. नीरद चौधरी यांच्यासारखे अत्यंत विरळ आणि विक्षिप्त मानले गेलेले उदाहरणही पाहिले पाहिजे. भारतात जन्मून व संगोपन होऊनही ते भारतद्वेष्टे व इंग्लडप्रेमी कसे होऊ शकले याबाबतही पुन्हा ज्यूंशी तुलना करता येईल. तसेच, चौधरींचे ‘इंग्लंड’ या ‘दुस-या आई’ वरचे प्रेम हे ‘आई’ म्हणून होते की ‘सुंदरसुस्वभावी स्त्री’ म्हणून होते हे समजणे कठीण याबाबतही पुन्हा ज्यूंशी तुलना करता येईल. तसेच, चौधरींचे ‘इंग्लंड’ या ‘दुस-या आई’ वरचे प्रेम हे ‘आई’ म्हणून होते की ‘सुंदरसुस्वभावी स्त्री’ म्हणून होते हे समजणे कठीण आणि समजा, ते ‘आई’ म्हणूनच प्रेम मानले तरी त्यांची ‘खया आईच्या वात्सल्याची तृष्णा शमली की नाही हे ही कळणे कठीण आणि समजा, ते ‘आई’ म्हणूनच प्रेम मानले तरी त्यांची ‘खया आईच्या वात्सल्याची तृष्णा शमली की नाही हे ही कळणे कठीण पुन्हा जगाने त्यांना विक्षिप्त ठरवले म्हणजेच जग ‘मातृभूमी वरील प्रेम’च स्वाभाविक मानते हे निश्चित\n५. अत्यंत परक्या देशात स्थायिक होऊन तेथील जनतेची सेवा करण्यात एकरूप होण्याच्या व्यक्तींची या संदर्भात काय भावना असेल…. या व्यक्ती मूलतः राष्ट्राच्या भिंतीच मानत नसतात. या व्यक्ती धर्म-प्रांत-राष्ट्र इत्यादी पलीकडे जाऊन शुद्ध मानवतावादावर निष्ठा ठेवतात. आणि त्यांचे एकरूप होणे व सेवा करणे हे पीडित-शोषितांशी निगडित असते …. राष्ट्राशी नव्हे. म्हणजेच त्या व्यक्तीदेखील त्या परक्या राष्ट्राबाबत ममत्व बाळगत नाहीत.\nम्हणजेच, जे राष्ट्राच्या भिंती झुगारून मानवतावाद मानतात किंवा ज्यांना जन्मभूमीतील लोकांनीच लाथाडल्यामुळे इतरत्र जावे लागले अशी काही तुरळकअपवादात्मक उदाहरणे वगळता इतरांना सरसकट ‘मातृभूमी’बाबत ‘ममत्व’ असतेज्याला व्यापक स्वरूपात आपण ‘राष्ट्रप्रेम’ म्हणतो. थोडक्यात, ‘राष्ट्र’ ह्या संकल्पनेचा पाया व मूळ ‘मातृभूमी’बाबतच्या ममत्वात आहे.\nतथापि स्वतः, कुटुंब, घराणे, जात, धर्म, वंश तसेच भाषा, प्रांत राष्ट्र ह्या बाबी माणसामाणसांमध्ये भेद निर्माण करणा-या आहेत आणि ह्या बाबींवर विसंबून जगू पाहणारी माणसे, ही तितक्या बाबतींत आपापले जीवन संकुचित करत जातात असे बुद्धिप्रामाण्यवाद्यांचे प्रतिपादन आहे, जे सुयोग्य आहे. माणसा माणसांमध्ये दरी निर्माण करणारी कोणतीही बाब त्याज्य मानावी हा विचार निश्चितपणे प्रागतिक आणि मनुष्यजातीस एकमेकांच्या जवळ आणणारा आहे. मानवतावादाच्या आड येणारी कोणतीही भिंत म्हणजेच, घराणेवाद, जातीयवादापासून राष्ट्रवादापर्यंतची कोणताही वाद ओलांडता येणे …. किंबहुना अशी भिंत उद्ध्वस्त करणे हे खरे माणूसपणाचे लक्षण आहे हे देखील पूर्णतः मान्य करण्यासारखे आहे. काही काळानंतर व्यक्ती, कुटुंब, घराणे, जात, धर्म, वंश, प्रांत राष्ट्र, खंड इ. पलीकडे जाऊन सबंध जगातील मनुष्यजात एक व्हावी किंवा त्यांच्यातील सर्वप्रकारचे भेदभाव नष्ट व्हावे हे बुद्धिप्रामाण्यवाद्यांचे (वस्तुतः सर्व मानवांचे) आदर्श स्वरूप ठरावे.\nतथापि, अशी काल्पनिक स्थिती अथवा बुद्धिप्रामाण्यवाद्यांची आदर्श मानलेली स्थिती ही प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. जातीयवादापासून राष्ट्रवादापर्यंत प्रत्येक बाब संकुचित मनोवृत्तीची आहे – माणुसकीचा भेद करणारी आहे हे मान्य केले तरी त्या बाबी आज जगात ठामपणे अस्तित्वात आहेत हे मात्र प्रखर वास्तव आहे. त्यामुळे, अशा वास्तवातल्या स्थितीत सतत निर्माण होणा-या समस्यांवर बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी काय करावे हा खरा प्रश्न आहे.\nकोणत्याही सतत भेडसावणा-या समस्यांवर दोन प्रकारे उपाय उपलब्ध असतात. एक म्हणजे कायमस्वरूपी उपाय आणि दुसरा तात्पुरता. धार्मिक बंधनांचे मूळ हे ‘धर्मसंस्थापक’, ‘धर्मग्रंथ’ किंवा ‘उपासना’ यांच्यावरील श्रद्धेत आहे. त्यामुळे धार्मिक बंधनातून निर्माण होणा-या समस्यांच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी धर्मसंस्थापक’, ‘धर्मग्रंथ’ व उपासना यांच्यावरील श्रद्धेचे उच्चाटन हे कायमस्वरूपी उत्तर आहे.\nभाषिक प्रांतरचना काही कारणास्तव अपरिहार्य झाल्यास मात्र तेथील समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शक्य नाही. अशा परिस्थितीत तात्पुरत्या उपायासाठी स्थानिक भाषेचे वर्चस्व नाकारल्यास भाषिक प्रांतरचनाच उद्ध्वस्त होते. धर्मसंस्थापक, धर्मग्रंथ किंवा उपासनांवरील श्रद्धा नाकारल्यास ‘धर्म’च नाकारला जातो . … मग, ते नाकारून धर्मांतर्गत सुधारणा होऊच शकत नाही. म्हणून, धर्मांतर्गत सुधारणा करायची झाल्यास धर्माचे ‘मूळ’, म्हणजे, संस्थापक किंवा ग्रंथ किंवा उपासना यांच्यावरील श्रद्धा स्वीकारून इतर बाबतींत बदल करणे गरजेचे ठरते. थोडक्यात, एखादे वर्तुळ आहे असे मानल्यास त्याचा केंद्रबिंदू असल्याचे मान्य करावे लागते. तो केंद्रबिंदू नाकारल्यास ‘ते’ वर्तुळच राहत नाही. म्हणून, वर्तुळांतर्गत बदल घडवायचे झाल्यास केंद्रबिंदूस धक्का न पोहोचवता ते करणे अपरिहार्य होते.\nराष्ट्राबाबतचे ममत्व ही एक संकुचित भावना आहे व ती माणुसकीस छेद देते म्हणून अशा भावनेचे अच्चाटन हे आदर्श माणुसकीचे लक्षण ठरेल हे मान्यच आहे. परंतु इतर सर्वच जग जेव्हा राष्ट्रवाद कवटाळून स्वराष्ट्रीयांखेरीज इतरांना परके मानतात- त्यांना लुबाडू पाहतात – त्यांवर आक्रमण करू पाहतात … तेव्हा राष्ट्रवाद हा ‘आपद्धर्म’ म्हणून स्वीकारणे प्रत्येकास, अगदी बुद्धिप्रामाण्यवाद्यांसाठी अनिवार्य ठरते.\n‘आपद्धर्म’ म्हणून का होईना पण ‘राष्ट्रवाद’ मानणे अनिवार्य आहे असे म्हटल्यावर राष्ट्रवादाचे मूळ-पाया-म्हणजे ‘मातृभूमी-संगोपनभूमी-संस्कारभूमी’ ह्यांनाच राष्ट्रीयत्वाचा निकष मानणे हे क्रमप्राप्त ठरते. कारण ‘राष्ट्रवादा’च्या वर्तुळाचा तो केंद्रबिंदू आहे. मग राष्ट्रांतर्गत सुधारणा राष्ट्रीयतेबाबत खुलेपणा आणायचा झाल्यास राष्ट्रीयतेचे मूळ कायम ठेवूनच त्या आणणे अपरिहार्य आहे. कारण राष्ट्रीयतेचे मूळ बदलल्यास अथवा नष्ट केल्यास ‘राष्ट्र’ ही संकल्पनाच उद्ध्वस्त होईल. ‘राष्ट्र’ ही संकल्पना मानावी पण राष्ट्रीयत्वासाठी ‘मातृभूमी-संगोपनभूमी’ हे निकष लावू नयेत असे जर प्रतिपादन केले तर ते आत्मविसंगतिपूर्ण असेल.\nतथापि, अशी ‘मातृभूमी नसलेल्या स्थायिकांना राष्ट्रीयत्व देऊ नये असे म्हणणे म्हणजे राष्ट्रा-राष्ट्रांतील परकेपणाची भावना तशीच कायम ठेवणे. म्हणून सर्वच राष्ट्रांनी स्थायिक झालेल्यांना नागरिकत्व देणे गरजेचे आहे. परंतु असे नागरिकत्व देताना अशा नागरिकांना स्वतःच्या मातृभूमी’ बाबत ममत्व राहणारच आहे हे ध्यानात ठेवावे. व या बाबीमुळे उद्भवू शकणारे अनेकविध, गुंतागुतीचे धोके व दूरगामी परिणाम लक्षात ठेवून जोपर्यंत ‘राष्ट्र’ ही संकल्पना तग धरून आहे तोपर्यंत त्यांच्या ‘परक्या’ मातृभूमीबाबतच्या ममत्वामुळे नवीन नागरिकत्व पत्करलेल्या राष्ट्रावरील प्रेमाची घनता इतर नागरिकांच्या राष्ट्रप्रेमाइतकी असेलच याबाबत खात्री देता येत नाही. म्हणून, त्यांच्या नागरिकत्वाचा दर्जा इतर नागरिकांपेक्षा निम्न ठेवावा लागेल.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/lokmanya-tilak-agralekh-kesari/", "date_download": "2022-12-09T16:02:53Z", "digest": "sha1:A537SRHIOP2OLUHIOTF2VBIDYSO736IQ", "length": 13890, "nlines": 105, "source_domain": "bolbhidu.com", "title": "या दोन अग्रलेखामुळे लो.टिळक भारतातले पहिले राजद्रोही ठरले होते.", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nया दोन अग्रलेखामुळे लो.टिळक भारतातले पहिले राजद्रोही ठरले होते.\nसाल १८९७ चं त्याकाळी भारतात प्लेग या रोगाची साथ आली होती. मुंबई पाठोपाठ या साथीनं पुण्यात थैमान घातलं. पुण्यातील पेठात ही साथ मोठ्या प्रमाणात पसरली. ही प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी मुंबईच्या गव्हर्नरने डब्ल्यू. सी रँडची नेमणूक केली.\nप्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी रॅडनं लष्कराच्या मदतीनं प्रयत्न सुरू केले तरीही साथ आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे भारतमंत्री लाँर्ड हॅमिल्टननं आदेश काढला.\n“ साध्या उपायांनी जनता ऐकत नसेल आणि सरकारी उपाययोजनांना दाद देत नसेल तर आता जबरदस्ती करा, पण रोग आटोक्यात आणा”\nया आदेशाचं पालन करण्यासाठी रॅडनं जबरदस्ती केली. लोकांच्या भावना लक्षात न घेता त्यांच्या अत्याचार जुलुम केले. अनेकांना मारहाण केली. कित्येक महिलांशी गैरवर्तन केलं. त्यामुळे अनेकांचा रँडवर रोष तयार झाला.\nभारतामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थीती होती. पुणे, मुंबई प्लेगचा साथीनं त्रस्त झाले होते. अशातच इंग्लडच्या राणीचा हिरक महोत्सव साजरा करून इंग्रजानं हजारो रूपयांची उधळपट्टी केली. त्य़ामुळे इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवावा असं पुण्यातील काही तरूणांना वाटत होतं.\nआणि रँडची हत्या करण्यात आली…..\nरँडवरील रोष वाढत होता. याचा बदला घेण्यासाठी चाफेकर बंधूनी २२ जून १८९७ रोजी रॅडला गणेशखिंडीत अडवून गोळ्या झाडल्या. त्यामुळे ब्रिटीश सरकार हदरून गेलं. पुण्यात ठिकठिकाणी नाकेबंदी केली गेली. गुन्हेगारांची माहिती देणाऱ्यास २० हजारांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं. अनेकांना अटक करून दम भरला गेला. जाब विचारण्यात आला. यावर लोकमान्य टिळकांनी आपल्या वर्तमानपत्रातून ते प्रसिद्ध उद्गार काढले,\n‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का\nत्यांनी केसरीमध्ये जळजळीत लेख लिहिला. या लेखात रँडच्या हत्येनंतर पुण्यात जास्त पोलिस नेमण्याबद्दलचा जाब विचारण्यात आला. एखादा मोठा हत्ती पिसाळलेला असतो. तो वाटेल तशी धुळधाण करत सुटतो, त्याप्रमाणे आमच्या सरकारची स्थिती झाली आहे, असं टिळकांनी अग्रलेखात लिहिलं होतं.\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या…\nत्यानंतर लगेच १३ जुलैला राज्य करणे म्हणजे सुड घेणे नव्हे असा अग्रलेख पुन्हा केसरीमध्ये लिहिला.\nत्य़ामुळे इंग्रज खवळले. रॅडच्या हत्येशी टिळकांचाच संबंध असाला असं इंग्रजांना वाटू लागलं. सरकारनं कसून चौकशी केली मात्र या हत्येशी टिळकांचा संबंध असल्याचा एकही पुरावा इंग्रजांच्या हाती लागला नाही. मात्र रँडला मारण्यासाठी टिळकांचे लेखच जबाबदार आहेत असा ठपका इंग्रजांनी ठेवला.\nशेवटी केसरीमधील सरकारचे डोके ठिकाणावर आहे का आणि राज्य करणे म्हणजे सुड घेणे नव्हे या अग्रलेखातील लेखनावर राजद्रोहाचा आरोप ठेवून इंडियन पिनल कोड १२४ अ कलमातंर्गत लोकमान्य टिळक आणि हरि नारायण आपटे यांच्यावर खटला भरला गेला.\n१४ संप्टेबर १८९७ ला मुंबई उच्च न्यायालयानं लोकमान्य टिळकांना दीड वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा दिली.\nमात्र यानंतरही टिळकांचं लेखन सुरूच होतं. सरकारवर ताशेरे ओढले जात होते. त्यानंतर १९०६ साली पुन्हा एकदा टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. यावेळी मात्र टिळकांना सहा वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा झाली. लोकमान्य टिळकांवर तीन वेळेस राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा राजद्रोहाचा खटला हा लोकमान्य टिळकांवर भरला गेला होता. यांची इतिहासात नोंद आहे.\nजेव्हा मोहम्मद अली जिन्नांनी लोकमान्य टिळक आणि भगतसिंगांचा खटला लढवला होता \nआंबेडकर म्हणाले, श्रीधर टिळक हाच खरा लोकमान्य.\nटिळकांना अधिकारवाणीने सल्ला देऊ शकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे महर्षी अण्णासाहेब.\nभारतातली सर्वात पहिली मारुती कार आत्ता कुठे आहे माहित आहे का \nपैंगबराच्या दाढीचा केस अर्थात मू-ए-मुकद्दस चोरीला गेला अन् भारत-पाकीस्तानात दंगे सुरू…\nजेव्हा पेट्रोल, डिझेलच्या महागाईमुळे अटलजी बैलगाडीतून संसदेत गेले होते…\nहिटलरचा पुतण्याच हिटलरच्या विरोधात लढलेला ; भाऊबंदकी कोणाला चुकल्या सांगा..\nकर्नाटक टिपूचा गौरव करणारा इतिहास काढणार, पण टिपूची ही गोष्ट गौरव करण्यासारखीच आहे\nबाळाला ४० रुपयांत विकल्याचं प्रकरण उघडकीस आलं अन सरकारला दुष्काळाची जाग आली\nहे ही वाच भिडू\nभारतातील ई-कॉमर्स वाढत असतांना ॲमेझॉन मात्र गंडत चाललंय\nजगभरातील हिंदू पिंडदान करतात, त्या मंदिराचा जीर्णोद्धार…\nपराभव दिसू लागला की खापर EVM वर का फोडलं जातं…\nभाजपनं काँग्रेसचा जो रेकॉर्ड मोडला, त्या रेकॉर्डमागचा…\nया ९ राज्यांच्या आगामी निवडणूका ठरवतील मोदी लाट अजूनही…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून…\nखरच “आम आदमी पक्ष” आजपासून ‘राष्ट्रीय…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं…\nरागारागात लष्करात भरती झालेल्या सॅम माणेकशॉ यांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actor-aadesh-bandekar-and-anand-dighe-saheb-latest-news/", "date_download": "2022-12-09T14:54:56Z", "digest": "sha1:45RBXVJAIGYCP6KEQZHSCAF3Q5FQGU43", "length": 13723, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "अभिनेते आदेश बांदेकर ह्यांनी अडचणीच्या काळात आनंद दिघे साहेबांची भेट घेतली तेंव्हा काय घडलं ते सांगितलं - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / अभिनेते आदेश बांदेकर ह्यांनी अडचणीच्या काळात आनंद दिघे साहेबांची भेट घेतली तेंव्हा काय घडलं ते सांगितलं\nअभिनेते आदेश बांदेकर ह्यांनी अडचणीच्या काळात आनंद दिघे साहेबांची भेट घेतली तेंव्हा काय घडलं ते सांगितलं\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भरलेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर’ चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाची घोषणा केली त्यावेळी ही व्यक्तिरेखा कोण साकारणार याबाबत उत्सुकता होती. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्यात आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा प्रसाद ओक साकारणार असल्याचे दिसून आले. प्रविण तरडेने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळं आनंद दिघे नक्की कोण होते याबाबत उत्सुकता होती. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्यात आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा प्रसाद ओक साकारणार असल्याचे दिसून आले. प्रविण तरडेने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळं आनंद दिघे नक्की कोण होते याचा उलगडा चित्रपटातून होणार आहे.\nआनंद दिघे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विचार करणे, गरिबांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांवर जरब बसवणारं ते एक थोर व्यक्तिमत्त्व होतं. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसं त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. ‘कुठल्याही बँकेत अकाऊंट नसलेला, दोन्ही खिसे रिकामे असलेला सर्वात श्रीमंत राजकारणी महाराष्ट्रानं पाहिला’, ‘जंगलात राहून वाघाशी, महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं.’ असे दोन संवाद या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. आनंद दिघे यांना कलाकारांच्या स्ट्रगलची जाणीव होती. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवख्या कलाकारांना देखील त्यांनी सढळ हाताने मदत केली होती. आदेश बांदेकर यांनीही त्यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला आहे. आदेश बांदेकर आपल्या सुरुवातीच्या काळात मंथन हा कार्यक्रम करत होते अजित गायकवाड हे या कार्यक्रमाचे निर्माते होते. एक दिवस गडकरी रंगायतानमध्ये दिघे साहेबांनी आमचा कार्यक्रम पाहिला आणि त्यांना तो खूप आवडला. आमच्या एका संस्थेसाठी हा कार्यक्रम करायचाय असं त्यांनी सांगितलं. मी तो कार्यक्रम केला. दुर्दैवाने कार्यक्रम झाल्यानंतर ज्या व्यक्तीकडून मानधन घ्यायचे होते ती व्यक्ती बाहेरगावी फिरायला गेली होती. पैसे अडकून पडल्याने आणि समोरच्याला देणं असल्याने आदेश बांदेकर यांनी दिघे साहेबांची भेट घेण्याचे ठरवले.\nघाबरत घाबरतच ते आनंद दिघे यांच्याकडे गेले. आनंद दिघे यांनी आदेश बांदेकर यांना पाहिले तेव्हा अत्यंत आदरपूर्वक त्यांनी बसायला सांगितले आणि चहाची सोय केली. आदेश बांदेकर त्यावेळेला नवखे कलाकार असल्याने त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती मात्र असे असूनही दिघे साहेबांनी कलावंतांचा असा आदर केलेला पाहून ते पुरते भारावून गेले होते. अजूनही कलाकारांना त्यांच्या मानधनाचे पैसे मिळाले नसल्याचे त्यांना समजताच त्यांनी ५ मिनिटं थांबायला सांगितलं. जी व्यक्ती पैसे देणार होती ती व्यक्ती देखील त्यांच्या ऑफिसमध्येच येत होती पण दिलेला शब्द कसा पाळायचा हे आनंद दोघे यांच्याकडून शिकलं पाहिजे कारण ती व्यक्ती पोहोचायच्या आतच आनंद दिघे यांनी स्वतःजवळचे पैसे आम्हाला देऊ केले होते. हा कलावंत आहे आणि त्याचा सन्मान राखला पाहिजे भले तो प्रसिद्ध असो किंवा नसो ही त्यांची भावना मी स्वतः अनुभवली आहे. त्यानंतरही आमचे सगळे कार्यक्रम त्यांनी करायला दिले होते. १९८७ -८८ च्या काळात आम्ही रात्री अपरात्री उशिरापर्यंत कार्यक्रम करायचो पण याबाबत कुठलीही अडचण आली तरी मला सांगा असा विश्वास त्यांनी आम्हाला दिला होता.\nPrevious झपाटलेला चित्रपट आहे या हॉलिवूड चित्रपटाची हुबेहूब कॉपी पाहून थक्क व्हाल\nNext दमदार खलनायकाची झी मराठीवरील या मालिकेत होणार एन्ट्री\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actor-niluphule-and-singer-lata-mangeshkar-smarak-director-mahesh-tilekar-vichar-latest-news/", "date_download": "2022-12-09T15:33:06Z", "digest": "sha1:MCUIPOB5Y5Q4WJ6OHGYI7K5JDFB4S2AI", "length": 12666, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "निळू फुले यांचे निधन झाले त्यावेळी देखील त्यांचे...महेश टिळेकर यांनी मांडले लता मंगेशकर यांच्या स्मरकाबाबत विचार - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / निळू फुले यांचे निधन झाले त्यावेळी देखील त्यांचे…महेश टिळेकर यांनी मांडले लता मंगेशकर यांच्या स्मरकाबाबत विचार\nनिळू फुले यांचे निधन झाले त्यावेळी देखील त्यांचे…महेश टिळेकर यांनी मांडले लता मंगेशकर यांच्या स्मरकाबाबत विचार\nफेब्रुवारी रोजी लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले. शिवाजी पार्क मैदानात रविवारी संध्याकाळी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राजकीय मंडळींनी पुढाकार घेत लता मंगेशकर यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्या शिवजीपार्क मध्ये त्यांचे स्मारक व्हावे अशी मागणी केली होती. राम कदम यांनी ही मागणी करताच त्यावर विविध स्तरातून विरोध दर्शविण्यात येऊ लागला. यासंदर्भात मीडियाने शिवजीपार्क परिसरात जाऊन तिथे फिरायला येणाऱ्या आणि व्यायामासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या मागणीला थोडासा विरोध दर्शवला.\nकारण शिवाजी पार्क असे ठिकाणी जिथे मुले खेळण्याचा आनंद घेतात इथे अगोदरच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवण्यात आले आहे. मात्र आता आणखी स्मारक बनवायचे असेल तर पुरेशी जागा शिल्लक राहणार नाही. याच पार्श्वभूमीवर मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनी देखील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे त्यात त्यांनी दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या बाबत देखील एक खुलासा केला आहे. महेश टिळेकर म्हणतात की, ‘नको स्मारक नको पुतळे संगीतक्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान जगमान्य आहे. त्यांचा अजरामर स्वर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे आणि राहीलही . त्यांच्या नावे स्मारक बांधून कृतज्ञता दाखवण्या ऐवजी उत्तम आवाज असलेल्या गरजू गरीब नवोदित गायकांना गाण्याचं , संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी त्या महान गायिकेच्या नावाने संगीत विद्यालय निर्माण करून तिच्या नावे शिष्यवृत्ती दिली तर भविष्यात अनेक उत्तम गायकांचा सुरेल आवाज ऐकायला मिळेल. आपल्याकडे एखाद्या सन्माननीय दिग्गज व्यक्तींच्या स्मारका वरून राजकीय वादंग उठवले जाते.\nसंबंधित व्यक्तीच्या स्मृती जतन करून ठेवण्यासाठी इतरही मार्ग असू शकतात. ज्येष्ठ अभिनेते निळूभाऊ फुले यांचे निधन झाले तेंव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अफाट जनसमुदाय पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत जमला होता.तेंव्हा तिथं उपस्थित एका मंत्री महोदयांनी सरकारच्या वतीने लवकरच निळुभाऊंचा पुतळा उभारला जाईल असं जाहीर केलं. त्याला निळुभाऊंच्या कुटुंबीयांनी नकार दिला आणि त्यांनी निळुभाऊंच्या नावे एखादं नाट्यगृह उभारावे असे सुचवले आणि काही वर्षात ते नाट्यगृह तयार झाले ज्याचा उपयोग नाट्यकर्मीना होतोय. ऐतिहासिक विर पुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी पण अनेकजण पुढाकार घेतात त्यावर लाखो रुपये खर्च होतात पण इतिहासाची साक्ष देणारे, ऐतिहासिक वैभव असलेले पण सध्या ढासळलेले गड किल्ल्यांची डागडुजी करताना मात्र उदासीनता दिसते .त्यावेळी नेतेमंडळी कुठं अदृश्य होतात\nPrevious महाभारतात भीम साकारणाऱ्या कलाकाराचं झालं निधन काही वर्षांपासून औषधासाठी देखील पैसे नव्हते म्हणून\nNext संत गजानन शेगावीचे मालिकेतील हि बालकलाकार आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-sanjeev-khandekar-article-about-common-man-space-5084240-PHO.html", "date_download": "2022-12-09T16:55:20Z", "digest": "sha1:FR2C3JPUJ32XSO3G5TPQVLJLFOUYJ6O6", "length": 15145, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "प्रणयाचे गारदी | sanjeev khandekar article about common Man space - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'राक्षसी बेट, शहर चित्रमालिका,२०१५, कँनव्हासवर तैलरंग, संजीव खांडेकर व वैशाली नारकर.\n‘मसान’ सिनेमाच्या सुरुवातीच्याच प्रसंगात एका विशीतील तरुण जोडप्याच्या प्रणयाचे दृश्य काही क्षणांत पोलिसांनी रानटीपणे केलेल्या हॉटेल रेडमध्ये बदलते. मैथुनाच्या पहिल्या आनंदाच्या, पहिल्या क्षणावर अलगद आरूढ झालेला त्यातील तरुण पोरगा पोलिसांच्या उद्धट व अरेरावी रेडला घाबरून शीर कापून आत्महत्या करतो. त्याचा अंडरपँटमध्ये पडलेला अचेतन देह आणि पलंगावर बर्फ झालेली नग्न नायिका यांच्या व्याकूळ वेदनेत हा चित्रपट उघडतो.\nगेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी काही हॉटेल्सवर अशाच धाडी घालून तेथे एकांताचे काही क्षण आनंदात घालवण्यासाठी आलेल्या जोडप्याना असेच उद्ध्वस्त केल्याच्या व अशा खुनशी पोलिसी वर्तनाचे समर्थन करणाऱ्या सरकारी पत्रकांच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.\nपोलिस व सरकार यांच्या निर्लज्ज वर्तनाचे निषेध करणारे काही क्षीण आवाज माध्यमात तसेच सोशल मीडियावर उमटून विरत जाताना दिसत आहेत. पोलिस व शासन यांच्या या कृत्याचा मुख्यत: ‘मॉरल पोलिसिंग’ एवढ्याच मुद्द्यापुरता विरोध करण्याचा प्रयत्न आपल्यासमोर वारंवार येतो. पोलिसांच्या पाशवी रेडचा अन्वयार्थ ‘नैतिकता’ एवढाच मर्यादित नाही आणि असलेच तर या नैतिकतेच्या मुलाम्यामागे व्यापक लोकविरोधी राजकारण आहे, असे मला वाटते.\nएकांत आणि प्रणयासाठी खाजगी वेळ व जागा पुरेशी वा अजिबात न मिळाल्याने,मानवी जीवनातील मूलभूत गरजेची निकड व तातडीची मुक्ती मिळवण्यासाठी म्हणून ही युगुले जमेल तशी वेळ काढून अशी जागा अल्प काळासाठी भाड्याने घेतात. प्रणयासाठी जीव मुठीत घेऊन एकाकी किनाऱ्यावर वा पैसे मोजून काही तासांसाठी हॉटेलात वेळ घालवावा लागणे, ही कोणत्याही समाजाला मिरवण्याची बाब नव्हे. अशा भाड्याच्या एकांतावर, भाड्याच्या पलंगावर, रतिमग्न क्षणांवर सरकारने धाडी घालणे, हे फक्त क्रूरतेचे नव्हे तर एका निर्लज्ज शासनाचे बेबंद कृत्य आहे.\nव्यक्ती, समूह किंवा शासन ज्या ज्या वेळी एखादे टोकाचे कृत्य करण्यास उद्युक्त होते, त्या त्या वेळी अशा घटना त्या त्या समाजाच्या समकालीन व्यवस्थेचा आरसा म्हणून पाहाव्या लागतात. टोकाच्या कृत्याची वा निर्णयाची पाळे व मुळे अशा आरशात स्वच्छ दिसतात.\nगेल्या काही वर्षांत मुंबई व अन्य ठिकाणी ‘राईट टू पी’ असे नाव घेऊन लघवीसाठी जागा- सुरक्षित व स्वच्छ जागा- मागणारी चळवळ असो, वा औषधे, डॉक्टर किंवा नर्स, अशा अति मूलभूत नागरी गरजांसाठी प्रयत्न करणारी मंडळे असोत- या सर्व मागण्या, चळवळी, आंदोलने व त्यांची रोज अथकपणे चालणारी कामे एकच एक गोष्ट पुन:पुन्हा आपल्या नजरेसमोर आणत आहेत. ती गोष्ट म्हणजे, त्या त्या सामान्य नागरिकाच्या जागेचा- ‘स्पेस’चा झालेला संकोच. अशा संकोचामुळे त्याची होणारी घुसमट. अशा घुसमटीमुळे त्याच्या श्वास घेण्याच्या म्हणजे जगण्याच्या अति मूलभूत हक्कावर व इच्छेवर आलेले प्रचंड दडपण. अशा दडपणातून आलेली अगतिकता व नैराश्य.\nसर्व सुविधांनी युक्त अगदी पोहण्याच्या तलावापासून, स्पापर्यंत ऐसपैस जागा असलेल्या अालिशान वसाहती, त्यांच्या वाढत जाणाऱ्या किमती, भलेमोठे मॉल्स, लांबच लांब अालिशान गाड्यांची रस्त्यावरील वर्दळ, गरिबांसाठी चार खाटा मोफत, असे सांगून जास्तीचा एफएसआय लाटून बांधलेली पंचतारांकित इस्पितळे, हॉटेल्स, क्लब हाऊसेस, एक न दोन अशा शेकडो श्रीमंत वास्तू, सुविधा व साधनांची लयलूट असलेल्या लाखो रुपयांची फी आकारणाऱ्या शाळा, हे सर्व एका बाजूला व दुसरीकडे संडासापासून मैथुनापर्यंत कोणत्याच नैसर्गिक विधीला जागा नसणे, म्हणून मरणप्राय व असहाय्य जिणे जगणे,अशी अवस्था ही आपल्या समाजाच्या सद्य:स्थितीचे वास्तव आहे.\nजागेचा हक्क नसणे म्हणजे स्वत:ची ओळख नसणे. स्वत:ची ओळख नसणे म्हणजे अर्थशून्य जीवनाची एकाकी सोबत असणे. अशी एकाकीपणाची भावना असणे म्हणजे समाजाचे दुभंगलेपण घेऊन हद्दपारीचे लाजिरवाणे व्यक्तिगत जिणे जगणे. आपले जगणे कायदेशीर करा, माझी झोपडी माझी म्हणा, असे सांगत अख्खे आयुष्य तडिपारीची सजा झालेल्या गुन्हेगारासारखे काढणे व अशी लाखो कुटुंबे आपल्या अवतीभवती गेली कित्येक वर्षे असणे, त्यांचे वाढणे, हे कसले आयुष्य\nपाहता पाहता सार्वजनिक जागा, बागा, मैदाने, इस्पितळे, शाळा, समाज मंिदरे वा अशा अनेक जागा त्यांची आरक्षणे उठवून खासगी होतात, किंवा कोट्यवधी रुपयांची उधळण करणारे समारंभ आपल्या डोळ्यादेखत साजरे होतात, खाजगीकरणाचे कायदेशीर बारसे करणाऱ्या कार्यक्रमांच्या उद््घाटन सोहळ्यात प्रधानमंत्र्यांपासून छोट्या, मोठ्या अधिकारावरील माणसे उजळ चेहऱ्याने मिरवतात, त्या प्रत्येक वेळी येथील सामान्य माणसाची जागा गळा आवळल्यासारखी आक्रसते.\nनवमध्यम व नवश्रीमंत वर्गाला अशा प्रत्येक आकुंचनात त्यांचा व्यक्तिगत फायदा दिसतो व प्रबळांच्या सुरात सूर मिळवून हा वर्ग ‘बेकायदेशीर वस्त्यांच्या’ मानवी मागण्यांना ठोकरतो. माणसाची जागा, माणसाची भाषा, माणसाची इच्छा, माणसाची मानवता अशा सगळ्याच सार्वजनिक परिसरावर, तेथील मालमत्ता, निसर्ग वा पाणी आणि जमीन यांसारख्या बाबींवर प्रबळांचा वरवंटा फिरू लागतो.\nशहराचा हक्क म्हणजे येथील सामान्य माणसाच्या जागेचा वा मूलभूत साधनांचा हक्क. ‘राइट टू सिटी’ या संकल्पनेवर आज जगभर अनेक विचारवंत व कार्यकर्ते काम करत आहेत.\nमाणुसकी हरवलेल्या व सगळ्याच भवतालाची खा खा लागलेल्या सध्याच्या भांडवली व्यवस्थेविरुद्ध जोमाची चळवळ उभी राहणे जर शक्य असेल तर ती अशा शहर हक्क चळवळीतूनच उभी राहू शकते.\nदुर्दैवाने आपल्याकडील व अन्य देशांतील डाव्या चळवळींनी अनेक शहरी प्रश्न मांडणाऱ्या कामांना दुय्यम स्थान दिले वा त्याकडे दुर्लक्ष केले. तसे करून चालणार नाही. सार्वजनिक संडासांची असो व कायदेशीर घरांची असो, प्राथमिक आरोग्य केंद्राची असो व पंचतारांकित इस्पितळात काही टक्के खाटा मोफत करण्यासंबंधी असो, मैदान, उद्यानाची असो वा सार्वजनिक वाचनालय वा सुसज्ज शाळेची असो, अशा सर्व शहरी सुविधांसाठी वस्तीपातळीवर, कायदेशीर वा तथाकथित बेकायदेशीर झोपडपट्ट्यांत चालणारी कामे एका मोठ्या लढ्याची बलस्थाने ठरणार आहेत. या ठिकाणी होणारी घुसमट व या ठिकाणी दाबलेल्या इच्छा याच उद्याच्या समाजाचा ‘िलबीडो’ किंवा राजकीय कार्यक्रम ठरणार आहे, यात मला शंका वाटत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/802.html", "date_download": "2022-12-09T15:58:45Z", "digest": "sha1:UT6CW7JCACVLU56SLDPSVZBT4H6WCU3D", "length": 50171, "nlines": 544, "source_domain": "www.sanatan.org", "title": "धनत्रयोदशी (धनतेरस) - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > सण, उत्सव आणि व्रते > सण > दिवाळी > धनत्रयोदशी (धनतेरस)\nदीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिनाचे महात्म्य, या दिवशी करायच्या कृतीमागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया.\n‘ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजन करतात. येथे ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो.\nहा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते.\nया दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जिवाला श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जिवाच्या भावावर टिकून राहाते. आताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्यकता आहे, तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्वाचे आहे. त्यामुळे साधना करणार्‍या जिवासाठी हा दिवस ‘महापर्वणी’ समजला जातो.\nअ. या दिवसाला बोलीभाषेत ‘धनतेरस’ असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात.\nआ. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय (जमाखर्च) द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन व्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभरात पै-पै करून जमा केलेला असावा. या पैशाचा न्यूनतम १/६ भाग प्रभुकार्यासाठी व्यय करावा, असे शास्त्र सांगते.’\n– प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.\nइ. या दिवशी श्री विष्णूच्या अप्रकट शक्तीच्या आधारे श्री लक्ष्मीची उजवी नाडी कार्यरत होऊन त्यातून उत्पन्न होणार्‍या तेजतत्वात्मक लहरी वेगाने ब्रह्मांडाकडे झेप घेतात. लक्ष्मीतत्वाच्या उजव्या नाडीच्या कार्यरत अवस्थेमुळे या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडातील वायूमंडल हे सोन्यासारख्या चमचमणार्‍या सोनेरी कणांनी उजळून निघालेले असते. या चमचमणार्‍या सोनेरी कणांतील श्री लक्ष्मीचे चैतन्य जिवाला मायेतील ऐश्वर्य प्रदान करून त्याच्या साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करते; म्हणून या दिवशी धनाच्या रूपात श्री लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. श्री लक्ष्मीच्या भावपूर्ण पूजेमुळे प्रत्यक्ष धनाच्या अधिपतीचे, म्हणजेच कुबेराचे पृथ्वीच्या कक्षेत आगमन होते.\n– सूक्ष्म (टीप १)-जगतातील ‘एक विद्वान’\nई. पूर्वी राजे वर्षाच्या शेवटी आपला खजिना सत्पात्री दान करून खाली करायचे. तेव्हा त्यांना धन्यता वाटायची. यामुळे जनता आणि राजा यांच्यातील संबंध हे कौटुंबिक स्वरूपाचे होते. राजाचा खजिना हा जनतेचा असून राजा त्याचा केवळ सांभाळ करणारा आहे. त्यामुळे जनता कर देतांना आडकाठी न करता देत असे. त्यामुळे साहजिकच परत खजिना भरत असे. ‘सत्कार्यासाठी धनाचा विनियोग झाल्यामुळे आत्मबलही वाढत असे.\n‘धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धन्वंतरि एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्‍या हातात ‘जळू’, तिसर्‍या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला. (समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरि करतो.’ – आधुनिक वैद्य श्री. राम लाडे, लोकजागर, नोव्हेंबर २०१०\nवैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृततत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.\nप्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) (टीप २) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.\nमृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह \nत्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम \nअर्थ : धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.\nसंपूर्ण यमदीपदान पूजाविधी जाणून घेण्यासाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/1011.html\nइ. ‘धनत्रयोदशीला श्री लक्ष्मीतत्व पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात येते. या दिवशी श्री लक्ष्मीची पूजा करतांना सध्या लोक पैसे (नाणी, नोटा), दागिने या स्वरूपात करतात. या कारणाने श्री लक्ष्मीची कृपा खर्‍या अर्थाने त्यांना प्राप्त होत नाही. केवळ स्थूल धनाचे पूजन करणारा जीव मायेच्या पाशात अडकतो आणि ‘साधना करून मोक्षमिळवणे’, हा मनुष्यजन्माचा मूळ उद्देश विसरतो. या दिवशी श्री लक्ष्मीचे ध्यान आणि शास्त्र संमत पद्धतीने पूजन करणे अपेक्षित असते.’ – श्री. नीलेश चितळे यांच्या माध्यमातून\nटीप १ – स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’ (मूळस्थानी)\nटीप २ – काही ठिकाणी १३ दिवे लावण्याची प्रथा आहे. (मूळस्थानी)\n६. दिवाळीविषयीचे लघुपट पहा \nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’\nकोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत दिवाळी कशी साजरी करावी \nदेशविदेशांत निरनिराळ्या पद्धतीने साजरा होणारा हिंदूंचा सण दिवाळी \nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (245) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (52) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (672) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (155) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/17791/", "date_download": "2022-12-09T16:40:48Z", "digest": "sha1:YHJRRJ2OGB3UZFRCGALVXI57KOC2YRB3", "length": 8477, "nlines": 181, "source_domain": "dmedia24.com", "title": "“स्वच्छता जनजागृती कार्यक्रम”", "raw_content": "\nजागतिक रेडिओ दिनानिमित्त KLE वेणुध्वानी 90.4 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन, बेळगाव जिल्हा पंचायत बेळगाव आणि ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालय, भुतरामनाहट्टी, येथे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली .\nयावेळी सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असे या स्वछता जनजागृती कार्यक्रम सर्वाना संदेश देण्यात आला .तसेच प्लास्टिकपेक्षा जैवविघटनशील पदार्थांना प्राधान्य द्या ,कचरा डस्टबिनमध्ये टाका ,सार्वजनिक ठिकाणांना घर समजून त्याठिकाणची आणि उद्यान च्या ठिकाणी स्वछता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या\nया ककार्यक्रमास डॉ. सुनील जलालपुरे, स्टेशन डायरेक्टर, केएलई वेणुध्वानी 90.4 एफएम सीआरएस बेळगाव यांनी मार्गदर्शन केले. रेडिओ स्टेशन आणि कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयाचे सर्व कर्मचारी जनजागृती कार्यक्रमात सहभागी झाले होते\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nगड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन\nअधिवेशना वेळी मराठी महामेळाव्याचे आयोजन\nडिवाइन प्रॉव्हिडन्स या शाळेचा शतक महोत्सव साजरा\nबेळगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय उत्सव साजरा\nदानम्मा देवीचा उत्सव उत्साहात संपन्न\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%95/", "date_download": "2022-12-09T16:35:30Z", "digest": "sha1:53ZJOLDA5LK7RYOVMEELKX4YMIZPOQYU", "length": 19704, "nlines": 242, "source_domain": "etaxwala.com", "title": "अनुदानाचे प्रकार आणि ते कोणाला मिळू शकते? - ETaxwala", "raw_content": "\nअनुदानाचे प्रकार आणि ते कोणाला मिळू शकते\nआपण बर्‍याचदा आणि बर्‍याच ठिकाणी ‘सबसिडी’ हा शब्द ऐकला असेल. सबसिडी शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात बरेच प्रश्नही येतील, जसे सबसिडी म्हणजे काय हे कोण देते इ. आज आपल्या या लेखात आपल्याला या प्रश्नांची उत्तरे सापडतील. आज आम्ही आपल्याला सांगू की सबसिडी म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहेत आणि त्याच्याशी संबंधित काही तोटे आणि फायदे काय आहेत\nसरकार जेंव्हा एखाद्या व्यवसायाला आर्थिक सहाय्य देते त्याला सबसिडी म्हणजेच अनुदान असे म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे तर एखाद्या व्यक्ती, व्यवसाय किंवा संस्था यांना सरकारने दिलेल्या लाभाला अनुदान असे म्हणतात. अनुदान सहसा रोख रक्कम किंवा कर कपात म्हणून दिले जाते.\nअनुदान का दिले जाते\nलोकांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते आणि हे बर्‍याचदा सामाजिक, आर्थिक किंवा आर्थिक धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी दिले जाते. बहुतेक अनुदान हे कमकुवत उद्योग क्षेत्रांना मदत करण्यासाठी सरकारकडून दिले जाते. एखाद्या क्षेत्रात बरेच नुकसान झाले असेल तर त्या भागास आर्थिक मदत करून सरकार त्या सुधारण्याचे प्रयत्न करते. त्याचबरोबर एखाद्या वस्तूच्या किंमतीत आणखी वाढ झाल्यास, सरकार लोकांना सबसिडी देऊन त्या वस्तूची किंमत कमी करते.\nव्यवसायाचे अनुदान कसे मिळवायचे\nव्यावसायिक अनुदान हे थेट वा अप्रत्यक्षरित्या दिले जाते. जेव्हा जेव्हा अनुदान रोख रक्कमेच्या रूपात दिले जाते तेव्हा ते थेट अनुदान म्हणून मानले जाते. तर दुसरीकडे, कोणतीही विना-रोकड लाभ मदत ही अप्रत्यक्ष अनुदान मानली जाते, जसे कर सवलत किंवा कर माफी, कमी व्याज इ.\nभारतात दिले जाणारे अनुदान हे वस्तुस्थिती लक्षात घेऊन दिले जाते. यामध्ये सरकार अनुदानाची रक्कम निश्चित सूत्राद्वारे ठरवते, त्यामध्ये कर्जाची रक्कम, व्याज दर, एकूण खर्च, उत्पादन आणि सरकारशी संबंधित कामांमध्ये होणारा खर्च यांचा समावेश आहे.\nसबसिडी या विविध प्रकारच्या असतात. त्यापैकीच काही सबसिडीचे प्रकार खाली देत आहोत.\nउत्पादनासाठी दिले जाणारे अनुदान\nउत्पादन अनुदान हे एखाद्या विशिष्ट उत्पादनावर दिले जाते. एखादे उत्पादन उत्पादित केले जाते, विक्री केले जाते किंवा एखादे उत्पादन आयात करायचे असते अश्या उत्पादनांना अनुदान मिळते. त्याचबरोबर जर एखादे विशिष्ट प्रकारचे उत्पादन करायचे असेल किंवा सरकारला त्याला प्रोत्साहन द्यायचे असेल तर त्यासाठी अनुदान सरकारकडून दिले जाते.\nदेशातील बेरोजगारी कमी व्हावी या उद्देशाने रोजगार अनुदान दिले जाते. सरकारने पुरविलेल्या रोजगार अनुदानाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन दिले जाते.\nसरकारकडून करावर सबसिडी दिली जाते आणि ती देऊन करात सूट दिली जाते. असे करण्यामागे बरीच उद्दीष्टे आहेत जसे की एखाद्या उद्योगास प्रोत्साहन देणे किंवा उद्योगातून नोकरीच्या अधिक संधी निर्माण करणे. देशातील बड्या उद्योगपतींनाही हे अनुदान सरकार पुरविते जेणेकरून त्यांचा उद्योग देशात आणखी वाढू शकेल.\nभारत सरकारकडून दिले जाणारे अनुदान\nप्रत्येक देश आपल्या देशाच्या आर्थिक स्थितीवर आणि देशाच्या व्यवस्थेच्या आधारे अनुदान देतो. त्याचप्रमाणे, भारत सरकार आपल्या देशातील बर्‍याच गोष्टींवर अनुदान देते.\nलोकांना देशात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सरकार लघुउद्योगांना अनुदान देते. ज्यामुळे लहान व्यापार्‍यांना व्यवसाय स्थापित करणे सुलभ होते. या व्यवहारांमध्ये करात सूट दिली जाते.\nअन्न उद्योग क्षेत्रासाठी अनुदान\nअन्न उद्योगांना चालना देण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगले करण्यासाठी भारत सरकारने अन्न उद्योगात अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. दूध, मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि फळांसह सर्व उद्योगांमध्ये हे अनुदान दिले जाते.\nभारतातील बहुतेक लोक शेतीशी जोडलेली आहेत. शेती कामात अनेक गोष्टींवर खर्च असतो त्यापैकीच एक म्हणजे खत. खतावरील खर्च लक्षात घेऊन भारत सरकार खतावर अनुदान देते जेणेकरून शेतीच्या वेळी येणारा खर्च थोडा कमी करता येईल. अनुदानामुळे शेतकर्‍यांना कमी किंमतीत युरिया आणि इतर खत घेता येतील.\nदेशातील वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी भारत सरकार ज्यूटशी संबंधित उद्योगांना अनेक प्रकारचे अनुदान देते. जेणेकरून या उद्योगाला आणखी चालना मिळेल.\nअनुदानाचे जसे तोटे असतात तसेच त्याचे फायदेही आहेत. देशातील बड्या उद्योगांना दिलेल्या अनुदानामुळे सरकार देशातील तरुणांना मदत करते. याशिवाय लघु उद्योगांना अनुदान देऊन सरकार देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करते. अनुदानाच्या माध्यमातून दुर्बल घटकांना मदत केली जाते. शासनाच्या अन्नपदार्थांवर मिळणार्‍या अनुदानामुळे दुर्बल घटकांना आर्थिक मदत मिळते.\nदेशातील शेतकर्‍यांना शेतीवरील खर्चांसाठी खत, बियाणे यासाठी सबसिडी देऊन त्यांना मदतीचा हात दिला जातो. कर अनुदान व रोजगार अनुदानाच्या मदतीने देशातील बेरोजगारी कमी करण्याचा सरकार प्रयत्न करतो. जर सरकारने उद्योगासाठी अनुदान दिले तर यामुळे देशात बरेच रोजगार निर्माण होतात.\nलोकांच्या आर्थिक मदतीच्या उद्देशाने सरकार अनुदान देते. सरकारकडून देण्यात येणार्‍या अनुदानाचा सर्व खर्च देशातील लोकांनी भरलेल्या कराद्वारे पूर्ण केला जातो. अशा परिस्थितीत सरकार देत असलेल्या अनुदानाचा खरोखरच फायदा होतो की नाही, हा प्रश्न नक्कीच उद्भवत आहे. दुसरीकडे, जर आपण अनुदानाचे फायदे आणि तोटे पाहिले तर फायद्याप्रमाणे तोटेही आहेत. अनुदान योग्य, गरजू व्यक्तीपर्यंत पोहचते का हा प्रश्नही असतोच.\nलघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान दिले जाते. परंतु सरकारने दिलेल्या अनुदानाचा योग्य वापर केला जात नाही. उदाहरणार्थ, सरकारने 100 नवीन लघु उद्योगांना अनुदान दिले तर 80 लघु उद्योग यशस्वी होतात तर 20 अयशस्वी. म्हणजेच त्या 20 लोकांवर केला गेलेला अनुदानाचा खर्च वाया जातो. करावरील अधिभार वाढतो. कर भरणार्‍या देशवासीयांच्या कररुपी उत्पन्नाच्या जोरावर सरकार अनुदान देते. त्यामुळे कर भरणार्‍यांवर याचा भार वाढतो.\nजेव्हा सरकार एखाद्या उत्पादनावर सबसिडी देते तेव्हा त्या वस्तूची किंमत कमी होते. उत्पादनाची किंमत कमी झाल्यामुळे त्याची मागणी आणखी वाढते, अशा स्थितीत देशात त्या उत्पादनाची कमतरता भासते.\n– टीम स्मार्ट उद्योजक\nThe post अनुदानाचे प्रकार आणि ते कोणाला मिळू शकते appeared first on स्मार्ट उद्योजक.\nलास्ट माईल बिझिनेस कोच\nअक्षय्यतृतीया, उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-09T15:28:24Z", "digest": "sha1:TIB73LBOFGAOZNIASJNF5ZLXXM2FTDL6", "length": 13528, "nlines": 219, "source_domain": "etaxwala.com", "title": "किराणा दुकान : लवकर स्थिरता मिळवून देईल असा व्यवसाय - ETaxwala", "raw_content": "\nकिराणा दुकान : लवकर स्थिरता मिळवून देईल असा व्यवसाय\nआजकाल पदवीधर होऊनही सरकारी किंवा खासगी नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. युवकांमध्ये संवाद कौशल्य अन नवीन काहीतरी करण्याची जिद्द असेल तर किराणा मालाचे दुकान हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कुठलीही नवीन वस्ती उदयास आली की तिथे सर्वप्रथम किराणा दुकानदार आपले दुकान सुरू करतो.\nदेशभर गल्लोगल्ली, कानाकोपर्‍यात किराणा मालाचे दुकान असतेच. घाऊक बाजारातून माल खरेदी करून त्यांची किरकोळ स्वरूपात विक्री करणे आणि त्यातून सुमारे वीस ते तीस टक्के नफा मिळवणे हेच या व्यवसायाचे गुपित. सर्वात सुरक्षित कोणता व्यवसाय असेल तर तो किराणा मालाच्या दुकानाचा. कारण माणसाला जगण्यासाठी लागणार्‍या अत्यावश्यक वस्तूंचे हे दुकान.\nया व्यवसायानेदेखील आता कात टाकायला सुरुवात केली आहे. मात्र या व्यवसायातदेखील काही कौशल्ये अंगी हवीतच. भरपूर लोकवस्ती असलेल्या ठिकाणी, चौकात किंवा रोडला लागून सुमारे तीनशे स्वेअरफुट गाळा (भाडेतत्वावर) शोधणे, त्यात लाकडी फर्निचर तयार करणे, होलसेल दुकानातून किराणा माल भरणे यासाठी साधारणत: एक ते दोन लाख भांडवलाची आवश्यकता असते.\nकुठलीही वस्तू उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहचेपर्यंत त्या वस्तूची किंमत तीन ते चार पट झालेली असते. याची साखळी कच्चा माल उत्पादक- मालावर प्रक्रिया करून त्याचे प्रोडक्ट्स बनविणारी कंपनी-प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर करणारी कंपनी- होलसेल विक्रेता-किरकोळ विक्रेता याप्रमाणे असते. या साखळीमध्ये एकाकडून दुसर्‍याकडे वस्तू जाताना त्या वस्तूंच्या मूळ किंमतींमध्ये विक्रेत्याचा नफा आणि सरकारी कर यांचा समावेश होतो.\nकिराणा मालाच्या दुकानासाठी दुकानदार जितका ठोक माल घेतो तितका जास्त डिस्काऊंट त्याला मिळतो. या व्यवसायात मात्र भांडवलास अधिक महत्त्व आहे. जितके जास्त ग्राहक तितका जास्त नफा हे साधे सूत्र या व्यवसायातही तंतोतंत लागू पडते.\nहल्ली मॉल संस्कृतीमुळे किराणा मालाच्या दुकानाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे असा प्रसार केला जातो. पण या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किराणा दुकानदाराने स्वतःमध्ये, व्यवसायामध्ये बदल करणे गरजेचे आहे. किराणा दुकानदार दुकानातील माल घाऊक बाजारपेठेतून खरेदी करून त्यांची किरकोळ विक्री करतो. मात्र या व्यवसायासाठी आवश्यक आहेत संवाद कौशल्य, नवनवीन ग्राहक जोडण्याची कला, उत्कृष्ठ दर्जाचा किराणा माल व त्याची माफत किंमतीत विक्री.\nकिराणा मालाचे दुकान आणि ग्राहक यांचे नाते वेगळेच असते, ते फक्त दुकानदार आणि ग्राहक एवढेच मर्यादित नसते. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे याचा प्रवास होत असतो. सध्या पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय न करता यात नाविन्य शोधणे आज गरजेचे झाले आहे.\nसोशल मीडियाद्वारे जाहिरात करणे, घरपोच किराणा माल पोहचवणे, संकेतस्थळाच्या माध्यमातून नवनवीन ग्राहक मिळवून त्यांच्यापर्यंत माफक दरात किराणा पोहचविणे, वर्तमानपत्रात जाहिरात देणे, हँडबिल वाटप करणे वा वर्तमानपत्रामध्ये टाकणे अशा अनेक क्‍लुप्त्या वापरून या व्यवसायात भरघोस नफा मिळविता येतो.\nभारतात शासकीय आयटीआय तसेच अनेक खासगी संस्थेमध्ये ‘रिटेल’ हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यात प्रामुख्याने किरकोळ मालाची विक्री कौशल्ये कशी अंगीकृत करायची याचे प्रशिक्षण दिले जाते.\nव्यवसाय करणे कठीण नाही फक्त आपली नकारात्मक भूमिका दूर करायला हवी. किराणा मालाच्या दुकानातून वीस ते साठ हजार रुपये महिना कमाई होऊ शकते. प्रामाणिक प्रयत्न, संवाद कौशल्य, सेवाभावी वृत्ती, दर्जेदार मालाची निवड, घरपोच अन् तत्पर सेवा, कष्ट करण्याची तयारी ही कौशल्ये अंगी असतील तर या व्यवसायात भरभराट नक्कीच आहे.\nThe post किराणा दुकान : लवकर स्थिरता मिळवून देईल असा व्यवसाय appeared first on स्मार्ट उद्योजक.\nउद्योजक होण्याचा ध्यासच होता, जो नागेशला सायकलच्या दुकानापासून स्वतःच स्टार्टअप सुरू करण्यापर्यंत घेऊन गेला…\nलास्ट माईल बिझिनेस कोच\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1_%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B2", "date_download": "2022-12-09T16:05:05Z", "digest": "sha1:HAG4XUDUUMJ7ELDMAVGR6BLT5QUDLARX", "length": 4742, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पंट रोड ओव्हल - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nशेवटचा बदल २ जुलै २०२१\nस्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)\nरिचमंड क्रिकेट मैदान (किंवा पंट रोड ओव्हल') हे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.\n११ डिसेंबर १९८८ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तसेच ९ फेब्रुवारी १९९१ रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला कसोटी सामना खेळवला गेला.\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०२२ रोजी १५:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thelokshakti.com/in-some-places-uddhav-thackeray-is-the-chief-minister-and-in-some-places-ajit-pawar-chandrakant-patil/", "date_download": "2022-12-09T15:27:09Z", "digest": "sha1:TA3RH2E456KCUE7TLJECRQETLX3GFRJU", "length": 74880, "nlines": 643, "source_domain": "thelokshakti.com", "title": "काही ठिकाणी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री तर काही ठिकाणी अजित पवार - चंद्रकांत पाटील - लोकशक्ती", "raw_content": "सोमवार, ०५ डिसेंबर २०२२\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nनवी मुंबईतील उद्योजक अस्लम शेख प्रतिष्ठित राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित..\n| नवी दिल्ली | नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध द पार्क हॉटेलात नुकताच राजीव गांधी ग्लोबल...\nनैसर्गिक वायूंच्या किंमतीत वाढ, CNG इंधन महागणार..\nप्री वेडिंग शूटिंग ही हानिकारक प्रथा, जैन संघाची त्यावर बंदीची भूमिका..\nएवढे दिवस वापरावे लागेल मास्क; निती आयोगाच्या सदस्याने सांगितला ‘ इतका ‘ कालावधी..\nखुशखबर : आता What’sApp वरून करा लसीकरणाची नोंदणी..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\n‘हे बोल घेवड्यांचे सरकार’ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका..\n कोळशाचा तुटवडा अभावी औष्णिक वीज केंद्र बंद..\nचिपी विमानतळ उद्घघाटन निमंत्रणावरून वाद; फडणवीस, दरेकर यांना वगळल्याने राणेंचा मंत्री देसाई यांच्यावर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\n• सन २०१८-१९ ते २०२०-२१या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी ७४ पुरस्कार्थींची निवड• पालघर येथे सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य...\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nसर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण चे २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची हॅट्रिक \nसमृद्ध ग्राहक अनुभवाला प्रोत्साहन देण्यासाठी गोदरेज इंटेरिओची डिजीटल सेवांना चालना…\nठळक मुद्दे : ✓ गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै २१ अखेरीपर्यंत ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून ४३% ची विलक्षण वाढ;...\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\n| पारनेर | शासनाने बैलगाडी शर्यतीला नुकतीच परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा शर्यत जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात गावोगावी...\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमहाराष्ट्रात क्वालिटी शिक्षणाबाबत लोकप्रतिनिधी विचार करत आहेत त्याबद्दल विधानभवनात चर्चा करत आहेत ती फार आनंदची बाब आहे....\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\nविशेष लेख : IT ( इन्कम टॅक्स) मध्ये NPS ( पेन्शन योजना) या रकमेची वजावट कशी करावी..\nइतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन..\n| अन्वयार्थ | भाजपाचे निष्ठावान आमदार रविंद्र चव्हाण पक्षात अस्वस्थ..\nसध्या महाराष्ट्रात राजकीय धिंगाणा दिसून येत आहे. आजी माजी सहकारी, एकाच गाडीतून प्रवास, अग्रलेख, राणेंचा प्रहार अश्या...\nसर्व सामान्यांच्या स्वयंपाक घरातील खर्चाची गणित दिलासादायक करणारा अर्थतज्ञ लोकप्रतिनिधी..\nएक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री…\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nनवी मुंबईतील उद्योजक अस्लम शेख प्रतिष्ठित राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित..\n| नवी दिल्ली | नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध द पार्क हॉटेलात नुकताच राजीव गांधी ग्लोबल...\nनैसर्गिक वायूंच्या किंमतीत वाढ, CNG इंधन महागणार..\nप्री वेडिंग शूटिंग ही हानिकारक प्रथा, जैन संघाची त्यावर बंदीची भूमिका..\nएवढे दिवस वापरावे लागेल मास्क; निती आयोगाच्या सदस्याने सांगितला ‘ इतका ‘ कालावधी..\nखुशखबर : आता What’sApp वरून करा लसीकरणाची नोंदणी..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\n‘हे बोल घेवड्यांचे सरकार’ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका..\n कोळशाचा तुटवडा अभावी औष्णिक वीज केंद्र बंद..\nचिपी विमानतळ उद्घघाटन निमंत्रणावरून वाद; फडणवीस, दरेकर यांना वगळल्याने राणेंचा मंत्री देसाई यांच्यावर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\n• सन २०१८-१९ ते २०२०-२१या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी ७४ पुरस्कार्थींची निवड• पालघर येथे सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य...\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nसर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण चे २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची हॅट्रिक \nसमृद्ध ग्राहक अनुभवाला प्रोत्साहन देण्यासाठी गोदरेज इंटेरिओची डिजीटल सेवांना चालना…\nठळक मुद्दे : ✓ गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै २१ अखेरीपर्यंत ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून ४३% ची विलक्षण वाढ;...\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\n| पारनेर | शासनाने बैलगाडी शर्यतीला नुकतीच परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा शर्यत जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात गावोगावी...\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमहाराष्ट्रात क्वालिटी शिक्षणाबाबत लोकप्रतिनिधी विचार करत आहेत त्याबद्दल विधानभवनात चर्चा करत आहेत ती फार आनंदची बाब आहे....\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\nविशेष लेख : IT ( इन्कम टॅक्स) मध्ये NPS ( पेन्शन योजना) या रकमेची वजावट कशी करावी..\nइतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन..\n| अन्वयार्थ | भाजपाचे निष्ठावान आमदार रविंद्र चव्हाण पक्षात अस्वस्थ..\nसध्या महाराष्ट्रात राजकीय धिंगाणा दिसून येत आहे. आजी माजी सहकारी, एकाच गाडीतून प्रवास, अग्रलेख, राणेंचा प्रहार अश्या...\nसर्व सामान्यांच्या स्वयंपाक घरातील खर्चाची गणित दिलासादायक करणारा अर्थतज्ञ लोकप्रतिनिधी..\nएक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री…\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\nकाही ठिकाणी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री तर काही ठिकाणी अजित पवार – चंद्रकांत पाटील\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | — जुलै २६, २०२० add comment\n| पुणे | साप म्हणून भुई थोपटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांनी शनिवारी पुणे पालिकेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार हे हेडमास्तर आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावे, असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना दिला. तसेच विरोधी पक्षनेते दरेकर यांना देवेंद्र फडणवीस यांची तुलना संताजी धनाजी यांच्यासोबत करण्याचा मोह देखील आवराता आला नाही.\nतुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहात. कोण म्हणते सरकार पडणार आम्ही कुणीच म्हणत नाही. पोटदुखी आम्हाला झालेली नाही, म्हणून बाहेर फिरत आहोत. पोटदुखी झाली असेल, तर त्यांना झाली असेल, म्हणून त्यांच्या फिरण्यावर मर्यादा आल्या आहेत, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.\nधारावी जवळपास दोन महिने भीतीच्या सावटाखाली होते ते विसरुन जायचे का, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. शिवाय, अजित पवारांना पुणे आंदण दिले आहे का, असा खोचक टोमणाही प्रदेशाध्यक्षांनी मारला.\nकाही ठिकाणी अजित पवार मुख्यमंत्री, तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. अजित पवार हेडमास्तर आहेत, म्हणून उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडून काहीतरी शिकावे, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला.\nतिघे एकत्र येऊन लढा, भाजप त्याला घाबरत नाही आणि हे एकदा होऊन जाऊद्या. सरकारमध्ये ज्या कुरबुरी सुरु आहेत, त्या फक्त स्वत:च्या ताटात काहीतरी पाडून घेण्यासाठी सुरु आहेत, असे म्हणत राज्यातील पुढील निवडणुका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवण्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांनी थेट महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे.\nसरकारला संताजी-धनाजीसारखे फडणवीस दिसतात; भाजपचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आणली. त्यामुळे सरकारची असुया आता दिसत असल्याचे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.\nज्याप्रमाणे संताजी-धनाजी सारखे पाण्यात दिसायचे, त्याप्रमाणे सरकारी पक्षांना देवेंद्र फडणवीसांशिवाय कोणीच दिसत नाही, असा टोलाही दरेकर यांनी हाणला आहे. केंद्र सरकारने कोविडच्या परिस्थितीमध्ये काय मदत केली, याचा सविस्तर लेखा-जोखा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचेही दरेकर म्हणाले.\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन November 19, 2022\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\nअजित पवार केंद्र सरकार चंद्रकांत पाटील भाजपा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शिवसेना\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / November 19, 2022\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / September 1, 2022\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\nपुणे महाराष्ट्र राजकारण शहर\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 31, 2022\nठाणे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई शहर\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 30, 2022\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 30, 2022\nपुणे महाराष्ट्र राजकारण शहर\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 30, 2022\nपुणे महाराष्ट्र शहर शैक्षणिक\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 29, 2022\nठाणे देश - विदेश शहर\nनवी मुंबईतील उद्योजक अस्लम शेख प्रतिष्ठित राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 29, 2022\nअहमदनगर पेन्शन हक्क संघटनेच्या पाठपुराव्याला यश; वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 28, 2022\nनागपूर महाराष्ट्र शहर शैक्षणिक\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 17, 2022\nह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 12, 2022\nठाणे पुणे महाराष्ट्र शहर\nभाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 12, 2022\nसर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / April 27, 2022\nवरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / April 26, 2022\nनेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 22, 2022\nमहाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ शाखा – भुसावळ कार्यकारीणी आणि जिल्हा सदस्य निवड\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 17, 2022\nआंतरराष्ट्रीय रोटरीचा सर्वोच्च पुरस्कार ” सर्विस अबाउ सेल्फ “भुसावळचे राजीव शर्मा यांना\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 2, 2022\nखऱ्या अर्थाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केलात तसेच विज्ञान शिक्षकांनी केलेले कार्य कौतुकास्पद – मिलिंददादा गाजरे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 1, 2022\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nGo to top गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nGo to top दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम……… एकेकाळी जगात डाव्या विचारांचा तत्कालीन तरुणाईच्या मनावर मोठे गारुड होते. रशिया ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nGo to top माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज बुधवारी (दि. ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजग बदलणारी माणसं - बाबा आमटे\nGo to top श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ - साने गुरुजी\nGo to top करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे जडेल नाते प्रभुशी तयाचे या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू - बाजीराव मोढवे\nGo to top तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलाखो संकटांना एकाकी आस्मान दाखवणारा कणखर सह्याद्री शरद पवार..\nGo to top महाराष्ट्र हा राकट आहे कणखर आहे चिवट आहे आणि इथली माणसंही तशीच, याचा प्रत्यय देणारी घटना म्हणजेच ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : भारत भालके - जनमानसातील नेतृत्व\nGo to top पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nराजकारणातील आश्वासक तरुण तुर्क - मा. आ. राहूलदादा जगताप\nGo to top राजकारणात जमिनीवर पाय रोवून जो काम करतो तो नेहमीच यशस्वी होतो. ही गोष्ट जो नेता अंगिकारतो, तो ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तीवेध : नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन साहित्यिक लुइज ग्लूक..\nGo to top स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (७७) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nGo to top असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nGo to top ही धन्य सावित्री बाई sssहा हा हा हा..ही धन्य सावित्री बाई..आमुची आईवेगळी मायरोवूनी पायकोटी समुदायसज्ज झाला..उभे आभाळ ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nGo to top ( मा. शिवसेनाप्रमुख गेलेत.. तेव्हा त्यांना वाहिलेली आदरांजली..) तू वेगळा सेनापती अन वेगळे सरकार तू..तू ढाल अन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nGo to top गोळी विरुद्ध गांधी –बापू..त्यांनी तुझ्यावर तीन गोळ्या झाडल्या –तू मेला नाहीसपुन्हा पुन्हा उगवत राहिलासतनात, मनात, शेतात, रानात… ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : आत्महत्या - ह्याची नि त्याची\nGo to top गळफास त्यानेही घेतला गळफास यानेही घेतलाजीवानिशी तो ही गेला अन् जीवानिशी हा ही गेला हा बांधावरच्या बाभळीला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : ' बाप ' नावाची आई..\nGo to top रोज रात्र झाली कि मी शोधत असतो बाप..आयुष्याच्या क्षणाक्षणात अन् पुस्तकाच्या पानापानात..बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा..उसवलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत हरहुन्नरी सायकलिस्ट अमर शर्मा..\nGo to top सर्वांना नमस्कार🙏 लोकसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण भेटणार आहोत एका बहाद्दर सायकलिस्टला अर्थात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत मंगलमय गोपळवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक - श्रीमान नारायण मंगलारम\nGo to top आज लोक संवाद मध्ये आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नारायण मंगलारम. नारायण सरांना सन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु - संदीप पवार सर..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. संदीप भगवान सर , सहशिक्षक जिल्हा ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत एक अवलिया विज्ञान प्रसारक डॉ. सुधीर कुंभार..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, एक बहुपेडी विज्ञान अवलिया डॉक्टर सुधीर कुंभार सर… डॉ. सुधीर कुंभार ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत प्रतिभावान युवा कवयित्री ज्योती भारती..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, युवा कवयित्री ज्योती भारती… त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम ए (मराठी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..\nGo to top कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nमहाराष्ट्र दिन विशेष – जाणून घ्या महाराष्ट्रातील बोलीभाषा..\nएनपीएसबाबत कोणतीही स्पष्टता नसताना शिक्षण विभागाचा फॉर्म भरण्याबाबत शिक्षकांवर दबाव \nमी काय उडत येऊ का.. असा उद्धट खुलासा देणारा लिपिक निलंबित..\nविशेष : महाराष्ट्रातील लाखो रुग्णांना देवदूत ठरणारा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष..\nलाखो तरुण कर्मचारी मुख्यमंत्र्यांना देणार आर्त साद, जुनी पेन्शन आणि फॅमिली पेन्शन साठी ट्विटर उद्या होणार आंदोलन..\nअन्वयार्थ : अखेर स्वराज्यलक्ष्मी सईबाई महाराणी यांची समाधी पुनरुज्जीवित होणार..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/variety-of-spices", "date_download": "2022-12-09T16:47:29Z", "digest": "sha1:2T7KPLLJFEPLGJQM6J7FTCBUTZBOD5VY", "length": 24696, "nlines": 266, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "मसाल्याचे विविध पदार्थ - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nमसाल्यात अनेक प्रकार असतात काही मसाले हे चवीसाठी वापरले जातात, काही मसाले त्यांच्या सुंगंधी गुणधर्मामुळे, काही मसाले त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे तर काही त्यांच्या रंगामुळे वापरले जातात.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nमानवी अन्नास चव व रंग येण्यासाठी मसाला प्रामुख्याने वापरला जातो. प्राचीन काळापासून मसाल्याच्या निमित्ताने देशोदेशींचे दळणवळण चालत आले आहे. जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी त्यामध्ये मसाला नसल्यास अन्नास चव येणे कठीणच असते.\nमसाल्यात अनेक प्रकार असतात काही मसाले हे चवीसाठी वापरले जातात, काही मसाले त्यांच्या सुंगंधी गुणधर्मामुळे, काही मसाले त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे तर काही त्यांच्या रंगामुळे वापरले जातात.\nभारतात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यात जी प्रमुख द्रव्ये वापरली जातात ती म्हणजे हिंग, मिरी, कोथिंबीर, जिरे, धणे, लवंग, आले, सुंठ, खोबरे, मोहरी, दालचिनी, तमालपत्र, केशर, वेलदोडे, जायफळ, जायपत्री, कंकोळ इत्यादी होत. मसाल्यातील हे प्रमुख घटक नक्की कसे तयार होतात हे या लेखातून जाणून घेऊ.\nहिंग - हिंग हा प्रामुख्याने इराण, सध्याच्या पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि पंजाब प्रांतातील चिनाब नदीच्या काठी उत्पन्न होतो. खरं तर हिंग म्हणजे त्या भागात आढळणाऱ्या एका झाडाचा चीक असून ते झाड खच्ची केल्यास त्यातून दुधासारखा पंधरा चीक निघतो व घट्ट होतो व हा घट्ट झालेला चीक म्हणजेच हिंग. हिंग तिखट गुणधर्माचा असून त्यास उग्र वास असतो व त्याचा वापर फोडणीत घालण्यासाठी केला जातो.\nमिरी - मिरी ही भारतातील त्रावणकोर, केरळ इत्यादी ठिकाणी विपुल प्रमाणात तयार होते. मिरी ही तिखट असून तिच्या विशिष्ट स्वादासाठी प्रसिद्ध आहे. मिरीची पूड ही खिचडी किंवा आमरसात चव येण्यासाठी घालतात.\nकोथिंबीर - भारतात सर्वत्र आढळणारी कोथिंबीर भाजीपाल्यास स्वाद येण्यासाठी वापरली जाते. कोथिंबिरीची पाने, फुले व देठ या तिन्हींचा वापर अन्नात केला जातो.\nधणे - कोथिंबिरीस येणारी फळे म्हणजेच धणे. धणे स्वादिष्ट, थोडे तिखट आणि कडवट असून पित्तहारक आणि पाचक असते.\nलवंग - ही पूर्वी मसाल्याची बेटे म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंडोनेशियातून आयात होत असे. लवंगाच्या झाडाची उंची चाळीस ते पन्नास फूट असून झाडाच्या फुललेल्या कळ्या म्हणजे लवंगा असतात. लवंग तिखट, शक्तिवर्धक आणि वातहारक आहेत. लवंग हा पदार्थ पाश्चिमात्य लोकांमध्ये एवढा लोकप्रिय झाला की खास त्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पाश्चिमात्य लोक पूर्वेकडील देशांमध्ये व्यापारासाठी येऊ लागले.\nआले- आले हे भारतात सर्वत्र आढळते. आल्याच्या झाडाची उंची चार फुटांपर्यंत असते. आल्याच्या झाडाचे मूळ म्हणजे खरे आले असते जे आपण अन्नात वापरतो. आले उद्दीपक, वातहारक आणि स्वादिष्ट असते. आल्याचा रस अत्यंत औषधीही असतो. आलं वाळवले की त्याचे सुंठ होते. आल्याचा व सुंठाचा पाक तयार होतो. आल्याचे लोणचेही तयार केले जाते.\nखोबरे - नारळाच्या आतील मगज म्हणजे खोबरे. खोबरे हे रुचकर असून मवाळी देणारे आहे.\nमोहरी - मोहिरी ही काळी आणि पांढरी अशी दोन प्रकारची असते. ही अत्यंत तिखट असून मोहरीचे तेल सुद्धा तयार केले जाते.\nवेलदोडे - हे प्रामुख्याने दक्षिण भारतात तयार होतात. वेलदोड्याच्या झाडाची उंची सहा फुटांपासून बारा फुटांपर्यंत असते. झाडाच्या मुळाशी वेलदोडे तयार होतात. आतील दाणे हे रुचकर आणि सुंगधी असतात. वेलदोडा हा थंड मात्र उत्तेजक आहे त्यामुळे पूर्वी विड्यात हे दाणे घातले जात असत.\nजायफळ - जायफळ सुद्धा पूर्वी इंडोनेशियातील बांडा या बेटात प्रामुख्याने आढळत असे. हे झाड लावल्यावर आठ वर्षांनी यास फळ येते आणि यांनतर पुढील साठ वर्षे या झाडास बहर येतो. फळे पिकून त्यांच्या सालीची दोन शकले झाली की आतील बीजाभोवती एक तांबूस पत्री असते ती काढून वळवली की त्याची जायपत्री तयार होते. जायफळाच्या बियांची साल पातळ असून त्यामध्ये जी आंठळी असते त्यास जायफळ असे म्हणतात. जायफळाचे बी मंद अशा अग्नीवर वाळवले जाते आणि मग फोडले जाते. जायफळ सेवन केल्यास लगेच निद्रा येते त्यामुळे निद्रानाशावर जायफळ दिले जाते.\nदालचिनी - दालचिनी प्रामुख्याने श्रीलंकेत आढळते. झाड लावल्यापासून दोन वर्षांचे झाले की त्यास कापतात आणि खांदीच्या वरील दोन साली काढून टाकल्या जातात. वरील साली काढल्या की आतील जी साल राहते तीच दालचिनी. दालचिनी ही अत्यंत पातळ असून उष्ण, रुचकर, स्वादिष्ट असते. डोकेदुखीत दालचिनीचे तेल लावल्यास परिणाम चांगला होतो.\nकंकोळ - पूर्वी हे झाड जमैका या बेटात विपुल प्रमाणात आढळत असे. याची झाडे कच्ची असतानाच तोडली जातात व नंतर वाळवली जातात व कंकोळ मिळवले जाते. कंकोळ सुगंधी असून खाल्ल्यास मुखास थंडावा मिळतो.\nकेशर - केशराचे झाड हे काश्मीर, इराण आणि चीनमध्ये आढळते. केशराच्या झाडास फुल आल्यावर त्यातील केसर जपून काढून अगदी कोवळे असतानाच त्यांचे थर कागदावर घालून त्यावर एक कापड घालून दाबून ठेवतात. मग या केसरास उब आल्यावर त्यास आंच देऊन मंद अग्नीवर त्यास वाळवले जाते आणि मूळ केशर तयार केले जाते. केसर अत्यंत औषधी असून त्यास अतिशय सुंदर सुगंध असतो. यास रंगही चांगला असल्याने पक्वान्नात केशर घातले जाते व केशराचा गंधही केला जातो.\nमुरार जगदेव यांचा इतिहास\nअंकोल वनस्पतीचे गुणधर्म व फायदे\nशिवमुद्रा निर्मिती - शिवकार्यातून समाजकार्य\nदालचिनीची माहिती व फायदे\nइंद्रप्रस्थ ते दिल्ली - नामांतराचा इतिहास\nहोलिस्टिक हिलींग पद्धती - एक वरदान\nअफानासी निकितीन - भारतास भेट देणारा पहिला रशियन\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.opticwell.com/synthetic-sapphire-ring-washers-product/", "date_download": "2022-12-09T16:27:39Z", "digest": "sha1:X327JUV5OKR3CR2HTS2OCF7MRUJKXMPA", "length": 9884, "nlines": 174, "source_domain": "mr.opticwell.com", "title": "च्या सिंथेटिक सॅफायर रिंग वॉशर्स - चेंगडू ऑप्टिक-वेल फोटोइलेक्ट्रिक कं, लि.", "raw_content": "\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसिंथेटिक नीलम रिंग वॉशर्स\nलाल/पांढरा रंग निवडता येतो.\nक्रिस्टल स्पष्ट विलासी स्वरूप.\nआम्हाला ईमेल पाठवा नमुना विनंत्या\nचांगल्या इन्सुलेशन क्षमतेसह, फक्त हिरा नंतर कडकपणा, उच्च शक्ती, नीलम बहुतेकदा वॉशर, बियरिंग्ज म्हणून वापरले जातात.अनेक प्रसिद्ध कंपनी आणि संशोधन प्रयोगशाळांसाठी पुरवठादार म्हणून.जसे की मायक्रोसॉफ्ट क्वांटम सेंटर, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी एपीएल, ईटीसी… आमच्याकडे आमच्या ग्राहकांना स्पर्धात्मक किंमतीसह सर्वोत्तम उत्पादने पुरवणारे विश्वसनीय आणि सिद्ध तंत्रज्ञान आहे.ज्वेल बेअरिंग्जचा वापर विविध ऍप्लिकेशन्समध्ये केला जातो जेथे टिकाऊपणा, पोशाख-प्रतिरोध, कमी घर्षण आणि/किंवा अत्यंत पर्यावरणीय परिस्थिती हे कार्यक्षमतेचे घटक आहेत.उत्पादनाची पुनरावृत्ती, घट्ट सहनशीलता आणि अत्यंत पॉलिश फिनिश हे दागिन्यांचे सर्वात मोठे गुणधर्म आहेत.\nसिंथेटिक नीलममध्ये उत्कृष्ट इन्सुलेट गुणधर्म आणि यांत्रिक गुणधर्म आहेत आणि पॉलिश केल्यानंतर ते पारदर्शक होऊ शकते, ते एक आदर्श इन्सुलेट वॉशर बनते.आमची कंपनी देऊ शकतेनीलम वॉशरसानुकूलित सेवा, आणि आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सानुकूलित शिफारसी आणि प्रूफिंग सेवा प्रदान करण्यात खूप चांगले आहोत.आमचा मुख्य व्यवसाय सानुकूलित नीलमणी भाग आणि रुबी ऑप्टिकल/मेकॅनिकल घटक आहे, त्यामुळे आमच्याकडे जास्त उत्पादने स्टॉकमध्ये नाहीत, परंतु तुमच्याकडे नमुना चाचणी आवश्यकता असल्यास, आमच्याकडे सारखी उत्पादने स्टॉकची आहेत का ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. आपल्या डिझाइनसाठी., अतिशय जलद वितरणासह उत्पादन कार्यप्रदर्शन चाचणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त एक लहान फी भरावी लागेल.\nसामान्य परिस्थितीत, लोक औद्योगिक नीलमचा वापर औद्योगिक भाग म्हणून करतात, परंतु आता अधिकाधिक ज्वेलर्स महागड्या दागिन्यांसाठी सहाय्यक सामग्री म्हणून औद्योगिक नीलम वापरतात.नीलम रोजच्या पोशाखात झीज होण्यास प्रतिकार करू शकतो आणि रंग बदलत नाही, नुकसान करणे सोपे नाही.आणि त्याच्या पारदर्शक वैशिष्ट्यांमुळे, ते निलंबन, पारदर्शकता तयार करू शकते आणि महागड्या दागिन्यांसाठी सेट ऑफ करू शकते, ज्यामुळे दागिने अधिक चमकदार आणि नाविन्यपूर्ण दिसतात.\nईमेल किंवा इन्स्टंट मेसेजिंग सॉफ्टवेअरद्वारे आमच्याशी संपर्क साधण्यासाठी तुमचे स्वागत आहे.आमची स्टॉक उत्पादने तुमच्यासाठी योग्य नसल्यास, कृपया आम्हाला तुमची डिझाइन रेखाचित्रे किंवा तपशीलवार आवश्यकता पाठवा.सामान्य परिस्थितीत, आमचे MOQ प्रमाण 20 तुकडे आहे, परंतु विशिष्ट समायोजन उत्पादनाच्या आकारानुसार केले जातील.हे उत्पादन उपकरणांद्वारे निर्धारित केले जाते आणि आम्ही यापुढे ते कमी करू शकत नाही.\nमागील: पाईप कॅमेरा साठी नीलम विंडो\nपुढे: सर्वाधिक विकले जाणारे चायना सॅफायर अनकोटेड ऑप्टिकल विंडोज स्मॉल विंडोज ऑप्टिकल ग्लास-2 मिमी व्यासाचा\nआयसोलेटरसाठी सिंथेटिक नीलम वॉशर्स\nप्रतिरोधक सिंथेटिक नीलमणी रॉड घाला\nलेझर उपकरणांसाठी सिंथेटिक रुबी रॉड्स\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nनीलम प्रिझम आणि लेन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/tarak-mehta-ka-ulta-chashma-serial-actor-ghansham-nayak-latest-news/", "date_download": "2022-12-09T16:21:51Z", "digest": "sha1:FKCVAFVH7MKQATN24VJJBECR3NHO3GGJ", "length": 11809, "nlines": 69, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "या कारणामुळे झाले तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेतील कलाकाराचे निधन - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / या कारणामुळे झाले तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेतील कलाकाराचे निधन\nया कारणामुळे झाले तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेतील कलाकाराचे निधन\nतारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून अवितरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. सर्वात लोकप्रिय हिंदी मालिका म्हणून या मालिकेने कित्येक वर्षांपासून टीआरपीच्या बाबतीती आपला अग्रेसर क्रमांक देखील टिकवून ठेवला आहे. त्यामुळे मालीकेतील प्रत्येक कलाकारांवर प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आहे. आणि या सर्वच कलाकारांना त्यांनी साकारलेल्या पात्राच्या नावावरूनच जास्त ओळखले जाते ही ह्या मालिकेची खासीयत म्हणावी लागेल. मात्र खेदाची बाब म्हणजे या मालिकेतील नट्टू काकाची भूमिका गाजवणारे अभिनेते “घनश्याम नायक” यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी आज ३ ऑक्टोबर रोजी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या अशा जाण्याने मालिकेतील कलाकार आणि तमाम चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.\nघनश्याम नायक हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय होते त्यांनी बॉलिवूडची अनेक गाजलेले चित्रपट अभिनित केले आहेत. बेटा, बरसात, मासुम, तिरंगा, आशिक आवारा, इना मीना डिका, क्रांतिवीर, बरसात, आंदोलन, चाहत यासारख्या चित्रपटातून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. दिल मिल गये, साराभाई vs साराभाई , खिचडी सारख्या मालिकेतून त्यांनी विनोदी तसेच सहाय्यक भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कॅन्सरचे निदान झाल्यावर त्यावर उपचार करण्यात आले होते. उपचार करून पुन्हा तितक्याच जोशाने ते तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेतून नट्टू काकांची भूमिका साकारू लागले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अचानक खालावू लागली. त्यामुळे ताबडतोब त्यांना मालाड येथील दवाखान्यात दाखल करावे लागले होते. डॉक्टरांच्या उपचाराला त्यांचे शरीर साथ देत नव्हते मात्र आज अखेर ५. ३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. कर्करोगाशी त्यांची ही झुंज आज मात्र अयशस्वी ठरली. घनश्याम नायक यांनी गुजराथी रंगभूमिपासून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. छोट्या मोठ्या मिळेल त्या भूमिका साकारत असताना तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेत त्यांना नट्टू काकांचे पात्र साकारण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ती लीलया पार पाडली. मी एक कलाकार आहे आणि माझी कला साकारत असतानाच मला मरण यावे अशी त्यांची अखेरची ईच्छा होती. नट्टू काका यांच्या जाण्याने मालिकेतील कलाकार खूपच भावुक झाले आहेत त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत. घनश्याम नायक यांना आमच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली\nPrevious कुसुम मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार हा अभिनेता ६ वर्षांपासून या प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट\nNext मी सर्वांची लाडकी कीर्तनकार असं म्हणत शिवलीला पाटील ह्यांनी घेतला हा मोठा निर्णय म्हणाली\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-first-time-tiger-woods-mevedar-not-top-rich-players-list-announce-5345374-PHO.html", "date_download": "2022-12-09T15:44:45Z", "digest": "sha1:F2PNZ7KYYOPICYBTO4JCRWITILHHX5FI", "length": 6403, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "प्रथमच टायगर वुड्स, मेवेदर टॉपवर नाही, सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर | First Time Tiger Woods, Mevedar Not Top, Rich Players List Announce - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रथमच टायगर वुड्स, मेवेदर टॉपवर नाही, सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर\nन्यूयॉर्क - फोर्ब्ज मॅगझिनने वर्षभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत रिअल माद्रिदचा स्टार स्ट्रायकर क्रिस्टियानो रोनाल्डो अव्वलस्थानी पोहोचला आहे. फोर्ब्जच्या यादीत अव्वल स्थान पटकाणारा तो जगातला पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. १५ वर्षांत प्रथमच मेवेदर किंवा अमेरिकन गोल्फर टायगर वुड्स या दोघांपैकी कोणीच टॉपला नाही. मागच्या १५ वर्षांत १२ वेळा वुड्स टॉपवर होता, तर मेवेदर ४ वर्षे टॉपला होता. या वर्षी वुड्स १२ व्या, तर मेवेदर १६ व्या क्रमांकावर आहे. मागच्या वर्षी मेवेदर पहिल्या, तर वुड्स नवव्या स्थानी होता. २० वर्षांत प्रथमच वुड्स टॉप-१० च्या बाहेर झाला आहे. टाॅप-१०० मध्ये एकही भारतीय नाही. केवळ दोन महिला खेळाडू सेरेना आणि शारापोवा यांनी टॉप-१०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.\nरोनाल्डोने या वर्षी ५८७ कोटी रुपये कमावले. यात ३७४ कोटी रुपये बक्षीस रक्कम, तर २१३ कोटी एंडोर्समेंटने कमावले. तो १९९० नंतर पहिला टीम अॅथलिट आहे, ज्याने अव्वल स्थान गाठले. त्याच्या आधी बास्केटबॉलपटू मायकेल जॉर्डनने हे यश मिळवले होते. रोनाल्डोनंतर दुसऱ्या क्रमांकावर त्याचा प्रतिस्पर्धी अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियाेनेल मेसी आहे. मेसीने या वर्षी ५४४ कोटी रुपये कमावले. मेसीने कमाईबाबत मॅनी पॅकियाओला मागे टाकले. पॅकियाओ ६३ व्या क्रमांकावर आहे. मागच्या वर्षी रोनाल्डो तिसऱ्या, तर मेसी चौथ्या क्रमांकावर होता. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर अजूनही टॉप टेनिस स्टार आहे. फेडरर ४५२ कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आहे.\nमेवेदरची कमाई सातपट घटली\n३९ वर्षीय मेवेदरने मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये निवृत्ती घेतली होती. यामुळे त्याच्या कमाईचा आलेख खाली उतरला. तो मागच्या वर्षी २००१ कोटी रु. कमावणारा खेळाडू होता, तर या वर्षी त्याची कमाई २९४ कोटी रु. इतकी आहे. त्याची कमाई अशा पद्धतीने सातपटीने घटली. वुड्सने मागच्या वर्षी त्याने ३३८ कोटी रु. कमावले, तर यंदा त्याने ३०२ कोटी रुपये कमावले.\n> २०१५ मध्ये २३ व्या स्थानी होता धोनी, आता बाहेर\n> टॉप-१० खेळाडू (कमाई कोटींत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.canada-visa-online.org/mr/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2022-12-09T15:49:30Z", "digest": "sha1:F44Y6OKQ225XDF4XU457R436XZATZZBF", "length": 27333, "nlines": 150, "source_domain": "www.canada-visa-online.org", "title": "कॅनेडियन वाइल्डनेस अनुभवण्यासाठी शीर्ष ठिकाणे", "raw_content": "\nयूएस ग्रीन कार्ड धारकांसाठी कॅनडा व्हिसा\nब्रिटिश नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nस्पॅनिश नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nफ्रेंच नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nइस्रायली नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nइटालियन नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nदक्षिण कोरियाच्या नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nपोर्तुगीज नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nचिलीच्या नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nकॅनडा ईटीए अर्ज करण्याची प्रक्रिया\nईटीए कॅनडा व्हिसा अर्ज\nयूएस ग्रीन कार्डवर कॅनडाचा प्रवास\nवर्किंग हॉलिडे व्हिसा कॅनडा\nवैद्यकीय रुग्णांसाठी कॅनडा व्हिसा\nपुढील चरण - ईटीए कॅनडा व्हिसा नंतर\nकॅनडामधील शीर्ष हिवाळी गंतव्ये\nनायगारा फॉल्स प्रवास मार्गदर्शक\nकॅनडा मध्ये आईस हॉकी\nकॅनडा मध्ये शरद .तूतील\nकॅनडा-यूएस सीमा पुन्हा उघडली\nकोविड-19: कॅनडाने लसीकरण पासपोर्टचे अनावरण केले\nकोविड -१:: कॅनडाने प्रवास निर्बंध सुलभ केले\nआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा विस्तार\nभाषा निवडाइंग्रजीफ्रेंचजर्मनइटालियनजपानीस्पेनचानॉर्वेजियनडॅनिशडचस्वीडिशपोलिशफिन्निशग्रीकरशियनचीनी (सरलीकृत)अरबीबल्गेरियनकॅटलानचीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकफिलिपिनोहिब्रूहिंदीकोरियनपोर्तुगीजरोमानियनइंडोनेशियनलाट्वियनलिथुआनियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनयुक्रेनियनव्हिएतनामीअल्बेनियनएस्टोनियनगॅलिशियनहंगेरियनमाल्टीजथाईतुर्कीपर्शियनआफ्रिकान्समलयस्वाहिलीआयरिशवेल्समधील लोकांची भाषाबेलारूसीआईसलँडिकमॅसेडोनियनयिद्दीआर्मेनियनअजरबेजानीबास्कजॉर्जियनहैतीयन क्रेओलउर्दूबंगालीबोस्नियनवाळू मध्ये जलतरणमुद्दाम तयार केलेली भाषागुजरातीहौसामंगईग्बोजावातील लोक किंवा त्यांची भाषाकन्नडख्मेरलाओलॅटिनमाओरीEnglishमंगोलियननेपाळीपंजाबीसोमालीतामिळतेलगूयोरुबाझुलूम्यानमार (बर्मीज)ठरतेकझाकमलागसीमल्याळमसिंहलीसिसोथोसुदानीताजिकउझ्बेकअम्हारिककोर्सिकीफ्रिशियनहवाईयनकुर्दिश (Kirmanji)किर्गिझस्तानडायलरपश्तोसामोअनस्कॉट्स गेलिकशोनासिंधीझोसा\nकॅनेडियन वाइल्डनेस अनुभवण्यासाठी शीर्ष ठिकाणे\nकॅनडाची विस्तीर्ण राष्ट्रीय उद्याने आणि त्याच्या सर्वात व्यस्त शहरांभोवती असलेले असंख्य तलाव हे शक्य तितक्या सोप्या मार्गाने सुंदर घराबाहेर एक्सप्लोर करण्यासाठी सर्वोत्तम देशांपैकी एक बनवतात.\nकॅनडाच्या उत्कृष्ट नैसर्गिक आश्चर्यांचा शोध घेण्यासाठी निसर्गाच्या कठोर बाजूचा सामना करण्याचा अतिरिक्त भार न घेता अनुभवता येतो.\nअनेक राष्ट्रीय उद्यानांच्या केंद्रस्थानी असलेले तलाव आणि नद्या आणि शहरांच्या दुसर्‍या टोकाला चांगला आराम, कॅनडामध्ये अशी अद्भुत ठिकाणे आहेत जी तुम्ही विचारता तेव्हाच तुम्हाला निसर्गाच्या जादूमध्ये हरवून बसू शकते\nईटीए कॅनडा व्हिसा 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी कॅनडाला भेट देण्यासाठी आणि या अविश्वसनीय बाह्य स्थळांना भेट देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकृतता किंवा प्रवास परवाना आहे. ग्रेट व्हाईट नॉर्थला भेट देण्यास सक्षम होण्यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यागतांकडे कॅनेडियन ईटीए असणे आवश्यक आहे. परदेशी नागरिक अर्ज करू शकतात ईटीए कॅनडा व्हिसा ऑनलाईन काही मिनिटांत. ईटीए कॅनडा व्हिसा प्रक्रिया स्वयंचलित, सोपी आणि पूर्णपणे ऑनलाइन आहे.\nनोव्हा स्कॉशिया - एका बाजूला सुंदर दिसणारी घरे आणि दुसरीकडे राष्ट्रीय उद्याने\nवाळवंट हा शब्द कदाचित या ठिकाणाशी तंतोतंत जुळणार नाही, ऐवजी जड इंग्रजी प्रभाव शांततापूर्ण पाणवठे आणि रस्त्यांनी सजवलेली प्रसिद्ध रंगीबेरंगी घरे, हे असे ठिकाण आहे ज्याने तुमच्या कॅनडा प्रवासाच्या यादीत स्थान मिळवले पाहिजे.\nयुनेस्कोच्या तीन जागतिक वारसा स्थळांचे घर, नोव्हा स्कॉशिया, कॅनडाच्या तेरा प्रांतांपैकी एक, एका बाजूला सुंदर दिसणारी इंग्रजी शहरे आणि दुसऱ्या बाजूला आश्चर्यकारक राष्ट्रीय उद्याने असलेले ठिकाण आहे.\nबहुसंख्य इंग्रजी बोलणाऱ्या लोकसंख्येसह, नोव्हा स्कॉशियाचा अर्थ लॅटिनमध्ये न्यू स्कॉटलंड असा होतो, आणि एकीकडे गॅलरी आणि ऐतिहासिक स्थळे आणि दुसरीकडे एका सुंदर समुद्राचे दृश्य असलेले, त्याच्या रंगीबेरंगी आणि नीटनेटके चालण्यायोग्य रस्त्यांमध्ये ते खरोखरच दिसू शकते, जे ओल्ड लुनेनबर्गमधील एक सामान्य दृश्य आहे, हे सांस्कृतिक ठिकाणांपैकी एक आहे. प्रांताच्या दक्षिण किनाऱ्यावर.\nरॉकी पर्वताजवळ Banff राष्ट्रीय उद्यान\nकॅनडाचे सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान, अल्बर्टाच्या कॅलगरीच्या पश्चिमेस स्थित आहे खडकाळ पर्वत, अनेक अज्ञात चमत्कारांनी ओळखले जाणारे ठिकाण आहे. बॅन्फ नॅशनल पार्क हे असे ठिकाण आहे जे कॅनडातील नैसर्गिक लँडस्केप्स एक्सप्लोर करण्याचा उत्तम मार्ग देऊ शकते.\nया राष्ट्रीय उद्यानाच्या मध्यभागी स्थित लेक लुईस हे देशातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर तलावांपैकी एक आहे. लेक लुसी हे हिवाळा आणि उन्हाळ्यात पाहण्यासारखे दृश्य आहे आणि प्रत्येक हंगामात अभ्यागतांसाठी उत्तम वेळ आहे.\nयेथे लेक लुईस, ग्रेट लेक्स आणि अधिक बद्दल अधिक जाणून घ्या कॅनडातील अविश्वसनीय तलाव.\nL'Anse aux Meadows, पूर्वोत्तर प्रांतात स्थित नॉर्स वसाहतींचे युनेस्को वारसा स्थळ न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर, ग्रीनलँडच्या बाहेर उत्तर अमेरिकेशी प्रथम युरोपीय संपर्काची ऐतिहासिक सेटलमेंट चिन्हे असलेली एक साइट आहे. मुळात द युरोपमधील पहिले लोक उत्तर अमेरिकन प्रदेशात पाय ठेवतात. आता ते पुरेसे आकर्षक आहे 11 व्या शतकातील वायकिंग्सने स्थापन केलेल्या एकमेव ज्ञात साइटची कथा अनुभवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे न्यूफाउंडलँड बेटांच्या ऐतिहासिक गवताळ प्रदेशात मार्गदर्शन केलेले टूर\nद लिटल टाउन- टोफिनो\nब्रिटिश कोलंबिया मधील टोफिनो, कॅनडाची स्प्रिंग सर्फिंग राजधानी\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना टोफिनोचे नेहमीच पर्यटकांसाठी अनुकूल शहरब्रिटीश कोलंबियामधील व्हँकुव्हर बेटावर वसलेले, हे भरलेले ठिकाण आहे रेन फॉरेस्ट, मोठे किनारे आणि गरम पाण्याचे झरे मुख्य शहरापासून जवळच्या अंतरावर राष्ट्रीय उद्यानांमध्ये स्थित आहे, शहरातील बहुतांश पर्यटन उन्हाळ्याच्या दिवसात गजबजलेले असते.\nया शांत आणि आरामशीर शहरात कॉक्स बे बीच रिसॉर्ट आणि पॅसिफिक रिम नॅशनल पार्क रिझर्व्हमध्ये वसलेले प्रसिद्ध लाँग बीच यासह वालुकामय समुद्रकिनाऱ्यांसह वर्षभर सर्फिंग सुविधांपर्यंत सर्व काही आहे.\nआम्ही यापूर्वी ब्रिटिश कोलंबियामधील टोफिनो आणि इतर प्रमुख आकर्षणे समाविष्ट केली आहेत ब्रिटीश कोलंबियामधील स्थाने अवश्य पहा.\nकॅनडातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे प्रांतीय उद्यानांपैकी एक, अल्गोनक्विन हे विविध प्रकारचे आहे आणि प्रत्येकासाठी चांगला वेळ घालवता येईल. हायकिंगपासून ते वॉटर स्पोर्ट्स आणि उद्यानाभोवतीच्या वन्यजीवांचे निरीक्षण करणे, अल्गोनक्विन प्रांतीय उद्यानातील एक सामान्य दिवस कॅनडाच्या सुंदर घराबाहेर अनुभवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.\nओंटारियोच्या आग्नेय दिशेला स्थित, दोन नद्यांचे विशाल सरोवर, जंगले आणि पर्वतीय प्रवाहांसह उद्यानातील असंख्य तलाव या प्रदेशातील दुर्मिळ प्रजातींचे निवासस्थान आहेत. पासून पार्कचा आकार आणि जवळ टोरोंटो आणि देशाची राजधानी ऑटवा शहरापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या निसर्गाची परिपूर्ण बाजू एक्सप्लोर करण्याची संधी देऊन ते कॅनडाचे सर्वात व्यस्त उद्यान बनवा.\nआपण ओंटारियो मध्ये असताना, ओटावा, टोरंटो आणि अधिक अनुभव घ्या ओंटारियो मधील ठिकाणे अवश्य पहा.\nब्रिटिश कोलंबिया व्हेल पाहणे\nब्रिटिश कोलंबिया व्हेल पाहणे\nमे ते ऑक्टोबर महिन्यात, किलर व्हेल ब्रिटिश कोलंबियाच्या किनारपट्टीवर स्थलांतर करतात आणि कॅनडाच्या या प्रांताला योग्य वेळी भेट देणे म्हणजे समुद्राच्या मध्यभागी या दुर्मिळ दृश्याचे निश्चित दृश्य.\nव्हँकुव्हरमधील स्टीव्हेस्टन या ऐतिहासिक गावापासून ते यूएस आणि कॅनडामध्ये पसरलेल्या निसर्गरम्य सॅन जुआन बेटांपर्यंत, ब्रिटिश कोलंबिया हा खरोखरच निसर्गाशी एकरूप होण्याची चांगली भावना अनुभवण्याचा एक मार्ग आहे. व्हँकुव्हर बेटांभोवती अनेक व्हेल पाहण्याचे टूर आयोजित केले जातात आणि ठराविक टूरमध्ये सामील होणे म्हणजे समुद्रात कोठेही बाहेर उडी मारणाऱ्या किलर व्हेलचे निश्चित दृश्य\nअनेक चढ-उतार, ट्रीटॉप्स आणि फूटब्रिजसह, हे राष्ट्रीय उद्यान तुम्हाला ब्रिटिश कोलंबियाच्या खऱ्या सौंदर्याची ओळख करून देईल. डाउनटाउन व्हँकुव्हरपासून काही मिनिटांच्या अंतरावर, गॅरिबाल्डी नॅशनल पार्क हे एक असे ठिकाण आहे जेथे घनदाट पर्जन्यवनांतून वाहणाऱ्या पुलांपासून ते सुंदर पायवाटेवरून जाताना देवदाराच्या सुगंधापर्यंत सर्व काही आहे.\nगॅरीबाल्डी नॅशनल पार्क हे कॅनडाचे सर्वात वरचे मैदानी मनोरंजनाचे ठिकाण आहे, ज्यामध्ये अनेक किलोमीटर लांब हायकिंग ट्रेल्स, कॅम्पग्राउंड्स आणि हिवाळी कॅम्पिंग सुविधा आहेत. गॅरीबाल्डी नॅशनल पार्कची पश्चिम बाजू बॅककंट्री कॅम्पिंग, हायकिंग आणि कयाकिंग यांसारख्या मैदानी करमणुकींसाठी अधिक लोकप्रिय आहे. उद्यानाचे विस्तीर्ण क्षेत्र आणि व्हँकुव्हर शहराच्या जवळचे स्थान बनवते Garibaldi यापैकी एक कॅनडाच्या नैसर्गिक दृश्यांचे कौतुक करण्यासाठी सर्वोत्तम प्रांतीय उद्याने.\nकॅनडासाठी आपल्या परिपूर्ण सुट्टीची योजना करा, खात्री करा कॅनेडियन वेदर वर वाचा.\nआपले तपासा ईटीए कॅनडा व्हिसासाठी पात्रता आणि आपल्या फ्लाइटच्या अगोदर 72 तास आधी ईटीए कॅनडा व्हिसासाठी अर्ज करा. ब्रिटिश नागरिक, ऑस्ट्रेलियन नागरिक, चिली नागरिक, आणि मेक्सिकन नागरिक eTA कॅनडा व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. तुम्हाला कोणतीही मदत हवी असल्यास किंवा कोणत्याही स्पष्टीकरणाची आवश्यकता असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा मदत कक्ष समर्थन आणि मार्गदर्शनासाठी.\nएक त्रुटी आली आहे, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nआपली वैयक्तिक माहिती सिक्योर सॉकेट्स लेयर (एसएसएल) सॉफ्टवेअरने सुरक्षितपणे कूटबद्ध केली आहे\nईटीए अर्ज करण्याची प्रक्रिया\neTA कॅनडा व्हिसा अर्ज\nयूएस ग्रीन कार्डवर कॅनडा व्हिसा\nएटा कॅनडा व्हिसा नंतर\nकॅनडा वर्किंग हॉलीडे व्हिसा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबर्फ हॉकी कॅनडा मध्ये\nअभ्यागतांसाठी शीर्ष कॅनेडियन मिष्टान्न\nअटलांटिक कॅनडासाठी पर्यटक मार्गदर्शन\nला कॅनडा - मॅग्डालेन बेटे\nमॅनिटोबा पहाणे आवश्यक आहे\nनवीन ब्रन्सविक पाहायलाच हवे\nन्यूफाऊंडलँड आणि लॅब्राडोर पाहायलाच हवे\nकॅलगरी पाहणे आवश्यक आहे\nअस्वीकरण: या व्यावसायिक वेबसाइटद्वारे जारी केलेला कॅनेडियन ईटीए थेट कॅनडा सरकारच्या वेबसाइटवर लागू केला जातो. कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे, निर्वासित आणि नागरिकत्व कॅनडा (आयआरसीसी) यांनी www.canada-visa-online.org थेट, अप्रत्यक्ष किंवा केवळ नियुक्त केलेले नाही. आमच्या सेवांसाठी आणि या वेबसाइटवर अर्ज करणा those्यांसाठी शासकीय व्हिसा शुल्क आकारण्यासाठी एक व्यावसायिक फी आकारली जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/11/another-tiger-attack-in-chandrapur.html", "date_download": "2022-12-09T16:22:15Z", "digest": "sha1:AXZT5IXC4DF7EEPTIN3J7VTCR2L2A2YG", "length": 11891, "nlines": 103, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "Chandrapur Local Breaking News| चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा वाघाचा हल्ला - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nशनिवार, नोव्हेंबर ०५, २०२२\nChandrapur Local Breaking News| चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा वाघाचा हल्ला\nवाघाच्या हल्ल्यात इसम ठार\nब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना\nवाघाच्या हल्ल्यात दोन दिवसात दोन ठार\nशहर प्रतिनिधी ब्रम्हपुरी :- तालुक्यातील तोरगाव ( बुजुर्ग) येथे दोन दिवसापूर्वी शेतात काम करणाऱ्या महिलेला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज तिसऱ्या दिवशी वाघाने लाखापूर येथील जंगल परिसरात इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.जगन पानसे राह. लाखापुर असे मृतक इसमाचे नाव आहे.\nमृतक इसम जगन पानसे हे काल दिनांक चार नोव्हेंबरला काड्या तोडण्याकरिता जंगलात गेले होते मात्र रात्र होऊनही ते घरी परतले नव्हते. आज जंगलामध्ये त्यांचा शोध घेतला असता मृतदेह आढळून आला . वाघाच्या हल्ल्यात सदर इसम ठार झाल्याचे निष्पन्न झाले असून घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली गावकऱ्यांनी केली आहे आहे. वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नरभक्षक वाघाला पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/balaji-awaji-chitnis", "date_download": "2022-12-09T15:19:16Z", "digest": "sha1:35ISEAUVHR55WYEMB7ROERMQ5442FWVJ", "length": 29948, "nlines": 262, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "बाळाजी आवजी - स्वराज्याचे चिटणीस - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nबाळाजी आवजी - स्वराज्याचे चिटणीस\nबाळाजी आवजी - स्वराज्याचे चिटणीस\nबाळाजी वयाने सज्ञान झाले त्याकाळात जंजिऱ्याचे सिद्दी यांची आवजी यांच्यावर काही कारणाने इतराजी झाली आणि सिद्दींनी आवजी व त्यांचे मोठे भाऊ खंडोबा यांना समुद्रात बुडवून ठार मारले आणि आवजी यांची पत्नी व तिघे पुत्र यांना अटक करून अरब देशातील मस्कत येथे गुलाम म्हणून विकण्यासाठी पाठवले.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील चिटणीस म्हणून ज्यांनी मोठा लौकिक संपादन केला ते म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस. बाळाजी आवाजी यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेण्यापूर्वी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते.\nबाळाजी आवजी यांचे पूर्ण नाव बाळाजी आवजी चित्रे असे असून त्यांचे मूळ गाव सध्याच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हे होते. बाळाजी आवजी यांच्या वडिलांचे नाव आवजी हरी चित्रे व मातेचे नाव रखमाबाई असून त्या राजापूरच्या तुंगारे घराण्यातील होत्या. बाळाजी आवजींना दोन लहान भाऊ होते त्यांची नावे चिमणाजी व शामजी अशी होती. त्याकाळी हा भाग जंजिराच्या सिद्दी शासकांच्या अधीन होता व बाळाजी यांचे वडील हे सिद्दीच्या राज्यात दिवाण व मुजुमदार होते. मोठे पद असल्याने अर्थात घराण्यात आर्थिक सुबत्ताही उत्तम होती. मुरुड येथे घराण्याचे चिरेबंदी जोत्याचे घर व घरासमोर मोठी विहीरही होती.\nबाळाजी वयाने सज्ञान झाले त्याकाळात जंजिऱ्याचे सिद्दी यांची आवजी यांच्यावर काही कारणाने इतराजी झाली आणि सिद्दींनी आवजी व त्यांचे मोठे भाऊ खंडोबा यांना समुद्रात बुडवून ठार मारले आणि आवजी यांची पत्नी व तिघे पुत्र यांना अटक करून अरब देशातील मस्कत येथे गुलाम म्हणून विकण्यासाठी पाठवले. जहाज मस्कतच्या दिशेने रवाना होत असताना रखमाबाईंनी देवाची करुणा भाकली आणि म्हणाली की दोन जीव गेले, आता फक्त चार राहिले ते सुद्धा दुसरा धर्म स्वीकारायला नेत आहेत. तुझे वरदान काय कामाचे खरोखर तू आमच्यासोबत असशील तर तुझा चमत्कार दाखव.\nजहाज जंजीऱ्यातून निघून एक दोन दिवस झाले असताना अचानक अरबी समुद्रात जोरदार वादळ सुटले आणि जहाजाच्या शिडात ते वारे शिरून जहाजाने दिशा बदलली आणि ते जहाज पुन्हा भारताच्या दिशेने येऊन राजापूरच्या बंदरात शिरले. राजापूर हे रखमाबाई यांचे माहेर असल्याने त्यांचे भाऊ विसाजी शंकर हे तेथेच राहत होते व मोठे व्यापारी होते. विसाजी आपले भाऊ आहेत हे त्या खलाशांना रखमाबाईंनी कळू दिले नाही आणि विसाजींना आपल्या बहीण व भाच्यांबद्दल समजले तेव्हा त्यांनी खलाशांची भेट घेतली खलाशांना पैसे देऊन रखमाबाई व मुलांना विकत घेतल्याचे नाटक केले व चौघांची सुटका झाली.\nपुढे बाळाजी आवाजी व त्यांचे दोन भाऊ राजापूर येथेच काहीकाळ राहिले. विसाजींनी सर्वांना चांगले शिक्षणही दिले. शिक्षण झाल्यावर बाळाजी यांनी एका कसबेदाराच्या हाताखाली कारकुनाची नोकरी धरली. पुढे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापुरास स्वारी काढली त्यावेळी बाळाजींना शिवाजी महाराजांना भेटण्याची ओढ निर्माण झाली. शिवाजी महाराजांची कीर्ती त्याकाळी सर्वत्र पोहोचली होती.\nशिवाजी महाराज राजापुरास आले आहेत हे जाणून १६४८ साली बाळाजी आवजींनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात महाराजांना एक पत्र पाठवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते पत्र वाचले व त्यातील बाळाजी यांचे अत्यंत वळणदार अक्षर वाचून ते खुश झाले व बाळाजी यांना आपल्या पदरी कारकून म्हणून रुजू होण्यास सांगितले.\nकाही दिवसांनी महाराज राजापुरास गेले असता त्यांनी तेथील लोकांना बाळाजी यांना भेटायला घेऊन येण्याचा निरोप दिला. महाराजांची माणसे बाळाजींच्या घरी गेली व बाळाजींना घेऊन महाराजांकडे गेली. ज्यावेळी ही बातमी त्यांच्या आईस समजली तेव्हा ती खूप घाबरली आणि महाराजांना भेटून त्यांच्या पायावर लोटांगण घातले व आपली सर्व कैफियत कथन केली. एका मोठ्या कुटुंबाची अशी वाताहत झालेली पाहून महाराज गहिवरले आणि म्हणाले की जसे तुम्हाला तीन पुत्र आहेत तसाच मी चौथा आहे असे समजा व तिघांनाही माझ्याकडे पाठवून द्या. मी त्यांचा चांगला उत्कर्ष करेन.\nयानंतर बाळाजी व त्यांचे दोन बंधू शिवाजी महाराजांसोबत गेले. महाराजांनी बाळाजी आवजी यांना सुरुवातीस कारकुनी सांगितली. बाळाजी आवजी यांचे अक्षर सुरेख होतेच मात्र ते एक उत्तम लेखक आणि मजकूर जुळवणारे सुद्धा होते त्यामुळे महाराजांना पत्रात नक्की काय सांगायचे आहे हे फक्त मायन्यावरूनच त्यांना समजत असे व महाराजांच्या मनातील शब्द ते कागदावर अत्यंत सुसंगत व मुद्देशीरपणे उतरवत. स्वभावात प्रामाणिकपणा व स्वामिनिष्ठता असल्याने बाळाजी आवजींवर महाराजांची खूप मर्जी असे व अनेक गुप्त गोष्टींवर महाराज बाळाजींसोबत चर्चा करीत. त्यांची हुशारी पाहून महाराजांनी १६६२ साली त्यांना चिटणीस हे पद दिले. हे पद अष्टप्रधान मंडळाच्या अखत्यारीत येत नसले तरी त्याचे महत्व त्याकाळी खूप होते.\nलेखन करण्याच्या बाबतीत बाळाजींचा जो हातखंडा होता त्याबद्दल एक किस्सा सांगितला जातो तो म्हणजे, एकदा शिवाजी महाराज स्वारीवर गेले असता बाळाजींना निरोप पाठवून एक खलिता तातडीने लिहावयास सांगितला मात्र त्या दिवशी चिटणिशीची अनेक कामे निघाल्याने रात्र झाली तरी बाळाजींना खलिता लिहायला जमले नाही. रात्री महाराज आल्यावर खलिता लिहिला का असे बाळाजींना विचारले असता बाळाजी घाबरून गेले. खलिता लिहिला नाही असे महाराजांना सांगितले तर हुकूम मोडल्याबद्दल शिक्षा होणार हे बाळाजींना माहित होते मग त्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी खलिता लिहिल्याचे खोटेच सांगितले तेव्हा महाराजांनी काय मजकूर लिहिला आहे तो आम्हाला वाचून दाखवा असे बाळाजींना सांगितले तेव्हा बाळाजींनी दफ्तर उघडून एक कोरा कागद समोर धरला आणि अजिबात न अडखळता सर्व मजकूर वाचून दाखवला.\nउत्तम खलिता लिहिल्याबद्दल महाराजांनी बाळाजींना शाबासकी दिली मात्र बाजूला एक दिवटीवाला उभा होता त्याला बाळाजींनी ही शक्कल दिसून तो हसू लागला तेव्हा महाराजांनी त्यास हसण्याचे कारण विचारले तेव्हा घाबरून त्याने बाळाजींनी वाचून दाखवलेला खलिता कोरा होता असे महाराजांना सांगितले. बाळाजींनी मग महाराजांची क्षमा मागितली आणि खलिता लिहायला का जमला नाही याचे कारण सांगितले मात्र कोरा कागद असूनही आपल्याला हवा तसा खलिता वाचून दाखवल्याने महाराजांनी बाळाजींना माफ केले व त्यांचे कौतुकही केले.\nबाळाजी आवजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चिटणिशीची जबाबदारी सांभाळलीच मात्र नाजूक अशा वकिलातीची कामेही त्यांनी प्रसंगानुरूप उत्तमपणे पार पाडली. १६७३ साली शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी यांना पालखीचा मान दिला होता.\nबाळाजी आवजी यांना एकूण तीन पुत्र होते पहिले आवजी बाळाजी, दुसरे खंडो बल्लाळ उर्फ अप्पा आणि तिसरे अण्णाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर बाळाजींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही चिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली मात्र संभाजी महाराजांविरोधात अष्टप्रधान मंडळातील काहींनी जो कट केला त्यामध्ये यांना नाहक गुंतवून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली व बाळाजी आवजी व त्यांचे थोरले पुत्र आवजी यांना परळी येथे १६८१ साली हत्तीच्या पायाखाली देण्यात आले. बाळाजी आवजींसारखा एक कर्तबगार पुरुष नाहक मारला गेल्याचे दुःख महाराणी येसूबाई यांना झाले व कालांतराने संभाजी महाराजांनाही गोष्टीचा खेद वाटून त्यांनी बाळाजी आवजी यांचे द्वितीय पुत्र खंडो बल्लाळ यांना आपल्या सेवेत कायम ठेवले व खंडो बल्लाळ यांनीही अगदी शेवटपर्यंत संभाजी महाराजांची सेवा केली.\nभरती व ओहोटी म्हणजे काय\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nसरखेल कान्होजी आंग्रे - स्वराज्याच्या आरमाराचे विस्तारक\nभारत देश - लोकशाहीची गंगोत्री\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nदुर्गपरिभाषा - भाग ४\nराजाराम महाराजांचे जिंजीस प्रयाण व मराठ्यांची स्वामीनिष्ठा\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/1998/02/", "date_download": "2022-12-09T16:58:58Z", "digest": "sha1:LNWUQ2BLPJANLDCI7JHYBUL4FHUOJQ56", "length": 19932, "nlines": 112, "source_domain": "www.sudharak.in", "title": "फेब्रुवारी 1998 - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nमासिक संग्रह: फेब्रुवारी, 1998\nभाषांतर मीमांसा, सं. कल्याण काळे व अंजली सोमण, प्रतिमा प्रकाशन, पुणे, पृ. ४१५, किं. रु. २६०/-.\nवेगवेगळ्या भाषांमध्ये नित्यनव्याने विकसित होणार्याव ज्ञानक्षेत्रांची ओळख करून घ्यावयाची, त्यांचा उपयोग करायचा. त्यांमधील वाङ्मयीन समृद्धतेचा आस्वाद घ्यायचातर भाषांतराला पर्याय नाही. कधी व्यावहारिक गरज म्हणून तर कधी केवळ आंतरिक ऊर्मी म्हणून भाषांतरे केली जातात. भाषांतर म्हणजे कायभाषांतर कसे करायचेअसे वेगवेगळे प्रश्न या संदर्भात अभ्यासकांच्याच नव्हे तर सामान्य वाचकांच्याही मनात उभे राहात असतात. या सगळ्यांचा परामर्श घेणारे एक चांगले पुस्तक नुकतेच वाचनात आले. डॉ. कल्याण काळे व डॉ.\nश्रीमती कल्पना कोठाऱ्यांचा ‘ब्रेन-ड्रेन’ वरील लेख (आ.सु. डिसें. ९७) वाचून सुचलेले काही मुद्दे नोंदत आहे. मुळात या महत्त्वाच्या विषयावर अशी तुकड्या-तुकड्याने चर्चा होण्याने फारसे साध्य होत नाही याची पूर्ण जाणीव ठेवून हे वाचावे.\n(१) कोठाऱ्यांची समजूत दिसते की GREv TOEFL (TOFFEL नव्हे) या परीक्षा गुणवत्ता ठरवण्याच्या फार उच्च प्रतीच्या कसोट्या आहेत. कोठाभ्यांनी IIT चा उल्लेख करून उदाहरण अभियांत्रिकीचे दिले आहे. IIT व इतर अभियांत्रिकी संस्थांच्या पदवीधरांना पुढे शिकायचे झाले तर त्यांना भारतातच ‘गेट’ (Graduate Aptitude Test in Engineering) ही परीक्षा देऊन भारतीय संस्थांमध्ये पुढे शिकता येते.\nफेब्रुवारी, 1998इतरडॉ. सुभाष आठले\nश्रीमती कल्पना कोठारे यांनी डिसेंबर ९७ च्या आजचा सुधारक मध्ये एक चांगला लेख लिहून माझ्या लेखातील वैगुण्ये दाखवून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार.\nपण ब्रेन-ड्रेन किंवा काही भारतीयांची पाश्चात्त्य देशांत होणारी कुतरओढ हा माझ्या लेखाचा मध्यवर्ती मुद्दा नव्हताच. माझ्या मुंबईत राहणार्याो मराठीभाषक भावाची दोन मुले अनुक्रमे सातवी व नववीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. त्यांना प्रादेशिक भाषा म्हणून ‘मराठी हा विषयही शिकावा लागतो. या मुलांना सोमवार, मंगळवार, मराठी आकडे, वगैरे नेहमीच्या वापरातील मराठी शब्दांचे अर्थ समजत नाहीत, मराठी वृत्तपत्र नीट वाचता येत नाही.\nकहाणी – एका ज्ञानपिपासू तपस्विनीची\nफेब्रुवारी, 1998इतरश्रीपाद शंकर उर्फ गंगाधर गलांडे\n१९३४ सालची गोष्ट. एका १६ वर्षांच्या उपवर मुलीचे लग्न ठरले अन् त्याप्रमाणे नाशिक क्षेत्री झाले पण. त्यावेळचे ऑल इंडिया रिपोर्टरचे संचालक श्री रा.रा. वामनराव चितळे, हे होते वरपिता. वर चि. दिनकर, वकील अन् ‘युवराज’, तर वधू होती मराठी लेखक श्री. वि.मा.दी. पटवर्धन यांची एकुलती एक भगिनी, व शेंडेफळ चि. सौ. कां. श्यामला. मुलीच्या जन्मानंतर अल्पावधीतच मातृच्छत्र हरपले व लगोलग वडील, प्रा. ग.स. दीक्षित, प्रकृति-अस्वास्थ्यामुळे पुण्याच्या फर्म्युसन महाविद्यालयांतून सेवानिवृत्त झाले. त्यामुळे ही चिचुंद्री (आजमितीसही जेमतेम ५ फूट उंचीची बुटकी अन् शिडशिडीतच मूर्ति आहे ही) तीन बंधू व वडील यांचा जीव की प्राण होती.\n‘आजचा सुधारक’मधील ‘समाज आणि लोकशाही’ हा लेख प्रभावी वाटला. महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयांचा लोकशाही पद्धतीवरचा (आणि एकूणच जीवनावरचा) विश्वास उडत चालल्याचा भास होतो. हे विधान परंपरेने विचारी असलेल्या मध्यमवर्गास लागू होते. त्यांतले बरेचसे अमेरिकेकडे डोळे लावून असतात. त्यांच्या हा वाचनात यायला हवा असे वाटले. म्हणून तो ‘रुची’च्या पुढील अंकात (दिवाळी विशेषांक – प्रसिद्धी ३० ऑक्टोबर) समाविष्ट करावा अशी इच्छा आहे. अनुमतीसाठी हे पत्र आपणास लिहिले आहे.\nसुधारक’मधील आपले लेखन वाचत असतो.‘रुची’मध्ये काही लेख पुनर्मुद्रित करीत असतो. पूर्वी यासाठी ग्रंथमाला’ नावाचे नियतकालिक असे.\nरोमन नागरिकांची स्वतःच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची (identity) जाणीव दोन कल्पकथांमध्ये (myth) रुजलेली होती.\nएनियस हा रोमचा मूळ पराभूत संस्थापक ट्रॉयच्या युद्धानंतर (१२०० ख्रिस्तपूर्व) वडिलांना खांद्यावर घेऊन, मुलाला हाताशी धरून निर्वासितांसह देशोधडीस लागला. त्याच्या वडिलांच्या हातात त्यांच्या देवाच्या मूर्ती होत्या. एनियस ट्रॉयमध्ये युद्धात हरणेआवश्यकच होते. कारण त्याच्या नियतीत (destiny) रोमची स्थापना करणे होते. (प्रत्यक्षात एनियसच्या नंतर अनेक पिढ्या उलटल्यावर रोमची स्थापना झाली ही गोष्ट वेगळी.)\nहा एनियस वाटेत निर्वासितांसह थांबला. तिथे तो डो डो ह्या विधवेच्या प्रेमात पडला. डोडोवरच्या प्रेमामुळे त्याला पुढे निघून जाण्याची इच्छा नसते.\nश्रद्धा प्रमाण आहे काय\nफेब्रुवारी, 1998इतरदि. य. देशपांडे\nज्ञान म्हणजे वस्तुस्थितीविषयी यथार्थ माहिती, ‘ज्ञान’ या शब्दाचा हा एकमेव अर्थ नाही. कारण संज्ञा किंवा जाणीव या अर्थानेही या शब्दाचा उपयोग होतो. या अर्थी कोणतीही जाणीव ज्ञानच आहे. त्यामुळे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, यथार्थ आणि अयथार्थ, किंवा सत्य आणि मिथ्या ज्ञान असेही म्हणतात. पण या लेखात ‘ज्ञान’ हा शब्द सत्यज्ञान या अर्थानेच वापरला आहे.\nज्ञानप्राप्तीची अनेक साधने आहेत. त्यांना प्रमाणे म्हणतात. उदा. ज्ञानेंद्रिये ही एक प्रकारची प्रमाणेच आहेत, कारण त्यांनी आपल्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या संवेद्य गुणांचे ज्ञान होते.\nफेब्रुवारी, 1998इतररघुनाथ धोंडो कर्वे\nआम्हांला हल्ली सर्व गोष्टी कळत नाहीत हे खरें, आणि असेही पाहिजे तर म्हणू की काही गोष्टी कदाचित कधीही न कळण्यासारख्या असतील. पण त्यासंबंधीं अमुक प्रकारची श्रद्धा ठेवा असे तुम्ही कोण मला सांगणारज्या गोष्टी अज्ञात आहेत, त्यासंबंधी मला वाटेल ती कल्पना करण्याची मुभा आहे, तेथे श्रद्दा ठेवणे हा मूर्खपणा आहे. आत्मज्ञान वगैरे गप्पा मी ऐकणार नाही. तुम्ही ज्याला आत्मज्ञान म्हणतां ती आत्मवंचना कशावरून नाहींज्या गोष्टी अज्ञात आहेत, त्यासंबंधी मला वाटेल ती कल्पना करण्याची मुभा आहे, तेथे श्रद्दा ठेवणे हा मूर्खपणा आहे. आत्मज्ञान वगैरे गप्पा मी ऐकणार नाही. तुम्ही ज्याला आत्मज्ञान म्हणतां ती आत्मवंचना कशावरून नाहींकितीही मोठा विद्वान् असला तरी त्याचे बाबतींत आत्मवंचना शक्य असते, आणि हे ज्याचे त्याला कधीही कळत नाहीं, हे सांगितलेल्या विद्वानांच्या उदाहरणावरून दिसते.\nतुमचे पत्र आल्याला फार दिवस झाले. ते गेले दहा महिने अनुत्तरित राहिले याबद्दल मी अत्यंत दिलगीर आहे. या ना त्या कारणामुळे उत्तर लांबणीवर पडत गेले हे मात्र खरे आहे. जानेवारी ९८ च्या अंकात आणखी एका वाचकाचे पत्र आल्यामुळे पत्रोत्तराला आणखी विलंब लावणे अक्षम्य होईल ह्या जाणिवेने तुमच्या पत्रास उत्तर देत आहे.\nआपल्यापुढे असलेला पेच सुधारकी मतांच्या सर्वच लोकांसमोर उद्भवत असला पाहिजे यात शंका नाही. मुंज या संस्कारात तुम्ही दाखविले ते दोष आहेतच, आणि त्यामुळे त्या समारंभास हजर राहू नये असे वाटणे साहजिक आहे.\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://anandkshan.blogspot.com/2008/07/blog-post_252.html", "date_download": "2022-12-09T16:26:37Z", "digest": "sha1:LWSJXMWN46U4XMTZNPXEMENFTJ3D3Q32", "length": 7942, "nlines": 188, "source_domain": "anandkshan.blogspot.com", "title": "आनंद क्षण: दुपार . . . -- संदीप खरे", "raw_content": "\nआनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...\nआजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....\nमराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतिची पापणी भरु दे\nमाझ्या नावाचा एकच थेंब\nतिच्या नयनी तरु दे\nबालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.\nदुपार . . . -- संदीप खरे\nदुपार . . .\nअशी दुपारली वेळ, नभी भरलेल्या सरी\nजीव घेत घेत माझा कोण उभे माझ्या दारी\nकिती जपून ठेवले गुज ओठावर आले\nसाऱ्य़ा सयीचे वऱ्हाड मेघा का रे बोलवले \nदूर वाजते सनई तिला आभाळ पुरेना\nमनातली हुरहुर जशी मनात मावेना\nमाझ्या मनात मांडव असा सहजी पडेना\nआर्त मनाचे मनाचे जगभर सांगवेना\nआता तरी दे ना दे ना मनातले आवताण\nमनातल्या माणसाला येवो माझ्या देहभान\nआता येथोनीच थांब नको मनभर होऊ\nमाझ्या कोशात मी बरा तिथे हाक नको देऊ\nतुझे आकाश पाण्याचे . . माझा डोळाही पाण्याचा\nइथे पाणी तिथे पाणी . . एवढेच ना करणे\nउन्हे पडल्यावरती पुन्हा भाजुन निघणे . . .\nआता अंथरून वेळ पुन्हा पाय पसरीन\nआणि कोसळता सरी आत आत पाझरीन. . .\nखुणा कविता, संदिप खरे\nईतर संग्रह: संदिप खरे गाणी सांजगारवा मराठी चित्रगीत पु.ल. कथाकथन ईतर कथानके\nकृपया याची नोंद घ्या\nया ब्लोगवरील एकही कविता/लेख मी लिहिलेली/लिहिलेला नाही व येथील कवितांचा/लेखांचा कोणताही व्यवहारी वापर मी करत नाही.\nहा माझा केवळ एक संग्रह आहे.\nमूळ कवी व लेखका व्यतीरीक्त कुणीही येथिल लेखांचा आणि कवितेंचा व्यवहारी वापर करु नये हि विनंती.\nतुम्हालाही या कामाला हातभार लावायचा आहे;तर मला मराठी साहित्य ईपत्राने anandkale.in@gmail.com या पत्त्यावर पाठवा.\nमी तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाची वाट पाहत आहे.\nतुमचा आनंद हाच उद्देश. भेट दिल्याबद्दल आभारी आहे.पुन्हा जरुर भेट द्या. मी आपली वाट पाहत आहे.\nया परता आनंदआणखी कोणता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokvarta.in/another-change-in-the-work-of-two-officers-in-the-municipal-corporation/", "date_download": "2022-12-09T17:02:49Z", "digest": "sha1:ZXRJM2XM54GMBIZZ4RQ6KQ7XFIQJUFTE", "length": 8860, "nlines": 104, "source_domain": "lokvarta.in", "title": "महापालिकेतील पुन्हा दोन अधिकाऱ्यांच्या कामकाजात अदलाबदल", "raw_content": "\nमहापालिकेतील पुन्हा दोन अधिकाऱ्यांच्या कामकाजात अदलाबदल\nलोकवार्ता : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विनोद जळक यांच्याकडील क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार काढून फक्त स्वच्छ सर्वेक्षणाचे कामकाज कायम ठेवले. तर, प्रशासन अधिकारी शीतल वाकडे यांच्याकडील कर संकलन विभागाचा पदभार काढून ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचा नव्याने पदभार देण्यात आला आहे.\nगेल्या महिन्यात राजेश पाटील यांची बदली झाल्याने शेखर सिंह यांनी महापालिका आयुक्‍त आणि प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतला. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या कामकाजात बदल होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. परंतु, सध्या आयुक्त आढावा घेत आहेत. त्यामुळे आताच सर्व विभागप्रमुख बदलले जाणार नसल्याची शक्यता आहे.\nएका क्लिक मध्ये शेअर करा\nगुजरात विधानसभा निवडणूक: गुजराच्या विजयाचा पिंपरीत आनंदोत्सव\nथेरगावमधील मोठ्या खड्यामुळे मोठा अपघाताची भीती\nमोशीच्या शिवाजीवाडीतील पाणी प्रश्न निकाली; आमदार महेश लांडगे यांच्याकडून रहिवाशांना दिलासा\nगुजरात विधानसभा निवडणुक : पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता\nशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा स्वारगेट बसस्थानकात राडा\nआकुर्डीतील अगरबत्ती कारखान्याला भीषण आग\nराज्यातील पहिला बंद; राज्यपालांच्या विरोधात ८ तारखेला पिंपरी चिंचवड शहर बंदची हाक\nशुभम चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते रहाटणी सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वाटप\nआणखी किती दिवस शहर मंत्रिपदापासून वंचित\nयेत्या रविवारी होणार रिव्हर सायक्लोथॉन भव्य रॅली\nजयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani\nराष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022\nमहाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india\nपंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन \nछत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj\n‘सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्न यांचे मानधन ऐकून तुम्हाला येऊ शकते चक्कर\nकाळा चहा पिणाऱ्यांना ‘हे’ 6 रोग कधीच होत नाहीत…\nकेळ्याचे सेवन रात्री करावे की नाही\nIPL2020 : सलामीच्या सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सचा 5 विकेटने पराभव\nया बहादूर १९८३ बॅचने केले होते तब्बल 500 एन्काऊंटर…\nराज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण\nपोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक, मुंबईमध्ये “18 ठिकाणी ठिय्या आंदोलन”\nउद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांची निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा\nपोलीस अधिकाऱ्यांबाबत गृहमंत्र्यांचा खळबळजनकआरोप,वरिष्ठअधिकाऱ्यांनी केला होता ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न;\nआयपीएल 2021 चं आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता \nमहाराष्ट्राचं एकमेव निर्भिड निष्पक्ष आणि पारदर्शी न्यूज आणि माहिती पोर्टल....\nजाहिरातीसाठी संपर्क - 7620 68 0909\nजयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani राष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022 महाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन | children day 2022 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/prataprao-jadhav-alligation-on-uddhav-thackeray-on-sachin-waze-money-laundring-case-spb-94-3164920/", "date_download": "2022-12-09T15:05:50Z", "digest": "sha1:V7PIOE6GEU3QPILT3GS4QYKCWCMM2KRN", "length": 24728, "nlines": 277, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prataprao jadhav alligation on uddhav thackeray on sachin waze money laundring case spb 94 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा कोकणातील शिवसेनेच्या आमदारांभोवती कारवाईचा फास, ठाकरे गटाला शह देण्याकरिता शिंदे-भाजपची योजना\nआवर्जून वाचा “शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर…”, मनसेचा खोचक टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख\nआवर्जून वाचा मुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान\n“सचिन वाझे हे ‘मातोश्री’वर दर महिन्याला…”; शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधवांचा मोठा गौप्यस्फोट\nशिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nदसरा मेळावा जवळ येत असताना, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.\nहेही वाचा – “सगळेच आनंद दिघे नसतात, तर काही…”; शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nकाय म्हणाले प्रतापराव जाधव\nनवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून हजर झाले. यावेळी शिवसेना खासदार आणि आमदार यांनी मेहकरमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांच शहरातून रॅली काढत जोरदार स्वागत केलं. यावेळी आयोजित हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमात मात्र शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी हे गंभीर आरोप केले. “अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत. हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते”, असा गौप्यस्फोट प्रतापराव जाधव यांनी केला आहे.\nहेही वाचा – दसरा मेळावा : “उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे टोमणे सभाच असणार, अशाने महाराष्ट्राचं…” ; बावनकुळेंचं विधान\nदरम्यान, खासदार प्रतापराव जाधव यांच्या या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. आतापर्यंत शिंदे गटातील आमदारांना ‘५० खोके एकदम ओके’, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात येत होता. मात्र, आता शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच “शंभर खोके एकदम ओके” असा टोला लगावला आहे.\nकिशोरी पेडणेकरांचे जाधवांना प्रत्युत्तर\nदरम्यान, “जाधवांच्या या आरोपाला शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले. शिंदे गटातील आरोपांचा आता कंटाळा यायला लागला आहे. अगदी निचपणे हे आरोप सुरू आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का हे शोधावे लागेल. जो उठतो तो स्क्रिप्ट घेऊन बोलतो आहे. त्यामुळे यांच्या आरोपाला आम्ही काहीही उत्तर देणार नाही”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nदसरा मेळावा : “उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे टोमणे सभाच असणार, अशाने महाराष्ट्राचं…” ; बावनकुळेंचं विधान\n“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल\nराज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”\n“शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर…”, मनसेचा खोचक टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख\nMaharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\n‘षंढ-नामर्द’ शब्दांवर भाजपाचा आक्षेप; संजय राऊतांचेही सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “मराठी भाषेविषयी मला…”\nPHOTOS : ‘गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका’ – राज ठाकरेंचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्टाईलने इशारा\n‘ती चिठ्ठी जर पोलिसांनी गंभीरपणे घेतली असती..’; राम कदमांचा मोठा आरोप\nमनसे नेते वसंत मोरे अमित ठाकरे यांच्या भेटीला दाखल\nआफताबच्या कुटुंबीयांचीही चौकशी करा – श्रद्धाच्या वडिलांची मागणी\n‘मी स्वतःला राज्यपाल मानतचं नाही’; पाहा राज्यपालांची मिश्किल टिप्पणी\nSurekha Punekar on Koshyari:’राज्यपालांना त्यांच्या राज्यात पाठवलं पाहिजे’; सुरेखा पुणेकरांची मागणी\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\nUniform Civil Code: “एका पुरुषाने चौघींशी लग्न करणं…”; समान नागरी कायद्याबद्दल बोलताना मुस्लिमांचा उल्लेख करत गडकरींचं विधान\nनवरी न मिळे नवऱ्याला ‘तु काळा आहेस’ म्हणत लग्नाला काही तास उरले असताना तरुणीने नवऱ्याला केलं नापसंद\n“स्मशानभूमीत येईन, पण शहर कार्यालयात येणार नाही”, मनसेच्या वसंत मोरे यांनी ठणकावलं; म्हणाले “जिथे फुलं वेचली…”\nVideo: विमानतळावर X-Ray मशिनमध्ये बॅगेत सापडला कुत्रा, नेमकं काय घडलं\nपुणे: विद्यापीठाच्या भोजनगृहातील भोजनाची दरवाढ ;विद्यापीठाचा निर्णय, १ जानेवारीपासून अंमलबजावणी\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nमहाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’संदर्भात कायदा होणार देवेंद्र फडणवीस म्हणतात, “आम्ही याबाबत…”\nमनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार अमित ठाकरे भेटीनंतर स्पष्ट केली भूमिका, म्हणाले “इतर पक्षात जर…”\n“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल\nVIDEO: संजय राऊतांवर हल्ला करण्याची धमकी, शिंदे गटाचे आमदार म्हणाले, “त्या खेकड्याला…”\n“सत्तेचा पट सतत बदलत राहतो, खेळ संपल्यावर…”; सुषमा अंधारेंच विधान\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\n“शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर…”, मनसेचा खोचक टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख\nराज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\nमुलाने हजार कोटीचा निधी आणुनही कल्याण-डोंबिवलीचे रस्ते का खराब\nChhatrapati Shivaji Maharaj: उदयनराजेंकडून महाविकास आघाडीच्या मोर्चाला पाठिंबा, म्हणाले “ते योग्यच…”; सहभागी होणार का\nमहाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’संदर्भात कायदा होणार देवेंद्र फडणवीस म्हणतात, “आम्ही याबाबत…”\nमनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार अमित ठाकरे भेटीनंतर स्पष्ट केली भूमिका, म्हणाले “इतर पक्षात जर…”\n“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल\nVIDEO: संजय राऊतांवर हल्ला करण्याची धमकी, शिंदे गटाचे आमदार म्हणाले, “त्या खेकड्याला…”\n“सत्तेचा पट सतत बदलत राहतो, खेळ संपल्यावर…”; सुषमा अंधारेंच विधान\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathistetus.com/congratulations-in-marathi/", "date_download": "2022-12-09T16:09:31Z", "digest": "sha1:DBMYKQ2K5FHRVZGDILQYFMABLGZNWU5O", "length": 15174, "nlines": 167, "source_domain": "www.marathistetus.com", "title": "(Top 150+) अभिनंदन शुभेच्छा - Abhinandan In Marathi", "raw_content": "\nAbhinandan In Marathi Word – अभिनंदन शुभेच्छा मराठी संदेश, निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा \n1.2 अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\nमेहनत केल्यानंतर सफलता मिळते,\nसफलता मिळाल्यावर आनंद मिळतो,\nमेहनत तर सगळेच करतात,\nपण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात \nतू एक उत्तम माणूस असून तुला जगातील\nप्रत्येक आनंद मिळायला हवा या मताची मी आहे.\nत्यामुळे तुझ्या या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन \nइतका प्रसिद्ध पुरस्कार मिळविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.\nतुझ्या मेहनतीने तुला हा पुरस्कार मिळाला आहे आणि\nपुढेही असेच पुरस्कार मिळत राहू दे याबद्दल शुभेच्छा \nप्रेमपूर्वक आणि अभिमानाने तुझे हार्दिक अभिनंदन.\nतुला कल्पनाही करता येणार नाही\nइतके तुझ्या यशासाठी मला आनंद झाला आहे \nआमच्याकडेही असा एक मित्र आहे ज्याला जीवनात\nतुफान यश प्राप्त झालेले आम्हाला पाहायला मिळाले.\nतुझ्या आनंदात आम्ही सहभागी आहोत.\nयशाचे अत्युच्च शिखर गाठ. यशाबद्दल हार्दिक अभिनंदन \nकोणतीही सुरूवात करताना शुभेच्छांची नक्कीच गरज असते आणि\nमाझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्याबरोबर असतील.\nनव्या कामाच्या या सुरूवातीसाठी तुझे अभिनंदन. असेच यशाचे शिखर गाठ \nआजकाल नोकरीमध्ये पटकन प्रमोशन मिळणं हे कठीणच झालं आहे.\nपण तुझ्या कामाने हे सिद्ध केलंस की काहीही अशक्य नाही.\nनव्या जबाबदारीकरिता मनापासून अभिनंदन.\nतू ही जबाबदारी लिलया पेलशील याची मला पूर्ण खात्री आहे \nआम्हाला अभिमान आहे की आंमच्याकडे पण एक असा मित्र आहे,\nज्याने आज आपल्या जीवनात इतके मोठे यश मिळवले.\nमित्रा तुझ्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन \nआयुष्यात इतक्या अडचणींचा सामना करून मिळवलेल्या या यशाबद्दल अभिनंदन.\nतुला आयुष्यात जे हवं ते मिळो हीच इच्छा. मनापासून हार्दिक अभिनंदन \nमेहनत नेहमी फळाला येते हे तू पुन्हा एकदा दाखवून दिलंस.\nउशीरा का होईना पण तुला तुझ्या कामात यश मिळालं यातच सर्व काही आलं.\nतुझ्या मेहनतीने मिळवलेल्या यशासाठी खूप खूप अभिनंदन \nअभिनंदन शुभेच्छा, पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, परीक्षा शुभेच्छा संदेश \nनव्या जबाबदारी घेण्यासाठी आता तू नक्कीच तयार असशील.\nपदवी मिळविल्यावर आता नव्या जबाबदाऱ्या पार पाडायला सज्ज हो.\nआयुष्य आता खऱ्या अर्थात सुरू होईल.\nआयुष्याचे नवे धडे गिरविण्यासाठी आता सज्ज होणार.\nपदवी प्राप्त केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन \n चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा.\nतुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळाले. तुझ्या या यशाबद्दल अनेक अनेक शुभेच्छा \nआयुष्यात अनेक वळणं येत असतात.\nत्या वळणांना सामोरं जाण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे पदवी प्राप्त करणं\nआणि यामध्ये तू मिळवलेलं यश हे अप्रतिम आहे. यशाबद्दल अभिनंदन \n१० वी च्या परीक्षेत पास झालेल्या सर्व,\nविद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन,व त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन,\nसर्व पास विद्यार्थ्याना, पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा \nजे विद्यार्थी Pass झाले त्यांना Congratulations\nआणि जे विद्यार्थी Fail झाले\nत्यांना Double Congratulations कारण त्यांच्या Class मध्ये नवीन मुली येतील \nपदवीधर होणं ही नव्या आयुष्याची आणि नव्या मार्गाची सुरूवात आहे.\nपुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पदवी प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन \nअभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\nभविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.\nअशाच अनेक पदवी आणि यश पादाक्रांत करशील असा विश्वास आहे.\nपदवी प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन \nअशीच स्वप्नाला गवसणी घालत राहा\nपदवीधर होणं ही स्वप्नं गाठण्याची पहिली पायरी आहे\nआणि त्यामध्ये यश प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन \nस्वतःवर विश्वास ठेवल्याने आणि मेहनतीमुळेच हे घडलं आहे.\nयशाची पहिली पायरी पार केल्याबद्दल अभिनंदन.\nपदवीधर झाल्यानंतर आता पुढील वाटचालीस शुभेच्छा \nअभिनंदन शुभेच्छा मराठी संदेश, निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा \nआज तू स्वतःला सिद्ध करत पदवीधर झालीस याबद्दल मनापासून अभिनंदन \nतुझे हे यश पाहून मला नक्कीच आश्चर्य वाटणार नाही\nकारण यासाठी लागलेली मेहनत मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे \nकधीही हार न मानता कायम स्वतःला पुढे पुढे जाण्यासाठी सतत प्रेरणा दिल्याबद्दल\nआणि त्यामुळे मिळालेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन \nआम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असंच काम तू केलं आहेस\nआणि तुझ्या या यशाबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन.\nअसेच यश वर्षोनुवर्षे मिळत राहो \nयश मिळवशील यामध्ये आम्हाला कधीही कोणताही संशय नव्हता.\nतुझ्या बुद्धिमत्तेवर आणि मेहनतीवर पूर्ण विश्वास होता.\nतुंमच्या या यशाबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन,\nआज तुम्ही स्वतःला सिद्ध केलं \nतुला मनापासून अभिनंदन शुभेच्छा.\nतुझ्यासारख्या व्यक्तीला नेहमीच आयुष्यात\nअसे भरभरून यश मिळायला हवे हीच इच्छा \nपहिल्यांदा त्यांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं,\nमग तुझ्यावर हसले आणि मग तुझ्याशी भांडले…\nपण तरीही यश तुलाच मिळालं. आता तू स्वतःला सिद्ध करत\nहे यश मिळवलं आहेस आणि त्यासाठी मनापासून अभिनंदन \nआपल्या सहकाऱ्यांनाही आपल्या यशामध्ये कसे सामावून घ्यायचे\nआणि यश कसे मिळवायचे हे तुझ्याकडूनच शिकायला हवे. मनापासून अभिनंदन \nतू केलेल्या अप्रतिम कामाबद्दल तुझे अभिनंदन.\nहे यश तुला मिळायलाच हवे होते.\nनवा रेकॉर्ड प्रस्थापित करून यश मिळविल्याबद्दल अभिनंदन \nप्रेरणात्मक काम हे नेहमीच यशाला जन्म देत असते\nआणि तू हे करून दाखवलं आहेस.\nपुन्हा एकदा कामातून नवा जन्म घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छा \nCongratulations For Baby Girl In Marathi – मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2007/04/3751/", "date_download": "2022-12-09T16:37:50Z", "digest": "sha1:57A6XO5GWPTLRNDTOJQHRYEEZHPI63IC", "length": 32172, "nlines": 73, "source_domain": "www.sudharak.in", "title": "आपुलकीने वागणाऱ्या माणसांची अखेर - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपुलकीने वागणाऱ्या माणसांची अखेर\nविसाव्या शतकाची ती सुरुवात होती. लाल-बाल-पाल व नंतर गांधी-नेहरू इत्यादींनी राष्ट्रीय चळवळीत दिलेल्या योगदानामुळे जनसामान्यांना स्वातंत्र्याची चाहूल लागली होती. स्वातंत्र्य म्हणजे केवळ ब्रिटिशांना हुसकावून लावणे नव्हे तर त्याचे उद्दिष्ट होते स्वयंशासनाचे, सुशासनाचे, राष्ट्रीय पुनर्बाधणीचे, विकासाचे, प्रगतीचे. यासाठी केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नव्हते तर समाजजीवनाच्या प्रत्येक दालनात स्वदेशीचा पुरस्कार आवश्यक ठरवला जात होता. आर्थिक जगतात हॉटेल ‘ताज’ घ्या की जमशेदपूर येथील टाटांचा पोलादाचा कारखाना घ्या, अनेक आर्थिक उपक्रम हाती घेतले जात होते. ज्यांमध्ये स्रोत एकच होता तो म्हणजे ‘स्वदेशीचा’. हेच ध्येय उराशी बाळगून पश्चिम भारतातील सातारा जिल्ह्यातील विमा महर्षी म्हणून ओळखले जाणारे अण्णासाहेब चिरमुले यांनी १९३६ साली युनायटेड वेस्टर्न बँकेची स्थापना केली. २ सप्टेंबर २००६ रोजी रिझर्व्ह बँकेने जेव्हा या बँकेविरुद्ध मोरेटोरियम जाहीर केला तेव्हा या बँकेच्या ९ राज्यांत ४१ जिल्ह्यांतून २३० शाखा, १२ विस्तारित कक्ष, एकमेकांशी जोडण्यात आलेले ७५ एटीएमचे नेटवर्क उभे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या निकषावर ही बँक उभी होती. ठेवी आणि कर्जे मिळून या बँकेने दहा हजार कोटींचा पल्ला गाठला होता. जुन्या खाजगी बँकांच्या वर्गवारीत सगळ्यांत मोठी आधुनिक गणली जाणारी ही बँक होती. स्वदेशीच्या ध्येयाने प्रेरित झालेली ही बँक काळाच्या कसोटीवर का टिकली नाही याचे उत्तर जरूर शोधायला हवे.\n२ सप्टेंबर २००६, शनिवार, दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान बँकांचे आठवड्याचे व्यवहार संपत असतानाच अचानकपणे दूरसंचावर बातमी झळकते, रिझर्व्ह बँकेने मोरेटोरियम लागू केला आहे. आर्थिक जगतासाठी, त्यातही विशेष करून वित्तीय क्षेत्रासाठी, जणू हा धरणीकंपच होता. सणांच्या दिवसांमध्ये बँकेचे दरवाजे बंद होऊ पाहात होते. स्वाभाविकच सामान्य माणूस, पगारदार, छोटा विक्रेता हवालदिल झाला होता आणि तेथूनच बँकिंग उद्योगातील एका मोठ्या नाट्याला सुरुवात झाली. युनायटेड वेस्टर्न बँकेच्या संचालक-मंडळाची प्रतिक्रिया होती, की ही रिझर्व्ह बँकेची ‘ज्यादती’ आहे, तर रिझर्व्ह बँकेचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आनंद सिन्हा यांच्या मते जून २००१ पासून रिझर्व्ह बँकेने या बँकेला मासिक नियंत्रणाखाली ठेवले होते. रिझर्व्ह बँकेतर्फे युनायटेड वेस्टर्नला २७ जानेवारी २००३ रोजी एकूण १३ निर्देश देण्यात आले होते, ज्यांची पूर्तता करणे अपेक्षित होते. यातील प्रमुख निर्देश होता, भांडवल-पर्याप्तता-निधीचा, म्हणजे किमान ३०० कोटी रु. या बँकेने आपली पत निर्माण करावी असा. याउलट या बँकेचा भांडवल पर्याप्तता-निधी ३१ मार्च २००६ रोजी होता, वजा ०.३ एवढा \n१९९१ साली भारत सरकारने नवीन आर्थिक धोरणांचा मार्ग अवलंबला. त्याचाच एक भाग म्हणून नवीन वित्तविषयक धोरण स्वीकारले. वैश्विकीकरणाच्या या युगात जागतिक बँकेशी नाते जोडण्याचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय संस्था बेसलच्या शिफारशी स्वीकारल्या. या शिफारशीतील एक प्रमुख शिफारस आहे भांडवल-पर्याप्तता-निधीची, ज्याच्या अनुपस्थितीमुळे युनायटेड वेस्टर्न बँकेला आपले अस्तित्व गमवावे लागले. वैश्विकीकरणाच्या झंझावातात १९३६-३७ साली लावलेले युनायटेड वेस्टर्न बँकेचे इवलेसे रोपटे जे २००६ साली वृक्षात रूपांतरित झाले होते ते अखेर काळाच्या ओघात वाहून गेले. हे असे का झाले खरोखरच हे अटळ होते काय\nयासाठी सन २००० सालापासूनचा या बँकेतील घडामोडींचा इतिहास तपासून पाहायला हवा. ७ ऑगस्ट २००० रोजी सातारा येथील कनिष्क हॉलमध्ये घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव होता, बँकेचे भाग भांडवल ५० कोटीवरून १०० कोटींवर नेण्याचा व १ : ५ बोनस इश्यू जारी करण्याचा, तसेच गंगाजळीचे भांडवलात रूपांतर करण्याचा, ज्याला या सभेने मंजुरी दिली होती. पण एकास दोन या प्रमाणात राईट इश्यू जारी करण्याचा प्रस्ताव मात्र संचालक मंडळाला मंजूर करून घेणे शक्य झाले नाही. कारण अंदाजे २.४ टक्के भागभांडवल स्वतःकडे ठेवणाऱ्या सिकॉम आणि एम्टेक्स समूहाच्या मखरिया यांनी संयुक्तपणे याला विरोध केला होता. मतदान झाले तर आपल्याला पराभव पत्करावा लागेल या भीतीने संचालक-मंडळाने यातून पळ काढला होता. इनिशियल पब्लिक ऑफरद्वारे भागभांडवल उभारले होते, ज्या प्रक्रियेत या एम्टेक्सच्या मखरियांनी आणि महाराष्ट्र राज्याच्या सिकॉमनी भागभांडवलात २५ टक्के एवढा लक्षणीय वाटा मिळवला होता, तेथेच त्यांच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले होते. बँकेतील भागधारकांच्या या टकरावात नंतर व्यवस्थापनाने बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही सामील करून घेतले होते. बँकव्यवस्थापनाने स्वतःच्या स्वार्थासाठी जाणतेपणी या कर्मचारी-अधिकारी संघटनांतून शेअर्स खरेदीसाठी बिनव्याजी कर्जासारख्या योजना राबवल्या होत्या.\nभागधारकांच्या या सुंदोपसुंदीत अखेर या बँकेला आपले अस्तित्वच गमवावे लागले. या आपसी लढाईपूर्वी ऑगस्ट १९९७ मध्ये रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन कार्यकारी संचालक यांनी एक बैठक घेतली होती, यात युनायटेड वेस्टर्न, सांगली बँक, कोल्हापूरची रत्नाकर बँक, गणेश बँक ऑफ कुरुंदवाड यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता व त्यात सिकॉमला सहभागी करून घेऊन युनायटेड वेस्टर्न बँक ऑफ महाराष्ट्राच्या स्थापनेचे सूतोवाच करण्यात आले होते. पण यावेळी संबंधितांना आपले अस्तित्व प्यारे होते. कोणालाही आपला अंत दृष्टिपथात नव्हता. सन २००२ च्या सुमारास सिकॉम-मखरिया-कर्मचारी यांनी आपसी समझोता केला, पण एव्हाना वेळ हाताबाहेर गेली होती. बँकेचे कामकाज ठप्प झाले होते. सगळ्यांचे लक्ष बँकेवर नियंत्रण कोणाचे, याकडेच अधिक होते. बँकेच्या प्रत्यक्ष कामकाजाकडे बघायला कोणाजवळ मुळी वेळच नव्हता. बँकेच्या संचालकमंडळाने अखेरचा प्रस्ताव म्हणून मुंबई येथील लिझार्ड कंपनीचे संचालक उदयन बोस व पुण्यातील दोन नामांकित उद्योगपती मिळून आवश्यक तो निधी उभारण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेला सादर केला होता पण अखेरच्या क्षणी पुण्यातील या दोन उद्योगपतींनी काढता पाय घेतल्यानंतर या बँकेच्या अस्तित्वाची शक्यताच जणू संपली. म्हणूनच की काय त्यानंतर बँकेचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी महाव्यवस्थापक यांनी एकेक करून बँकेतून पळ काढला आणि मग बँक नेतृत्वहीन बनली. इथेच जणू संबंधितांनी आस्तित्वाच्या लढाईत आपली हार मानली होती. या सर्व प्रक्रियेत ग्राहक असहाय्य, हताशपणे बँकेच्या किलकिलणाऱ्या दरवाजाकडे पाहात असतात. ए.टी.एम.चे दरवाजे बंद झालेले असतात. शनिवारी क्लिअरिंग हाऊसमध्ये बातमी येऊन धडकलेली असते की उद्यापासून युनायटेड वेस्टर्न बँकेला क्लिअरिंगमधून वगळण्यात यावे.\n२ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या दहा दिवसांत आयसीआयसीआय, फेडरल या खाजगी बँका, सिकॉममार्फत राज्य सरकार, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, महाराष्ट्र बँक यांसारख्या राष्ट्रीयीकृत बँका असे एकूण १७ प्रस्ताव युनायटेड वेस्टर्न बँकेला सामावून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे दाखल झाले. यात आयडीबीआय या नवीन सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचादेखील समावेश होता. इतिहासात कधी नव्हे ते अघटित घडत होते. बुडणाऱ्या बँकेच्या मागे देशीविदेशी खाजगी-सार्वजनिक क्षेत्रातील बँका धावत होत्या पळा पळा कोण पुढे पळे तो या आविर्भावात. कारण त्यांच्यापुढे आमिष होते ते सत्तर वर्षांच्या प्रवासात मिळवलेले १५ लाख छोटे छोटे खातेदार, शाखा आणि ए.टी.एम.चे जाळे, शंभरावर स्वतःच्या इमारती, अद्ययावत तंत्रज्ञान. ज्या बँकेकडे पुरेसे शाखांचे जाळे नव्हते त्यांच्यासाठी या बँकेचे तयार जाळे ही चालून आलेली संधी होती. बदललेल्या बँकिगच्या वातावरणात मोठ्या खातेदारांपेक्षा छोटे खातेदार अधिक लाभदायी ठरू पाहत आहेत हे लक्षात घेता छोट्या खातेदारांची संख्या हीसुद्धा एक संधी होती. अखेर मोरेटोरियम जाहीर झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत रिझर्व्ह बँकेने प्रस्तावांवर विचार करून आयडीबीआयच्या प्रस्तावाला स्वीकारले व दोन्ही बँकांना मान्यतेसाठी देकार दिला. युनायटेड वेस्टर्न बँकेने प्रारंभी यासाठी लटका विरोध केला पण बुडणाऱ्या बँकेच्या भागधारकांना आयडीबीआय बँकांनी देऊ केलेली एकूण रक्कम बाजारभावापेक्षा जास्त होती. त्यामुळे अखेर या दोन्ही संस्थांनी एकत्रीकरणाच्या योजनेला स्वीकृती दिली. रिझर्व्ह बँकेने ३ ऑक्टोबरला युनायटेड बँकेच्या शाखा या आयडीबीआयच्या शाखा म्हणून सेवा सुरू करतील असे जाहीर करून या प्रक्रियेस पूर्णविराम दिला. आपुलकीने वागणाऱ्यांची ती अखेर होती. स्वदेशीचा जागतिकीकरणाने केलेला तो पराभव होता. परिवार, राज्य सरकारची अस्मिता, स्वतःच्या अस्तित्वावर प्रेम करणारे संचालक-मंडळ, संचालक मंडळाच्या आश्रित कर्मचारी संघटना आणि त्यांचे मालक बनण्याचे स्वप्न, कोणी कोणीच बँकेचा नामफलक वाचवू शकले नाही. पण प्रश्न इथेच संपत नाही. आता सांगली बँकेचे काय [ तीही आज मोठ्या बँकेत विलीन झाली आहे. सं.] अशा आणखी आठ खाजगी बँका आहेत. त्यांचेही भवितव्य काय [ तीही आज मोठ्या बँकेत विलीन झाली आहे. सं.] अशा आणखी आठ खाजगी बँका आहेत. त्यांचेही भवितव्य काय बँकांमधून घडून येणारी ही सम्मीलीकरण-एकत्रीकरणाच्या प्रक्रियेतून सन २००९ पर्यंत भारतीय खासगी बँकिंगचा जणू नकाशाच बदलतो. नंतर हे धोरण असेच पुढे चालू राहिले तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनादेखील या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. हे सर्व कशासाठी, तर बेसल-२ ची पूर्तता म्हणून. आजही अमेरिका, युरोप आणि इतर प्रगत राष्ट्रांतून छोट्या छोट्या शेकडो बँका आहेत ज्यांना त्यात्या देशाच्या मध्यवर्ती बँकांनी बेसलच्या परिघाबाहेर ठेवले आहे. मग हीच बाब भारतामध्ये का शक्य नाही बँकांमधून घडून येणारी ही सम्मीलीकरण-एकत्रीकरणाच्या प्रक्रियेतून सन २००९ पर्यंत भारतीय खासगी बँकिंगचा जणू नकाशाच बदलतो. नंतर हे धोरण असेच पुढे चालू राहिले तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनादेखील या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. हे सर्व कशासाठी, तर बेसल-२ ची पूर्तता म्हणून. आजही अमेरिका, युरोप आणि इतर प्रगत राष्ट्रांतून छोट्या छोट्या शेकडो बँका आहेत ज्यांना त्यात्या देशाच्या मध्यवर्ती बँकांनी बेसलच्या परिघाबाहेर ठेवले आहे. मग हीच बाब भारतामध्ये का शक्य नाही बरे भारतातील सर्वच्या सर्व बँका एकत्रित केल्या तरी निर्माण होणाऱ्या संस्थेचा जगातील मानांकनात क्रमांक लागेल तो दहावा. भारतातील सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया हिचे भांडवल जगातील सगळ्यांत मोठी बँक सिटी बँक हिच्या केवळ १० टक्के एवढेच आहे. जागतिक मानांकनात स्टेट बँकेचा क्रमांक आहे ७२ वा आणि ज्या देशाचा विश्वव्यापारात वाटा आहे अवघा अर्धा टक्के, त्या देशाला युनिव्हर्सल बँका हव्यात किती बरे भारतातील सर्वच्या सर्व बँका एकत्रित केल्या तरी निर्माण होणाऱ्या संस्थेचा जगातील मानांकनात क्रमांक लागेल तो दहावा. भारतातील सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया हिचे भांडवल जगातील सगळ्यांत मोठी बँक सिटी बँक हिच्या केवळ १० टक्के एवढेच आहे. जागतिक मानांकनात स्टेट बँकेचा क्रमांक आहे ७२ वा आणि ज्या देशाचा विश्वव्यापारात वाटा आहे अवघा अर्धा टक्के, त्या देशाला युनिव्हर्सल बँका हव्यात किती\nआज बँकांच्या सम्मीलीकरण-प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर शाखा बंद केल्या जात आहेत, त्यातही ग्रामीण भागातून अधिक. आज अजूनही देशात ३९१ जिल्हे असे आहेत जेथे १६००० च्या सरासरीपेक्षा अधिक लोकसंख्येला एक, असे बँकांचे प्रमाण आहे. जागतिक मानांकनाच्या स्पर्धेत उतरणाऱ्या बँकांना या बँकिंगसाठी भुकेलेल्या जनतेचे काय ग्लोबल-युनिव्हर्सल-मेगाच्या परिभाषेत बोलणाऱ्या बँकिंगसाठी सामान्य छोटा माणूस, मागास भाग हे दुर्लक्षित राहणार, त्याचे काय ग्लोबल-युनिव्हर्सल-मेगाच्या परिभाषेत बोलणाऱ्या बँकिंगसाठी सामान्य छोटा माणूस, मागास भाग हे दुर्लक्षित राहणार, त्याचे काय प्रत्येक बँकेला स्वतःचा इतिहास आहे, भूगोल आहे, स्वतःची अशी संस्कृती आहे, त्याचे काय प्रत्येक बँकेला स्वतःचा इतिहास आहे, भूगोल आहे, स्वतःची अशी संस्कृती आहे, त्याचे काय सम्मीलीकरण काही संस्थांच्या बाबतीत फायद्याचे आहे तसे ते अनेकांसाठी तोट्याचेदेखील सिद्ध झाले आहे, त्याचे काय सम्मीलीकरण काही संस्थांच्या बाबतीत फायद्याचे आहे तसे ते अनेकांसाठी तोट्याचेदेखील सिद्ध झाले आहे, त्याचे काय या सगळ्या प्रक्रियेत खातेदारांमध्ये निर्माण होत असलेली असुरक्षितता, अस्थैर्य आणि यातून वित्तीय संस्थेच्या विश्वासार्हतेवरच उभे राहात असलेले प्रश्नचिह्न, त्याचे काय \nभारतीय बँकिंगची दिशा काय असावी या देशाची आर्थिक परिस्थिती, राष्ट्रीय प्राथमिकता की जागतिकीकरणाचा झंझावात या देशाची आर्थिक परिस्थिती, राष्ट्रीय प्राथमिकता की जागतिकीकरणाचा झंझावात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न, वाढता नक्षलवाद, हिंसाचार हे प्रश्न एकेकटे नाहीत तर त्यांचा संबंध आर्थिक परिस्थितीशी; ज्यात वित्तीय क्षेत्रात विशेष करून बँकिंग क्षेत्राशी जरूर आहे. मोठ्या बँका हव्यात तशा छोट्या बँकादेखील असायला हव्यात. काही बँकांबाबत त्यांची वित्तीय परिस्थिती लक्षात घेतली तर सम्मीलीकरण अटळ असेल, म्हणून काही बँकिंगचा नकाशा-इतिहास-भूगोल संस्कृती बदलणे हे उद्दिष्ट असू शकत नाही. राष्ट्रीय गरज हीच सर्वोच्च प्राथमिकता समजून हे प्रश्न हाताळायला हवेत.\nयुनायटेड बँकेच्या वेबसाइटला जरूर भेट द्या. या बँकेच्या होम पेजवरील फंडामेंटल्सवर जाऊन क्लिक केले असता उत्तर येईल ‘साइट अंडर कन्स्ट्रक्शन.’ खरे तर, तिथे लिहायला हवे ‘साईट अंडर डिस्ट्रक्शन’, कारण येत्या काही दिवसांत ही वेबसाईटदेखील आयडीबीआय बँकेत मर्ज झालेली असेल.\n[प्रस्तुत लेखक हे ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशनचे संघटक सचिव असून सध्या ते बँकेच्या संचालक मंडळावर कर्मचारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. २७ नोव्हेंबर २००६ च्या लोकसत्ता च्या अर्थवृत्तांत या पुरवणीवरून, साभार.]\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T15:08:00Z", "digest": "sha1:BGA62JNIXEITG3FVQIFVXO2EWI46FJV5", "length": 20786, "nlines": 95, "source_domain": "baramatizatka.com", "title": "जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आत्मदहन थांबले मात्र, न्यायासाठी संघर्ष सुरूच राहणार :- शिवाजीराव शंकर सूळ. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आत्मदहन थांबले मात्र, न्यायासाठी संघर्ष सुरूच राहणार :- शिवाजीराव शंकर...\nजिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आत्मदहन थांबले मात्र, न्यायासाठी संघर्ष सुरूच राहणार :- शिवाजीराव शंकर सूळ.\nराष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी-पुणे-पंढरपूर महामार्गासाठी जमीन भूसंपादन झालेल्या क्षेत्राचा मोबदला मिळावा.\nउपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे शिवाजीराव सूळ यांच्या कुटुंबावर आत्मदहनाची दुर्दैवी वेळ…\nमाळशिरस ( बारामती झटका )\nमोरोची ता. माळशिरस येथील शिवाजीराव शंकर सुळ यांची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी-पुणे-पंढरपूर पालखी महामार्गासाठी मोरोची ता. माळशिरस येथील गटनंबर 12, 14 व 193 संपादित झालेली आहे. भू संपादित झालेल्या जमिनीतील 193 गटाचे पैसे मिळाले त्याच गटातील विहीर, पाईप लाईन व कंपाऊंड यांचा मोबदला मिळालेला नाही. तर गट नंबर 12 व 14 यामधील जमिनी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला शासन नियम 2013 नुसार भूसंपादन क्षेत्राचा मोबदला दिल्याशिवाय काम चालू करू नये. माझ्यावर अन्याय होत आहे. मोबदला न देता रस्त्याचे काम चालु करीत असल्यामुळे दि. 26/1/2022 रोजी सहकुटुंब आत्मदहन करणार असल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते. सदर पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी दि.25/1/2022 रोजी दिलेल्या पत्रामुळे जिल्हाधिकारी यांच्या पत्राचा आदर ठेवून आत्मदहन थांबले. मात्र, न्यायासाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचे पीडित शेतकरी शिवाजीराव शंकर सुळ यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे आत्मदहनाची वेळ माझ्या व माझ्या कुटुंबावर आली असल्याचे शिवाजीराव सूळ यांनी सांगितले.\nशिवाजीराव सूळ यांनी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी दिलेल्या 20/1/2022 च्या पत्रानुसार सांगितले गट नंबर 193 मधील संपादित झालेल्या क्षेत्राचा मोबदला मिळाला मात्र, विहीर, पाईपलाईन, झाडे व कंपाऊंड यांचा मोबदला मिळालेला नाही. गट क्रमांक 12, 14 मधील भू संपादित झालेल्या क्षेत्राचे पैसे मिळणे बाकी आहे. गटनंबर 12 मधील एकूण संपादित क्षेत्र 2774 चौरस मीटर असून नोटीस क्रमांक 17/2018 दि. 14/02/2020 अन्वये 1873 चौरस मीटर संपादित क्षेत्राची नोटीस देण्यात आली असून सदर नोटीस पैकी 807 चौरस मीटर क्षेत्राची नुकसान भरपाई रक्कम पार्वतीबाई माणिक सुळ व ऋतुजा तानाजी नारनवर यांना अदा करण्यात आली. पुरवणी नोटीस क्रमांक 17/2018 पुरवणी भाग -2 दि. 27/02/2021 अन्वये 901 चौरस मीटर क्षेत्राची भूसंपादन नुकसानभरपाई नोटीस देण्यात आली. त्यापैकी 388 पार्वतीबाई माणिक सुळ व ऋतुजा तानाजी नारनवर यांना अदा करण्यात आली‌ सदर गटातील उर्वरित 1579 चौरस मीटर क्षेत्राची नुकसान भरपाई रक्कम अद्याप अदा केली नाही.\nसदर नोटिशी मधील भामाबाई शंकर सुळ मयत असून यांचे वारस श्री. शिवाजी शंकर सूळ व श्री. अण्णा शंकर सूळ यांच्यामध्ये उर्वरित 1579 चौरस मीटर क्षेत्राबाबत संमती नसल्याने उर्वरित संपादित क्षेत्राची नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यात आली नाही. गट नंबर 14 मधील मूळ नोटीस क्रमांक 17/2018 दि. 14/02/2020 अन्वये संपादित क्षेत्र 1052 चौरस मीटर क्षेत्राची भूसंपादन नुकसान भरपाई श्री. निलेश आनंदराव सूळ व नितीन आनंदराव सुळ यांना दि. 29/09/2020 रोजी रक्कम कार्यालयाकडून अदा करण्यात आली. तरी सदर गट नंबर 14 मधील पुरवणी क्षेत्र नोटीस एस आर क्रमांक 17/2018 पुरवणी भाग- 2 दि. 27/02/2021 अन्वये संपादित क्षेत्र 407 चौरस मीटर असून सदर पुरवणी क्षेत्रांमध्ये 7/12 वरील सह धारक यांची भूसंपादन नुकसान भरपाई रक्कम आदा करणे सहमती नसल्याने जमीन गट नंबर 14 चे पुरवणी 407 चौरस मीटर क्षेत्राची नुकसान भरपाई अद्याप अदा करण्यात आली नाही. गट नंबर 12 व 14 मधील संपादित क्षेत्र मान्य असल्यास 7/12 वरील सर्व धारकांची संमती असल्यास 8 दिवसाच्या आत तिकडील कार्यालयाकडे संमतीपत्र व नुकसान भरपाई मागणी फेरा अर्ज करावा तसेच आपले गट नंबर 193 ,14 व 12 मधील संपादित इतर बाबीचे मूल्यांकन अद्याप संबंधित विभागाकडून तिकडील कार्यालयाकडे प्राप्त नाही तरी संबंधित विभागाकडून संपादित इतर बाबींचे मूल्यांकन प्राप्त झाल्यानंतर निवाडा तयार करून प्रकल्प संचालक पंढरपूर यांचेकडे मंजुरी कामी पाठवण्याची कारवाई करण्यात येईल. तरी वरीलप्रमाणे संपादित क्षेत्राची वस्तुस्थिती असलेने आपले व अन्य सहा धारकांचे मौजे मोरोची जमीन गट नंबर 12 14 बाबत संमती प्राप्त न झाल्याने आपणास सदर गटाचे संपादित क्षेत्राची नुकसान भरपाई देणे कामी प्रलंबित आहे. तरी आपले संमती प्राप्त न झाल्यास सदर गटांमधील क्षेत्राचे भूसंपादन नुकसान भरपाई रक्कम मा. जिल्हा न्यायाधीश – 1 माळशिरस यांचे कोर्टात जमा करण्यात येईल. अर्जात आपण नमूद केल्याप्रमाणे दिनांक 26/01/2022 च्या आत्मदहनापासून परावृत्त व्हावे, असे पत्र पाठवलेले असल्याने आत्मदहनापासून परावृत्त झालो असल्याचे सांगून मात्र न्यायासाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचे\nशिवाजीराव सुळ यांनी सांगितले की, शिवाजीराव सूळ यांनी वस्तुस्थिती सांगितली. गट क्रमांक 14 मधील संपादित क्षेत्र 1052 याची नुकसान भरपाई निलेश आनंदराव सूळ व श्री नितीन आनंदराव सुळ यांना देताना एकत्रित गट असताना माझी संमती विना वाटप केले. पुरवणी क्षेत्रात 407 चौरस मीटर क्षेत्राच्या नुकसान भरपाई संबंधित निलेश आनंदराव सूळ व श्री नितीन आनंदराव सुळ यांची संमती घ्या अन्यथा न्यायालयात संपादित क्षेत्राची नुकसान भरपाई जमा केली जाईल. बेकायदेशीर 41 लाख 25 हजार 692 रुपये गटनंबर 14 मधील 1552 क्षेत्राचे वाटप असताना माझी संमती नाही आणि पुरवणी 407 चौरस मीटर क्षेत्रालाच सहमती हवे आहे माझे म्हणणे होते. मूळ रक्कम आणि पुरवणी रक्कम न्यायालयातच पाठवायला हवी होती. कारण, सदरच्या गटाचा 2016 साली नंबर 526 दिवाणी न्यायालयात एडवोकेट एस. बी. पाटील यांच्या माध्यमातून दावा सुरू आहे. गटातील हद्दी खुणा यांचे वाटप नाही. सदरच्या गटामध्ये माझे क्षेत्र 02.65 हेक्टर तर निलेश आणि नितीन यांचे 00.40 आर आहे. सदर चे क्षेत्र चतुर सीमा मध्ये दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात गट नंबर 12 लगत अशी आहे.साधारण 150 फुटांचा गटातील रस्त्याचा दर्शनी भाग आहे. माझ्या क्षेत्राचे बेकायदेशीर रक्कम वाटलेली आहे त्यामुळे माझी संपादित झालेल्या जमिनीचे व क्षेत्राची रक्कम मला मिळावी रस्त्याचे काम करू देणार नाही अन्यथा माझ्याकड आत्मदहनाचा शिवाय कुटुंबासह पर्याय नाही असे शिवाजीराव सूळ यांनी सांगितले.\nमाळशिरस तालुक्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या दोन्ही चौपदरीकरणासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्याच्या महामार्गासाठी भू संपादित झालेल्या आहेत. अनेक गरीब व अडाणी शेतकरी यांच्यावर हुशार व पुढारी वशिलेबाज शेतकऱ्यांनी एजंटांमार्फत जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केलेल्या आहेत. अनेक लोकांच्या जमिनी भुसंपादन झालेल्या असतानासुद्धा काही लोकांच्या संमतीविना मोबदल्याचे पैसे वाटप केलेले आहेत. अशा पीडित शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या जमिनीच्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी 98 50 10 49 14 या मोबाईल नंबर संपर्क साधून कागदपत्रासह भेटावे. आपले म्हणणे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत, वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाईल.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleकाँग्रेसचे माळशिरस तालुकाध्यक्ष सतीशनाना पालकर यांनी काँग्रेसची परंपरा जोपासली.\nNext articleधैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते पिरळे येथील काशी विश्वेश्वर सभामंडपाचे उद्घाटन संपन्न होणार.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमळोली गावातील माजी सैनिक दादासाहेब जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2022-12-09T15:18:41Z", "digest": "sha1:VAV7H6TEHR3XG3MCS5BN7GK7CKHWB3UB", "length": 12809, "nlines": 95, "source_domain": "baramatizatka.com", "title": "देर आये दुरुस्त आये | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर देर आये दुरुस्त आये\nदेर आये दुरुस्त आये\nकर्मचाऱ्यांच्या निर्णयामुळे आदिनाथ कारखाना सुरू होण्याच्या मार्गातील मोठा अडसर दूर\nपण झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण \nआदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे गोडाऊन मधील साखर विक्री करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी सातत्याने आडकाठी आणल्यामुळे कारखान्यावर 30 ते 35 कोटी रुपये व्याजाचा बोजा वाढला आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता ऊस उत्पादक सभासद विचारत असून कारखान्याला आलेल्या जप्तीच्या वाईट प्रसंगाला सुद्धा काही कर्मचारी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र, आता बदलत्या परिस्थितीत आदिनाथ कारखान्याचे हित जपणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी भूमिका बदलून कारखाना सहकारी तत्त्वावर चालवण्यासाठी पुढाकार घेत दोन पावले मागे घेऊन तडजोडीचा मार्ग स्वीकारण्यास मान्यता दिली आहे\nआदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे गोडाउन मध्ये सध्या २ लाख ३० हजार पोती साखर शिल्लक असून याची किंमत ६५ कोटी रुपये आहे. या प्रत्येक पोत्यामागे १५० रुपये प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी रक्कम देण्याची भूमिका राज्य शिखर बँकेची आहे. या प्रस्तावानुसार जवळपास साडेतीन कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी उपलब्ध होत असून कर्मचाऱ्यांचे किमान तीन पगार होतील, अशी अपेक्षा आहेत. या साखर विक्रीतून जवळपास साठ लाख रुपये राज्य सहकारी बँकेच्या कर्ज खात्यात जमा झाल्यानंतर रिझर्व बँकेच्या कायद्यानुसार आपोआपच सरफेसी म्हणजे जप्तीची कारवाई रद्द होणार आहे. आदिनाथ कारखाना भाडेकरारावर गेला तर सर्व कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संपुष्टात येऊन सभासदांचे ही अस्तित्व धोक्यात येणार आहे. बारामती ॲग्रोशी केलेल्या कराराप्रमाणे दरवर्षी दोन कोटी रुपये वार्षिक भाडे व प्रति टन गाळप ऊसावर प्रत्येकी शंभर रुपये असे केवळ सहा ते सात कोटी रुपयांचे उत्पन्न आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांना मिळणार आहे\nशिवाय ही सात कोटी रुपयांची दरवर्षी भाड्यापोटी मिळणारी रक्कम चार टप्प्यात विभागून देण्याची सवलत बारामती ॲग्रोकडून देण्यात आली आहे. यामुळे आदिनाथ कारखान्यांना दरवर्षी मिळालेले भाडे राज्य शिखर बँक व दिल्लीच्या एन सी डी सी बँक यांचे व्याज व इतर देणी देण्यातच जाणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे हा कारखाना बारामती ॲग्रोचाच मालकीचा होणार अशी भीती निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी सुद्धा त्यागाची भूमिका घेऊन कारखाना वाचविण्यासाठी पुढे येत आहेत. – बापू तळेकर, अध्यक्ष, आदिनाथ कर्मचारी महासंघ\nआम्ही १५ ते २० कर्मचाऱ्यांची शिष्टमंडळ घेऊन लवकरच राज्य शिखर बँकेचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून साखर गोडाऊन मधून बाहेर काढून विक्री करण्यास मान्यता देणार आहोत. शिल्लक साखरेवरील प्रत्येक पोत्यामागे एकशे पन्नास रुपये कर्मचारी पगारासाठी बँकेने राखीव ठेवण्याचे मान्य केले आहे. यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांचे ३ पगारी होतील असा आशावाद आहे. आमच्याबरोबर सुमारे ३०० कर्मचारी असून जे कर्मचारी या प्रस्तावाला विरोध करतील त्यांचा व आमचा काही संबंध नाही. – हरी शिंदे, कर्मचारी आदिनाथ सहकारी साखर कारखाना\nआदिनाथ साखरी साखर कारखाना ही आमच्या स्वाभिमानाची लढाई असून हा कारखाना वाचण्यासाठी व सभासदांच्या मालकीचा ठेवण्यासाठी कर्मचारी कटिबद्ध असून हा कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी बचाव समितीने ठोस पावले उचलावीत यात कोणीही आता राजकारण आणू नये. – अण्णा सुपनर, अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना\nआदिनाथ कारखान्याचे कर्मचारी यांनी घेतलेली भूमिका अत्यंत स्वागतार्ह असून या भूमिकेचे बळीराजा शेतकरी संघटना स्वागत करीत असून आदिनाथ कारखानाही करमाळा चा स्वाभीमान असून हा दुसऱ्याच्या घशात जाता कामा नये. हा कारखाना गिळंकृत करण्यासाठी अनेक कावळे टपून बसले आहेत मात्र, बळीराजा संघटना हा त्यांचा हेतू साध्य होऊ देणार नाही.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleसिबील व कृषी पत आणि मर्यादा – मंडल अधिकारी सतीश कचरे\nNext articleबोगस कामे करून निधी हडपला\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/tag/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T16:04:29Z", "digest": "sha1:ZI234SHWHWKWL2LTBGHZQK6YOBBUKOQV", "length": 3840, "nlines": 49, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र – महासरकारी शेतकरी योजना", "raw_content": "\nTag: कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र\nLatest Update PM कुसुम सोलर पंप योजना 2022 महाराष्ट्र GR माहिती\nKusum Solar Pump Yojana Maharashtra 2022 Online Apply ( कुसुम योजना महाराष्ट्र ): नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री कुसुम योजना 2022 ऑनलाइन रजिस्ट्रेशन विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो कुसुम सोलर…\nबेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2022 माहिती मराठी महाराष्ट्र Benefits Eligibility\nद्राक्ष एप्रिल छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक\n नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2022-12-09T15:10:46Z", "digest": "sha1:YM34T23TGZNROFDNS4D2SZ73RZIKVWL3", "length": 4603, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "करनाल लोकसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n(कर्नाल (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर करनाल लोकसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nया पानातील शेवटचा बदल १० नोव्हेंबर २०२२ रोजी १४:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/83287.html", "date_download": "2022-12-09T15:38:29Z", "digest": "sha1:QVPAY64R7FZCYAN43STPH6BLD6FNEYX5", "length": 42516, "nlines": 517, "source_domain": "www.sanatan.org", "title": "स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे सातत्याने आनंदी रहाता येणे शक्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > कार्य > समाजसाहाय्य > स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे सातत्याने आनंदी रहाता येणे शक्य – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था\nस्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे सातत्याने आनंदी रहाता येणे शक्य – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था\nकोल्हापूर जिल्ह्यातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा\nसद्गुरु (कु.) स्वाती खाडये\nकोल्हापूर – आपण करत असलेल्या नामजपादी साधनेसमवेत आपल्यातील स्वभावदोषांचे निर्मूलनही अत्यावश्यक आहे. आपल्या दोषांमुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपण नियमितपणे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवल्यास आपल्याला सातत्याने आनंदी रहाणे शक्य आहे. ही प्रक्रिया राबवल्याने स्वतःतील आंतरिक सौंदर्य वाढते, ज्याचा परिणाम बाहेरही दिसतो. सद्यस्थितीत धर्मावर विविध मार्गांनी संकटे येत आहेत. धर्म हाच राष्ट्राचा प्राण असल्याने धर्म वाचला, तर राष्ट्र वाचेल. राष्ट्र वाचले, तर समाज वाचेल. आपण समाजाचा घटक असल्याने समाज वाचला, तर आपण वाचू शकू. त्यामुळे व्यष्टी साधनेसमवेत समष्टी धर्मकार्यही करणे तितकेच आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या सोहळ्यात १५४ धर्मप्रेमी-जिज्ञासू सहभागी झाले होते.\nसनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याचा परिचय हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल कुलकर्णी यांनी करून दिला. सोहळ्याचे सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या साधिका सौ. दुर्गेशा लोखंडे यांनी केले, तर सत्संग सोहळ्याचा उद्देश हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी सांगितला. सत्संगात अनेक जिज्ञासूंनी ते साधना करत असल्यापासून त्यांना ‘काय काय लाभ झाले, तसेच त्यांच्यात काय काय पालट झाले’, ते सांगितले.\n१. जिजा पाटील – सत्संग ऐकून खूप चांगले वाटले. मन शांत झाले.\n२. श्री. पुष्पराज माने – सत्संगामुळे लहानपणापासून मुलांना धर्मशिक्षण दिले पाहिजे, हे लक्षात आले.\n३. शिल्पा पंढरपूरकर – सद्गुरूंनी आता बोट धरून नावेमध्ये बसवले असून ते भवसागरातून पैलतीराला नेणार आहेत, याची निश्चिती झाली.\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nमदुराई (तमिळनाडू) येथे सनातन संस्थेच्या वतीने घेतल्या जाणार्‍या बालसंस्कार वर्गांमुळे मुलांमध्ये झालेले पालट \nनीमच (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या...\nनवी देहली येथे सनातनच्या साधकांनी मंदिर स्वच्छता करून हिंदु राष्ट्रासाठी केली प्रार्थना \nदेहली येथे भाविक आणि धर्मप्रेमी यांच्याकडून शिवशक्ती मंदिराच्या परिसराची स्वच्छता\nकोल्हापूर जिल्हा, कराड (महाराष्ट्र) आणि कर्नाटक येथे प्रवचन अन् मंदिर स्वच्छता उपक्रम \nगोव्यात प्रवचने, सत्संग सोहळा आणि मंदिरांची स्वच्छता\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (245) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (52) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (672) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (155) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/konkan-news/37256/", "date_download": "2022-12-09T16:55:15Z", "digest": "sha1:BD7C2QGNANADF3WI46D545EMVDCXPDG5", "length": 8931, "nlines": 108, "source_domain": "mnews.esy.es", "title": "होम आयसोलेशनचा निर्णय जैसे-थे! शासनाकडून स्पष्ट सुचना नाही | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News होम आयसोलेशनचा निर्णय जैसे-थे शासनाकडून स्पष्ट सुचना नाही\nहोम आयसोलेशनचा निर्णय जैसे-थे शासनाकडून स्पष्ट सुचना नाही\nनाशिक शहरात होम आयसोलेशन मध्ये असलेल्या ८५ टक्के रुग्णांचे सर्वेक्षण करून स्वतंत्र खोली नसलेल्या रुग्णांना कोविड सेंटर मध्ये दाखल करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.\nनाशिक : शहरात होम आयसोलेशन (home isolation) मध्ये असलेल्या ८५ टक्के रुग्णांचे सर्वेक्षण करून स्वतंत्र खोली नसलेल्या रुग्णांना कोविड सेंटर (Covid care centre) मध्ये दाखल करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून स्पष्ट सुचना न आल्याने आता होम आयसोलेशन रुग्णांना घरगुती औषधांवरच उपचार करावे लागणार आहेत. (Decision of home isolated patients transfer in to Covid Center cancelled)\nनाशिक रेड झोन मध्ये नाही\nगेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली. मार्च व एप्रिल महिन्यात एक लाखांवर अधिक रुग्ण आढळले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूच्या दरातही (Death Rate) सातत्याने वाढ झाली. शहरात ०.५९ टक्के मृत्यू दर होता गेल्या आठवड्यात एक टक्क्यांवर मृत्युदर पोहोचला होता. लॉकडाऊन (Lockdown) शिथिल करण्यापुर्वी रेड झोन (Red zone) असलेले जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली. नाशिक मध्ये कोरोना संसर्गाचा दर दहा टक्क्यांच्या खाली असल्याने नाशिक रेड झोन मध्ये पोहोचले नाही. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल करण्यात आले.\n घरीच टेस्ट करून मिळवा 6 तासात कोरोना रिपोर्ट\nरेड झोनची शक्यता लक्षात घेवून महापालिकेने रेड झोनचा शिक्का पुसण्यासाठी होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करून ज्या रुग्णांना स्वतंत्र खोली नाही. अशा रुग्णांना महापालिकेच्या नवीन बिटको, समाज कल्याण, डॉ. जाकिर हुसेन रुग्णालय, संभाजी राजे स्टेडिअम मध्ये उपचार करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वेक्षणाची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली. मात्र राज्य शासनाकडून स्पष्ट सुचना नसल्याने सर्वेक्षणाची प्रक्रिया मागे घेण्यात आली असून होम आयसोलेशन मधील रुग्णांवर घरीचं उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.\nAlso Read: …तर जिल्‍ह्यात पुन्‍हा कठोर निर्बंध\nPrevious articleभाजप पुन्हा वाढवणार ठाकरे सरकारची डोकेदुखी: राम शिंदेंनी केली 'ही' घोषणा\nNext articlechildren orphaned due to corona: करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा, देणार ५ लाखांची आर्थिक मदत\nरत्नागिरी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सक्तमजुरीची शिक्षा\nMonkeypox Symptoms : मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये दिसली नवी लक्षणे, गंभीर आजाराने चिंता वाढवली\nauranagabad accident news, आई-बापाने पोरीला शिकवण्यासाठी सायकल घेऊन दिली, मात्र वाटेत अनर्थ घडला; जागीच मृत्यू...\n'नाइट लाइफ'वर टीका करणारे प्रदूषित मनाचे; आदित्य ठाकरेंचा हल्ला\nAlia bhatt, गुडन्यूजनंतर आलियाचा पहिला फोटो आला समोर, अभिनेत्रीला भेटायला थेट लंडनला गेला रणवीर सिंग...\nPM मोदी म्हणाले, 'व्यवसाय करणं सरकारचं काम नाही…'\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2022-12-09T17:02:11Z", "digest": "sha1:K3CAIRF46RHVP5NSF3QDXOK3TOIEVTAG", "length": 3114, "nlines": 88, "source_domain": "prahaar.in", "title": "सर्वोत्तम खेळाडू -", "raw_content": "\nHome Tags सर्वोत्तम खेळाडू\nएजाज पटेलला डिसेंबर २०२१ मधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nmeasles : राज्यात गोवरचा धोका यंदा अधिक\nAnti-Love Jihad : राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा\nMumbai-Ahmedabad Bullet Train Project : २० हजार झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/strong-batting-of-rain-with-thunderbolts-in-baramati-karha-river-banks-alert-again/", "date_download": "2022-12-09T16:54:11Z", "digest": "sha1:2PZKCKMQGUBKBOZ2E3BM4DVEUZ7OSHX4", "length": 5873, "nlines": 55, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "Rain Update: बारामतीत विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार बॅटिंग,कऱ्हा नदीकाठच्यांना पुन्हा सतर्कतेचा इशारा Rain Update: बारामतीत विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार बॅटिंग,कऱ्हा नदीकाठच्यांना पुन्हा सतर्कतेचा इशारा", "raw_content": "\nRain Update: बारामतीत विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार बॅटिंग,कऱ्हा नदीकाठच्यांना पुन्हा सतर्कतेचा इशारा\nएका दिवसांच्या विश्रांती नंतर आज पुन्हा सांयकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.आचानक आलेल्या पावसाने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांची आणि कामानिमित्त घरा बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.\nगेल्या दोन-तीन दिवसांमध्ये परतीच्या पावसाने पुण्यासह जिल्ह्यातील काही भागांना चांगलेच झोडपून काढले.बारामती देखील गेल्या एक ते दीड तासांपासून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसत होता परिणामी शहरातील काही सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचले होते.त्यामुळे या साचलेल्या पाण्यातून वाट काढत असताना दुचाकीस्वारांना चांगलीच कसरत करावी लागत होती.\nदरम्यान,सतत होणाऱ्या पावसामुळे नाझरे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून नाझरे धरणाच्या स्वयंचलित दरवाजांद्वारे कऱ्हा नदी पात्रात ११७० क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून पुढील पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग कमी जास्त होऊ शकतो.तरी कऱ्हा नदी काठच्या नागरिकांनी नदी पात्रात न जात सतर्क राहावे असे आवाहन नाझरे धरण शाखा अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nदलित तरुणाला मारहाण, कारवाई न केल्याने 250 लोकांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/sajjankumar-convicted-in-1984-riots/", "date_download": "2022-12-09T16:21:03Z", "digest": "sha1:TPGXYVV76LC5IYF2I53IM3KHH56ZO2FU", "length": 15255, "nlines": 102, "source_domain": "bolbhidu.com", "title": "शेक्सपियर म्हणाला होता, नावात काय आहे. \"सज्जनकुमारांनी\" ते सार्थकी लावलं..!", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nशेक्सपियर म्हणाला होता, नावात काय आहे. “सज्जनकुमारांनी” ते सार्थकी लावलं..\nसज्जन कुमार नावाचे नेते दुर्जन आहेत याबद्दल आज हायकोर्टाने शिक्कामोर्तब केल आहे. आजच्या या निकालामुळे शिख दंगलीत झालेल्या अत्याचारांना पुन्हा वाचा फुटेल, मोदींच्या बाबतीत जसा गुजरात दंग्याचा विषय चर्चेत येतो तशाच प्रकारे कॉंग्रेसला कोंडींत पकडण्यासाठी शीख दंगल देखील राजकिय प्रचाराच्या अजेंड्यावर येईल हे नाकारता येणार नाही. तीन राज्यातील विजयाचा गुलाल अंगावरुन उतरत नाही तोपर्यन्तच आलेल्या या निकालामुळे कॉंग्रेस अडचणीत येईल का नाही हा राजकिय विश्लेषकांना नविन विषय मिळून जाईल.\nदिल्ली हाय कार्टाच्या या निकालामुळे दोन गोष्टी चांगल्या झाल्या आहे ते स्पष्ट करुन आपण सज्जनकहाणी ऐकण्यास सुरवात करुया. तर पहिली गोष्ट अशी की, या निकालामुळे शिख दंगलीत बळी पडलेल्या काही कुटूंबाना तरी न्याय मिळाल्याचं समाधान आहे. दूसरी गोष्ट अशी की, शेक्सपीयर नावात काय आहे अस म्हणाला होता. ते वाक्य आज सज्जनकुमारने सार्थकी लावलं आहे.\nआत्ता सुरवात सज्जन कुमार यांच्या राजकिय उदयाची.\nसज्जन कुमार एके काळी चहा विकायचे. दिल्लीच्या उपनगरातील मादीपुरा भागात चहा विकत ते राजकारण देखील करायचे. सामाजिक कामात सक्रिय असणारे सज्जनकुमार १९७० च्या आसपास संजय गांधींच्या नजरेत आले. संजय गांधी यांनी त्यांना महानगरपालिकेच्या इलेक्शनला “हात”भार लावला. सज्जन कुमार हे पहिल्यांदा संजय गांधींमुळे म्युन्सिपलवर निवडून गेले. दहा वर्षाच्या राजकिय कारकिर्दीचा एक टप्पा पुर्ण करुन त्यांनी १९८० साली लोकसभेची इलेक्शन जिंकली. चौधरी ब्रम्हप्रकाश यांचा सज्जनकुमार यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी पराभव केला होता. दहा वर्षाच्या कारकिर्दीत सज्जनकुमार हे खासदार सज्जनकुमार झाले. त्यांनी ज्यांचा पराभव केला होता ते चौधरी ब्रम्हप्रकाश हे कधीकाळी दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री राहिले होते.\nसुरवातीच्या काळात संजय गांधी आणि संजय गांधी यांच्या पश्चात इंदिरा गांधी यांच्यासोबत चांगले संबध प्रस्थापित केल्यामुळे सज्जनकुमार यांचा प्रभाव वाढत गेला. पुढे ते १९९१ देखील लोकसभेवर निवडून गेले.\nइंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर झालेल्या दंगलीत सज्जनकुमार देखील आरोपी होते. शिख समुदायातील अंगरक्षकांनी इंदिरा गांधीची हत्या केल्याने दिल्लीसह इतर ठिकाणी शिख समाजातील व्यक्तींची मोठ्या प्रमाणात हत्या करण्यात आली होती. अशाच प्रकारची घटना दिल्लीतल्या राजनगर भागात पाच जणांची हत्या करण्यात आली होती.\nहत्येसाठी प्रेरित करणे, दंगा भडकणे, प्रक्षोभक विधान करणे अशा विविध कलमांअंतर्गत कॉंग्रेसच्या सज्जनकुमार यांच्यासह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षीदारांचे जबाब, पुरावे यांसारख्या दिर्घ टप्याच्या कालावधीनंतर २०१३ साली कडकडडूमा कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं होतं. त्यांना निर्दोष सोडत असताना मात्र त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर पाच जणांना शिक्षा सुनावण्यात आली होती.\nस्वत:ला मिळालेली संधी मोठ्या मनाने दुसऱ्याला देण्याचा…\nबच्चू कडू यांचा महाराष्ट्रातल्या राजकारणात इतका प्रभाव कसा…\nसज्जनकुमार यांना सोडल्यानंतर कोर्टाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नारे देण्यात आले होते. एका व्यक्तीने तर न्यायाधिशांच्या अंगावर बूट फेकण्याचा पराक्रम देखील केला होता. न्यायाधिश एस मुरलीधर आणि न्यायाधिश गोयल यांच्या या निकालावर शिख समाजाकडून आक्षेप घेण्यात आले होते.\nया निकालाच्या विरोधात CBI ने दिल्ली हाय कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. व दिल्ली हायकोर्टाने ऑगस्ट २०१३ साली हि केस मंजूर करुन घेतली होती. पाच वर्षांच्या दिर्घ प्रक्रियेनंतर दिल्ली हायकोर्टाने आज सज्जनकुमार यांना दोषी मानलं. २०१३ साली कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय पलटवत सज्जनकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुणावली तर ३१ डिसेंबर पर्यन्त त्यांना हजर होण्याचे आदेश दिले.\nशिख समाजाकडून सज्जनकुमारांना शिक्षा झाल्यामुळे हत्या करण्यात आलेल्या त्या पाच जणांना अखेर न्याय मिळाल्याचं समाधान केलं आहे.\nदिल्लीमधले सगळे पुरुष तिला बघितल्यावर थरथर कापायचे.\nइंदिरा गांधीनंतर सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून आर.के. धवन यांच नाव घेतलं जायचं \nसंजय गांधींच्या ‘सेक्युलर’ लग्नाची गोष्ट, ज्याची संपूर्ण देशभरात चर्चा झाली \nमुंबईतली पहिली दंगल कुत्र्यांमुळे झाली होती, ती पण खऱ्याखुऱ्या \nसंरक्षणमंत्रीपदाची शपथ घेऊ नये म्हणून पटनाईक यशवंतरावांना दिल्लीत गंडवत होते पण…\nअन् त्या घटननेनंतर शरद पवार दाढीवाल्यांना उमेदवारी देणं टाळू लागले..\nजेव्हा पेट्रोल, डिझेलच्या महागाईमुळे अटलजी बैलगाडीतून संसदेत गेले होते…\nलष्करप्रमुखांची इम्रान खानला मुस्काड.. अशीच बातमी संजय गांधींनी इंदिरांना मुस्काड…\nभाजपचा भविष्याचा नेता कोण यावरून दुसऱ्या फळीची स्पर्धा वाढली होती…\nपर्रिकरांनी झटक्यात निर्णय घेतला आणि गोव्यातलं पेट्रोल रातोरात ११ रुपयांनी स्वस्त…\nहे ही वाच भिडू\nया ९ राज्यांच्या आगामी निवडणूका ठरवतील मोदी लाट अजूनही…\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा…\nगुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं…\nखरच “आम आदमी पक्ष” आजपासून ‘राष्ट्रीय…\nरागारागात लष्करात भरती झालेल्या सॅम माणेकशॉ यांच्या…\nकधीकाळी संपल्याची चर्चा होती, तेच विनोद तावडे हिमाचल…\n‘ट्विटर फाईल्स’ आल्या अन् एलॉन मस्क जीवाला…\nदेशात समान नागरी कायदा आणण्याची तयारी; काय आहेत याचे…\nभाजपचा ऐतिहासिक विजय, गुजरात निवडणुकीच्या निकालात हे १०…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T15:41:42Z", "digest": "sha1:4DAODYDDW7Z2JNGALB4GKZTSI6G3I4EQ", "length": 12739, "nlines": 70, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "अभिनेता आरोह वेलणकरच्या टीकेला दिग्दर्शक महेश टिळेकरांचे उत्तर - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / अभिनेता आरोह वेलणकरच्या टीकेला दिग्दर्शक महेश टिळेकरांचे उत्तर\nअभिनेता आरोह वेलणकरच्या टीकेला दिग्दर्शक महेश टिळेकरांचे उत्तर\nकाही दिवसांपूर्वी मराठी चित्रपट दिग्दर्शक तसेच मराठी तारका फेम महेश टिळेकर यांनी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्यावर टीका केली होती. या टीकेला प्रतिउत्तर देत अभिनेता आरोह वेलणकर याने देखील महेश टिळेकर यांच्यावर टीका करत, “महेश टिळेकर तुमची टीका वाचून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सम्मानाच्या गोष्टी करता, आणि ही कसली भाषा तुमची नसेल आवडत तर नका एैकू, टीका करायची तर तमा बाळगून करा नसेल आवडत तर नका एैकू, टीका करायची तर तमा बाळगून करा कोण समजता तुम्ही स्वत:ला कोण समजता तुम्ही स्वत:लाह्या आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि काही नटांवर तुम्ही अशीच टीका केली होती, तेव्हा दुर्लक्ष केलं. तुम्ही तुमच्या पोस्ट काय विचार करून, ओढून, पीऊन, समजून करता हे कळणं कठीण आहेह्या आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि काही नटांवर तुम्ही अशीच टीका केली होती, तेव्हा दुर्लक्ष केलं. तुम्ही तुमच्या पोस्ट काय विचार करून, ओढून, पीऊन, समजून करता हे कळणं कठीण आहे फुटेजसाठी करत असाल तर अधिकच हीन आहे तुमचं सगळं फुटेजसाठी करत असाल तर अधिकच हीन आहे तुमचं सगळं सुधरा…राहीला प्रश्ण मराठी तारकांचा, तर ह्या पुढे ह्या तुमच्या स्टंटमुळे तुमच्या कार्यक्रमात कोण काम करतय बघू सुधरा…राहीला प्रश्ण मराठी तारकांचा, तर ह्या पुढे ह्या तुमच्या स्टंटमुळे तुमच्या कार्यक्रमात कोण काम करतय बघू” आरोह वेलणकरच्या या टिकेवर महेश टिळेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात की..\n“Aroh Velankar बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय,तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथ, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन मला सांगतोय.कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार.. आधी स्वतः चे करिअर बघ. आणि फुटेज पब्लिसिटी मिळवण्यासाठी तूच बिग बॉस मध्ये गेला होतास नाका तिथे समाजसेवा करायला गेला होतासका तिथे समाजसेवा करायला गेला होतासज्या कलाकारांच्या वर टीका केली तेंव्हा का तू बिळात जाऊन बसला होतासज्या कलाकारांच्या वर टीका केली तेंव्हा का तू बिळात जाऊन बसला होतासते तुझे समविचारी दिसतायेत म्हणून तुला मिरच्या झोंबल्या काते तुझे समविचारी दिसतायेत म्हणून तुला मिरच्या झोंबल्या का जेव्हा मराठी कलाकारांची लायकी ट्रेन नी फिरण्याची आणि गाय छाप तंबाखू खाण्याची आहे असं विधान तू ज्यांचा भक्त आहेस त्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीने केले होते तेंव्हा तुझे रक्त उसळले नाही का जेव्हा मराठी कलाकारांची लायकी ट्रेन नी फिरण्याची आणि गाय छाप तंबाखू खाण्याची आहे असं विधान तू ज्यांचा भक्त आहेस त्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीने केले होते तेंव्हा तुझे रक्त उसळले नाही कातेंव्हा कलाकारां ची बाजू घेऊन बोलायला पुढं का आला नाहीस रेतेंव्हा कलाकारां ची बाजू घेऊन बोलायला पुढं का आला नाहीस रेकुठं पिऊन पडला होतास की शेपूट घालून बसला होतासकुठं पिऊन पडला होतास की शेपूट घालून बसला होतास तुझं वय जितकं आहे ना तितकी माझी कारकीर्द आहे. आता तुझा जळफळाट होतोय तेंव्हा कुठं गेला होतास रे तु,जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषा , महापुरुषांचा, महाराष्ट्राचा, मुंबई पोलिसांचा अपमान इतर कलाकार करत होते तेंव्हा तू आईच्या पदराआड लपला होतास की मूग गिळून गप्प बसला होतास तुझं वय जितकं आहे ना तितकी माझी कारकीर्द आहे. आता तुझा जळफळाट होतोय तेंव्हा कुठं गेला होतास रे तु,जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषा , महापुरुषांचा, महाराष्ट्राचा, मुंबई पोलिसांचा अपमान इतर कलाकार करत होते तेंव्हा तू आईच्या पदराआड लपला होतास की मूग गिळून गप्प बसला होतास स्त्री सन्मान आणि कला सन्मान यातला आधी फरक ओळखायला शिक.जे बेसूर आहे त्याला अमृतवाणी समजून डोक्यावर घेनाऱ्यातला मी नाही.आणि आठवत नसेल तर नीट आठव पुण्यात हनुमंत गायकवाड यांच्या ऑफिस मध्ये भेटून तू माझ्या कडे काम मागत होतास,ते विसरलास का स्त्री सन्मान आणि कला सन्मान यातला आधी फरक ओळखायला शिक.जे बेसूर आहे त्याला अमृतवाणी समजून डोक्यावर घेनाऱ्यातला मी नाही.आणि आठवत नसेल तर नीट आठव पुण्यात हनुमंत गायकवाड यांच्या ऑफिस मध्ये भेटून तू माझ्या कडे काम मागत होतास,ते विसरलास काजिथं बोलायचं तिथं बोलतो मी ,आणि तुझ्यात खरीच हिम्मत असेल तर समोर येऊन धमकी दे म्हणजे माझी पोस्ट वाचून जी आग आणि धूर बाहेर येत आहे तो तुझ्या शरीरातील नेमका कोणत्या अवयवा मधून बाहेर येत आहे ते पाहून तुझं बिन टाक्याचे ऑपरेशन करायचे की टाके घालून ते मला ठरवता येईल…. महेश टिळेकर\nPrevious चाहत्यांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर अभिनेते “राजन पाटील” यांची आणखी एक पोस्ट\nNext अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची सख्खी बहीण दिसते तिच्यासारखीच सेम टू सेम\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/joke-hasya-shatkar-new-married-girl/", "date_download": "2022-12-09T15:22:18Z", "digest": "sha1:JTC2EESI7VHEXDSCCXQXNV2CPT4ZDPL3", "length": 4725, "nlines": 79, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "इंडिया दर्पण - हास्य षटकार - नवरीचा पहिलाच दिवस - India Darpan Live", "raw_content": "\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरीचा पहिलाच दिवस\n– हास्य षटकार –\nलग्नानंतर दुसऱ्या दिवशी उरलेल्या भांड्यांचा ढीग पाहून नववधू आईला फोन लावते\nनववधू – हा अलाउदीनचा जादूचा दिवा फक्त पुरुषांनाच का मिळतो, स्त्रियांना का मिळत नाही\nआम्हालाही मदत करणारा जीन हवा\nआई – नियमानुसार, स्त्रीला एका वेळी एकच जीन मिळू शकतो.\nआणि तुला तुझा जिन मिळाला आहे.\nथोडा वेळ घेईल, परंतु चिरागवाल्या जीनपेक्षा अधिक उपयुक्त आणि टिकाऊ आहे.\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – १३ नोव्हेंबर २०२२\nअसा असेल तुमचा आगामी आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य १३ ते २० नोव्हेंबर २०२२\nअसा असेल तुमचा आगामी आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य १३ ते २० नोव्हेंबर २०२२\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/politics-bjp-shinde-group-strategy-upcoming-elections/", "date_download": "2022-12-09T15:07:15Z", "digest": "sha1:ZILRB4PCZ2KT4FXESSBP7CTFC7CUU535", "length": 9212, "nlines": 73, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "भाजपच्या सोबत सुद्धा आणि विरोधातही; शिंदे गटाची अनोखी रणनीति - India Darpan Live", "raw_content": "\nभाजपच्या सोबत सुद्धा आणि विरोधातही; शिंदे गटाची अनोखी रणनीति\nमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे गटाने भाजप सोबत संसार थाटला आहे. मात्र, शिंदे गटाची रणनिती काही वेगळीच असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच शिंदे गट भाजपच्या सोबत आणि विरोधातही राहणार असल्याचे दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष काही जागांवर युतीने तर काही जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील. याआधी ऑगस्टमध्ये शिंदे म्हणाले होते की, शिंदे गट आणि भाजप महाराष्ट्रात महापालिका निवडणुका एकत्र लढतील. त्यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला. देशातील सर्वात श्रीमंत बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील अनेक नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत.\nशिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार यावर्षी ३० जून रोजी कोसळले आणि महाराष्ट्रात शिंदे-भाजप युतीची सत्ता आली. नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेनेचे गट काही नागरी निवडणुका स्वतंत्रपणे लढतील, तर इतर नागरी निवडणुकांमध्ये युती होईल.” नागरी निवडणुकांचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोग जाहीर करेल. आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे आम्हाला न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल,” असे फडणवीस म्हणाले.\nइतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) निवडणुकीत कोटा लागू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळला होता. त्यासाठी राज्याने अतिरिक्त वेळ मागितला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला. कोट्याशिवाय निवडणुका घ्याव्यात, असे निर्देश दिले. या महिन्याच्या सुरुवातीला, सर्वोच्च न्यायालयाने बीएमसीमधील जागांची संख्या कमी करणाऱ्या महाराष्ट्र अध्यादेशाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे नागरी निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला. या याचिकेत महाराष्ट्र सरकारच्या २३६ वरून २२७ जागा कमी करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.\nदिवाळीच्या सणात राधकृष्ण विखे आणि शरद पवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे फटाके; हे आहे कारण\n अनेक मोठ्या ब्रँडच्या शॅम्पूद्वारे कॅन्सरचा धोका; कंपनीनेच परत मागविली उत्पादने\n अनेक मोठ्या ब्रँडच्या शॅम्पूद्वारे कॅन्सरचा धोका; कंपनीनेच परत मागविली उत्पादने\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology/if-you-want-to-change-the-photo-and-signature-on-your-pan-card-you-can-do-this-online-mhas-631610.html", "date_download": "2022-12-09T16:20:55Z", "digest": "sha1:LDEEVXKHJMUYT3EPBMWQ74TIHR3PI7XD", "length": 9647, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Correction in PAN Card: PAN Card वर फोटो आणि Signature करता येणार चेंज; वाचा संपूर्ण प्रोसेस – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /\nCorrection in PAN Card: PAN Card वर फोटो आणि Signature करता येणार चेंज; वाचा संपूर्ण प्रोसेस\nCorrection in PAN Card: PAN Card वर फोटो आणि Signature करता येणार चेंज; वाचा संपूर्ण प्रोसेस\nसध्याच्या काळात पॅन कार्ड हे नागरिकांसाठी महत्त्वाचं डॉक्युमेंट ठरत आहे. त्यात असलेल्या 10 अंकी Alphanumeric कोड च्या माध्यमातून व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती ठेवता येते. परंतु आता पॅन कार्डचा वापर (pan card signature change online) ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे.\nसध्याच्या काळात पॅन कार्ड हे नागरिकांसाठी महत्त्वाचं डॉक्युमेंट ठरत आहे. त्यात असलेल्या 10 अंकी Alphanumeric कोड च्या माध्यमातून व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती ठेवता येते. परंतु आता पॅन कार्डचा वापर (pan card signature change online) ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे.\nऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी बॅडन्यूज\nUPI Payment वर लागणार लिमिट\nमागवला मोबाईल आले बटाटे कंपनीकडून रिफंडही नाही, अशात कुठे करावी तक्रार\n या नागरिकांचं बंद होणार पॅनकार्ड\nनवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : सध्याच्या काळात पॅन कार्ड हे नागरिकांसाठी महत्त्वाचं डॉक्युमेंट ठरत आहे. त्यात असलेल्या 10 अंकी Alphanumeric कोड च्या माध्यमातून व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती ठेवता येते. परंतु आता पॅन कार्डचा वापर (pan card signature change online) ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे. त्यामुळं त्यात नागरिकाची योग्य माहिती असणं आवश्यक आहे.\nजर त्यात कोणताही दोष असेल तर व्यक्तीला बँक कर्ज देत नाही. त्यासाठी त्यात असलेला फोटो आणि स्वाक्षरी ही योग्य (pan card photo and signature correction) असायला हवी. जर ती योग्य नसेल तर ते करेक्शन तात्काळ करणं गरेजचं आहे. त्यामुळं आता ते कसं आणि कोणत्या प्रकारे करायला हवं. त्यासाठी कोणत्या टिप्स आहेत हे आपण जाणून घेऊयात.\niPhone 13 वर आतापर्यंतचं बेस्ट डिस्काउंट वाचा स्वस्तात कसा मिळवाल हा स्मार्टफोन\nसर्वात आधी पॅन कार्डची अधिकृत वेबसाईट NSDL ओपन करा. त्यात Application च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर Correction च्या ऑप्शनला (pan card application form) सेलेक्ट करा. त्यानंतर Menu Category मध्ये Personal हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला ज्या माहितीचं करेक्शन करायचं आहे ती माहिती अचुक भरा. त्यानंतर PAN Application वर क्लिक करून KYC च्या ऑप्शनवर क्लिक करा.\nमुलांसाठी एक तास गॅझेट सोडा पॅरेंटसर्कलचे 5 कोटी पालकांना आवाहन\nस्क्रिनवर Photo Mismatch and Signature Mismatch चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून योग्य फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा. त्यानंतर Parents ची योग्य डिटेल्स भरून नेक्स्ट बटनवर क्लिक करा. ही माहिती भरल्यानंतर व्यक्तीला त्याच्या ओळखपत्राचा पुरावा द्यावा लागेल. ते भरल्यानंतर Declaration वर क्लिक करून सबमिट करा.\nसॅमसंगने लॉन्च केला जबरदस्त बजेट Smartphone; पाहा फिचर्स आणि Specifications\nभारतात पॅन कार्डच्या दुरूस्तीसाठी 101 रुपयांचे शुल्क आकारण्यात येते. आणि भारताबाहेरून जर तुम्ही पॅन कार्डची दुरूस्ती करत असाल तर त्यासाठी 1011 रूपये भरावे लागतील. त्यानंतर त्याची प्रिंट काढून NSDL च्या ऑफीसला पोस्ट करा. त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला दुरूस्त झालेले पॅन कार्ड पोस्टानं पाठवण्यात येईल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://ubunlog.com/mr/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-09T15:16:45Z", "digest": "sha1:DOWUHJ2B6FHXKAEURJR6IGPJYPSUAOCW", "length": 9944, "nlines": 106, "source_domain": "ubunlog.com", "title": "स्नॅप पॅकेजेस अधिकृतपणे फेडोरा 24 व त्यानंतर येत आहेत उबुनलॉग", "raw_content": "\nफेडोरा 24 आणि त्यानंतर अधिकृतपणे स्नॅप बंडल्स येत आहेत\nपाब्लो अपारिसिओ | | वर अपडेट केले 11/04/2017 19:03 | उबंटू\nउबंटू 16.04 एलटीएस झेनिअल झेरस सह आलेल्या सर्वात उल्लेखनीय कादंब .्यांपैकी एक होते स्नॅप पॅकेजेस. तोपर्यंत आणि बहुतेक सॉफ्टवेअर अजूनही एपीटी रेपॉजिटरीमध्ये असले तरी सॉफ्टवेअर जिथून आम्ही सॉफ्टवेअर डाउनलोड केले तेथून रिपॉझिटरीजमध्ये अपलोड केले गेले, ज्याचा अर्थ असा की इतर गोष्टींबरोबरच सॉफ्टवेअर अद्ययावत होण्यास जास्त वेळ लागला. सुरुवातीला, स्नॅप पॅकेजेस फक्त उबंटूसाठी उपलब्ध होती, परंतु कॅनॉनिकल नेहमीच आपल्या योजनांमध्ये असे असते की ते इतर वितरणात वापरले जाऊ शकतात.\nम्हणून आज आपण वाचू शकतो नोंद उबंटू अंतर्दृष्टी ब्लॉगवर, स्नॅप पॅकेजेस वापरण्यासाठी समर्थन आहे फेडोरा 24 आणि नंतरच्या आवृत्त्यांमध्ये उपलब्ध. सुरवातीला, आणि जर माझी चूक झाली नसेल तर आपण फेडोरामध्ये वापरलेल्या कमांड उबंटू प्रमाणेच असतील, तथापि हे पॅकेज प्रथम स्थापित करावे लागेल. स्नॅपड. खाली आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.\nफेडोरामध्ये स्नॅप पॅकेजेस प्रतिष्ठापन करत आहे\nफेडोरामध्ये स्नॅप पॅकेजेस प्रतिष्ठापीत करण्यासाठी, आम्हाला प्रथम पॅकेज स्थापित करणे आवश्यक आहे स्नॅपड कमांड वापरुन:\nएकदा प्रतिष्ठापित स्नॅपड, आम्हाला सक्रिय करावे लागेल systemd आदेशासह:\nशेवटी, फेडोरामध्ये या प्रकारचे पॅकेज स्थापित करण्यासाठी आपण उबंटू प्रमाणेच पुढील कमांड प्रमाणेच कमांड वापरू.\nउबंटू अंतर्दृष्टी ब्लॉग पोस्टमध्ये वाचल्याप्रमाणे, स्नॅप्स वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या विकासकांनी तयार होताच आम्ही अद्यतने स्थापित करू. रेपॉझिटरीजमध्ये सॉफ्टवेअर सादर न केल्यामुळे, आम्ही अनुप्रयोग सुरू केल्यावर त्वरित अद्यतने दिली जातील, जी आहे नवीन आवृत्तीमध्ये जे समाविष्ट केले गेले आहे ते विशेषतः महत्वाचे म्हणजे सुरक्षा पॅचेस.\nफेडोरामध्ये स्नॅप पॅकेजेस वापरणे तुम्ही आधीच सुरू केले आहे\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: उबुनलॉग » उबंटू » फेडोरा 24 आणि त्यानंतर अधिकृतपणे स्नॅप बंडल्स येत आहेत\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nउबंटू फोनमध्ये एक नवीन स्टोअर आणि वेलँड असेल\nमार्क शटलवर्थ कॅनॉनिकलचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील\nउबंटू, लिनक्स आणि विनामूल्य सॉफ्टवेअर वर नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2003/06/3425/", "date_download": "2022-12-09T17:21:31Z", "digest": "sha1:5EXTO3ULFK54MZTPYDRF5KBPAD4CCYP5", "length": 29029, "nlines": 76, "source_domain": "www.sudharak.in", "title": "सर्व प्राणी समान आहेत - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nसर्व प्राणी समान आहेत\n[1974 मध्ये प्रकाशित झालेल्या प्राध्यापक पीटर सिंगर यांच्या ‘All Animals are Equal’ या लेखाचा स्वैर अनुवाद व संक्षेप. सिंगर हे ऑस्ट्रेलिया-तील मेलबोर्न येथे मोनॅश युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आहेत.]\nअलीकडच्या काळात पीडित वर्गांनी विषमतेविरुद्ध जोराचे लढे दिले आहेत. त्यांचे एक अभिजात (classic) उदाहरण म्हणून अमेरिकी संस्थानांतील कृष्णवर्णीयांनी केलेल्या चळवळींचे देता येईल. काळ्या लोकांना दुय्यम नागरिक ठरविणाऱ्या पूर्वग्रह आणि पशुतुल्यव्यवहार या प्रवृत्तींचा उच्छेद झाला पाहिजे अशी या चळवळीची मागणी होती. तिच्या पाठोपाठ आपण अनेक अन्यही लढे पाहिले आहेत.\nमोचक चळवळींची मागणी आपल्या नैतिक क्षितिजाच्या विस्तारांची आणि समानतेच्या मूलभूत तत्त्वाच्या पुनर्विवरणाची असते. स्वाभाविक आणि अपरिहार्य मानले गेलेले आचार वस्तुतः असमर्थनीय पूर्वग्रहाचे परिणाम आहेत असे दिसू लागते. आपल्या वृत्ति (attitudes) आणि आचार निर्दोष आहेत असे छातीठोकपणे कोण म्हणू शकेल आपण इतरांना छळणाऱ्या लोकांपैकी आहोत असे मानले जाणे आपल्याला अप्रिय असेल, तर आपल्या अतिशय मूलभूत प्रवृत्तींचाही पुनर्विचार करण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्या वृत्तींचा आणि त्यांच्यातून उद्भवणाऱ्या आचारांचा विचार आपल्याला सर्वांत अधिक पीडित लोकांच्या दृष्टिकोनातून करावा लागेल. तो जर आपण करू शकलो तर आपल्या लक्षात येईल की आपल्या वृत्ति आणि आचार यांचा एक ठराविक नमुना (pattern) असून त्याचा परिणाम एका वर्गाला (म्हणजे आपल्या), दुसऱ्या वर्गावर अन्याय करून, लाभदायक होतो. असे झाले तर एका नवीन मोचनचळवळीची आवश्यकता आहे असे आपल्याला जाणवेल. माझा उद्देश एका फार मोठ्या वर्गाविषयीच्या आपल्या वृत्ती आणि आचार यांत बदल करण्याची गरज आहे हे सांगण्याचा आहे—- म्हणजे मनुष्यजातीहून अन्य जातींच्या सदस्यांविषयी, ज्यांना आपण प्राणी म्हणतो, त्यांच्या वर्गाविषयी. अन्य शब्दांत, आपण समानतेच्या तत्त्वाचा विस्तार करून ते जसे आपण आता मनुष्यजातीच्या सर्व व्यक्तींना लागू करतो, तसेच ते मनुष्येतर प्राणिजातीतील व्यक्तींनाही लागू करावे अशी माझी आग्रहाची मागणी आहे.\nही मागणी असमंजस (absurd) आहे असे आपल्याला वाटेल. जेव्हा 1792 साली मेरी वॉलसोनक्राफ्टने1 स्त्रियांच्या हक्कांचे समर्थन हा ग्रंथ प्रकाशित केला तेव्हा तिची मागणी अशीच असमंजस, अनुचित, आणि अर्थहीन मानली गेली. एवढेच नव्हे तर टॉमस टेलर या केंब्रिज विद्यापीठातील एका तत्त्वज्ञाने पशुंच्या हक्कांचे समर्थन या नावाच्या ग्रंथात तिचे विडंबनही केले. टेलरच्या युक्तिवादांचा सारांश असा की जर वॉलस्टोनक्राफ्टचे युक्तिवाद बरोबर असतील तर कुत्री, मांजरे आणि घोडे यांनाही ते लागू पडले पाहिजेत; पण पशुंना हक्क आहेत ही कल्पना उघडच विपर्यस्त असल्यामुळे ते युक्तिवाद स्त्रियांच्या बाबतीतही हास्यास्पद असले पाहिजेत.\nटेलरच्या युक्तिवादाचा आधार स्त्री आणि पुरुष यांच्यात असणारे भेद हा होता. तोच युक्तिवाद काळे आणि गोरे यांच्याशी केल्या जाणाऱ्या विषम व्यवहाराच्या समर्थनार्थ केला गेला. सर्व मानव समान आहेत असे म्हणणारे रंगाचा भेद नाकारीत नव्हते. ते म्हणत होते की रंगाचा भेद हे विषम वागवणुकीचे समर्थन असू शकत नाही. सर्व माणसे वस्तुतः समान नाहीत ही सर्वथा उघड गोष्ट होती. माणसामाणसात शारीरिक बळ, बौद्धिक सामर्थ्य, रंग, चेहऱ्याची ठेवण, इत्यादि बाबतींत सुस्पष्ट भेद असतात. सर्व माणसे समान आहेत असे म्हणणारे लोक हे भेद नाकारीत नव्हते. सर्व माणसे समान आहेत असे आग्रहाने प्रतिपादणारे सुधारक समानता ही वस्तुस्थिती आहे असे म्हणत नव्हते. ते तिचा पुरस्कार नैतिक आदेश किंवा उपदेश (prescription) म्हणून करीत होते. ते म्हणत होते की एखादी व्यक्ति स्त्री आहे किंवा कृष्णवर्णीय आहे ही गोष्ट समानतेला पात्र असण्याच्या दृष्टीने अप्रस्तुत, गैरलागू आहे. वंशवादी (racist), (म्हणजे काळ्यांपेक्षा गोरे श्रेष्ठ आहेत असे म्हणणारे लोक) स्वतःचा वंश श्रेष्ठ आहे; असे मानीत असले तरी ते खरे नाही; कारण काही काळे अनेक गोऱ्यांपेक्षा अधिक बलवान्, बुद्धिमान, सज्जन, गुणी असतात हे निर्विवाद आहे. तसेच लिंगवादी (sexist), म्हणजे पुरुषांना श्रेष्ठ मानणारे लोक, एका असत्याचा पुरस्कार करीत होते हेही प्रत्यक्ष वस्तुस्थितीने सिद्ध केले आहे. म्हणजे व्यक्तीचा वंश किंवा तिचे लिंग तिच्या वास्तविक सामर्थ्याचे द्योतक होऊ शकत नाही. वंश किंवा लिंग यांच्या आधाराने व्यक्तिव्यक्तीत पक्षपात करणे गैर आहे.\nसर्व मानवांच्या समानतेची मागणी हे एका वास्तवाचे (fact) प्रतिपादन नव्हे; समानता हा नैतिक आदर्श आहे. मानवांनी मानवांशी कसे वागावे, त्यांना कोणती वागणूक द्यावी, याविषयीचा उपदेश किंवा आदेश आहे. कोणतेही वास्तव त्याला विरोध करू शकत नाही.\nसमानतेचा पुरस्कार करणारे सुधारक सर्व माणसांची सामर्थ्य समान आहेत असे म्हणत नव्हते. ते म्हणत होते की आपण सर्वांना समानतेने वागविणे आपले कर्तव्य आहे. सर्वांची सारखीच काळजी किंवा चिंता (equal concern) आपण केली पाहिजे, सर्वांच्या हिताची समान चिंता किंवा काळजी करणे हे नीतीचे प्रधान तत्त्व आहे असे आज अनेक नीतिमीमांसक म्हणत आहेत. पण हे तत्त्व मनुष्येतर प्राण्यांनाही लागू आहे ही गोष्ट मात्र फार थोड्या लोकांना मान्य होते. ज्या अत्यंत थोड्या लोकांना ती मान्य होती त्यांच्यात जेरेमी बेंटम या उपयोगितावादाच्या संस्थापकाची गणना होते. ‘प्रत्येकाची गणना एक म्हणूनच केली पाहिजे, एकाहून अधिक कोणाचीही नव्हे’, (Each to count for one, none for more than one) या तत्त्वाची उपयोगितावादाचे सारभूत तत्त्व म्हणून घोषणा त्याने केली. तो लिहितो, “एक दिवस हे सर्वमान्य होईल की पायांची संख्या, कातडीचा रंग या गोष्टी कोणाही चेतन व्यक्तीला पीडकांच्या हवाली करण्याचे समर्थक कारण होऊ शकत नाही. मग समान वागवणुकीची अलंघ्य रेषा कोठे काढता येईल ती विवेकवान असणे किंवा संभाषण करू शकणे येथे काढता येणार नाही. कारण एखादा प्रौढ कुत्रा किंवा घोडा नुकत्याच जन्मलेला किंवा काही महिने वयाच्या अर्भकाच्या तुलनेत अधिक विवेकी आणि संभाषण-योग्य निःसंदेह असतो. म्हणून त्यांना तर्क करता येतो काय ती विवेकवान असणे किंवा संभाषण करू शकणे येथे काढता येणार नाही. कारण एखादा प्रौढ कुत्रा किंवा घोडा नुकत्याच जन्मलेला किंवा काही महिने वयाच्या अर्भकाच्या तुलनेत अधिक विवेकी आणि संभाषण-योग्य निःसंदेह असतो. म्हणून त्यांना तर्क करता येतो काय’ किंवा ‘त्यांना बोलता येते काय’ किंवा ‘त्यांना बोलता येते काय’ हा प्र न प्रस्तुत नाही. प्रस्तुत आहे ‘त्यांना दुःख होऊ शकते काय’ हा प्र न प्रस्तुत नाही. प्रस्तुत आहे ‘त्यांना दुःख होऊ शकते काय’ हा प्र न.”\nया छेदकात बेंटम दुःख अनुभवण्याची योग्यता समान चिंता किंवा काळजी यांना पात्र असण्याचे पर्याप्त समर्थन कारण आहे असे म्हणतो आहे. सुखदुःख अनुभवण्याची योग्यता ही हितकर किंवा अहितकर असा भेद करण्याची अपरिहार्य अट आहे. दगडाला हिताहित नसते, कारण त्याला सुखदुःखानुभव नसतो. परंतु उंदराला हिताहित असते, कारण त्याला सुखदुःखानुभव असतो. जर एखाद्या प्राण्याला सुखदुःखे होत असतील तर ती लक्षात घेण्याचे नाकारणे हे सर्वथा असमर्थनीय आहे. म्हणून चेतनेचे अस्तित्व ही चिंता किंवा काळजी यांस पात्र असण्याची अपरिहार्य (necessary) आणि पर्याप्त (sufficient) अट आहे.\nवंशवादी आपल्या वंशाचे हित सांभाळताना समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन करतो, आणि तसेच जातिवादी (speciesist) आपल्या जातीला (species) श्रेष्ठ ठरवून अन्यजातींच्या हिताकडे दुर्लक्ष करतात. बहुतेक सर्व माणसे जातिवादी असतात हे पुढील छेदकातील वस्तुस्थितीवरून दिसून येईल.\nमनुष्येतर जातींच्या व्यक्तींची आपली गाठ पडते भोजनाच्या वेळी. त्या आपले भक्ष्य असतात. त्यांना आपण साधन म्हणून वापरतो. जीवन आपल्या रुचीच्या समाधानाकरिता आहे जसे आपण समजतो. पण त्याचे कसलेही समर्थन होऊ शकत नाही. आपल्या अन्नविषयक गरजा आपण मांसाहाराशिवाय भागवू शकतो. मांसाहारातून आपल्याला अत्यंत आवश्यक असे प्रोटीन आदि पदार्थ मिळतात असे आपण म्हणतो. परंतु ते जीवनात आवश्यक पदार्थ आपल्याला सोयाबीन आणि इतर वनस्पतींपासून प्राप्त होऊ शकतात, असे संशोधन झाले आहे.\nपशुंची हत्या करणे एवढाच फक्त आपण जिव्हालौल्याखातर मनुष्येतर प्राण्यांवर करीत असलेला अन्याय नाही. आपण त्यांच्यावर लादत असलेले दुर्धर कष्ट आणि दुःख त्याहून जातिवादाचे अधिक द्योतक आहेत. आपल्याला कमी दरात मांस मिळावे म्हणून वापरल्या जाणाऱ्या मांसोत्पादनाच्या अमानुष रीतींकडे समाज काणाडोळा करतो. जनावरांना अत्यंत अपुऱ्या जागेत कोंडून त्यात त्यांना सबंध आयुष्य व्यतीत करायला तर आपण लावतोच, पण त्यांची रवानगी कत्तलखान्यांत करण्याकरिता योजले जाणारे उपाय अंगावर शहारे आणणारे आहेत. जनावरे म्हणजे केवळ मांसोत्पादनाची चेतनाहीन यंत्रे आहेत अशा त-हेचा आपण त्यांच्याशी व्यवहार करतो. हे सर्व आपण केवळ जिव्हालौल्याकरिता करतो. हे जातिवादाचे स्पष्ट द्योतक आहे. जातिवादाचे पक्षपाती आचार थांबविण्याकरिता आपण सर्वांनी मांसोत्पादनाला निकराने विरोध करणे आपले परम कर्तव्य आहे. ते करणे सोपे नाही हे खरे आहे. परंतु ते अशक्य नाही असे म्हणता येईल. उदा. अमेरिकेतील दक्षिणेतील गोऱ्यांना गुलामांना मुक्त करताना कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांपेक्षा ते अधिक कठीण नाही. जर आपण आपल्या आहारविषयक सवयी बदलल्या नाहीत, तर गुलामांच्या मालकांना गुलामगिरीबद्दल दोष कसा देता येईल\nआपली जातिवादी दृष्टी औषधीय संशोधनातही दिसून येते. माणसांवर त्यांच्या संमतीवाचून करता न येणारे प्रयोग आपले वैज्ञानिक, कुत्री, मांजरे, उंदीर, माकडे इत्यादि प्राण्यांवर खुशाल करतात. कोणती औषधे माणसांना चालू शकतील हे जाणून घेण्याकरिता जगभर निघृण प्रयोग चालू असतात. जेव्हा माणसांना मनुष्येतर प्राणिजातीपेक्षा श्रेष्ठ ठरविण्याचे सर्व युक्तिवाद सदोष आहेत असे दिसून येते तेव्हा जातिवादी कोठल्या तरी मुलखावेगळ्या वैशिष्ट्याचा आधार घेतात. उदा. ते म्हणतात की मनुष्यप्राण्याची एक स्वाभाविक प्रतिष्ठा (dignity) असते, आणि तिच्यामुळे मनुष्य आणि मनुष्येतर प्राणी यांच्यातील अनुल्लंघ्य दरीचे दर्शन घडते. तसेच ते असेही म्हणतात की माणसांना विवेकशक्ती असल्यामुळे ती साध्ये (ends) असतात, आणि म्हणून कोणीही मनुष्येतर प्राणी त्यांच्याशी बरोबरी करू शकत नाही. परंतु मनुष्याची तथाकथित प्रतिष्ठा काय आहे हे कोणीही सांगू शकत नाही. मनुष्य साध्य (end) असल्यामुळे सर्व मनुष्येतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे हे म्हणणे निरर्थक आहे. खरी गोष्ट अशी आहे की आपण सर्व इतके जातिवादी आहोत की मानवाची तथाकथित प्रतिष्ठा किंवा त्याचे साध्यत्व ह्या धूसर कल्पना आपण ताबडतोब स्वीकारतो आणि त्यांच्या संशयास्पद साह्याने आपण सर्वश्रेष्ठ आहोत अशी सोयिस्कर समजूत करून घेतो. पण सर्व मनुष्यांना स्वाभाविक प्रतिष्ठा असते असे म्हणताना, सर्व, म्हणजे महिना, दोन महिन्यांची अर्भके, विकलांग (invalids), मनोरुग्ण, एवढेच नव्हे तर हिटलर, स्टॅलिन यांनाही जी असते, आणि जी हत्ती, डुक्कर किंवा चिंपांझी यांना अप्राप्य असते असा कोणता गुण आहे, हा प्र न निरुत्तर करणारा आहे असे आपल्या लक्षात येते. अनेकदा तत्त्वज्ञ जेव्हा प्रतिष्ठा, आदरणीय, किंवा मूल्यवान इत्यादि कल्पनांना आवाहन करतात तेव्हा त्यांच्याकडचे युक्तिवाद संपलेले असतात अशी स्थिती असते.\nसंक्षिप्त अनुवाद – दि. य. देशपांडे\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://anandkshan.blogspot.com/2007/07/blog-post_8962.html", "date_download": "2022-12-09T15:31:14Z", "digest": "sha1:BLYEV6PUSFGGZJJS74MSYYHHCEIUV5KU", "length": 8136, "nlines": 197, "source_domain": "anandkshan.blogspot.com", "title": "आनंद क्षण", "raw_content": "\nआनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...\nआजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....\nमराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतिची पापणी भरु दे\nमाझ्या नावाचा एकच थेंब\nतिच्या नयनी तरु दे\nबालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.\nएका सरड्याने इतके रंग बदलले\nकी त्याला स्वत:चा खरा रंग कळेना\nत्याने खूप विचार केला तरी\nतो कसा होता ते\nत्याला काही केल्या आठवेना\n\"मी आकाशाला निळा वाटतो\nमी गवताला हिरवा वाटतो\nमी सर्वांना त्यांच्यासारखाच वाटतो\nमी खरा कसा ते, कोणाला कळतं\nवेगळा आहे ते कोणाला कळतं\"\nमग त्याने एकच रंग ठेवायचं ठरवलं\nएकाच रंगाला त्याचा खरा रंग मानलं\nमातीवर पण तो रहायला लागला हिरवा\nत्याला काही खोडकर मुलांनी\nत्याला या खऱ्या रंगाने\nआणि या खऱ्या रंगामुळे\nत्या मुलांनी त्याला दगड मारून संपवला\nलोकांना जिवनाचा नियम कळावा\nकितीही वाईट वाटलं तरी\nआपला खरा रंग लपवावा\nकारण हे जग वेगळेपणाला घातक मानतं\nआणि मग स्वत:च घातक बनून\nआपल्याला आपला रंग बदलायला लावतं\nईतर संग्रह: संदिप खरे गाणी सांजगारवा मराठी चित्रगीत पु.ल. कथाकथन ईतर कथानके\nकृपया याची नोंद घ्या\nया ब्लोगवरील एकही कविता/लेख मी लिहिलेली/लिहिलेला नाही व येथील कवितांचा/लेखांचा कोणताही व्यवहारी वापर मी करत नाही.\nहा माझा केवळ एक संग्रह आहे.\nमूळ कवी व लेखका व्यतीरीक्त कुणीही येथिल लेखांचा आणि कवितेंचा व्यवहारी वापर करु नये हि विनंती.\nतुम्हालाही या कामाला हातभार लावायचा आहे;तर मला मराठी साहित्य ईपत्राने anandkale.in@gmail.com या पत्त्यावर पाठवा.\nमी तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाची वाट पाहत आहे.\nतुमचा आनंद हाच उद्देश. भेट दिल्याबद्दल आभारी आहे.पुन्हा जरुर भेट द्या. मी आपली वाट पाहत आहे.\nया परता आनंदआणखी कोणता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-issue-about-sahayogi-critical-care-centro-5343914-NOR.html", "date_download": "2022-12-09T15:56:17Z", "digest": "sha1:GRLNH5AEQ2ZQW5Z4BEAWIYPYQMG3F2SL", "length": 5291, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "रुग्णाच्या नातेवाइकांवर दंगलीचा गुन्हा दाखल | Issue about sahayogi critical care centro - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरुग्णाच्या नातेवाइकांवर दंगलीचा गुन्हा दाखल\nजळगाव- रुग्णाला भेटू दिले नाही म्हणून नातेवाइकांनी सहयाेग क्रिटिकल केअर सेंटरमध्ये साेमवारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभाग डाॅक्टरांच्या दालनाच्या काचा फाेडल्या हाेत्या. याप्रकरणी मंगळवारी रुग्णालयाच्या संचालकांनी तक्रार दिल्यानंतर शहर पाेलिस ठाण्यात रुग्णाच्या नातेवाइकांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला अाहे.\nधानवड येथील शेतकरी शिवाजी भिका पाटील (वय ४०) यांना जूनला अस्वस्थ वाटू लागल्याने डाॅ. मनाेज पाटील यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले हाेते. जूनला पाटील यांना सहयाेग क्रिटिकल हाॅस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात अाले. त्यानंतर त्यांच्यावर दाेन दिवसांपासून त्याच ठिकाणी उपचार सुरू हाेते. साेमवारी सायंकाळी धानवड येथून पाटील यांचे नातेवाईक, मित्रमंडळी भेटण्यासाठी अाले हाेते. मात्र, त्यांना भेटू दिले नाही. त्यामुळे पाटील यांचे नातेवाईक अाणि हाॅस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद हाेऊन बाचाबाची झाली.\nसंतापलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी अतिदक्षता विभागाच्या दरवाजाच्या काचा फाेडून डाॅक्टरांच्या दालनाची ताेडफाेड केली. तसेच डाॅ. अरुण पाटील, डाॅ. सुनील पाटील, कर्मचारी ज्ञानेश्वर उचाळे, अनिता शिरसाट, अलका काळे, राजेंद्र बऱ्हाटे यांना मारहाण केेली. तसेच डाॅ. सुनील पाटील यांचा माेबाइल हिसकावून फाेडला. याप्रकरणी रुग्णालयाचे संचालक डाॅ. अरुण पाटील यांनी फिर्याद दिल्यानंतर रुग्ण शिवाजी पाटील याचा भाऊ रवींद्र भिका पाटील याच्यासह १० ते १५ नातेवाइकांवर शहर पाेलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संरक्षण कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/04/20/krparcelvanalhonso/", "date_download": "2022-12-09T15:06:59Z", "digest": "sha1:TI4CLQLBKG2IQ3FORBJ6VZVUT4FRCVMY", "length": 22336, "nlines": 96, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रत्नागिरी, सिंधुदुर्गातून आंबे अहमदाबादला पाठवण्यासाठी विशेष रेल्वे पार्सल व्हॅन - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरी, सिंधुदुर्गातून आंबे अहमदाबादला पाठवण्यासाठी विशेष रेल्वे पार्सल व्हॅन\nरत्नागिरी : करोनामुळे लागू असलेल्या संचारबंदीमुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाच रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक होत आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वेच्या माध्यमातून आंबा वाहतूक केली जावी, यासाठी भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना यश आले असून, आता कोकण रेल्वेच्या पार्सल व्हॅनमधून रत्नागिरीतून अहमदाबादला हापूस आंबा वाहतूक केली जाणार आहे. पहिल्या फेरीमध्ये सुमारे दोन हजार पेट्या आंबा यातून जाणार आहे.\nयाबाबतची माहिती देताना बाळ माने म्हणाले, सध्या करोनाचे सर्वांत मोठे संकट सर्व जगावर असताना कोकणातील आंबा हे नाशिवंत पीकही यातून सुटलेले नाही. कोकणातील हजारो बागायतदार सध्या मोठ्या विवंचनेत असून, बागेत तयार झालेला आंबा कोणत्या पद्धतीने बाजारपेठेत पोहोचवायचा यासह अनेक प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. कोकण रेल्वे प्रशासनाचे व्यवस्थापकीय संचालक गुप्ता यांच्याकडे हा विषय मांडण्यात आला. त्यानंतर त्यांनीही कोकण रेल्वेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याची तयारी दर्शवली. यासाठी कोकण रेल्वेची पार्सल व्हॅन सोडण्यात येणार असून, पहिल्या फेरीमध्ये दोन व्हॅन जाणार आहेत.\nएका व्हॅनमध्ये साधारण २० किलोची एक पेटी याप्रमाणे १००० पेट्या भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे दोन व्हॅनमधून २००० पेट्या आंबा अहमदाबादला जाणार आहे, असे बाळ माने यांनी सांगितले. यासाठी वाहतूक खर्चसुद्धा अत्यंत नाममात्र असल्याचे ते म्हणाले. एका पेटीमागे रेल्वे केवळ ५५ रुपये इतके नाममात्र भाडे आकारत असून, रत्नागिरी आणि अहमदाबाद येथे मालाच्या चढ-उतारासाठी प्रति पेटी किमान २० रुपये खर्च येणार आहे. ट्रकमधून हा आंबा गेल्यास सध्या प्रति पेटी २५० रुपये इतका खर्च शेतकऱ्याला येत आहे. त्यामुळे रेल्वेने पाठविल्यास शेतकऱ्यांची प्रति पेटी १५० रुपये बचत होणार आहे.\nही रेल्वे पार्सल व्हॅन सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांसाठीही उपलब्ध करून देता येऊ शकणार असून, वेंगुर्ल्यातील बागायतदार, उत्पादकांसाठी कुडाळ आणि सावंतवाडी स्थानकांत, तर देवगडच्या बागायतदारांसाठी नांदगाव स्थानकाजवळ ही व्हॅन थांबू शकेल. तेथून वाहतूक करायची झाल्यास रेल्वे शुल्कात किरकोळ वाढ अपेक्षित आहे. रत्नागिरीतून अवघ्या १५ तासांत आंबा अहमदाबाद येथे पोहोचणार आहे. या व्हॅनला योग्य व्हेंटिलेशन असल्याने आंबा १५ तासांच्या प्रवासात टिकून राहणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे माने यांनी सांगितले.\nसध्या दोन पार्सल व्हॅन जाणार असून, मागणी वाढल्यास एकावेळी आठ रेल्वे पार्सल व्हॅन जोडता येणार आहेत. त्यामुळे एका वेळी रेल्वेतून आठ हजार पेट्या जाऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले.\nसंपर्क : ९३२२५ २२३३३\nकोकण रेल्वेने दिलेली माहिती…\nकोकण रेल्वेच्या रत्नागिरी, कणकवली, मडगाव आणि उडुपी या चार स्थानकांवर पार्सल ट्रेनमध्ये माल चढवता-उतरवता येणार आहे. या पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागात पाठवण्याकरिताही करता येणार असल्याने आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही स्पेशल ट्रेन ओखा ते तिरुअनंतपुरम आणि पुन्हा ओखा या मार्गावर धावणार आहे. २० एप्रिलला ही ट्रेन ओखावरून रवाना होईल आणि २१ तारखेला सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी, एक वाजून ४० मिनिटांनी कणकवली, सायंकाळी चार वाजून ५० मिनिटांनी मडगाव, तर रात्री नऊ वाजून १० मिनिटांनी उडुपी येथे पोहोचणार आहे. २२ एप्रिल रोजी ही ट्रेन तिरुअनंतपुरमवरून परतीच्या प्रवासाला निघणार आहे. २३ एप्रिलला ही ट्रेन दुपारी एक वाजून २० मिनिटांनी उडुपी, सायंकाळी सहा वाजून १० मिनिटांनी मडगाव, रात्री आठ वाजून ५० मिनिटांनी कणकवली, तर रात्री ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात येणार आहे. २४ एप्रिलला रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी ही ट्रेन ओखाला पोहोचेल. व्यापारी, उत्पादक, आंबा बागायतदार या ट्रेनमधून आपल्या मालाची ने-आण करू शकतात. कोकण रेल्वेच्या या चारही स्थानकांतील पार्सल कार्यालयात याकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.\n(बाळ माने यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nPrevious Post: हाडाच्या कलाकारांनी लॉकडाऊनवर मात करतानाच मिळविली पारितोषिके\nNext Post: वीजपुरवठा खंडित झाला, तर द्या एक मिस्ड कॉल किंवा करा ‘एसएमएस’\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Gemini-Horoscope-Today-September-26-2022/", "date_download": "2022-12-09T15:59:47Z", "digest": "sha1:VYYKBSQRTN5SAAZUMTDT263KTK54TKIZ", "length": 1402, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "मिथुन राशीचे राशीभविष्य आज,सप्टेंबर 26, 2022", "raw_content": "मिथुन राशीचे राशीभविष्य आज,सप्टेंबर 26, 2022\nअंदाज : घरी वेळ देईल. प्रिय व्यक्तींशी सुसंवाद वाढेल.\nसोयीसुविधांवर भर दिला जाईल. गोपनीयतेला प्रोत्साहन देईल.\nआनंद वाढेल. मित्रांशी आत्मविश्वास वाढेल.\nकौटुंबिक बाबतीत सक्रियता दाखवाल. वैयक्तिक कामावर भर राहील.\nआर्थिक लाभ : व्यवसायात करिअरची वाटचाल सुरळीतपणे होईल. उतावीळपणा दाखवणार नाही.\nलव्ह लाइफ : घरून जवळीक वाढेल. कौटुंबिक बाबतीत प्रभाव पाडाल.\nआरोग्य : नियमित आरोग्य तपासणी ठेवा. रक्तदाब इत्यादींचे नियंत्रण वाढवावे .\nशुभ रंग : पीच फळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.canada-visa-online.org/mr/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C", "date_download": "2022-12-09T16:02:50Z", "digest": "sha1:LKJO3T6VGDFZI2UFSFC2EMH4VKRDJLHZ", "length": 42945, "nlines": 172, "source_domain": "www.canada-visa-online.org", "title": "कॅनडा व्हिसा अर्ज", "raw_content": "\nयूएस ग्रीन कार्ड धारकांसाठी कॅनडा व्हिसा\nब्रिटिश नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nस्पॅनिश नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nफ्रेंच नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nइस्रायली नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nइटालियन नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nदक्षिण कोरियाच्या नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nपोर्तुगीज नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nचिलीच्या नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nकॅनडा ईटीए अर्ज करण्याची प्रक्रिया\nईटीए कॅनडा व्हिसा अर्ज\nयूएस ग्रीन कार्डवर कॅनडाचा प्रवास\nवर्किंग हॉलिडे व्हिसा कॅनडा\nवैद्यकीय रुग्णांसाठी कॅनडा व्हिसा\nपुढील चरण - ईटीए कॅनडा व्हिसा नंतर\nकॅनडामधील शीर्ष हिवाळी गंतव्ये\nनायगारा फॉल्स प्रवास मार्गदर्शक\nकॅनडा मध्ये आईस हॉकी\nकॅनडा मध्ये शरद .तूतील\nकॅनडा-यूएस सीमा पुन्हा उघडली\nकोविड-19: कॅनडाने लसीकरण पासपोर्टचे अनावरण केले\nकोविड -१:: कॅनडाने प्रवास निर्बंध सुलभ केले\nआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा विस्तार\nभाषा निवडाइंग्रजीफ्रेंचजर्मनइटालियनजपानीस्पेनचानॉर्वेजियनडॅनिशडचस्वीडिशपोलिशफिन्निशग्रीकरशियनचीनी (सरलीकृत)अरबीबल्गेरियनकॅटलानचीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकफिलिपिनोहिब्रूहिंदीकोरियनपोर्तुगीजरोमानियनइंडोनेशियनलाट्वियनलिथुआनियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनयुक्रेनियनव्हिएतनामीअल्बेनियनएस्टोनियनगॅलिशियनहंगेरियनमाल्टीजथाईतुर्कीपर्शियनआफ्रिकान्समलयस्वाहिलीआयरिशवेल्समधील लोकांची भाषाबेलारूसीआईसलँडिकमॅसेडोनियनयिद्दीआर्मेनियनअजरबेजानीबास्कजॉर्जियनहैतीयन क्रेओलउर्दूबंगालीबोस्नियनवाळू मध्ये जलतरणमुद्दाम तयार केलेली भाषागुजरातीहौसामंगईग्बोजावातील लोक किंवा त्यांची भाषाकन्नडख्मेरलाओलॅटिनमाओरीEnglishमंगोलियननेपाळीपंजाबीसोमालीतामिळतेलगूयोरुबाझुलूम्यानमार (बर्मीज)ठरतेकझाकमलागसीमल्याळमसिंहलीसिसोथोसुदानीताजिकउझ्बेकअम्हारिककोर्सिकीफ्रिशियनहवाईयनकुर्दिश (Kirmanji)किर्गिझस्तानडायलरपश्तोसामोअनस्कॉट्स गेलिकशोनासिंधीझोसा\nकॅनडा व्हिसा अर्जाची ऑनलाइन प्रक्रिया अतिशय सोयीस्कर आणि व्यवहार्य आहे. ईटीए कॅनडा व्हिसा अर्जासाठी पात्र असलेले अभ्यागत दिवसाच्या कोणत्याही वेळी कोणत्याही दूतावासात किंवा वाणिज्य दूतावासात न जाता घरून बसून आवश्यक परमिट मिळवू शकतात.\nकॅनडा सरकारने इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकृतता मिळविण्याची सोपी आणि सुव्यवस्थित प्रक्रिया सुरू केल्यामुळे कॅनडाला भेट देणे कधीही सोपे नव्हते. कॅनडा व्हिसा ऑनलाईन. कॅनडा व्हिसा ऑनलाईन 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी कॅनडाला भेट देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकृतता किंवा प्रवास परवाना आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यागतांना कॅनडामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि या आश्चर्यकारक देशाचे अन्वेषण करण्यास सक्षम होण्यासाठी कॅनेडियन ईटीए असणे आवश्यक आहे. परदेशी नागरिक अर्ज करू शकतात कॅनडा व्हिसा अर्ज काही मिनिटांत. कॅनडा व्हिसा अर्ज प्रक्रिया स्वयंचलित, सोपी आणि पूर्णपणे ऑनलाइन आहे.\nकॅनडा व्हिसासाठी अर्ज करणे आता अगदी व्यवहार्य आणि सोयीस्कर आहे... कोणीही ते फक्त ऑनलाइन करू शकतो. जर तुम्हाला कॅनडाला भेट द्यायची असेल आणि तुम्ही eTA कॅनडा व्हिजिटर व्हिसासाठी पात्र असाल, तर तुम्ही तुमच्या घरच्या आरामात ऑनलाइन कॅनडा व्हिसा अर्जाद्वारे परमिट मिळवू शकता. आता तुम्हाला तुमची माहिती भरण्यासाठी वाणिज्य दूतावास किंवा दूतावासात जाण्याची गरज नाही कॅनडा व्हिसा अर्ज फॉर्म.\nतुम्ही व्यवसायासाठी, पर्यटनासाठी किंवा संक्रमणाच्या उद्देशाने कॅनडाला भेट देत असाल कॅनडा अभ्यागत व्हिसा ऑनलाइन अर्ज तुम्ही तुमचा eTA कॅनडा व्हिसा अर्ज मिळवू शकता. कॅनडा व्हिसा अर्ज प्रक्रिया आता तुमच्यासाठी अधिक कार्यक्षम आणि सोपी करण्यात आली आहे. उत्तरांच्या प्रकाराशी स्वतःला परिचित करण्यासाठी व्हिसा अर्ज फॉर्म आवश्यक असेल, माध्यमातून जा सतत विचारले जाणारे प्रश्न वेबसाइटवर टाकले. हे तुम्हाला कॅनडा व्हिसा अर्जासाठी स्वतःला तयार करण्यात मदत करेल, कारण तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे कळेल. बद्दल सर्व काही जाणून घेतल्यावर कॅनडा व्हिसा अर्ज फॉर्म, वरील सर्व संभाव्य त्रुटी दूर करण्यात मदत करते कॅनडा व्हिसा अर्ज फॉर्म तसेच ते कॅनडा व्हिसा अर्ज प्रक्रिया जलद करते.\nअसे म्हटल्यावर, हे केवळ वेबसाइटवर तपशीलवार आणि योग्य फॉर्म सबमिट करण्याच्या उद्देशाने केले जाते. कोणत्याही परिस्थितीत, वेबसाइटवर तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती आणि त्रुटी असल्यास, तुमचा व्हिसा अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता आहे. इमिग्रेशन, रिफ्युजी आणि सिटीझनशिप कॅनडा (IRCC).\nया लेखनातील आवश्यक प्रश्नांशी परिचित होणे आणि संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे केव्हाही चांगले. आम्ही तुमचा कॅनडा व्हिसा अर्ज नाकारणार नाही आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला अर्जाच्या संपूर्ण प्रक्रियेत मार्गदर्शन करणार आहोत. येथे जे काही नमूद केले आहे ते तुम्ही फक्त लक्षात ठेवावे किंवा लक्षात ठेवावे. तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे ती म्हणजे तुमच्या निघण्याच्या किमान ७२ तास आधी मधील सर्व प्रश्न कॅनडा व्हिसा अर्ज उत्तर आणि सबमिट करणे आवश्यक आहे.\nकाही मिनिटांत, परदेशी नागरिक अर्ज करू शकतात ईटीए कॅनडा व्हिसा ऑनलाईन. ईटीए कॅनडा व्हिसा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन, सोपे आणि स्वयंचलित आहे.\nकॅनडा व्हिसा ऑनलाइन किंवा eTA कॅनडा व्हिसा म्हणजे काय\neTA म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकृतता. अलीकडच्या काळात, eTA कॅनडा व्हिसाने कॅनडा व्हिसा अर्जांची जागा घेतली आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याचे निकष समान आहेत, तितकेच महत्त्वाचे आहेत आणि अभ्यागतांना समान परमिट प्रदान करतात.\nतुम्हाला तुमच्यासोबत टूरिस्ट व्हिसा, EtA कॅनडा व्हिसा न घेता कॅनडाला जायचे असल्यास, प्रवास अधिकृतता आवश्यक असेल. कार्यवाहीत कोणतीही अडचण न येता तुम्ही सहजपणे eTA साठी अर्ज करू शकता कॅनडा व्हिसा ऑनलाइन अर्ज तुमच्यासाठी उपलब्ध आहे. हे वारंवार कार्य करते आणि काही वेळात तुम्हाला फायदा होतो. ईटीए ही कागदपत्राची हार्ड कॉपी नसून व्हिसाशिवाय कॅनडामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी इलेक्ट्रॉनिक परमिट आहे.\nईटीए कॅनडा व्हिसाला परवानगी मिळण्यापूर्वी काही अधिकृत परीक्षा आणि मुल्यांकन करणे आवश्यक आहे. तुम्हाला कळवण्यात येते की प्रत्येक अर्जाची IRCC द्वारे तपासणी केली जाते, ज्याला \"इमिग्रेशन, रिफ्युजी आणि सिटिझनशिप कॅनडा\" असेही म्हणतात. तुमचा व्हिसासाठीचा अर्ज मंजूर केला जाईल जर त्यांना असे आढळून आले की तुम्हाला अजिबात सुरक्षिततेचा धोका नाही.\nतुमच्या पासपोर्ट क्रमांकावर आधारित, तुम्ही वैध eTA कॅनडा व्हिसा घेऊन जात आहात की नाही हे विमानतळ चेक-इनच्या वेळी तपासले जाईल. बोर्डावरील अधिकृत लोकांचे सुरक्षा प्रोटोकॉल राखण्यासाठी, हे सर्व अनधिकृत/अवांछनीय प्रवाशांना फ्लाइटमध्ये चढण्यापासून दूर करण्यासाठी केले जाते.\nईटीए कॅनडा व्हिसा का आवश्यक आहे\nतुम्ही वेगळ्या देशात जाण्याचा विचार करत आहात, किंवा फक्त सुट्टीच्या सहलीसाठी किंवा काही अधिकृत कामासाठी विमानाने कॅनडाला जायचे आहे तुम्हाला eTA कॅनडा व्हिसासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. हे केवळ प्रौढांसाठीच नाही तर अल्पवयीन मुलांसाठी देखील अनिवार्य आहे. चेक-इन करताना त्यांना त्यांचा eTA कॅनडा व्हिसा देखील दाखवावा लागेल.\nअसे म्हटल्यावर, ईटीए कॅनडा व्हिसा काही परिस्थितींमध्ये पुरेसा होणार नाही आणि तुम्हाला प्रवासासाठी व्हिसासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर तुमचा eTA कॅनडा व्हिसाचा निकष पूर्ण झाला नसेल किंवा तुम्हाला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ कॅनडामध्ये राहायचे असेल, तर तुम्हाला अभ्यागत किंवा पर्यटक व्हिसासाठी अर्ज करावा लागेल.\nसाधारणपणे, आम्हाला माहित आहे की सामान्य पर्यटक व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक क्लिष्ट, महाग आहे आणि eTA कॅनडा व्हिसाच्या तुलनेत जास्त वेळ लागतो. आणि कॅनडामध्ये अभ्यास करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी व्हिसा स्वीकारण्याच्या प्रक्रियेत आणि कार्यवाहीमध्ये नेहमीच अडथळा आणणारे विविध निर्बंध आहेत. शिवाय, ईटीए कॅनडा व्हिसावर प्रक्रिया केली जाते आणि ती खूप आधी आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय मंजूर केली जाते. ईटीए कॅनडा व्हिसा सामान्यतः फक्त 3 दिवसात मंजूर केला जातो आणि जर तो तातडीचा ​​असेल तर एका तासापेक्षा कमी वेळात. आपण याबद्दल प्रत्येक तपशील मिळवू शकता ईटीए कॅनडा व्हिसासाठी पात्रता येथे.\nतुमच्याकडे आधीच व्हिसा असल्यास किंवा प्रवासाच्या उद्देशाने तुमच्याकडे यूएस किंवा कॅनडाचा पासपोर्ट असला तरीही ईटीए कॅनडा व्हिसाची आवश्यकता नाही. आणि जर तुम्ही जमिनीद्वारे कॅनडाला पोहोचलात, तर ईटीए कॅनडा व्हिसा लागू होणार नाही.\neTA कॅनडा व्हिसासाठी पात्रता आवश्यकता\nतुम्ही कोणत्याही निर्बंधांशिवाय eTA कॅनडा व्हिसासाठी अर्ज करू इच्छित असल्यास, तुम्हाला खालील आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे:\nतुम्ही यूके किंवा आयर्लंडसारख्या युरोपियन देशाचे आहात किंवा वेबसाइटवर नमूद केलेल्या कोणत्याही देशाचे आहात. ची संपूर्ण यादी पहा eTA कॅनडा व्हिसासाठी पात्र देश.\nसार्वजनिक आरोग्यासाठी तुम्हाला अजिबात धोका नाही.\nतुम्ही एखाद्या देशात शिफ्ट होत आहात, सुट्टीसाठी किंवा कुटुंबासोबत सहलीसाठी किंवा अभ्यासाच्या उद्देशाने नियोजन करत आहात.\nतुमचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही आणि तुम्ही कधीही व्हिसा-संबंधित चोरी किंवा बेकायदेशीर इमिग्रेशन केले नाही.\nतुम्ही पाठीशी उभे रहा कॅनेडियन कोविड 19 प्रतिबंधात्मक नियम.\nजर तुम्ही अशा रोमांचकारी साहसी गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी तयार असाल ज्याचा तुम्हाला विश्वास आहे की ते सामान्य आहे, तर तुम्ही कॅनडा देशात वसलेल्या स्पाइन-चिलिंग पछाडलेल्या ठिकाणांना भेट द्या. बद्दल जाणून घ्या कॅनडामध्ये भेट देण्यासाठी शीर्ष दहा झपाटलेली ठिकाणे.\nईटीए कॅनडा व्हिसाची वैधता\nतुमचा अर्ज मंजूर झाल्यावर तुमचा eTA कॅनडा व्हिसा जागेवरच वैध होतो. तुमचा पासपोर्ट ज्यावर तुमचा eTA कॅनडा व्हिसा लागू करण्यात आला होता तो कालबाह्य होताच, तुमच्या eTA ची वैधता देखील कालबाह्य होते. जर तुम्ही नवीन पासपोर्ट वापरत असाल तर. जर तुम्ही नवीन पासपोर्ट वापरत असाल तर तुम्हाला नवीन eTA व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा की चेक-इनच्या क्षणी आणि कॅनडामध्ये येताना तुम्हाला तुमचा eTA कॅनडा व्हिसाची आवश्यकता आहे.\nकॅनडामध्ये तुमच्या मुक्कामाच्या संपूर्ण कालावधीसाठी, तुमचा पासपोर्ट देखील वैध असणे आवश्यक आहे. एकाच भेटीवर, तुमचा मुक्काम सहा महिन्यांपर्यंत वैध असतो. तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा, तुम्ही या कालावधीत कॅनडाला जाणे निवडू शकता. सहा महिन्यांचा कालावधी म्हणजे सलग महिने; काही महिने मुक्काम सोडून तो वाढवता येत नाही.\nसर्वात महत्वाच्या आणि प्राथमिक कॅनडा eTA आवश्यकतांपैकी एक म्हणजे अर्ज करण्यासाठी बायोमेट्रिक पासपोर्ट कॅनडा व्हिसा अर्ज. पात्रता सत्यापित करण्यासाठी, अर्जदारांनी त्यांचे संपूर्ण पासपोर्ट तपशील प्रदान करणे आवश्यक आहे. तुम्हाला देशात येण्याची परवानगी आहे की नाही हे ते ठरवेल.\nअभ्यागतांना उत्तर देणे आवश्यक असलेले काही प्रश्न आहेत:\nतुम्हाला कोणत्या राष्ट्राने पासपोर्ट जारी केला आहे\nपासपोर्ट क्रमांक काय आहे\nपाहुण्यांचे पूर्ण नाव काय आहे\nतुमच्या पासवर्डवर समस्या आणि कालबाह्यता तारखा काय आहेत\nफॉर्म पूर्ण होण्यापूर्वी, अर्जदारांनी वर नमूद केलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थित असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. दिलेल्या माहितीमध्ये कोणतीही चूक किंवा त्रुटी नसावी आणि ती अद्ययावत असणे आवश्यक आहे. अगदी लहान चूक किंवा फॉर्ममधील त्रुटी देखील व्हिसा मिळण्यात विलंब आणि व्यत्यय किंवा व्हिसा रद्द करण्याचे कारण बनू शकते.\nअर्जदाराचा इतिहास तपासण्यासाठी, eTA कॅनडा व्हिसा अर्जावर काही पार्श्वभूमी प्रश्न आहेत. पासपोर्टची सर्व संबंधित माहिती फॉर्ममध्ये उपलब्ध केल्यानंतर ते चित्रात येते. जर तुम्हाला कधीही प्रवेश नाकारला गेला असेल किंवा देशातून बाहेर पडण्याची विनंती केली गेली असेल किंवा कॅनडामध्ये प्रवास करताना तुम्हाला कधीही व्हिसा किंवा परमिट नाकारण्यात आले असेल तर हा पहिला संभाव्य प्रश्न विचारला जाईल. अर्जदाराने होय म्हटल्यास पुढील प्रश्न विचारले जातील आणि आवश्यक ते तपशील द्यावे लागतील.\nअर्जदाराचा कोणताही गुन्हेगारी इतिहास आढळल्यास, त्यांनी केलेला गुन्हा काय आहे हे सांगणे आवश्यक आहे; गुन्ह्याचे स्वरूप तसेच गुन्ह्याचे ठिकाण आणि तारीख. तथापि, असे नाही की कोणी गुन्हेगारी रेकॉर्डसह कॅनडामध्ये प्रवेश करू शकत नाही; जर गुन्ह्याचे स्वरूप कॅनेडियन लोकांना धोका देत नसेल तर तुम्हाला देशात प्रवेश मिळू शकतो. परंतु, जनतेला धोका निर्माण करणारा असा गुन्हा घडल्यास तुम्हाला कॅनडामध्ये प्रवेश मिळणार नाही.\nवैद्यकीय आणि आरोग्य-संबंधित हेतूंसाठी eTA कॅनडा व्हिसा अर्ज फॉर्मद्वारे विचारलेले काही प्रश्न आहेत. हे असे असतील - अर्जदार म्हणून तुम्हाला क्षयरोगाचे निदान झाले आहे का किंवा तुम्ही गेल्या दोन वर्षांपासून क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलात किंवा तुम्ही गेल्या दोन वर्षांपासून क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलात या प्रश्नांप्रमाणेच, तुम्हाला वैद्यकीय स्थितींची यादी देखील मिळेल जी तुम्हाला सूचीमधून तुमचा आजार प्रकार ओळखण्यात आणि सांगण्यास मदत करते (असल्यास). परंतु याचा अर्थ असा नाही की तुमचा अर्ज ताबडतोब नाकारला जाईल जरी तुम्ही यादीत नमूद केलेल्या कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल. अनेक घटक चित्रात प्रवेश करतात कारण सर्व अर्जांचे केसनुसार मूल्यांकन केले जाते.\nजर तुम्हाला कॅनेडियन हिवाळ्याची कल्पना भयंकर थंड वाटत असेल तर तुम्हाला देशातील काही परिपूर्ण हिवाळ्यातील ठिकाणांची आठवण करून देण्याची आवश्यकता असू शकते. बद्दल जाणून घ्या हिवाळ्यात कॅनडामध्ये भेट देण्यासाठी शीर्ष ठिकाणे.\nकॅनडा व्हिसा अर्जावर विचारले जाणारे काही इतर प्रश्न\nपुनरावलोकनासाठी विनंतीवर प्रक्रिया करण्यापूर्वी, काही इतर प्रश्न विचारले जातात:\nया प्रश्नांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल.\nअर्जदाराची वैवाहिक आणि रोजगार स्थिती\neTA अर्जासाठी, संपर्क तपशील देखील आवश्यक आहेत:\neTA अर्जदारांनी एक वैध ईमेल पत्ता प्रदान केला पाहिजे. एक लक्षात ठेवा की कॅनडा ईटीए प्रक्रिया ऑनलाइन केली जाते आणि तुम्हाला फक्त ईमेलवर रिव्हर्ट मिळेल. इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकृतता मंजूर होताच, ईमेलद्वारे एक सूचना पाठविली जाते. म्हणून, सुरळीत संवादासाठी वैध आणि वर्तमान पत्ता आवश्यक आहे.\nनिवासी पत्ता देखील आवश्यक आहे\nतुम्हाला तुमच्या वैवाहिक स्थितीबद्दल आणि नोकरीबद्दल काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. त्यांच्या वैवाहिक स्थिती विभागातील ड्रॉप-डाउन सूचीमधून निवडण्यासाठी, अर्जदाराला काही पर्याय दिले जातील.\nतुमच्या व्यवसायावरून, कंपनीचे नाव, तुम्ही जिथे काम करता त्या कंपनीचे नाव आणि सध्याचे नोकरीचे शीर्षक, फॉर्ममध्ये आवश्यक असलेले काही रोजगार तपशील टाका. अर्जदाराने त्याने/तिने कोणत्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. प्रदान केलेले पर्याय सेवानिवृत्त किंवा बेरोजगार किंवा गृहिणी आहेत किंवा तुम्हाला कधीही रोजगार मिळाला नाही किंवा सध्या नोकरी नाही.\nफ्लाइट माहिती प्रश्न जसे की आगमनाची तारीख:\nआगाऊ विमान तिकीट खरेदी करण्याची गरज नाही; ईटीए निवड प्रक्रिया संपल्यानंतर प्रवासी त्यांची तिकिटे मिळवणे निवडू शकतात. त्यामुळे, अर्जाची प्रक्रिया सुरू होईपर्यंत कोणीही तुम्हाला तिकिटाचा पुरावा दाखवण्यास सांगणार नाही.\nअसे म्हटल्यावर, ज्या प्रवाशांचे आधीच पूर्व-निर्धारित वेळापत्रक आहे त्यांनी आगमनाची तारीख आणि विचारल्यास फ्लाइटच्या वेळा प्रदान करणे आवश्यक आहे.\neTA कॅनडा व्हिसासाठी पूर्ण केल्यानंतर आणि पेमेंट केल्यानंतर पुढील पायऱ्या जाणून घ्यायच्या आहेत तुम्ही eTA कॅनडा व्हिसासाठी अर्ज केल्यानंतर: पुढील पायऱ्या.\nकॅनडा व्हिसा अर्ज ऑनलाइन ची प्रक्रिया केली आहे कॅनडा व्हिसा अर्ज सोपे. हे तुम्हाला तुमच्या घरातून तुमचा व्हिसा अर्ज भरण्याची परवानगी देते. कॅनडा अभ्यागत व्हिसासाठी अर्ज करणे ही अगदी सोपी प्रक्रिया आहे; तुम्ही फक्त eTA साठी पात्र असणे आणि आवश्यक असलेली सर्व माहिती प्रदान करणे आवश्यक आहे. तर, तुम्ही कशाची वाट पाहत आहात फक्त आपले भरा कॅनडा अभ्यागत व्हिसा ऑनलाइन अर्ज आणि तुमचा व्हिसा त्रासमुक्त मिळवा.\nआपले तपासा ईटीए कॅनडा व्हिसासाठी पात्रता आणि आपल्या फ्लाइटच्या अगोदर 72 तास आधी ईटीए कॅनडा व्हिसासाठी अर्ज करा. ब्रिटिश नागरिक, इटालियन नागरिक, स्पॅनिश नागरिक, फ्रेंच नागरिक, इस्रायली नागरिक, दक्षिण कोरियाचे नागरिक, पोर्तुगीज नागरिकआणि चिली नागरिक ईटीए कॅनडा व्हिसासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. आपल्याला काही मदतीची आवश्यकता असल्यास किंवा आमच्याशी संपर्क साधावा अशी कोणतीही स्पष्टीकरणांची आवश्यकता असल्यास मदत कक्ष समर्थन आणि मार्गदर्शनासाठी.\nएक त्रुटी आली आहे, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nआपली वैयक्तिक माहिती सिक्योर सॉकेट्स लेयर (एसएसएल) सॉफ्टवेअरने सुरक्षितपणे कूटबद्ध केली आहे\nईटीए अर्ज करण्याची प्रक्रिया\neTA कॅनडा व्हिसा अर्ज\nयूएस ग्रीन कार्डवर कॅनडा व्हिसा\nएटा कॅनडा व्हिसा नंतर\nकॅनडा वर्किंग हॉलीडे व्हिसा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबर्फ हॉकी कॅनडा मध्ये\nअभ्यागतांसाठी शीर्ष कॅनेडियन मिष्टान्न\nअटलांटिक कॅनडासाठी पर्यटक मार्गदर्शन\nला कॅनडा - मॅग्डालेन बेटे\nमॅनिटोबा पहाणे आवश्यक आहे\nनवीन ब्रन्सविक पाहायलाच हवे\nन्यूफाऊंडलँड आणि लॅब्राडोर पाहायलाच हवे\nकॅलगरी पाहणे आवश्यक आहे\nअस्वीकरण: या व्यावसायिक वेबसाइटद्वारे जारी केलेला कॅनेडियन ईटीए थेट कॅनडा सरकारच्या वेबसाइटवर लागू केला जातो. कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे, निर्वासित आणि नागरिकत्व कॅनडा (आयआरसीसी) यांनी www.canada-visa-online.org थेट, अप्रत्यक्ष किंवा केवळ नियुक्त केलेले नाही. आमच्या सेवांसाठी आणि या वेबसाइटवर अर्ज करणा those्यांसाठी शासकीय व्हिसा शुल्क आकारण्यासाठी एक व्यावसायिक फी आकारली जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-8-cons-vitamin-supplements-5078779-PHO.html", "date_download": "2022-12-09T15:23:59Z", "digest": "sha1:FAKT6SA775J2ZEPMDHD4WXFV4DIUO4Z6", "length": 4149, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कृत्रिम व्हिटॅमिनचा डोस घेतल्याने होतात 8 नुकसान | 8 cons vitamin supplements - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकृत्रिम व्हिटॅमिनचा डोस घेतल्याने होतात 8 नुकसान\nस्वस्थ आरोग्यासाठी व्हिटॅमिनचे सेवन खुप आवश्यक आहे. व्हिटॅमिन दृष्टीसाठी खुप आवश्यक असते. सोबतच हे आजारांपासुनद दुर राहण्यास मदत करते. व्हिटॅमिन शरीरातील अनेक अंगांना सामान्य रुपात बनवुन ठेवण्यास मदत करते. जसे की, स्किन, केस, नखे, ग्रंथि, दात, हिरड्या आणि हाडे. व्हिटॅमिनची आवश्यकता लक्षात घेऊन अनेक लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता व्हिटॅमिनचा डोस घेण्यास सुरुवात करता. व्हिटॅमनचा डोस शरीरासाठी वाईट नसतो परंतु याचे अनेक दुष्परीणाम शरीरावर होतात. आज आपण व्हिटॅमिनच्या डोसचे साईड इफेक्ट पाहणार आहोत. चला तर मग पाहुया कृत्रिम व्हिटॅमिनचे कोणते दुष्परिणाम होतात.\n1. जास्त प्रमाणात सेवन\nजर तुम्ही नैसर्गिक व्हिटॅमिनचे सेवन केला तर ते शरीरात स्वतःच बॅलेंस होते परंतु जर तुम्ही कृत्रीम व्हिटॅमिन सेवन केले तर शरीरात गडबड होऊ शकते. यामुळे तुम्हाल साईड इफेक्ट होऊ शकता.\nअशे अनेक व्हिटॅमिन आहेत की ज्याची पुर्तता तुम्ही करु शकत नाही. परंतु जर तुम्ही वेगवेगळ्या व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणे सुरु केले तर अन्य व्हिटॅमिन योग्य रुपात कार्य करु शकणार नाही.\nपुढील स्लाईडवर वाचा... कृत्रिम व्हिटॅमिन घेण्याचे दुष्परिणाम कोणते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/18615/", "date_download": "2022-12-09T15:43:01Z", "digest": "sha1:TU4ME3IKB75KGJ4CPOZT5GQ7ST7PFUTP", "length": 9434, "nlines": 181, "source_domain": "dmedia24.com", "title": "कंग्राळी खुर्द येथे निकाली कुस्तीचे मैदान", "raw_content": "\nकंग्राळी खुर्द येथे निकाली कुस्तीचे मैदान\nकर्नाटक केसरी संगमेश बिरादार व महाराष्ट्र चॅम्पियन उमेश चव्हाण यांच्यात रविवारी कुस्ती रंगणार आहे .येथील बाल हनुमान तालीम मंडळ कुस्ती संघटनेतर्फे रविवारी निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आली आहे.\nफक्त पुरुषांसाठी नाही तर दोन महिला कुस्तीपटूतील देखील लढत लक्षवेधी ठरणार असून या कुस्त्या आंकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सदर कुस्त्या मार्कंडे नदीकिनारी नव्याने तयार करण्यात आलेल्या आखाड्यात रंगणार आहेत. त्याशिवाय येथील मैदानात साठ कुस्त्या देखील पार पडणार आहे.\nसदर कुस्ती दुपारी तीन वाजता सुरू होणार असून कर्नाटक केसरी संगमेश बिरादार व महाराष्ट्र चॅम्पियन उमेश चव्हाण यांच्यात पहिली कुस्ती रंगणार आहे. तर दुसर्‍या क्रमांकाची कुस्ती करवेचे सुपुत्र कीर्तिकुमार बेनके व कोल्हापूरचे सचिन माने यांच्यात होणार आहे.\nत्याचबरोबर रोहित पाटील व शाहू आखाड्याचे सोहेल शेख यांच्या देखील दुसऱ्या क्रमांकाची लढत होणार आहे. कुस्तीमध्ये मेंढ्यांच्या तीन कुस्ती आहेत. त्यामुळे या मैदानात आयोजित केलेल्या कुस्त्या रंगतदार होणार असून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष ओलंपियन एम आर पाटील यांनी केले आहे.\n60 व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 साठी बेळगावच्या 23 स्केटर्सची निवड.\nलव्हडेल सेंट्रल स्कूलतर्फे, सीबीएसई 18 वर्षाखालील क्लस्टर लेव्हल फुटबॉल स्पर्धा\n*एंजल फाउंडेशन च्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा 2022*\n22 व्या राष्ट्रीय पॅरालिम्पिक जलतरण स्पर्धेत जलतरणपटूंची उत्कृष्ट कामगिरी\n*खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग 2022 स्पर्धेचे आयोजन*\nकेंब्रिज इंटरनॅशनल शाळेची विद्यार्थिनी आदिती डे चे योगासन स्पर्धेत यश\nबेळगाव मधील कराटे पट्टूंचे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुयश\nभव्य भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न\nआ सतीश जारकीहोळी यांच्या वतीने खेळाडूंना आर्थिक सहाय्य\nकंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी 75 लाखाचा निधी मंजूर\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.khanacademy.org/math/in-in-grade-10-ncert/x573d8ce20721c073:areas-related-to-circles/x573d8ce20721c073:perimeter-of-circular-figures/e/circles_and_arcs", "date_download": "2022-12-09T16:17:45Z", "digest": "sha1:V4U6HDYHT2MXPVG7DGVFLQYV44IIJF4L", "length": 2351, "nlines": 39, "source_domain": "mr.khanacademy.org", "title": "वर्तुळ कंसाची लांबी (सराव) | खान अकॅडमी", "raw_content": "\nतुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.\nलॉग इन करण्यासाठी आणि खान अकॅडमीची सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, कृपया तुमच्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.\nअभ्यासक्रम,कौशल्य आणि व्हिडिओ शोधा\nइयत्ता 10 गणित (भारत)\nयुनिट 11: धडा 1\nकंस असणाऱ्या आकृत्यांची परिमिती\nइयत्ता 10 गणित (भारत)>\nवापरण्याच्या अटी गोपनीयता धोरणकुकी सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.khaasre.com/archives/tag/things", "date_download": "2022-12-09T16:39:54Z", "digest": "sha1:AOT4QYV4ETULL5AG2TCJOLC5DDQONUTU", "length": 3726, "nlines": 86, "source_domain": "www.khaasre.com", "title": "things Archives - Khaas Re", "raw_content": "\nलग्न करायच्या आधी ह्या दहा गोष्टी नक्की करा…\nवयाच्या 21 व्या वर्षी ग्रॅज्युएशन, 23 व्या वर्षी नोकरी आणि 28 ला लग्न हा क्रम जवळपास सर्वांसाठी एक ठरून गेला ...\nजाणून घ्या ATM बद्दल माहिती नसलेल्या काही रंजक गोष्टी…\nआपल्या नियमित आयुष्यात ATM एक महत्वाची गोष्ट बनलं आहे. बऱ्याच व्यक्तींच्या ATM रोज वापरात येणारी गोष्ट आहे. तुम्ही कदाचित ATM ...\nफेसबुक मेसेंजर वर करू शकता या 8 गोष्टी, कदाचीत तुम्हाला माहितीही नसतील\nफेसबुक मेसेंजरवरून आपण कधीही कोणालाही तात्काळ मेसेज पाठवू शकतो. हे आपण मोबाईल मधून टेक्स्ट मेसेज पाठवतो त्या सारखेच आहे. मग ...\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-suvichar.com/good-morning-messages-in-marathi/", "date_download": "2022-12-09T15:30:04Z", "digest": "sha1:SGABO54D5KZYMU3IYRSJNFDUG7XGGFC6", "length": 9564, "nlines": 209, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "सुप्रभात संदेश । शुभ सकाळ । Good Morning Messages – मराठी सुविचार", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो, जर तुम्ही Good Morning Messages च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला शुभ सकाळ मराठी सुविचार वाचायला मिळतील.\nएक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…\nमनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …\nप्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची,\nज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.\n|| शुभ प्रभात ||\n🥀पहाटे पहाटे मला जाग आली;\nचिमण्यांची किलबिल कानी आली;\nत्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;\nउठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.\nजेंव्हा सगळंच संपून गेलंय\nतीच खरी वेळ असते\nनवीन काहीतरी सुरु होण्याची..\n|| शुभ सकाळ ||\n✍🏻 हे पण 🙏👇 वाचा\nसर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार\nहरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.\nपण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,\nकोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते..\nआपलं आयुष्य.. म्हणूनच.. ….मनसोक्त जगा \n|| शुभ सकाळ ||\nआनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,\nजो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.\n🎭 थंड पाणी आणि गरम इस्त्री\nजसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,\nतसेच शांत डोके आणि ऊबदार मन\n|| शुभ प्रभात ||\nसमोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा\nती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे,\nतर तुम्ही चांगले आहात म्हणून..\nयालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात.\nरात्र संपली, सकाळ झाली.\nइवली पाखरे किलबिलू लागली.\nसुर्याने अंगावरची चादर काढली.\nचंद्राची ड्युटी संपली उठा आता सकाळ झाली\n✍🏻 हे पण 🙏👇 वाचा\nविराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती\nखिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल\nतर ते धन चोरले जाऊ शकत नाही.\nज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हि\nनेहमीच चांगला परतावा देते.\nतू म्हणजे तूच आहेस,\nमी म्हणजे मी तुझाच आहे\nजन्मभर राहिली साथ आपुली\nहीच प्रेमाची हमी आहे\nतुझ्या गुलाबी गालावर ओठाने\nआणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇\nकृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/importance-of-ashadi-ekadashi", "date_download": "2022-12-09T15:57:41Z", "digest": "sha1:WKVOCJZ3LI7RHUMTTASIGSI7FD7TRV52", "length": 22468, "nlines": 259, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "आषाढी एकादशी चे महत्व - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nआषाढी एकादशी चे महत्व\nआषाढी एकादशी चे महत्व\nआषाढ शुद्ध ११ या दिवशी येणाऱ्या एकादशीस 'शयनी एकादशी' असेही म्हटले जाते कारण या दिवशी भगवान विष्णू शयन करतात व कार्तिक शुद्ध एकादशीस ते शयनातून जागे होतात त्यामुळे कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी या नावाने ओळखले जाते.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nशुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीस एकादशी असे म्हटले जाते. सर्व एकादशींपैकी आषाढ व कार्तिक महिन्यांच्या शुक्ल पक्षातील एकादशी या अधिक महत्वाच्या मानल्या जातात. या दोन्ही एकादशी महाएकादशी या नावाने ओळखल्या जातात. आषाढ शुद्ध ११ या दिवशी येणाऱ्या एकादशीस 'शयनी एकादशी' असेही म्हटले जाते कारण या दिवशी भगवान विष्णू शयन करतात व कार्तिक शुद्ध एकादशीस ते शयनातून जागे होतात त्यामुळे कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी या नावाने ओळखले जाते.\nएकादशी महात्म्याची कथा प्रसिद्ध आहे त्यानुसार प्राचीन काळी मृदुमान्य नामक एक राक्षस होता ज्याने भगवान शंकरास प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरत्वाचा वर मागितला. त्यावेळी भगवान शंकराने त्यास असा वर दिला की एका स्त्री शिवाय तुला दुसऱ्या कुणाच्याही हातून मृत्यू येणार नाही. अमरत्वाचे वरदान मिळाल्याने मृदुमान्य राक्षस जनतेस छळू लागला.\nदेव दानवांच्या लढाईत या वरामुळे दानवांचे पारडे जड झाले व देवांचा राक्षसांकडून पराभव होऊ लागला. सर्व देव भगवान विष्णूंना भेटावयास गेले व आपले गाऱ्हाणे सांगितले त्यानंतर भगवान विष्णू ही समस्या घेऊन भगवान शंकरांना भेटावयास गेले.\nमात्र भगवान शंकरानी स्वतःच अमरत्वाचा वर मृदुमान्यास दिल्याने त्यांनाही या संकटावर काही उपाय सुचेना. कालांतराने मृदुमान्याचा जोर एवढा वाढला की तो थेट ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्तींवरच चाल करून गेला. त्यावेळी तिन्ही देवता एका गुहेत मृदुमान्य राक्षसाच्या परिपत्याचा विचार करीत होत्या. या गुहेच्या बाहेर जाऊन मृदुमान्याने गुहेचे द्वार बंद करून तिन्ही देवतांना गुहेत बंद करून टाकले.\nमृदुमान्य राक्षसाने तब्बल तीन दिवस त्रिमूर्तींना गुहेत बंद केल्याने त्यांना गुहेत तीन दिवस उपवास घडला व यानंतर त्रिमूर्तींच्या श्वासापासून एक स्त्री देवता निर्माण झाली जिचे नाव होते एकादशी. एकादशी प्रकट झाल्यावर भगवान शंकरांनी एका स्त्री कडूनच मृदुमान्याचा मृत्यू होईल असा वर दिल्याने तिने गुहेबाहेर पडून राक्षसाचा वध केला व देवतांना राक्षसांच्या कचाट्यातून मुक्त केले.\nत्यामुळे एकादशीच्या दिवशी उपवास करून ईश्वराचे चिंतन केल्यास दुःखाचे हरण होते असे म्हटले जाते. एकादशीचे महत्व पुराणांतरी अनेकदा वाचावयास मिळते. महाराष्ट्रात भागवत धर्माची स्थापना १३ व्या शतकात झाली, पूर्वी भागवत धर्मास वासुदेव धर्म असे म्हटले जायचे. भागवत धर्म हा एक धार्मिक क्रांती म्हणून ओळखला जातो कारण ईश्वरास सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या धर्माने केले. याच भागवतधर्माचे पालन करणाऱ्या जनतेस वारकरी म्हटले जाते.\nमहाएकादशीचा दिवस हा वारकरी संप्रदायाचा सर्वात महत्वाचा दिवस. संत ज्ञानेश्वरांनी सर्वप्रथम पंढरीच्या वारीची सुरुवात केली त्यानंतर ही परंपरा संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत जनाबाई, संत सेना महाराज, संत गोरा कुंभार, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत नरहरी सोनार, संत निवृत्तीनाथ, संत मीराबाई, संत मुक्ताई, संत सावता माळी, संत सोयराबाई यांनी जपली व आजही ही परंपरा अखंडित आहे.\nमहाएकादशीच्या दिवशी दिंड्या व पताके घेऊन टाळ व मृदूंगाच्या गजरात पांडुरंगाचे नाव घेत वारकरी भक्तगण पंढरीची पायी वारी करतात. महाराष्ट्राच्या विविध भागातून अदमासे ८० दिंड्या आषाढी एकादशीस पंढरपुरास जातात.\nचातुर्मासाच्या व्रतास आषाढी एकादशीपासून सुरुवात होते. काही भाविक या दिवसापासून कांदा, लसूण, वांगी इत्यादी पदार्थांचे सेवन पुढील चार महिने वर्ज्य करितात. आषाढी एकादशीच्या दिवशी गीतेच्या ९ व्या अध्यायाचे व कार्तिकी एकादशीच्या दिवशी गीतेच्या १५ व्या अध्यायाचे पठण केले जाते. आषाढी व कार्तिकी या दोन महाएकादशी या खऱ्या अर्थी महाराष्ट्राचे कुलदैवत पंढरपूरच्या विठ्ठलाचे स्मरण करण्यासाठी योग्य असे दिवस आहेत.\nरोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड\nडहाणू - वारली संस्कृतीचे माहेरघर\nकडुनिंबाच्या झाडाचे महत्व व फायदे\nसंत मीराबाई - निःसीम कृष्णभक्तीचे प्रतीक\nआपट्याच्या झाडाची माहिती व गुणधर्म\nहोळी सणाची माहिती व इतिहास\nसमुद्राचे पाणी खारट का असते\nशरीरास पोषक घटक द्रव्ये\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/narayanrao-peshwa-death", "date_download": "2022-12-09T16:55:40Z", "digest": "sha1:KID7F7JLREQHOVW4YGKHRZ5HFLUAROJ2", "length": 36781, "nlines": 271, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "नारायणराव पेशव्यांची हत्या - इतिहासातील दुर्दैवी घटना - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nनारायणराव पेशव्यांची हत्या - इतिहासातील दुर्दैवी घटना\nनारायणराव पेशव्यांची हत्या - इतिहासातील दुर्दैवी घटना\nदादासाहेब यांच्या खोलीत गेल्यावर नारायणराव म्हणाले की गारद्यांनी वाड्यात मोठी धामधूम करून रक्तपात केला आहे म्हणून मी तुम्हापाशी आलो आहे कारण हा कट तुमचा आहे. तुम्ही गारद्यांना थांबवा. तुम्हाला राज्य करायचे असेल तर मला कैद करून खुशाल राज्य करा.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nपेशवाईच्या इतिहासातील एक काळीकुट्ट घटना म्हणजे नारायणराव पेशवे यांची हत्या. इतिहासात ज्याचा उल्लेख काळ्या अक्षरांत लिहिला गेला अशा या घटनेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू.\nनारायणराव पेशवे हे नानासाहेब पेशवे यांचे तृतीय पुत्र. नानासाहेब यांचे ज्येष्ठ पुत्र विश्वासराव हे पानिपतच्या लढाईत मृत्यू पावले त्यानंतर नानासाहेब शोक करून मृत्यू पावले. नानासाहेबानंतर त्यांचे द्वितीय पुत्र थोरले माधवराव पेशवे यांनी पंतप्रधानपदाची धुरा समर्थपणे पार पाडली मात्र त्यांचा अकाली मृत्यू झाल्यावर ही सूत्रे अल्पवयीन अशा नारायणराव यांच्याकडे आली.\nमाधवराव पेशवे यांचे तेरावे झाल्यावर रघुनाथराव, सखाराम बापू, बजाबा पुरंदरे, नाना फडणीस, हरिपंत फडके असे सर्व कारभारी नारायणराव यांना घेऊन पेशवाईची वस्त्रे मिळवण्यास सातारा दरबारात गेली व महाराजांकडून नारायणराव यांना पेशवाईची वस्त्रे मिळवून दिली. यावेळी नारायणराव हे लहान असल्याने ते कायम आपल्या सल्ल्याने वागतील अशी अपेक्षा रघुनाथराव यांची होती मात्र त्यांची अवस्था माधवराव यांच्या काळात होती तशीच राहिली यामुळे ते नाराज झाले.\nरघुनाथराव यांचे नानासाहेब हे थोरले बंधू व त्यांच्या निधनानंतर ज्येष्ठतेनुसार रघुनाथराव हे स्वतःस पेशवाईचे हक्कदार मनात होते मात्र पेशवाई मिळाली माधवरावांना. माधवराव यांच्यानंतर तरी आपणास संधी मिळेल असे त्यांना वाटले मात्र यावेळीही अल्पवयीन अशा नारायणरावांना पेशवाई मिळाली. यामुळे अटकेपार झेंडा लावणारे रघुनाथराव नाराज झाले नसते तर नवलच होते.\nनारायणराव यांच्या कारकिर्दीतही आपली उपेक्षा होत आहे असे वाटून राघोबादादांनी कडक उपोषण सुरु केले हे पाहून नारायणरावांनी त्यांची भेट घेतली व आपण राग सोडून राज्यकारभारात लक्ष घालावे, आपण एकचित्त होऊन राज्य चालवू अशी विनंती केली मात्र रघुनाथरावांना स्वतःकडे सर्व सूत्रे हवी होती. अशातच एक दिवस नारायणराव आपली मातोश्री गोपिकाबाई यांना गंगापुरास भेटायला गेले तेव्हा रघुनाथरावांनी नारायणराव यांच्याविरोधात बंड उभारले. ही गोष्ट नारायणरावांना कळल्यावर त्यांनी त्वरित पुण्यात येऊन बंडाचा मोड करवून घेतला व फितुरांना कैदेत टाकले.\nयानंतरही नारायणराव यांनी रघुनाथराव यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला मात्र रघुनाथराव आपला हट्ट सोडावयास तयार नव्हते. शेवटी नारायणरावांच्या विश्वासातील कारभाऱ्यांनी रघुनाथराव यांच्या पक्षातील मंडळी कारभारातून दूर केली व रघुनाथराव यांच्यावरील नजरकैद आणखी कडक केली यामुळे रघुनाथरावांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले.\nअसे सहा महिने सरले. नारायणराव हेच आपल्या मार्गातील प्रमुख दावेदार आहेत त्यामुळे त्यांना बाजूला हटवले तरच आपल्याला पेशवेपद मिळू शकते अशी पक्की खात्री रघुनाथराव यांची झाली होती त्यामुळे दादासाहेब यांनी कैदेतूनच आपल्या लोकांमार्फत गारदी लोकांसोबत संगनमत केले व नऊ लाख रुपये गारद्यांना देऊ असा निरोप पाठवला यामध्ये त्यांचा विचार असा होता की नारायणरावांना कैदेत टाकावे. रघुनाथराव यांच्या या कारस्थानांत अनेक जण समाविष्ट होते मात्र गारद्यांना जे कैदेचे पत्र द्यायचे होते त्यातील मजकूर आनंदीबाई यांनी बदलला व नारायणरावांना धरावे असे जे लिहायचे होते त्या ऐवजी नारायणरावांना मारावे असा बदल त्यात केला.\nपुढे पुण्यात श्रावण मासाचा व गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडला. नारायणरावांनी कुलाब्याचे रघुजीराजे आंग्रे यांना खास निमंत्रण पाठवले होते. रघुजी आंग्रे यांची भेट घेऊन नारायणराव पर्वती येथे दर्शनास गेले असता त्यांना आपल्याविरोधात सुरु असलेल्या कटाची कुणकुण लागली. ही बातमी त्यांनी हरिपंत यांच्या कानावर घातली आणि म्हणाले हा जो कट सुरू आहे तो खरा आहे का आणि खरा असेल तर आम्हाला एवढ्या उशिरा का समजले आणि खरा असेल तर आम्हाला एवढ्या उशिरा का समजले त्यावेळी हरिपंत म्हणाले की जेवून आल्यावर यावर चर्चा करू. जेवण सुरु असताना सुद्धा या विषयावर चर्चा झाली मात्र शनिवारवाड्यात इतका बंदोबस्त असताना हा कट यशस्वी होणार नाही या विश्वासात नारायणराव असल्याने ते विडा खाऊन झोपावयास गेले.\nयावेळी रघुनाथराव यांचे समर्थक तुळाजी पवार यांनी गारद्यांची भेट घेतली व सांगितले की हा कट पेशव्यांच्या कानावर गेला आहे तेव्हा फारसा उशीर न करता काम उरकून घ्या नाहीतर सर्व बेत फसेल. पाहता पाहता दोन हजार हत्यारबंद गारदी जमा झाले व शनिवारवाड्यात कापाकापी करून प्रवेश केला. मुख्य प्रवेशद्वारातून गारदी थेट वाड्याच्या तटावर गेले तेथे इच्छाराम पंत ढेरे हे समोर आले. गारद्यांना पाहून त्यांनी हा काय प्रकार चालला आहे असे विचारले मात्र गारद्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. इच्छाराम पंत पळत पळत गोशाळेत गेले जेणेकरून गाईच्या मागे लपल्यास गोहत्येचे पातक म्हणून तरी आपणास मारणार नाहीत असे त्यांना वाटले मात्र गारद्यांनी गाईसहित इच्छाराम पंत यांना ठार मारले.\nबेफाम रक्तपात करीत गारदी दिवाणखान्यात शिरले हे पाहून तिथे असलेल्या आबाजीपंत याने कवाडे लावण्याचा प्रयत्न केला मात्र गारद्यांनी त्यास सुद्धा ठार मारले. पाहता पाहता शनिवारवाड्यावरील हल्ल्याची बातमी पुण्यात पसरली व लोक बिथरले व पळापळ होऊ लागली. शहरातील सर्व दुकाने व घरे बंद झाली.\nनारायणरावांना सुद्धा शनिवारवाड्यावर हल्ला झाल्याची बातमी समजली व हे कारस्थान रघुनाथराव यांचे आहे हे माहित असल्याने ते थेट रघुनाथराव यांना भेटावयास निघाले यावेळी सोबत चापाजी टिळेकर व नारोबा फाटक हे दोघे होते. दादासाहेब यांच्या खोलीत गेल्यावर नारायणराव म्हणाले की गारद्यांनी वाड्यात मोठी धामधूम करून रक्तपात केला आहे म्हणून मी तुम्हापाशी आलो आहे कारण हा कट तुमचा आहे. तुम्ही गारद्यांना थांबवा. तुम्हाला राज्य करायचे असेल तर मला कैद करून खुशाल राज्य करा.\nनारायणराव व दादासाहेब यांच्या भेटीची खबर गारद्यांना लागली व ते आणखी बिथरले. दादासाहेबांनी नारायणराव यांचे ऐकले तर आपली खैर नाही हे समजून गारदी थेट रघुनाथराव यांच्या खोलीत शिरले. हे पाहून नारायणराव यांनी रघुनाथरावांच्या कमरेस मिठी मारली. यावेळी खरगसिंग गारदी, सुमेरसिंग गारदी व महंमद इसब हे तीन गारदी तलवार उपसून पुढे आले. यावेळी चापाजी टिळेकर गारद्यांना म्हणाला की अरे हा लहान लेकरू, यास मारू नका एवढे म्हणून चापाजी नारायणराव यांच्या अंगावर पडले. गारद्यांनी पहिला वार चापाजी यांच्यावर करून त्यांचे दोन तुकडे केले हे पाहून नारोबा फाटक नारायणराव यांच्या अंगावर पडला तेव्हा गारद्यांनी त्याचे डोके उडवले.\nआपल्या जीवावर आलेला हा भयानक प्रसंग पाहून अवघ्या १८ वर्षांच्या नारायणरावांनी शुद्ध हरपली हे पाहूनही गारद्यांना दया आली नाही व त्यांनी नारायणरावांच्या सर्वांगावर सपासप वार केले, यामुळे नारायणरावांचा कोथळा फुटून बाहेर आला.\nपाहता पाहता गारद्यांच्या हल्ल्याची बातमी शहरात पसरली व आपाजीराव पाटणकर, खंडोजी जगताप, आनंदराव रास्ते, गणपतराव, त्रिंबकराव, अप्पा बळवंत, गोविंदराव गायकवाड, भवानराव प्रतिनिधी, मालोजी घोरपडे, मोरोबा फडणवीस, हरिपंत फडके, आनंदराव जिवाजी, राघोजी आंग्रे, नाना फडणीस, बाळाजीपंत दामले, पानसे असे सर्व सरदार वाड्याच्या बाहेर जमून गारद्यांवर हल्ला करण्याची तयारी करू लागले.\nयावेळी बापूंनी सर्वांची समजूत काढली की खुद्द पेशवे व त्यांचे कुटुंबीय वाड्यात फसले आहेत त्यामुळे आपण जरी गारद्यांना मारू शकणार असलो तरी गारद्यांनी आतील लोकांच्या जीवाचे काही बरे वाईट केले तर काय करणार वाड्यातील बातमी बाहेर समजणे कठीण जात होते.\nवाड्यात गारद्यांनी लुटालुट माजवली, ही लुटालूट चालू असताना रघुनाथराव गारद्यांच्या सोबत सदरेवर आले व विडा घेऊन सदरेवर विराजमान झाले. यावेळी नारोजी नाईक हे रघुनाथरावांची निर्भत्सना करताना म्हणाले की, चांगले केले, पेशव्यांच्या वंशात येऊन मोठी कीर्ती मिळवलीत, काय लौकिक केलात. हे ऐकून संतप्त झालेल्या रघुनाथरावांनी गारद्यांना इशारा केला व गारद्यांची तलवार नारोजी नाईक यांच्या शिरावर कोसळली.\nयानंतर रघुनाथराव यांनी चोपदारास हा निरोप देऊन बाहेर पाठवले की बाहेर जी मंडळी चावडीवर जमा झाली आहेत त्यापैकी मालोजी घोरपडे व बजाबा पुरंदरे या दोघांना वाड्यात घेऊन ये. चोपदार बाहेर आला व त्याने हा निरोप सांगितलं तेव्हा इतर मंडळी म्हणाली की तुम्ही दोघे आत जाऊन काय प्रकार घडला आहे तो पाहून येणे.\nमालोजी घोरपडे व बजाबा पुरंदरे वाड्यात आले व रघुनाथराव यांना भेटले तेव्हा रघुनाथरावांनी नारायणरावांच्या हत्याकांडाची माहिती त्यांना दिली त्यावेळी मालोजी घोरपडे हे सुद्धा रघुनाथराव यांच्यावर संतप्त झाले मात्र 'घडून गेलेल्या गोष्टी पुन्हा दुरुस्त करता येत नाहीत' असे रघुनाथरावांनी त्यांना सांगून शहरात माझ्या नावाची द्वाही फिरवून बंदोबस्त करण्यास सांगितले.\nमालोजी व बजाबा यांनी बाहेर येऊन वाड्यात घडलेल्या दुर्घटनेबद्दल सर्वांना सांगितले तेव्हा सर्वच स्तब्ध झाले. यानंतर भवानराव प्रतिनिधी आत जाऊन रघुनाथराव यांना भेटले व रागाने म्हणाले 'तुम्ही मोठा लौकिक केला, गारदी म्हणजे हिशेब काय इतके गारद्यांस मी एकटा पुरून उरेन इतके गारद्यांस मी एकटा पुरून उरेन असो गारद्यांच्या हिशेब आम्ही ठेवत नाही' हे ऐकताच सर्व गारदी चपापले. यानंतर भवानराव यांनी बाहेर येऊन सर्व माहिती बाहेरील मंडळींना सांगितली, राज्याच्या पंतप्रधानांचे हे निर्घृण पद्धतीने झालेले हत्याकांड सर्वांनाच धक्का देणारे होते त्यामुळे सर्वांचीच अवसाने गाळून पडली होती त्यामुळे सर्व मंडळी, फौज व मानकरी यांनी तात्पुरती माघार घेतली.\nया प्रकाराने शनिवारवाडा नारायणराव पेशवे, इच्छाराम पंत ढेरे, आबाजीपंत, नारोबा फाटक, चापाजी टिळेकर, नारोजी नाईक व इतर अनेक लोकांच्या रक्ताने माखला गेला, गारद्यांनी यावेळी मुक्या गाईंना सुद्धा सोडले नव्हते. वाड्यात मोठी रडारड झाली. पार्वतीबाई, सगुणाबाई आणि गंगाबाई यांनी मोठा आकांत केला.\nकालांतराने जरी रघुनाथराव यांच्या हाती पेशवाईची वस्त्रे आली असली तरी नारायणरावांच्या हत्येचे पातक त्यांच्या शिरावर असल्याने त्यांचे पेशवेपद औटघटकेचे ठरले व पेशवाईचा दुर्दैवी शेवट रघुनाथराव यांचे पुत्र बाजीराव दुसरे यांच्या कारकिर्दीत झाला.\nमिरगड उर्फ सोनगिरी किल्ला\nसंत मीराबाई - निःसीम कृष्णभक्तीचे प्रतीक\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे व हेटकरी\nजेव्हा बुंदेलखंडाच्या रक्षणासाठी मराठे धावून गेले\nनरवीर तानाजी मालुसरे यांची एक अपरिचित लढाई\nसदाशिवराव पेशवे यांच्या तोतयाचे बंड\nहेन्री ऑक्झेंडन व शिवाजी महाराजांची भेट\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-news-about-bihar-election-5078319-NOR.html", "date_download": "2022-12-09T16:00:44Z", "digest": "sha1:Z2Y365CRKTWBA7K7ACULOJUUSHQLJNBQ", "length": 8147, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मोदींच्या दौऱ्याआधीच जदयू-भाजपात संघर्ष, जदयूने मोदींचे पोस्टर्स फाडले | News about Bihar ElectionNews about Bihar Election - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदींच्या दौऱ्याआधीच जदयू-भाजपात संघर्ष, जदयूने मोदींचे पोस्टर्स फाडले\nनवी दिल्ली/ पाटणा- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु राजकीय पक्षांमध्ये निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गया येथे एका रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून ते राज्यातील नितीशकुमार सरकारवर हल्लाबोल चढवण्याची शक्यता आहे. या रॅलीसाठी शहरात लावण्यात आलेल्या पोस्टरवरून वाद पेटला आहे. जदयूच्या कार्यकर्त्यांनी रॅलीचे पोस्टर फाडून टाकल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही दिल्लीमध्ये बिहार फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून या संघर्षात भर टाकली.\nनितीशकुमार यांच्या कार्यक्रमस्थळी गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या २० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. नितीशकुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत भाजप पदाधिकाऱ्यांनी भागलपूर दंगलीतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान गया शहरात लावलले मोदींचे पोस्टर काढून टाकून तेथे नितीशकुमारांचे पोस्टर लावण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यावर \"आम्ही आता धोका सहन करणार नाही व नितीशकुमारांनाच विजयी करू' असे स्लोगन आहेत. नितीशकुमारांचे पोस्टर काढून भाजपनेच मोदींचे पोस्टर लावल्याचा आरोप जदयूने केला आहे. जिल्हाधिकारी संजयकुमार अग्रवाल यांनी पोस्टर वादात दोन तक्रारी मिळाल्याचे सांगितले.\nत्यांनी दिलेल्या माहितीनुसार गया येथे रॅलीच्या ठिकाणी लावण्यात आलेले अनेक पोस्टर फाडून टाकण्यात आलेले आहेत. हे कृत्य कुणी केले याचा शोध घेतला जात आहे.\nबिहारमध्ये बुधवारी परिवर्तन यात्रा\nबिहार विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.‘परिवर्तन यात्रे’च्या निमित्ताने राज्यात निवडणुकीचे बिगुल फुंकले आहे. पक्षाचे २०० रथ राज्यभरात फिरून प्रचार करतील, असे भाजपने शनिवारी स्पष्ट केले. भाजप आणि रालोआ यांची आघाडी झाल्यापासूनच बिहारमध्ये परिवर्तनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी २०० रथांना हिरवा कंदील दाखवला होता. आता राज्यात प्रचाराला गती आली आहे, अशी माहिती केंद्रीय खत व रसायन मंत्री अनंत कुमार यांनी दिली. अनंत कुमार हे बिहारचे पक्ष प्रभारी आहेत. १२ ऑगस्टपासून यात्रेला प्रत्यक्ष सुरुवात होईल.\n२८ ऑगस्टपर्यंत त्या गावागावात पोहचतील. राज्यातील २४३ मतदारसंघात रथ पोहचेल. आमची प्रचार मोहिम सकारात्मक आहे. त्याद्वारे आम्ही विकास, कृषी, रोजगाराचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सोनेपूर येथून पहिली यात्रा सुरू करण्यात येईल. त्याला सुशील कुमार मोदी यांची उपस्थिती असेल. दुसरी यात्रा बेगुसराय-भागलपूर मतदारसंघात काढण्यात येईल. तिसऱ्या यात्रेचे नेतृत्व कृषी मंत्री राधा मोहन सिंह तर चौथ्या यात्रेचे नेतृत्व गिरीराज सिंह करतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/13422/", "date_download": "2022-12-09T16:23:52Z", "digest": "sha1:ZL2MLRDPZPHQTTPUWI7VTKCFIEE5CHR6", "length": 8130, "nlines": 179, "source_domain": "dmedia24.com", "title": "भाजपचे उमेदवार श्रेयस नाकाडी यांच्या वादळी प्रचारास सुरुवात", "raw_content": "\nभाजपचे उमेदवार श्रेयस नाकाडी यांच्या वादळी प्रचारास सुरुवात\nभाजपचे उमेदवार श्रेयस नाकाडी यांच्या वादळी प्रचारास सुरुवात\nबेळगांव महानगर पालिका निवडणुक वॉर्ड क्र 34 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रेयस नाकाडी यांचा वादळी प्रचारास सुरुवात, गुरुवारी संध्याकाळी शाहू नगरमधील विविध भागात प्रचार केला. शिवबसाव मार्ग चौकापासून डॉलर कॉलनी, कल्मेश्वर गल्ली, माऊली गल्ली तसेच मुख्य रस्त्यावरील दुकानदार, व्यापारी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला, शाहूनगर मधील सर्व महिला मंडळे, युवक मंडळे यांचा उस्फुर्त पाठिंबा मिळत आहे.\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nगायींची अवैद्य तस्करी लवकरात लवकर थांबवावी यांनी केली मागणी\nअतिवृष्टीने नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता सर्वती खबरदारी\nनिर्मला सीतारमण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nराज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांच्या शपथविधी व दीक्षांत समारंभ संपन्न\nवार्ड नं 11 चे भाजपचे आधिकृत उमेदवार गजानन मिसाळे यांच्या संपर्क कार्यलयाचे उदघाटन\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://rajeevsane.blogspot.com/2019/", "date_download": "2022-12-09T15:18:03Z", "digest": "sha1:JPQUIZS7KSWA3HIJRB474VIVREDJ2HB7", "length": 20934, "nlines": 84, "source_domain": "rajeevsane.blogspot.com", "title": "राजीव साने: 2019", "raw_content": "\nसमता: सम्यक आणि ‘वैषम्य’क\n‘समते’त दडलेल्या अनेक अर्थांपैकी कोणते अर्थ नीतितत्त्व म्हणून मान्य करता येतील तर कोणते अर्थ मानवहितासाठी घातक आहेत\nफ्रेंच राज्यक्रांतीच्या निमित्ताने ज्या समतेची उद्घोषणा झाली तिचा अर्थ नियम-सार्विकता (आयसोनॉमी) हा होता. सर्वासांठी तेच कायदे कारण तेव्हा मध्ययुगीन रूढी (आपल्याकडे मनुवाद म्हणून गाजत असलेली) होती. काहींना कायमसाठी काही विशेषाधिकार (प्रिव्हिलेजेस) आणि काहींना कायमसाठी विशेष-कर्तव्ये (बर्डन्स) आणि तीही जन्माधिष्ठित किंवा वंशाधिष्ठित कारण तेव्हा मध्ययुगीन रूढी (आपल्याकडे मनुवाद म्हणून गाजत असलेली) होती. काहींना कायमसाठी काही विशेषाधिकार (प्रिव्हिलेजेस) आणि काहींना कायमसाठी विशेष-कर्तव्ये (बर्डन्स) आणि तीही जन्माधिष्ठित किंवा वंशाधिष्ठित ती स्पष्टपणे नाकारली गेली. न्यायनिवाडा करताना पक्षपात असू नये हेही तत्त्व मान्य झाले. राज्यसंस्थेने नागरिकांत भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) न करता, त्यांना ‘समान वागणूक’ द्यावी, हे तत्त्वही याच ओघात येते. या अर्थाने समता हे नीतितत्त्व स्वीकारार्हच आहे.\nसमाजसत्तावादी म्हणजे कम्युनिस्ट क्रांत्यामध्ये जे समतेचे तत्त्व पुरस्कृत झाले ते मात्र वेगळे आहे. राज्यसंस्थेचे काम नागरिकांना ‘समान बनवून सोडायचे’ हे आहे व त्यासाठी तिला नागरिकांना ‘असमान वागणूक द्यावीच’ लागेल. म्हणजेच उच्चस्तरांना प्रतिकूल आणि निम्नस्तरांना अनुकूल वागणूक द्यावी लागेल, तरच त्यांना समान बनवून सोडता येतील. समान वागणूक देणे आणि समान बनवून सोडणे ही उद्दिष्टे परस्परविसंगत आहेत. नंतरही समतेच्या कल्पनेत अनेक प्रकारची भर पडत गेली आहे.\nअशी भर घालणाऱ्या उप-संकल्पनादेखील परस्परविसंगत आहेत. समता ही गाठोडेवजा (एक्लेक्टिक) संकल्पना बनली आहे. जेव्हा आपण समता मानतो असे म्हणतो, तेव्हा या गाठोड्यातील काय मानतो आणि काय नाकारतो, हे स्पष्ट करण्याची जबाबदारी आपल्यावर असते. अशी स्पष्टता न केल्यास ‘समता’ हे संदिग्ध/संमिश्र तत्त्व आपल्याला सतत चकवे देत रहाते.\nसमतेची तपासणी करायची असेल तर आपल्याला प्रथम, “स्तरीकरण व श्रेणी(हायरार्की) या गोष्टी अनिवार्यपणे अन्याय्यच असतात आणि म्हणून समान बनवून सोडणे हे अनिवार्यपणे न्याय्यच असते.” हा दुराग्रह सोडावा लागेल. तसेच “सर्व व्यक्ती ह्या मुळात समान असतातच पण व्यवस्थेने त्यांना असमान बनवलेले असते” हेही गृहीत तपासावे लागेल. यासाठी अगोदर सर्वच व्यक्तींत ‘समाईक’ (कॉमन) काय काय असते हे स्पष्ट करून घेतले पाहिजे. त्या समाईक गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत.\n१. प्रत्येक व्यक्ती अनन्य(युनिक) असते.\n२. प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला वेळोवेळी येणारी स्थिती ही अंशतः स्वअर्जित, अंशतः\nअन्य-दत्त आणि अंशतः भाग्याधीन असते.\n३. निरुपाय नसताना, प्रत्येक व्यक्तीला तिच्या कृतींची जबाबदारी स्वतः घेणे\nआवश्यक असते, पण तशी ती घेईलच असे नाही.\n४ प्रत्येक व्यक्तीला आकांक्षा काहीही असू शकतात पण क्षमता मर्यादित असतात.\n५. व्यक्ती एकमेकींच्या स्वातंत्र्याचा आदरही करू शकतात किंवा कोणी कोणाच्या\nस्वातंत्र्यावर अतिक्रमणही करू शकते.\nयातील एकाही समाईक गोष्टीबाबत, प्रत्यक्षात व्यक्ती एकमेकींशी समान नसतात हे आवर्जून ध्यानात घेतले पाहिजे.\nश्रेणी ही गोष्ट वाईटच असते असे मानण्याचे कारण नाही. जर व्यक्ती एकमेकींशी समान नसल्या पण एकमेकीना पूरक असल्या व स्वयंस्फूर्तीने पूरक नात्यात उतरत असल्या तर त्यात वाईट काय आहे उलट लादलेली नाती आणि परस्परमारकता ही गोष्ट वाईट आहे. स्पर्धा असूच नये हे शक्यही नाही आणि हिताचेही नाही. स्पर्धा न्याय्य (फेअरप्ले) आणि विधायक राखली पाहिजे हे बरोबरच आहे. या अर्थाने समता मान्य करता येईल.\nपण सर्वांची स्थिती समान करायची म्हणजे काय करायचे कारण वेगवेगळी सुभाग्ये/दुर्भाग्ये वेगवेगळ्या क्षमता, वेगवेगळ्या रुची व आकांक्षा आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या वृती असल्यावर, कोणकोणत्या बाबीत कोण कोणाच्यापेक्षा जास्त किंवा कमी सुस्थित ‘असेल’ हेही वेगवेगळे असते. शिवाय अर्हता हा वेगळाच मुद्दा आहे. त्यामुळे श्रेणी लावायची म्हटली, तरी त्यातून एकेका मुद्यावर एकमेकीना छेद देणाऱ्या (क्रिसक्रॉस) श्रेण्या मिळतील. म्हणूनच समग्र अर्थाने श्रेणी लावणे हेच मुळात शक्य नाहीये. असे असूनही समता ही घोषणा इतकी सर्वमान्य (मनापासून नव्हे कारण वेगवेगळी सुभाग्ये/दुर्भाग्ये वेगवेगळ्या क्षमता, वेगवेगळ्या रुची व आकांक्षा आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या वृती असल्यावर, कोणकोणत्या बाबीत कोण कोणाच्यापेक्षा जास्त किंवा कमी सुस्थित ‘असेल’ हेही वेगवेगळे असते. शिवाय अर्हता हा वेगळाच मुद्दा आहे. त्यामुळे श्रेणी लावायची म्हटली, तरी त्यातून एकेका मुद्यावर एकमेकीना छेद देणाऱ्या (क्रिसक्रॉस) श्रेण्या मिळतील. म्हणूनच समग्र अर्थाने श्रेणी लावणे हेच मुळात शक्य नाहीये. असे असूनही समता ही घोषणा इतकी सर्वमान्य (मनापासून नव्हे) का झाली असेल\nमक्तेदारी ही गोष्ट न्यायबुद्धीला खटकणारी आणि उत्पादकता कमी करणारी आहे. मक्तेदाऱ्या नष्ट करून स्पर्धा स्थापित केलीच पाहिजे. तसेच नैसर्गिक संसाधनांची मालकी आणि वारसाहक्काने मिळणारी संपत्ती या गोष्टी अर्हतानिरपेक्ष असतात. त्यामुळे कर-सवलती या मार्गाने उत्पन्नाचे फेरवाटप समर्थनीयच आहे. परंतु अशा फेरवाटपाचे उद्दिष्ट किती समतावादी असावे हा खरा प्रश्न आहे. समतावाद्यांचा वाटपावर इतका भर असतो की प्रश्न उत्पादनाचा आणि उत्पादकतेचा सुध्दा आहे याचे भान सुटते. सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा या तीनही गोष्टीचे ‘कितीही’ फेरवाटप करता येईल असे ते समजतात.\nसत्ता ही गोष्ट समान वाटता येईल असे मानणे हे तर स्वयंव्याघातीच आहे. सत्तेला वैधतेची जोड असली तरी तिचा गाभा बल हाच असतो. माणसे गट करून एकेका माणसापेक्षा बलशाली ठरतातच. अनेकांच्या संख्याबलाशी एकाला तुल्यबळ व्हायचे तर त्याचे प्रतिकारक बल संख्याबलाहून वेगळे पण संख्याबलाइतके असावे लागेल. म्हणजेच बलसमता हे अराजक/निरंतर-युध्द ठरते. काहीजण विशेष बलिष्ट बनणे, त्यांच्याशी निष्ठावान गट जमणे, अशा गटांत तह होणे असे होत राहून बलांची उतरंड (पिरॅमिड) बनणे अटळ असते. यावर खरा उपाय पिरॅमिडची उंची कमी करत नेणे हाच असतो..\nस्वातंत्र्य आणि स्वयंशिस्त असते तेव्हाच सक्तीची कार्यात्मक गरज लागत नाही. म्हणून स्वातंत्र्य व स्वयंशिस्त जोपासणे हा प्रयत्न असला पाहिजे. पण या गरजेपेक्षा जास्त बल युद्धांमधून निर्माण होते आणि युद्धे ही द्वेषांमधून उद्भवतात. म्हणूनच स्वातंत्र्य आणि स्वयंशिस्त यांना द्वेषरहिततेची जोड असली पाहिजे. ही प्रक्रिया जसजशी पुढे जाईल तसतशी पिरॅमिडची उंची कमी होईल. पण पिरॅमिडमध्ये समतावाद्यांनी उच्चस्थान पटकावले() की ते समता आणतील, हे सपशेल खोटे आहे.\nउत्पन्नांतील विषमता कमी होणे हे समृद्धीनंतरच होऊ शकते. लोकसंख्येने ग्रस्त आणि अनुत्पादक अर्थव्यवस्थेत दारिद्र्य टिकते व श्रमिकांची सौदाशक्ती क्षीण रहाते. दारिद्र्य-निवारणाआधी आर्थिक विषमता कमी करणे हा क्रम अशक्य असतो. अमर्त्य सेन यांचे गुरू जॉन रॉल्स यांनी मांडलेला अग्रक्रमवाद (प्रायारिटेरियनिझम) हाच विकसनशील राष्ट्रासाठी उपयोगाचा आहे. स्पर्धा फेअर राखणे हे काम न्यायसंस्थेने करायचे आणि कल्याणकारी राज्याने उत्पन्नाचे फेरवाटप करताना ‘अंत्योदया’ला अग्रक्रम द्यायचा असा त्यांचा स्पष्ट संदेश आहे. “अशी विषमता निवडा की जी तळच्या माणसाला वर काढण्यात सर्वोत्तम असेल.” (थिअरी ऑफ जस्टिस--- जॉन रॉल्स). वरच्या उत्पन्न गटांत अंतर्गत विषमता किती वाढतीय याची चिंता न करता खालच्या उत्पन्न गटांचे दारिद्र्यनिवारण आणि सक्षमीकरण हे कल्याणकारी राज्याचे आद्य कर्तव्य आहे.\nप्रतिष्ठा: डिग्निटी की ऑनर/प्रेस्टीज\nडिग्निटी चा अर्थ असा की कोणालाच तुच्छतेने न वागवणे व कोणाचीच विटंबना न करणे. हे सार्विक आहे. त्यामुळे डिग्निटी ही सर्वांचीच जपली गेली पाहिजे. ऑनर म्हणजे बहुमान प्रेस्टीज म्हणजे मुद्दाम दाखवण्याचे श्रेष्ठत्व प्रेस्टीज म्हणजे मुद्दाम दाखवण्याचे श्रेष्ठत्व त्याचा ऑनरशी घोळ घातला जातो.\nएखाद्या व्यक्तीबाबत विशेष आदर वाटेल ही गोष्ट सर्वांच्या बाबतीत घडूच शकत नाही. यामुळे बहुमान ही गोष्ट श्रेणीयच असते. समान-बहुमान हा चक्क तार्किक-व्याघात आहे.\nपण ‘सामाजिक समते’त, ऑनरमध्ये/प्रेस्टीजमध्ये समता आणण्याचा प्रयत्न होतो खरे सार्विक मूल्य डिग्निटी हे असताना, ऑनर आणि प्रेस्टीज यांचा समान वाटप करायला बघणे, हे मुदलातच चुकीचे असते. परंतु जनमानसावर, ऑनर आणि प्रेस्टीज यांचा समान वाटप व्हावा, असे समतावाद्यांनी ठसवून ठेवलेले आहे. यातून टोकनिझम म्हणजे नाममात्र बहुमान देण्याचे प्रकरण चालू रहाते. टोकनिझम करण्याला खर्च येत नसल्याने राज्यकर्ते तो सढळ हाताने चालू ठेवतात.\nकिती व्यक्तींचे सत्कार करणार किंवा त्यांना पद्मपुरस्कार देणार त्यामुळे टोकनिझम व्यक्तीकेंद्री न रहाता समूहकेंद्री बनवला जातो. आपल्याकडे गोतगटीय समूहांना ‘समाज’ म्हणण्याची आणि आख्या समूहाला बहुमान देण्याची प्रथा पडली आहे. यातून जातीजमातवाद आणि इतर सर्व प्रकारच्या जमातवादांना अधिमान्यता मिळते.\nमत्सर हा दुर्गुण माणसात असतोच. त्याला कशाचेही वैषम्य वाटू शकते. वैषम्य वाटले की ‘विषमता’ दिसू लागते. यातून वैषम्यांचे सांत्वन करायचे हे जणू कर्तव्य होऊन बसते. वैषम्य वाटण्याला मर्यादा नसते पण सांत्वन करण्याला सुध्दा (जरी खर्च येत नसला तरी) मर्यादा असते. सांत्वन कधीच पूर्ण होणार नसते. म्हणजे सामाजिक समतेच्या नावाखाली प्रत्यक्षात वैषम्य-भावनाच पोसली जाते. जमातवादी द्वेषभावनेला जास्त जास्त इंधन पुरवले जाते. म्हणून अशी समता ही सम्यक नसून वैषम्यक असते.\nसमता: सम्यक आणि ‘वैषम्य’क ‘समते’त दडलेल्या अने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sahyadribooks.com/jirnoddhar/", "date_download": "2022-12-09T16:49:34Z", "digest": "sha1:EGXVU53NGBHWAAQMESGJQX7EDTVDSZJ3", "length": 7807, "nlines": 124, "source_domain": "sahyadribooks.com", "title": "Jirnoddhar - जीर्णोद्धार By Avinash Sowani - Buy Marathi Books Online At Sahyadri Books", "raw_content": "\nआजही अनेक खेडेगावांतील, आडगावातील मंदिरे जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत आहेत. तथापि, अशी जुनी मंदिरे, ऐतिहासिक वास्तू पाडून टाकून, चकाचक ‘मॉडर्न’ पद्धतीने बांधण्यापेक्षा, अस्तित्त्वातील वास्तूचे संवर्धन करून ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने आज, जीर्णोद्धार या नावाखाली योग्य सल्ला न घेता अनेक जुनी देवळे, वास्तू, वाडे पूर्णत: पाडून टाकून मॉडर्न स्टाईलमध्ये परावर्तित केलेली कामे सर्रास आढळतात. तथापि, यामुळे आपण त्या स्थानाचे ऐतिहासिक महत्त्व हरवून टाकत आहोत, ऐतिहासिक वास्तुशैलीचा ठेवा नष्ट करून टाकत आहोत, एवढेच नव्हे तर आपलाच भूतकाळ आपल्याच हौसेपायी पुसून टाकत आहोत याची जाणीव हे बदल करणार्‍या कोणालाच नसते. त्याकरिता या कथनात एखाद्या वास्तूचा जीर्णोद्धार कोणत्या पद्धतीने करावा, वास्तुसंवर्धन कसे करावे यावर भरपूर भाष्य केले आहे.\nजीर्णोद्धार म्हणजे तरी नक्की काय तर रिपेअर्स, रिनोव्हेशन, रीकन्स्ट्रक्शन आणि कॉन्झर्वेशन या सर्व वेगवेगळ्या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन, मूळच्या वास्तुशैलीमध्ये ‘री-क्रिएशन’ किंवा ‘पुनर्निर्मिती’ करायचा प्रयत्न करणे, म्हणजेच मराठीतील ‘जीर्णोद्धार’. संवर्धनाच्या या पद्धतीला मर्यादा नाहीत, बाउंड्रीज नाहीत की लिमिट्स नाहीत.\nनेमकी हीच संकल्पना मनात धरून ही कहाणी रचली आहे.\nमनात जिद्द असली की कोणतेही काम अवघड राहत नाही असा विचार करून प्रयत्न करणार्‍या आणि स्वत:च्या अभ्यासावर, कामावर, विश्वास ठेवून काहीतरी नवीन करून दाखवायचे या ध्येयाने प्रेरीत झालेल्या एका ‘कॉन्झर्वेशन’ म्हणजेच जीर्णोद्धाराशी संबंधित उच्च शिक्षण घेतलेल्या आर्किटेक्ट मुलीने, जीर्णोद्धार करण्यासाठी समोर आलेल्या वास्तूचे यथायोग्य संवर्धन करतानाच, कुतूहलाने त्या वास्तूच्या पूर्वेतिहासाचा शोध घेतला. त्या वेळी तिला आढळलेल्या, जाणवलेल्या आजूबाजूला दिसणार्‍या जुन्या खाणाखुणांवरून अंदाज बांधून तिने एक प्राचीन मंदिरही कसे शोधून काढले याचे वर्णन या कादंबरीत डॉ. अविनाश सोवनी यांनी केलेले आहे.\nAdbandarcha Rudrakot – आडबंदरचा रुद्रकोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.bhovra.com/2010/11/blog-post_22.html", "date_download": "2022-12-09T14:57:47Z", "digest": "sha1:RYZIEXSH7LD5KGTWC24DU536XP6U5ZLS", "length": 11635, "nlines": 153, "source_domain": "www.bhovra.com", "title": "यारी कि गाडी... - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nहिरो होंडा ची नवी जाहिरात यारी कि गाडी बघितली आहे का\nतब न स्पीड ब्रेकर होते थे, न नो एन्ट्री\nअपनी यारी कि गाडी फुरररररर सी चलती थी.\nपर जिंदगी का सफर काफी तेढा होता है दोस्तों\nराहे बदल देता है\nयारी बुला रही है....राहे दिखा रही है..\nचलते ते हम जो बिछडे तो ये\nये गाडी मिला रही है....\nजितनी दूर ये यारी जाये\nउतनी दूर ये गाडी जाये\nहिरो होंडा स्प्लेंडर ....यारी कि गाडी\nआतापर्यंत पाहिलेल्या जाहिरातीतील हि सर्वात आवडती जाहिरात. सुंदर संकल्पना, सुंदर सादरीकरण, सुंदर संगीत आणि शेवटी हृदयाला स्पर्श करणारा फील.\nतीन मित्र भर पावसात लहानपणी गल्लीत खेळताहेत. दोघे बसले असतात आणि तिसरा मित्र फुरररर करत गाडी चालवत येतो. बाकीचे पण त्याला सोबत देत गल्लीत गाडी चालवत फिरतात व एका चौकात बाहेर पडतात. पण तिघे तीन रस्त्याने जातात. त्यावेळेला तिघे आश्चर्यचकित होउन एकमेकांकडे बघतात. तेव्हा त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव खूप छान दाखवले आहेत. त्याच वेळेला बॅकग्राउंडला आवाज येतो.पर जिंदगी का सफर काफी तेढा होता है दोस्तों.... राहे बदल देता है.\nतेच मित्र मोठेपणी आपापल्या कामधंद्यात असताना त्यांना ते दिवस आठवतात. बाहेर पण तसाच पाउस पडत असतो. खिडकीतून बाहेर बघितली तर गाडी दिसते. तशीच गाडी काढून सर्व मित्र त्याच चौकात भेटायला येतात. तिघांन पैकी एका मित्राची पॅंट वर करायची जी सवय असते ती अजून गेलेली नसते. तसेच फुररर्र्र करत गाडी चालवत गल्लीत फिरतात. शेवटी एकमेकांना येऊन मिठ्या मारतात. मानवी भावनांचे खूप सुंदर चित्रण...\nती जाहिरात माझ्या Youtube च्या साईट वर टाकली आहे.\nमाझ्या मित्रांना पण हेच सांगावेसे वाटते कि जरा जुन्या आठवणी जागवून पहा. ते तलावपाली वर फिरणे, कॉलेज बंक करून लायब्ररीत जाऊन बसने, बस स्टॉप वर तासनतास बस ची वाट बघत बसने, एक रुपयाचे शेंगदाणे घ्यायचे, आणि एक रुपयात सुद्धा किती कमी दिले असे बडबडत सगळे शेंगदाणे खायचे , त्यावेळेला दिवसातून १० ते १२ तास तरी एकत्र असायचो आज सहा महिन्यातून एकदा भेटायला होतेय ते सुद्धा कोणाचाना कोणाचा तरी प्रोग्राम चेंज झालेला असतो. जरा काही आठवत असेल तर बघा आठवून आणि आपापल्या गाड्या कडून या तलाव पाली ला भेटायला.\nवरच्या जाहिरातीतील एका मित्राला गीटार वाजवता येत असते. माझ्या पण एका मित्राला गीटार वाजवता येते पण साल्याने कधी मनापासून तिकडे लक्षच दिले नाही. (हा ब्लॉग वाचणारे कुणी नसते तर जरा अजून शिव्या घातल्या असत्या). कधी आमची मेहफिल जमलीच नाही. त्यावेळेला वेळ होता, भेटी होत होत्या पण मजा करायला पैसा नव्हता, आज पैसा आहे तर वेळ नाही आहे भेटायला.\nमाझ्या सर्व मित्रांना हेच सांगणे आहे कि वेळ काढा आणि जे काही थोडेफार मित्र उरले आहोत आणि जी काही मैत्री उरली आहे ती टिकवून ठेवा. उद्या असे नको व्हायला कि पैसा कमावता कमावता, सर्व मित्रांना सोडून उंच शिखरावर जाऊन पोहोचाल, पण मागे वळून बघाल तर आम्ही शिखराच्या पायथ्याशी पण नाही दिसणार. त्यावेळेला खूप एकटे एकटे वाटेल, मित्रांची गरज भासेल पण जवळ कोणी नसेल....\nजमले तर विचार करा.....आणि आपल्या आवडत्या व्यक्ती साठी,मित्रासाठी जरुर वेळ काढा...आयुष्य खूप छोटे आहे आणि वेळ खूप कमी आहे.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nअसे पाहुणे येती घरा...\nऐंशी नव्वद च्या दशकामध्ये मी चाळीमध्ये राहायला होतो. दोन खोल्यांची कॉमन गॅलरी असलेली चाळ होती. वडीलांचा आणि चाळीतल्या जवळपास सगळ्यांचाच पगार...\n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी \n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी मिलिंद धुरीच्या फेसबुक भिंती वरच्या एकेक आठवणी मनाला भूतकाळात नेऊन सोडतात. अशीच एक आठवण ऐंश...\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जवाबदार कोण \nकोरोनाच्या प्रसाराला, लोकांच्या मृत्यूला जेवढे आपण राज्य किंवा केंद्र सरकारला दोषी धरतोय तेवढेच दोषी हे लोकं पण आहेत ज्यांनी औषधांचा काळाबा...\nहो नाही करत शेवटी अर्ध्या दिवसासाठी का होईना येऊरला जायचे ठरले. माझ्या घरच्या मागेच येऊर च्या डोंगररांगा आहेत. हा भाग संजय गांधी नॅशनल पा...\nमुखवटा कादंबरी | लेखक -अरुण साधू\nवर्तक नगर चे साईबाबा...\nह्या दिवाळीचा आकाश कंदील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/11/power-output-with-100-percent-weighting.html", "date_download": "2022-12-09T16:23:00Z", "digest": "sha1:6J7YF675BSFN66BGGYNKDG43VREKCWQ3", "length": 13852, "nlines": 103, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "कोराडी संच ६ चे १०० टक्के भारांकसह वीज उत्पादन - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nबुधवार, नोव्हेंबर २३, २०२२\nकोराडी संच ६ चे १०० टक्के भारांकसह वीज उत्पादन\n*कोराडी संच ६ चे १०० टक्के भारांकसह वीज उत्पादन*\n*६६० मेगावाट संच ८ व ९ ची १०० टक्के उपलब्धता व वीज नियामक आयोगाच्या निर्धारित लक्ष्याकडे वाटचाल*\nकोराडी २३ नोव्हेंम्बर २०२२ : कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली २१० मेगावाट क्षमतेच्या संच क्रमांक ६ चे १०० टक्क्यांपेक्षा जास्त भारांकासह वीज उत्पादन झाले असून नोव्हेंबर महिन्यात तीन वेळा हे लक्ष्य गाठण्यात यश आले. ७ नोव्हेंबरला १००.०३ टक्के, १६ नोव्हेंबरला १००.४९ टक्के तर २२ नोव्हेम्बरला १०१.३८ टक्के इतका भारांक गाठण्यात आला. या संचांचा मागील महिनाभरात सुमारे ७४.४४ टक्के इतका भारांक होता.\nमार्च १९८२ साली २१० मेगावाट क्षमतेच्या कोराडी संच क्रमांक ६ कार्यान्वित करण्यात आला होता. सुमारे तीन दशके या संचातून वीज उत्पादन घेतल्यानंतर सन २०१९ मध्ये नूतनीकरण व आधुनिकीकरण करून पुनश्च या संचातून वीज उत्पादन सुरू करण्यात आले. सुमारे १६००० तासांच्या सलग वीज उत्पादनानंतर नुकतेच या संचाची किरकोळ देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली आणि आता ह्या संचाने १०० टक्के पेक्षा जास्त भारांक गाठला आहे.\nराज्यात विजेची मागणी २४००० मेगावाटच्या घरात असताना २१० मेगावाट संचासोबतच कोराडी ६६० मेगावाट ८ व ९ क्रमांक संचांची कामगिरी देखील उल्लेखनीय आहे. नोव्हेंबर महिन्यात संच क्रमांक ८ व ९ हे १०० टक्के उपलब्धतेसह भारांक ८१ टक्के असून, वीज नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या ८५ टक्क्याकडे वाटचाल प्रगतीपथावर आहे. मनुष्यबळ, कोळसा आणि योग्य समन्वय राखल्याने महत्तम भार (पीक लोड ) कालावधीत एका तासातले या वर्षातील सर्वोच्च वीज उत्पादन ६२५ ते ६३० मेगावाट इतके आहे हे विशेष.\nमहानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन, संचालक(संचलन) संजय मारुडकर, कार्यकारी संचालक(संवसु-२) पंकज सपाटे यांनी अभय हरणे व कोराडी वीज केंद्राच्या सर्व अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कामगार, संघटना प्रतिनिधी यांचे अभिनंदन केले आहे.\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/06/blog-post_564.html", "date_download": "2022-12-09T16:32:22Z", "digest": "sha1:SR2R5PKXJ556OPY5M2ECQ5HAVBEJSPQW", "length": 4498, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "पीठ मळताना ही ट्रीक नक्की वापरा, पोळी फुलल्याशिवाय राहणार नाही", "raw_content": "\nपीठ मळताना ही ट्रीक नक्की वापरा, पोळी फुलल्याशिवाय राहणार नाही\nहेल्थ डेस्क - भारतीय लोकांचे जेवण हे पोळी किंवा फुलक्यांशिवाय पूर्ण होत नाही. प्रत्येकाला फुललेली आणि गरम पोळी खायला आणि बनवायला आवडते. जेव्हा पोळी गोल येते आणि छान फुलते तेव्हा बनवणाऱ्याला आणि खाणाऱ्यालाही आनंद होतो. परंतु अनेक लोक पोळीसाठी पीठ मळताना अशी एक चूक करतात, ज्यामुळे आपली पोळी फुलत नाही आणि काही वेळात पापडासारखी कडक होते. आज आपण नरम आणि फुलणारी चपाती कशी बनवायची ते जाणून घेऊया…\n– पोळी, पुरी किंवा पराठा बनवण्यासाठी तुम्हाला पीठ मळणे सगळ्यात महत्वाचे आहे. बऱ्याच लोकांना हे काम कंटाळवाणे वाटते, परंतु स्वयंपाक घरातील हे सर्वात महत्वाचे काम आहे.\n– पीठ मळायला जास्त वेळ जाऊ शकतो, परंतु पटापट पीठ मळल्याने आपल्या पोळीची चव खराब होऊ शकते, म्हणून ५ ते १० मिनिटे पीठ मळा.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/05/Pandhripul-accident-news.html", "date_download": "2022-12-09T15:21:01Z", "digest": "sha1:EEJHS65VJHVZ6S3GSOT3FFNAKQ4EACCL", "length": 7649, "nlines": 58, "source_domain": "www.mynagar.in", "title": "नगर औरंगाबाद महामार्गावर क्रुझर गाडीला भिषण अपघात १ ठार ८ गंभीर जखमी ; १०८ रुग्णवाहिका ठरली जीवनदायीनी", "raw_content": "\nनगर औरंगाबाद महामार्गावर क्रुझर गाडीला भिषण अपघात १ ठार ८ गंभीर जखमी ; १०८ रुग्णवाहिका ठरली जीवनदायीनी\nमाय अहमदनगर वेब टीम\nनगर तालुका-- नगर-औरंगाबाद महामार्गावर खोसपुरी शिवारात शुक्रवार दि. २७ रोजी पहाटे क्रुझर गाडीला झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, खोसपुरी शिवारातील हॉटेल संग्राम पॅलेस समोर उभ्या असलेल्या ट्रकला (क्र. एम. एच. १४ एच.यु. ०२२७) क्रुझर गाडीने (क्र. एम. एच.१६ ए.टी.१४०६) भरधाव वेगात पाठीमागून जोराची धडक दिली. क्रुझर गाडी नगर कडून औरंगाबाद कडे चालली होती. अपघात पहाटे चारच्या सुमारास घडला.\nअपघातात शांताराम लक्ष‍मण घन (वय ४० रा. घनवाडा ता. सोयगाव जिल्हा औरंगाबाद ) हा जागीच ठार झाला तर श्रद्धा कैलास पवार (वय ३०), विकी नाना पाटील (वय २७), नंदा शांताराम घन (वय ३२),वेदांत शांताराम घन ( वय १४), खुशी शांताराम घन (वय ११), राजपाल अशोक पवार (वय १५), राजगुरू कैलास पवार ( वय २२), कैलास अर्जुन पवार ( सर्व रा. जामनेर तालुका जामनेर) हे जखमी झाले आहेत. जखमी मधील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जखमींवर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nअपघाताची माहिती समजताच तात्काळ १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. सोनई, जेऊर, जिल्हा रुग्णालय व मिरी येथील चार रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल होऊन त्यांनी जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. यावेळी १०८ रुग्णवाहिका चालक हर्षल तोडमल, भाऊसाहेब बंगे, डॉ. सचिन कोरडे यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मोठी मदत केली. १०८ रुग्णवाहिका एक प्रकारे जखमीं साठी जीवनदायिनी ठरल्या आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.\nकांचन बिडवे यांची सतर्कता\nपांढरीपुल परिसरात भीषण अपघात झाल्याची तसेच अपघातात जखमींची संख्या जास्त असल्याची माहिती १०८ रुग्णवाहिका प्रमुख कांचन बिडवे यांना समजताच त्यांनी तात्काळ सर्व यंत्रणा कामाला लावून जेऊर, जिल्हा रुग्णालय, मिरी तसेच सोनई येथिल चार १०८ रुग्णवाहिका अपघात स्थळी पाठवल्या. कांचन बिडवे यांच्या सतर्कतेबद्दल नागरिकांमधून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2022-12-09T15:11:56Z", "digest": "sha1:ZMRKSECY6NPERCB7PSNXS5OVDN5TY3RH", "length": 11288, "nlines": 70, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "याला जबाबदार कोण?...म्हणत महेश टिळेकर यांची खेदजनक प्रतिक्रिया - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / याला जबाबदार कोण…म्हणत महेश टिळेकर यांची खेदजनक प्रतिक्रिया\n…म्हणत महेश टिळेकर यांची खेदजनक प्रतिक्रिया\nटीआरपी म्हणजेच त्या मालिकेचे खरे यश असे म्हटले जाते. मुळात मालिकेचे कथानक कितीही उत्तम दर्जाचे असुदे किंवा त्यातील कलाकार हे किती ताकदीने आपली भूमिका अभिनयातून जिवंत करतात याला सध्याच्या घडीला कुठलेच महत्व नसते असे मत दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी मांडले आहे. सोनी मराठी वाहिनीवर सावित्री ज्योती ही एक दर्जेदार कथानक असलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे त्यामुळे महेश टिळेकर यांनी एक पोस्ट शेअर करून मालिकेप्रति आपली भावना व्यक्त केली आहे ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की…\n ’सावित्री ज्योती’ ही महात्मा जोतिबा आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत मराठी मालिका केवळ मालिकेला टी आर पी नाही म्हणून बंद होत आहे हे ऐकून नक्कीच मला दुःख झाले. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका करणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचे कौतुक करावं तितकं कमीच आहे.पण मग चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर,कार्यावर आधारित मालिका पहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा नवऱ्याची लफडी,सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींच्यावर कुरघोडी करणाऱ्या जावा,हे असं सगळं बटबटीत पहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिला आहे. विनोदाच्या नावावर माकडचाळे करून नक्की विनोद कश्याला म्हणायचं असा प्रश्न पडावा पण बघणारे काहीही करून हसत आहेत यातच आपल्या अभिनयाचं श्रेय आहे असं मानून काम आणि पैसे मिळाले की त्यातच सुख मानणारे कलाकार .बरेचदा परिस्थितीमुळे अनेकांना हे करणं भाग पडतं पण काही रियालिटी शोमध्ये विनोदाचा दर्जा आणि आब राखून लोकांचे लाडके ठरलेले गुणी विनोदी कलाकारही आहेतच. अभिनयाची भूक असणारे ओमकार गोवर्धन, अश्विनी कासार सारखे कलाकार उत्तम अभिनय करूनही त्यांची मालिका फक्त प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होत असेल तर या कलाकारांना किती दुःख होत असेल,की जीव तोडून मेहनत घेऊन टी आर पी च्या धंदेवाईक स्पर्धेत त्यांची मालिका यशस्वी झाली नाही.\nसावित्री ज्योती सारख्या उत्तम मालिका प्रेक्षकांच्या पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होते याला जबाबदार काळानुसार बदलत चाललेली प्रेक्षकांची आवड की आणखी कुणी\nPrevious फोटोतील विनर बनलेली ही मुलगी आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री\nNext माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत मोठा ट्विस्ट… शनयाची याकारणामुळे होणार एक्झिट\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/06/blog-post_909.html", "date_download": "2022-12-09T15:30:20Z", "digest": "sha1:UMACLYJ7WGJO37NKA6PWF66QOQBTGOBQ", "length": 9892, "nlines": 64, "source_domain": "www.mynagar.in", "title": "देशातील काही राज्ये अनलॉक; डेल्टाने वाढवले पुन्हा आव्हान", "raw_content": "\nदेशातील काही राज्ये अनलॉक; डेल्टाने वाढवले पुन्हा आव्हान\nनवी दिल्ली - तेलंगणात २० जूनपासून लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्यात आले होते. त्यानंतर महामारीदरम्यान पूर्ण निर्बंध हटवणारे तेलंगणा देशातील पहिले राज्य ठरले होते. १ जुलैपासून शाळा सुरू करण्याची तयारी आहे, परंतु जगासाठी चिंतेचे कारण ठरणारा डेल्टा व्हेरिएंट देशातील इतर राज्यांची स्थिती बिघडवू पाहतोय. भारतात ५१ रुग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारने ८ राज्यांशी याबाबत दक्षता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यानंतर सरकारने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत.\nहरियाणात लाॅकडाऊन ५ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. बंगालमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बिहारमध्ये रात्री संचारबंदीसह इतर निर्बंधासह लॉकडाऊन संपुष्टात आला आहे. उत्तर प्रदेशनेदेखील ७५ जिल्ह्यांत नियमांत सवलत दिली आहे. परंतु काही राज्यांता कोरोनाचे संकट कायम आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे देशातील सर्वाधिक २२ रुग्ण आढळले आहेत. पूर्वी डेल्टा व्हेरिएंटचेदेखील रुग्ण आढळले होते. राज्यात एकूण २०.५ टक्के लोकांनी लसीचा एक डोस, तर ४.९ टक्के लोकांनी दोन डोस घेतले आहेत. महाराष्ट्रात संसर्गाचा दर ४.२ टक्के आहे.\nराज्यातील काही राज्यांची स्थिती\nपश्चिम बंगालमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन\nबंगालमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. बस, मेट्रो, लोकल ट्रेन पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. रेस्तराँ दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील. उद्यानात केवळ लस घेतलेल्या लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. बंगालमध्ये उत्तर व दक्षिण २४ परगणा, कोलकाता, हावडा व हुगळी सर्वाधिक बाधित जिल्हे आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १६.८ टक्के लोकांना एक डोस, ४.९ टक्के लोकांना दोन्ही डोस दिले. राज्यात संसर्ग दर ३.६ टक्के आहे.\nराजस्थानमध्ये स्टाफला लस देणाऱ्या जिमला परवानगी\nराजस्थानमध्ये २८ जूनपासून सार्वजनिक ठिकाणी सहभागी होण्यासाठी लोकांना किमान एक डोस देणे अनिवार्य केले. दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील. जिम व रेस्तराँपैकी ६० टक्क्यांहून जास्त अधिक कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.\nहरियाणात लॉकडाऊन ५ जुलैपर्यंत वाढवले\nहरियाणा सरकारने रविवारी लॉकडाऊन ५ जुलैपर्यंत वाढवले आहे. राज्यात ८ व्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. राज्यात सर्व दुकाने सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मॉल सकाळी १० पासून रात्री ८ पर्यंत सुरू राहतील.\nगोवा : ४८.६ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला\nगोव्यात लॉकडाऊन ५ जुलैपर्यंत वाढवण्यात आले आहे. सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ पर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवता येतील. गोव्यातील विवाह समारंभांनादेखील परवानगी देण्यात आली आहे. एकूण ४८.६ टक्के लोकांना एक डोस व ७ टक्के जणांना दोन डोस दिले आहेत.\nतामिळनाडूत धार्मिक ठिकाणे सुरू, सणाची परवानगी नाही\nतामिळनाडूत ५ जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. चेन्नई, कांचीपुरम, चेंगलपट्टू व तिरुवल्लुवरमध्ये खासगी कंपन्यांत १०० टक्के कर्मचाऱ्यांसोबत काम करेल. राज्यात एकूण १६.४ टक्के लोकांनी लसीचा एक डोस घेतला आहे. ३.३ टक्के लोकांना डोस मिळाला.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9plusnews.in/2019/05/vs_12.html", "date_download": "2022-12-09T17:02:38Z", "digest": "sha1:6UQWQ4P3LYAUS4RBTUR3Y4DSSVKJHU2K", "length": 18107, "nlines": 164, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "मुंबई कुणाची? राहुल शेवाळे VS एकनाथ गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईत येणार कोण? - TV9 Plus News", "raw_content": "\nHome मुंबई मुंबई कुणाची राहुल शेवाळे VS एकनाथ गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईत येणार कोण\n राहुल शेवाळे VS एकनाथ गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईत येणार कोण\nमुंबई : दक्षिण मध्य मुंबई म्हणजे दादर, माहीम यासारखा शहरी मध्यमवर्गियांचा भाग आणि धारावीमधले कष्टकरी गरीब लोक असा संमिश्र स्वरूपाचा राखीव मतदारसंघ. इथे शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे विरुद्ध काँग्रेसचे एकनाथ गायकवाड अशी लढत झाली. इथे चुरशीची लढत पाहायला मिळाली.\nमेट्रो रेल्वे, मोनोसारखे वाहतूक प्रकल्प आणि घरबांधणी असे विकासप्रकल्प यावेळी निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे होते. त्याचबरोबर नोटबंदी, जीएसटी, शहरी भागातली वाहतुकीची संरचना, प्रवाशांची सुरक्षितता या मुद्द्यांचं आव्हान इथे सत्ताधारी भाजपसमोर होतं.\nधारावीचा पुनर्विकास, माहूलचं प्रदूषण असेही मुद्दे या निवडणुकीत गाजले. काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी राहुल शेवाळेंसमोर यावेळी चांगलंच आव्हान निर्माण केलं.\n2009 मध्ये इथे काँग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये राहुल शेवाळेंनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला. आता पुन्हा एकदा हेच उमेदवार आमनेसामने होते.\nदक्षिण मध्य मुंबईमध्ये माहीम, चेंबूर, सायन कोळीवाडा, धारावी, वडाळा, अणुशक्तीनगर या विधानसभा जागा येतात. या सगळ्या मतदारसंघात आघाडी आणि युतीचाही कस लागला.\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत होते. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईत राज ठाकरे यांच्या सभांमुळे शिवसेना भाजप युतीचं नुकसान होईल का, अशी चर्चा इथे रंगली होती.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nमॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या तीन वृद्ध महिलांना वाहनाने चिरडले\nजुन्नर, 15 मे: जुन्नरमध्ये एका अज्ञात वाहनाने तीन वृद्ध महिलांना चिरडल्याची घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या या तीन महिला एका व...\n'मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार', निलेश राणेंचा पुन्हा गंभीर आरोप\nमुंबई, 31 मे : लोकसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर स्थापन झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेलाही स्था...\nलाखनी येथे जगद्गुरू श्री स्वामी नरेद्राचार्यजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर\nतालुका प्रतिनिधि: संदीप क्षिरसागर जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज श्री संप्रदाय लाखनी यांच्यावतीने आज लाखणी येथे जन्मोत्सवाच्या निम...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nWHO ने की भारत की तारीफ, कहा- कोरोना को रोकना अब आपके हाथ में\n कोरोना वायरस के तेजी से बढ़ते मामले के बीच विश्व स्वास्थ्य संगठन ने कहा है कि कोरोना के प्रसार पर रोक लगाने के लिए भारत को ...\n रायगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोठी गर्दी\nरायगड, 6 जून : महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठ्या जल्ल...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nसंतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या... कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी गावातील घटना...\nसंतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी ग...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/36948/", "date_download": "2022-12-09T17:06:33Z", "digest": "sha1:MJVSX5MSZ547X6YFABITFWSRC3VCHHDB", "length": 9054, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "शहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांना निरोप देताना लोकांना अश्रू अनावर | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra शहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांना निरोप देताना लोकांना अश्रू अनावर\nशहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांना निरोप देताना लोकांना अश्रू अनावर\nपरभणी: येथे कर्तव्यावर असलेले भारतीय हवाई दलातील जवान जिजाभाऊ किशनराव मोहिते यांच्यावर शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता तालुक्यातील महागाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nजिजाभाऊ यांच्या कुटुंबीयांनी धार्मिक रीतीनुसार अंत्यविधी पूर्ण केला. पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. तसंच, हवाई दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी, शहीद जिजाभाऊचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पठाणकोट येथे तैनात असलेल्या जिजाभाऊंची तब्येत अचानक बिघडली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. त्यामुळं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यातच गुरुवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचं पार्थिव महागाव इथं आणण्यात आलं. त्यानंतर गावातील व परिसरातील नागरिकांनी अत्यंदर्शन घेतलं. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, खासदार संजय जाधव, नांदेडचे आमदार मोहनराव हंबर्डे, तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर, सैनिक कल्याण कार्यालयाचे पाटील तसेच विविध पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांनी पुष्पचक्र वाहून मोहित यांना श्रद्धांजली अर्पण केली व शहीद अमर रहे… अशा घोषात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला\nजिजाभाऊ यांचं वय अवघं २६ वर्षे होतं. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं होतं. इयत्ता आठवी ते दहावीचं शिक्षण खासगी शाळेत झालं होतं. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पालम, येथे घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी केली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची हवाई दलात निवड झाली होती. मागील वर्षीच नांदेड जिल्ह्यातील मार्कंड या गावातील भाग्यश्री यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या निधनानं संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.\nPrevious articleअभिनेते भूषण कडू याच्या पत्नीचं करोनामुळं निधन\nNext article'…तर बाळासाहेब स्वर्गातून संजय राऊतांच्या थोबाडीत मारतील'\npune college student, मैत्रिणीसोबत फिरायला गेल्यानंतर पुण्यातील तरुणासोबत भयंकर घटना; भयभीत झालेली मैत्रीण… – three accused took the life of a young man from...\nchandrakant patil statement, वादानंतर मला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला आणि…; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले – bjp leader chandrakant patil explanation after his...\nGram Panchayat Election, पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचे फोटो एकाच बॅनरवर, कार्यकर्त्यांची एकजूट, बीड जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण – panjkaja munde dhananjay munde photos...\nShiv Sena, जळगावात शिवसेनेत वादाची ठिणगी, शिवसैनिक स्थानिक नेतृत्वाविरुद्ध थेट उद्धव ठाकरेंची घेणार भेट –...\nसंघर्षातही महात्मा गांधींची अहिंसा विसरू नका: राष्ट्रपती\nbroadband plans: Budget Broadband Plans: हे आहेत देशातील ५ स्वस्त ब्रॉडबँड प्लान्स, मिळतो ३.३ TB...\nभारताचा चीनला आणखी एक झटका; सरकारी खरेदीत चिनी कंपन्यांवर बंदी\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.opticwell.com/products-list/", "date_download": "2022-12-09T15:54:02Z", "digest": "sha1:RMV5ZPZRBPGNMHFAH6TTCCTOIKJ6GHQG", "length": 14550, "nlines": 170, "source_domain": "mr.opticwell.com", "title": " उत्पादने - चेंगडू ऑप्टिक-वेल फोटोइलेक्ट्रिक कं, लि.", "raw_content": "\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनीलम एक आदर्श ऑप्टिकल सामग्री आहे.यात BK7 सारख्या पारंपारिक ऑप्टिकल मटेरियलपेक्षा विस्तीर्ण पास बँड तर आहेच, शिवाय गंज प्रतिकार, प्रभाव प्रतिकार आणि उच्च तापमान प्रतिरोधक वैशिष्ट्ये देखील आहेत.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नमलेला नीलम ग्रेड 9 पर्यंत पोहोचू शकतो कठोरता ही निसर्गातील हिऱ्यांच्या कडकपणानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, याचा अर्थ असा की नीलमला उत्कृष्ट स्क्रॅच प्रतिरोधक क्षमता असू शकते, जेणेकरून ते कठोर परिस्थितीत सामान्यपणे कार्य करू शकते.आमची नीलम विंडो उत्कृष्ट ऑप्टिकल कार्यक्षमतेसह KY चा वापर करते. वाढीची पद्धत सामग्री कोल्ड ऑप्टिकल प्रक्रियेच्या पायऱ्यांद्वारे बनविली जाते जसे की कटिंग, ओरिएंटेशन, कटिंग, गोलाकार, ग्राइंडिंग, पॉलिशिंग इ. त्यात उत्कृष्ट ऑप्टिकल आणि यांत्रिक गुणधर्म आहेत.त्याच वेळी, आम्ही निवडण्यासाठी भिन्न प्रक्रिया अचूकतेसह सामान्य सुस्पष्टता, उच्च परिशुद्धता आणि अल्ट्रा उच्च परिशुद्धता उत्पादने प्रदान करू शकतो.सर्व ग्राहकांच्या गरजा आणि रेखाचित्रांच्या अधीन आहेत.तसेच आमच्याकडे काही उत्पादने स्टॉकमध्ये आहेत, कृपया अधिक तपशीलांसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nनीलमणी रॉड्स आणि ट्यूब्स:\nनीलमणी रॉड आणि सॅफायर ट्यूबचा वापर प्रामुख्याने उच्च पृष्ठभागाच्या कडकपणाचा आणि नीलमच्या उत्कृष्ट यांत्रिक गुणधर्मांचा वापर करतो.आमच्या ग्राहक बेसमध्ये, पॉलिश केलेले नीलम रॉड्स मुख्यतः अचूक पंपांसाठी प्लंजर रॉड म्हणून वापरले जातात.त्याच वेळी, नीलमच्या चांगल्या इन्सुलेशन गुणधर्मांमुळे, काही ग्राहक काही HIFI ऑडिओ उपकरणे, अचूक इलेक्ट्रॉनिक नियंत्रण उपकरणांमध्ये इन्सुलेटिंग रॉड्स म्हणून अनपॉलिश केलेले किंवा केवळ दंडगोलाकार पॉलिश केलेले नीलम रॉड वापरतात.आम्ही दोन मुख्य प्रकारचे नीलमणी रॉड देतो.मुख्य फरक फक्त पृष्ठभागाच्या गुणवत्तेत आहे, दंडगोलाकार पृष्ठभाग पॉलिश केलेला आहे आणि दंडगोलाकार पृष्ठभाग पॉलिश केलेला नाही.पृष्ठभागाच्या गुणवत्तेची निवड पूर्णपणे ग्राहकाच्या विशिष्ट गरजांद्वारे निर्धारित केली जाते.नीलमणी नलिका एक पोकळ रॉड आहे, जी नीलमणी रॉडसारखी लांब लांबीपर्यंत पोहोचू शकते.मुळात हिऱ्याच्या नळ्या तयार करणे अशक्य असल्याने, नीलमणी नळ्या हा एक चांगला पर्याय आहे.\nप्रकाश मार्गदर्शक हा कॉस्मेटिक लेसर किंवा तीव्र स्पंदित प्रकाश (IPL) अनुप्रयोगांमध्ये एक प्रमुख घटक आहे.IPL चा वापर सामान्यतः अवांछित केस काढून टाकण्यासाठी तसेच इतर कॉस्मेटिक अनुप्रयोगांच्या श्रेणीसाठी केला जातो.BK7 आणि फ्यूज्ड सिलिका साठी नीलम हा एक सामान्य पर्याय आहे.ही एक अत्यंत कठोर सामग्री आहे आणि उच्च-ऊर्जा लेसरचा सामना करू शकते.आयपीएल ऍप्लिकेशन्समध्ये, नीलम त्वचेशी संपर्क साधणारे कूलिंग क्रिस्टल म्हणून काम करते, त्याच वेळी चांगले उपचार प्रभाव प्रदान करते, ते उपचार पृष्ठभागावर एक चांगला थंड संरक्षण प्रभाव देखील प्रदान करू शकते.BK7 आणि क्वार्ट्जच्या तुलनेत, नीलम उच्च टिकाऊपणा आणि नुकसानास प्रतिकार देखील देऊ शकते, ज्यामुळे उपकरणे देखभाल गुंतवणूक कमी होते.नीलम संपूर्ण दृश्यमान आणि शॉर्ट-वेव्ह इन्फ्रारेड श्रेणीमध्ये उत्कृष्ट ट्रान्समिटन्स देखील प्रदान करते.\nनीलम लेन्स आणि प्रिझम\nउच्च संकुचित शक्ती (नीलम 2Gpa, स्टील 250Mpa, Gorilla Glass 900Mpa), उच्च Mohs कठोरता व्यतिरिक्त, नीलममध्ये उत्कृष्ट रासायनिक आणि ऑप्टिकल गुणधर्म देखील आहेत.नीलम 300nm ते 5500nm (अल्ट्राव्हायोलेट आणि दृश्‍यमान प्रकाशाला आच्छादित करणार्‍या) श्रेणीत आहे.आणि इन्फ्रारेड प्रदेश) मध्ये उत्कृष्ट प्रसारण कार्यप्रदर्शन आहे, 300nm-500nm च्या तरंगलांबीवरील प्रसारण शिखर जवळजवळ 90% पर्यंत पोहोचते.नीलम एक birefringent सामग्री आहे, त्यामुळे त्याचे अनेक ऑप्टिकल गुणधर्म क्रिस्टल अभिमुखतेवर अवलंबून असतात.त्याच्या सामान्य अक्षावर, त्याचा अपवर्तक निर्देशांक 350 nm वर 1.796 ते 750 nm वर 1.761 पर्यंत असतो.तापमानात मोठ्या प्रमाणात बदल झाला तरी त्याचा बदल फारच कमी असतो.तुम्‍ही विविध अति तापमानांसह सॅटेलाइट लेन्स सिस्‍टम डिझाइन करत असल्‍यास, ऍसिडसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑप्टिकल सेन्सर, गंभीर हवामानापासून संरक्षण करण्‍याची आवश्‍यकता असलेले लष्करी डिस्प्ले किंवा उच्च-दाब खोल्यांमधील परिस्थितीचे निरीक्षण करत असाल, तर सॅफायर ग्लास ही तुमची सर्वोत्तम निवड असेल.\nसिंथेटिक नीलम बियरिंग्ज आणि रुबी बेअरिंग्ज, त्यांच्या कडकपणामुळे आणि उच्च पॉलिशिंग प्राप्त करण्याच्या क्षमतेमुळे, सामान्यत: साधने, मीटर, नियंत्रण उपकरणे आणि इतर अचूक यंत्रसामग्रीसाठी आदर्श दागिने बेअरिंग सामग्री म्हणून ओळखले जातात.या बियरिंग्समध्ये कमी घर्षण, दीर्घ आयुष्य आणि उच्च मितीय अचूकता आहे..महत्वाचेकडकपणा हिऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.सिंथेटिक नीलमची रासायनिक रचना नैसर्गिक नीलमणीसारखीच असते, परंतु अशुद्धता आणि डाग काढून टाकल्यामुळे, ही एक उत्कृष्ट रत्न धारण करणारी सामग्री आहे आणि उच्च तापमानातही, नीलम अम्लीय किंवा अल्कधर्मी वातावरणाच्या अधीन नाही.प्रभाव.म्हणून, पेट्रोकेमिकल, प्रक्रिया नियंत्रण आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये त्याच्या अनुप्रयोगांना मोठी मागणी आहे..नीलम बियरिंग्ज औद्योगिक अनुप्रयोगांच्या श्रेणीमध्ये वापरल्या जाऊ शकतात.\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nनीलम प्रिझम आणि लेन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T15:48:52Z", "digest": "sha1:2J3PGWOQ2FV4AYOO4YLLL7GLAB6SBAGL", "length": 7430, "nlines": 91, "source_domain": "baramatizatka.com", "title": "विहिरीचे बिल काढण्यासाठी पंचायत समितीमधील लाचखोर विस्तार अधिकाऱ्यास रंगेहात पकडले. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर विहिरीचे बिल काढण्यासाठी पंचायत समितीमधील लाचखोर विस्तार अधिकाऱ्यास रंगेहात पकडले.\nविहिरीचे बिल काढण्यासाठी पंचायत समितीमधील लाचखोर विस्तार अधिकाऱ्यास रंगेहात पकडले.\nशेतकऱ्याकडून चार हजाराची लाच घेताना विस्ताराधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला.\nविहिरीचे बील काढण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समितीमधील कृषी विभागाच्या विस्तार अधिकार्‍यास रंगेहात पकडण्यात आले. लाचखोर अधिकार्‍याला लाचलूचपत विभागाने पकडल्याने परळी येथील शासकीय कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.\nपरळी तालुक्यातील एका शेतकर्‍यास राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत विहिर मंजूर झाली होती. विहिरीचे बील काढण्यासाठी पंचायत समिती विभागातील कृषीचे विस्तार अधिकारी संजय पालेकर लाचेची मागणी करत असे. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी शेतकर्‍याने लाचलूचपत विभागाशी संपर्क साधला होता. सापळा रचून लाचलूचपत विभागाने विस्तार अधिकारी संजय पालेकर यास 4 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई बीड एसीबीचे रविंद्र परदेशी व त्यांच्या टीमने केली आहे.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleनातेपुते येथे युवानेते प्रेमभैया देवकाते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर.\nNext articleमाळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांनी विस्ताराधिकारी व्ही. बी. कोळेकर यांच्याकडे चौकशी व अहवाल सादर करण्याचे दिले आदेश.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T15:51:16Z", "digest": "sha1:6AMK5LQF477BRGW6Y5OJDTAPEADJT6FX", "length": 10120, "nlines": 69, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "\"नाकावरच्या रागाला औषध काय..\" गाण्यातील हे बालकलाकार आठवतात? तब्बल ३१ वर्षानंतर आता कसे दिसतात - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / “नाकावरच्या रागाला औषध काय..” गाण्यातील हे बालकलाकार आठवतात तब्बल ३१ वर्षानंतर आता कसे दिसतात\n“नाकावरच्या रागाला औषध काय..” गाण्यातील हे बालकलाकार आठवतात तब्बल ३१ वर्षानंतर आता कसे दिसतात\nकळत नकळत हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, अशोक सराफ यासारखे दमदार कलाकार लाभले होते. या चित्रपटासोबतच त्यातील ‘हे एक रेशमी घरटे..’ आणि ‘नाकावरच्या रागाला औषध काय…’ ही गाणी लोकप्रिय ठरली होती. त्यात हे दोन बालकलाकार देखील झळकलेले पाहायला मिळाले. ‘बच्चू’ आणि ‘छकुली’ अशा भूमिका साकारणाऱ्या या बालकलाकारांबद्दल आज जाणून घेऊयात…चित्रपटात बच्चू साकारला होता “ओमेय आंब्रे” या बालकलाकाराने तर छकुली साकारली होती “मृण्मयी चांदोरकर” हिने.\nओमेय आंब्रे आज अभिनय क्षेत्रापासून खूप दूर असलेला पाहायला मिळत आहे. मुंबईतील आर ए पोदार कॉलेजमधून त्याने बीकॉमची पदवी मिळवली आहे. ओमेयचे लग्न झाले असून त्याला दोन मुलंही आहेत. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत न्यू जर्सी येथे स्थायिक झाला आहे. तर चित्रपटातली छकुली अर्थात मृण्मयी चांदोरकर ही प्रसिद्ध लेखक व.पू.काळे यांची नात आहे. व. पू. काळे यांचे पूर्ण नाव वसंत पुरुषोत्तम काळे. एक सुप्रसिद्ध लेखक, कथाकथनकार आणि कादंबरीकार म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यातील ही वाट एकटीची, ठिकरी, साथी अशी पुस्तके खूपच प्रसिद्धी मिळवून गेली. त्यांची मुलगी “स्वाती चांदोरकर” या देखील एक प्रसिद्ध लेखिका म्हणून ओळखल्या जातात. एक पायरी वर, अनाहत, काळाक भिन्न, शेष, उत्खनन ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. “मृण्मयी चांदोरकर” ही स्वाती चांदोरकर यांचीच मुलगी. एक बालकलाकार म्हणून मृण्मयीने कळत नकळत चित्रपटात काम केले होते. परंतु पुढे मात्र ती कधी कोणत्या चित्रपटात पाहिली गेली नाही. मृण्मयीचेही लग्न झाले असून ती आपल्या घर संसारात रमली आहे शिवाय स्टार इंडियाशी ती निगडित आहे.\nPrevious अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै विवाहबद्ध…पहा लग्न सोहळ्याचे फोटो\nNext मराठीतील सृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता विवाहबद्ध…पत्नी आहे देखील आहे अभिनेत्री\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actress-sneha-wagh-resent-post-fans-asking-more-questions-and-want-answer/", "date_download": "2022-12-09T16:12:41Z", "digest": "sha1:LCY6MGDYDIUKVCMLLEWHW56XIAQS2UHH", "length": 11399, "nlines": 69, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "स्नेहा वाघाच्या पोस्टमुळे प्रेक्षक संभ्रमात लोक म्हणाले बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड आहे आणि म्हणून तो आम्हाला.. - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / स्नेहा वाघाच्या पोस्टमुळे प्रेक्षक संभ्रमात लोक म्हणाले बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड आहे आणि म्हणून तो आम्हाला..\nस्नेहा वाघाच्या पोस्टमुळे प्रेक्षक संभ्रमात लोक म्हणाले बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड आहे आणि म्हणून तो आम्हाला..\nबिग बॉसच्या घरात नुकताच हल्लाबोल हा टास्क खेळण्यात आला होता. त्यात जय दुधाने आणि गायत्री दातार यांच्या टीमने बाजी मारलेली पाहायला मिळाली. आता कॅप्टन पदासाठी दावेदार ठरलेले जय आणि गायत्री इतर सदस्यांना आपल्या बाजूने मत देण्यासाठी विनवणी करताना दिसत आहेत. दरम्यान संचालकाने दिलेल्या या टास्कच्या निर्णयावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या टास्कचे विजेते विकास पाटील आणि विशाल निकम असायला हवे होते , जय आणि गायत्री फेअर गेम खेळत नाहीत असेही प्रेक्षकांचे याबाबत म्हणणे आहे. या निर्णयाबाबत आता महेश मांजरेकर काय उत्तर किंवा कुणाला खडेबोल सूनावतात हे पाहणे रंजक होणार आहे.\nइकडे मात्र स्नेहा वाघने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एका व्हिडिओत स्नेहा वाघ ‘गॉसीप अँड किचन फाईट’ असे कॅप्शन देऊन बिग बॉसच्या घरातील घडामोडींबद्दल सांगत आहे. मात्र तिने काढलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे….बिग बॉसच्या घरात राहून व्हिडीओ शूट कसा केलास….बिग बॉसच्या घरात राहून व्हिडीओ शूट कसा केलास…तू बिग बॉसच्या घरात राहून इंस्टाग्रामवर कशी …तू बिग बॉसच्या घरात राहून इंस्टाग्रामवर कशी …तू बिग बॉसच्याच घरात आहेस ना…तू बिग बॉसच्याच घरात आहेस ना असे एक ना अनेक प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडले आहेत. बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर स्नेहा वाघचे सोशल मीडिया अकाउंट तिची टीम हँडल करत आहे. एवढेच नाही तर बिग बॉसच्या घरातील सर्वच सदस्य सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील प्रत्येक अपडेट त्यांच्या अकाऊंटवर पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी हे सर्व अकाउंट सर्व सदस्यांच्या टीमकडून हँडल केले जात आहेत, मात्र स्नेहा वाघच्या त्या व्हिडीओ मुळे बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड आहे आणि म्हणून तो आम्हाला फेक वाटतो अशा संतप्त प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान स्नेहा वाघच्या व्हिडिओत देखील ती ज्या ठिकाणी उभी आहे तिथे कुठेही बिग बॉसच्या घराचा भास होत नाही. त्यामुळे स्नेहाने काढलेला हा व्हिडीओ बरेच काही सांगून जातो असेच चित्र सध्या तरी दिसत आहे. दरम्यान स्नेहा वाघ, जय दुधाने, गायत्री दातार, मीरा जगन्नाथ या सदस्यांवर प्रेक्षक आक्षेप घेत आहेत. त्यामुळे ह्या सदस्यांना बिग बॉसच्या घरातून लवकरात लवकर बाहेर काढा अशी मागणी केली जात आहे.\nPrevious ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अभिनेत्री पातळ दिसण्यासाठी घेतेय चांगलीच मेहनत\nNext सोशल मीडियावर व्हायरल होतोय ‘वाळूच्या नदीचा’ व्हिडीओ …काय आहे सत्य\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/byline/ajaykautikwar-3/", "date_download": "2022-12-09T15:41:00Z", "digest": "sha1:AFPU4JPSLUEI6PGNE5R7E4QTV3IJYOQX", "length": 14412, "nlines": 172, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ajay Kautikwar : Exclusive News Stories by Ajay Kautikwar Current Affairs, Events at News18 Lokmat 1", "raw_content": "\nVIDEO - मुंबईत मोठं सांस्कृतिक केंद्र; नीता अंबानींचं NMACC लवकरच होणार खुलं\nसेहवागचे सिक्सर्स पाहून 'तो' रडला होता, आज त्यानं इंग्लंडला रडवलं...\nसुरेखा पुणेकरांचा राज्यपालांवर निशाणा, म्हणाल्या, \"त्यांना त्याच्या राज्यात...\"\nगुगलच्या 'गंदी बात'मुळे नापास झालो, पठ्ठ्याची नुकसानभरपाईसाठी न्यायालयात धाव\nVIDEO - मुंबईत मोठं सांस्कृतिक केंद्र; नीता अंबानींचं NMACC लवकरच होणार खुलं\nसुरेखा पुणेकरांचा राज्यपालांवर निशाणा, म्हणाल्या, \"त्यांना त्याच्या राज्यात...\"\nसांगू शकता हे काय आहे VIDEO एकदा पाहाच, तुम्हाला विश्वास बसणार नाही\nबृजभूषण पुण्यात, पवार स्टेजवर, मनसे बॅकफूटवर 'कुस्ती'चा डाव नेमका कुणी टाकला\nVIDEO - मुंबईत मोठं सांस्कृतिक केंद्र; नीता अंबानींचं NMACC लवकरच होणार खुलं\nगुगलच्या 'गंदी बात'मुळे नापास झालो, पठ्ठ्याची नुकसानभरपाईसाठी न्यायालयात धाव\nअसं प्री-वेडिंग शूट नको गं बाई नवरीसोबत धक्कादायक घडलं, तुम्ही व्हा सावध\nशरद पवार की अरविंद केजरीवाल कुणाच्या पक्षाला लवकर मिळाला राष्ट्रीय पक्षाचा दर्ज\nकोणी काय करावे हे...;अक्षयच्या शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\nअनुराग कश्यपचा नागराज मंजुळेंवर निशाणा; म्हणाला,'सैराटनं मराठी सिनेमा उद्ध्वस्त'\nएकेकाळी बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय रियाच्या बॉयफ्रेंडचं नाव\nउर्फीच्या नव्या लुकचा इंटरनेटवर धुमाकूळ; आता तर सायकलच्या चैनपासूनच बनवला ड्रेस\nसेहवागचे सिक्सर्स पाहून 'तो' रडला होता, आज त्यानं इंग्लंडला रडवलं...\n दोन बॅट्समन मैदानात काय बोलतात आता थेट ऐका... पाहा Video\nकुणाचा जबडा तुटला तर कुणाचं नाक, जखमी असतानाही संघासाठी खेळले होते हे क्रिकेटर\nपाकिस्तानने विकेटच फिरवली, दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा संघ फिरकीच्या जाळ्यात फसला\nHome loan: कोणत्या बँकेनं किती वाढवले व्याजदर, पाहा PHOTO\nगोल्डने वर्षभराचा मोडला रेकॉर्ड, लग्नासाठी खरेदी करणार असाल तर लगेच चेक करा दर\nक्लेम रिजेक्ट व्हायचं टेन्शन नाही, EPFO नं आणलाय नवा नियम\nऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी बॅडन्यूज\nकडाक्याच्या थंडीपासून बचाव करणारं अनोखं हीटर जॅकेट; हवं असेल तर 'येथे' खरेदी करा\nReady To Eat पदार्थांमुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका;संशोधकांचा धक्कादायक खुलासा\nइथं सरकारच 18 ते 25 वयोगटातील तरुणांना वाटतंय फ्री कंडोम; काय आहे कारण\n मग हे ट्रेंडी पदार्थ करतील मदत, वाचा सविस्तर\nसकाळच्या या 5 सवयी करतील तुमचा Diabetes कंट्रोल\nही फळं इम्युनिटीसाठी उपयुक्त; ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी असा होतो फायदा\nहिवाळ्यात कोंडा आणि केसगळतीचा त्रास वाढतो हे घरगुती उपाय नक्की करून बघा\nसुपारी खाण्याचे हे फायदे माहीत आहेत का पोटाच्या समस्या राहतात दूर\nसांगू शकता हे काय आहे VIDEO एकदा पाहाच, तुम्हाला विश्वास बसणार नाही\nकडाक्याच्या थंडीपासून बचाव करणारं अनोखं हीटर जॅकेट; हवं असेल तर 'येथे' खरेदी करा\nअसं प्री-वेडिंग शूट नको गं बाई नवरीसोबत धक्कादायक घडलं, तुम्ही व्हा सावध\nइथं सरकारच 18 ते 25 वयोगटातील तरुणांना वाटतंय फ्री कंडोम; काय आहे कारण\nतुम्हाला सारख एकाच व्यक्ती सोबत बोलावस वाटतंय तर नक्की तुमच्यात हे कनेक्शन आहे\nसूर्यास्तानंतर ही काम करणं अशुभ घरात दारिद्र्य येतं, ताण-तणाव वाढतात\nरविवारी आहे संकष्टी चतुर्थी जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ, उपवासाचे महत्त्व\nघराचं फर्निचर पुन्हा-पुन्हा बनत नसतं; त्यासाठी कोणतं लाकूड असतं शुभ-अशुभ\nराणा दाम्पत्याला एका प्रकरणात दिलासा, नोटीस देऊनच करावी लागणार पोलिसांना कारवाई\nकोरोना कहरात आणखी एक झटका; ट्रेनचं तिकीट महागणार\nबातम्याकोरोना कहरात आणखी एक झटका; ट्रेनचं तिकीट महागणार\nसंतापजनक : हा काय माणूस आहे का मुंबईत बाईकस्वार तरुणीवर थुंकला\nबातम्यासंतापजनक : हा काय माणूस आहे का मुंबईत बाईकस्वार तरुणीवर थुंकला\n‘कोरोना’विरुद्ध गावकरी सरसावले, या गावात नव्या व्यक्तिंना No Entry\nबातम्या‘कोरोना’विरुद्ध गावकरी सरसावले, या गावात नव्या व्यक्तिंना No Entry\nबातम्याCAA 'शाहीन बाग'ने आणला मोदी सरकारच्या नाकात दम, महिलांचा एल्गार\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : ‘सह्याद्री क्रीडा मंडळा’चा देखण्या शिस्तीचा मंगल उत्स\nबातम्या‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : ‘सह्याद्री क्रीडा मंडळा’चा देखण्या शिस्तीचा मंगल उत्स\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ\nVIDEO - मुंबईत मोठं सांस्कृतिक केंद्र; नीता अंबानींचं NMACC लवकरच होणार खुलं\nसेहवागचे सिक्सर्स पाहून 'तो' रडला होता, आज त्यानं इंग्लंडला रडवलं...\nसुरेखा पुणेकरांचा राज्यपालांवर निशाणा, म्हणाल्या, \"त्यांना त्याच्या राज्यात...\"\nकोण म्हणतं लाखो रुपये कमवण्यासाठी डिग्री लागते हे करिअर निवडा; व्हा मालामाल\nस्वेटर नाही रेनकोट घाला, राज्यात या ठिकाणी कोसळणार पाऊस, असा असेल हवामान अंदाज\n'हा प्रोपगंडा आणि वल्गर सिनेमा'; IFFIमध्ये काश्मीर फाईल्सवर निशाणा\nप्लॉट असो की शेत खरेदी-विक्री रजिस्ट्रीशिवाय अपूर्णच; काय आहे प्रकार\nथिएटर की OTT, सर्वात जास्त पैसे निर्मात्याला कुठून मिळतात\n मग महिन्याला मिळेल 1,30,000 रुपये सॅलरी; ESICमध्ये थेट JOB\nसूर्याचं हे रत्न आत्मविश्वास वाढवतं; राशीनुसार धारण केल्यानं मिळतात फायदे\nViral Video: ...जेव्हा माकडाला येतो राग; मग असं फोटोसेशन करणं जाल कायमचे विसरून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokshahilive.com/varangaon-crime-news-2/", "date_download": "2022-12-09T15:09:32Z", "digest": "sha1:KIFYU226UFPGEQFPKBKR7NERQZFLVKS4", "length": 11176, "nlines": 212, "source_domain": "lokshahilive.com", "title": "मित्रानेच केला मित्राचा घात ! विहिरीत ढकलून केली हत्या - लोकशाही", "raw_content": "\nमित्रानेच केला मित्राचा घात विहिरीत ढकलून केली हत्या\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nहिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण \nसलग सातव्यांदा गुजरात मध्ये कमळची बाजी…\nवरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क\nभुसावळ तालुक्यातील जाडगाव येथील दिवसभर सोबत राहणारे दोघे मित्र दारू पिऊन विहीरीच्या काठावर बसून गप्पा मारताना त्यांच्यात शाब्दिक खटका उडाला आणि एकाने दुसऱ्याला चापटा बुक्के पाठीत मारून विहिरीत ढकलून दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची घटना उघडकीस आली असून संशयितास अटक करण्यात आली आहे.\nतालुक्यातील जाडगाव येथे दि. ८ सोमवार रोजी गावातील पंचायती विहिरात पडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सुरुवातीस पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पो. हे. कॉ. मधुकर भालशंकर व कॉ. योगेश पाटील हे तपास करीत असताना वेगळीच माहीती समोर आली आहे.\nगावातील गोंविदा संतोष पाटील (वय ३५) व राजु युवराज सोनवणे (वय ३२) हे दोघे मित्र कित्येक दिवसांपासून सोबत राहून काम करीत असायचे. दि. ८ सोमवार रोजी दुपारच्या वेळेस दोघांनी सोबत दारू पिऊन गावातील पंचायती विहिरीच्या काठावर बसून गप्पा मारत बसले. त्यात दोघांमध्ये शाब्दिक खटके उडाले व गोविंदाला राजूने चपाटा बुक्याने मारून विहिरीत लोटून दिल्याने गोविंदाचा पाण्यात पडून अंत झाला होता. याबाबत सुरुवातीस वरणगाव पोलीस स्टेशला संतोष जगदेव पाटील यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलीसांना या घटनेची शंका असल्याने या घटनेचा बारकाईने तपास करून उलगडा सोडविला.\nयाबाबत मयताचे वडील संतोष पाटील यांच्या फिर्यादीनुसार राजु सोनवणे यास अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात भा. द. वी. कलम ३०४, ३२३ सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुड करीत आहेत.\nमोठी बातमी; मस्कट येथे एअर इंडियाच्या विमानाला आग… सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले…\nराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार…\nLive : शिवसेनेचे 29 आमदार फुटले; सरकार कोसळणार\nमोठी बातमी : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; काय आहेत नवे नियम, वाचा\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nहोमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता अभियान\nजळगावात तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या\nयावल तालुका काँग्रेसतर्फे शेतकरी मदत केंद्राची स्थापना\nवरणगावला लघु व्यवसायिकाची नैराश्यापोटी आत्महत्या\nदरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.xyz/women-are-more-attracted-to-these-men-find-out-the-secrets/", "date_download": "2022-12-09T15:13:41Z", "digest": "sha1:T4TCLZ5J5LT7EJP4IHRBHDJBNDQ52EE2", "length": 7817, "nlines": 49, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "या पुरुषांकडे स्त्रिया जास्त आकर्षित होतात, जाणून घ्या कोणत्या आहेत अशा सिक्रेट गोष्टी...", "raw_content": "\nया पुरुषांकडे स्त्रिया जास्त आकर्षित होतात, जाणून घ्या कोणत्या आहेत अशा सिक्रेट गोष्टी…\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. \n‘आ’क’र्ष’ण’ हे सर्वांनाच होते. पुरूष जसे स्त्रियांकडे आकर्षित होतात. अगदी त्याचप्रमाणे स्त्रिया सुद्धा पुरूषांकङे आकर्षित होतात. नवीन रिसर्चनुसार स्त्रिया ह्या आपल्या हार्मोन्स स्तरानुसार पुरूषांवर जास्त आकर्षित होतात.\nसाधारणपणे असे म्हणतात की, महिला प्रजनन काळात किंवा गर्भधारणा करण्याच्या अवस्थेत लैं’गिक निवड करताना महिला या शारिरीकदृष्ट्या सर्वांत जास्त मजबूत असणाऱ्या पुरूषांना आपला जीवनसाथी निवडणे पसंद करतात. त्याचप्रमाणे तो पुरूष आनुवंशिक दृष्ट्या खूप फीट आहे. परंतु सायकॉलॉजीकल सायन्स जर्नलमध्ये पब्लिश करण्यात आलेले निकष हे सामान्य धारणेच्या अगदी वेगळे आहे.\nब्रिटनच्या ग्लासगो विद्यापीठातील प्रमुख संशोधक बेनेङिक्ट जोन्स यांच्यानुसार आम्हांला कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. स्त्रियांच्या हार्मोन्स मध्ये बदल झाल्यावर पुरूषांप्रती त्यांच्या आकर्षणात खूप बदल होतो. त्यांनी आपल्या संशोधनात स्त्रियांना पुरूषांचे फोटो दाखवले व त्यांना विचारले.\nSee also ज्या महिलांच्या शरीरावर असतात या खुणा, त्यांच्या घराला लाभते खूप धनसंपत्ती...\nप्रत्येक महिलेला 10 पुरूषांचे फोटोज दाखविले व त्यानंतर क्रमानुसार रेटिंग देण्यास सांगितले. यामध्ये ज्या पुरूषावर जास्त आकर्षित झाल्याचे दिसून आले, त्याला जास्त पॉईंट देण्यात आले. तर महिलांसारखे दिसणाऱ्या पुरूषांना कमी पॉईंट देण्यात आले.\nपरंतु यामध्ये असा कोणताही पुरावा आढळला नाही की, त्यांची आवङ ही प्रजनन संबंधित हार्मोन्सशी आहे. महिलांच्या शरीरात हे हार्मोन्स एस्ट्राङियोल आणि प्रोजेस्टोन या नावाने ओळखले जाते.\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nSee also हिंदू संस्कृतीत स्त्रियांना स्मशानभूमीत जाऊ दिले जात नाही; त्यामागे आहे हे शास्त्र, जाणून घ्या सविस्तर...\nरिटायरमेंट नंतर टोमॅटो आणि दूध विकतोय महेंद्रसिंग धोनी, पहा कसे आहे टायचे फार्महाऊस…\nजाणून घ्या ‘मकरसंक्रांत’ या सणाचे पारंपरिक महत्त्व, मकरसंक्रांतमध्ये चुकूनही करू नका या चुका…\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nMS धोनी IPL २०२३ नंतर निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियात सामील होणार, BCCI लवकरच यावर निर्णय घेऊ शकते..\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nएका शिक्षिकेने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रीत अधुरी’ साठी दुसऱ्या शिक्षिकेने केली तिसऱ्या शिक्षिकेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/15.html", "date_download": "2022-12-09T17:10:35Z", "digest": "sha1:3TLLWESXBGTTG3X3MCSDTUMFS6ZGPD6V", "length": 6170, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "आमिर खानने पत्नी किरण रावला दिला घटस्फोट, लग्नाच्या 15 वर्षांनी परस्पर सहमतीने घेतला विभक्त होण्याचा निर्णय", "raw_content": "\nआमिर खानने पत्नी किरण रावला दिला घटस्फोट, लग्नाच्या 15 वर्षांनी परस्पर सहमतीने घेतला विभक्त होण्याचा निर्णय\nआमिर आणि किरण राव यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानचे दुसरे लग्न मोडले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी 28 डिसेंबर 2005 रोजी लग्न केले होते. लग्नाच्या 15 वर्षांनी दोघांनी घटस्फोटाचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.\nआमिर आणि किरण यांनीही घटस्फोटाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे.\nदोघांनी लिहिले, '15 वर्षे एकत्र घालवताना आम्ही आनंदाने प्रत्येक क्षण जगलो आणि आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम वाढतच गेले. आता आम्ही आमच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करत आहोत - जो पती-पत्नी या नात्याचा नसेल, परंतु तो को-पॅरेंट आणि एकमेकांसाठी कुटुंब म्हणून असेल. आम्ही काही काळापूर्वी विभक्त होण्याचे ठरवले आणि आता आम्ही या वेगळे होत आहोत. आम्ही आमचा मुलगा आझादचे को-पॅरेंट असून आणि एकत्र त्याचे संगोपन करु.\nआम्ही दोघेही चित्रपट आणि आमच्या पानी फाउंडेशन व्यतिरिक्त आमच्या आवडीच्या सर्व प्रोजेक्टवर एकत्र काम करत राहू. याकाळात आमच्या सोबत राहिलेल्या आमच्या सर्व मित्र आणि कुटुंबाचे मनापासून आभार. त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही हा निर्णय घेऊ शकलो नसतो. आमच्या हितचिंतकांनीसुद्धा आमच्या घटस्फोटाला शेवट म्हणून नव्हे तर नवीन प्रवासाची सुरुवात म्हणून पहावे अशी आमची अपेक्षा आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.khanacademy.org/math/in-in-grade-10-ncert/x573d8ce20721c073:arithmetic-progressions/x573d8ce20721c073:common-difference-of-an-ap/e/consecutive-terms-of-an-ap", "date_download": "2022-12-09T16:35:46Z", "digest": "sha1:YY5Z52MV3CGRXWPG6SAIRA52XJYZPLZB", "length": 2411, "nlines": 40, "source_domain": "mr.khanacademy.org", "title": "सामान्यफरक (मध्यम) (सराव) | अंकगणितीय श्रेढी | खान अकॅडमी", "raw_content": "\nतुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.\nलॉग इन करण्यासाठी आणि खान अकॅडमीची सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, कृपया तुमच्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.\nअभ्यासक्रम,कौशल्य आणि व्हिडिओ शोधा\nइयत्ता 10 गणित (भारत)\nयुनिट 5: धडा 2\nअंकगणितीय श्रेढीतील सामान्य फरक\nअंकगणितीय श्रेढीचे मधले पद\nइयत्ता 10 गणित (भारत)>\nअंकगणितीय श्रेढीतील सामान्य फरक\nवापरण्याच्या अटी गोपनीयता धोरणकुकी सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.khaasre.com/archives/4365", "date_download": "2022-12-09T17:08:37Z", "digest": "sha1:JJZLSB6M4RWB2OCHEM3R6VORE6KPGJW3", "length": 11923, "nlines": 107, "source_domain": "www.khaasre.com", "title": "संपत्तीच्या बाबतीत हे डॉन आहेत दाऊदचेही बाप, सर्व श्रीमंतांनाही टाकले मागे..", "raw_content": "\nसंपत्तीच्या बाबतीत हे डॉन आहेत दाऊदचेही बाप, सर्व श्रीमंतांनाही टाकले मागे..\nभारताचा मोस्ट वांटेड डॉन दाऊद इब्राहिम ची ब्रिटनमध्ये 42 कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाल्याची बातमी आहे. दाऊद हा जगातील सर्वात मोठ्या गँगस्टर पैकी एक आहे, ज्याने की अवैध मार्गाने आणि गुन्हेगारी मधून अरबो रुपयांची संपत्ती जमवली आहे. बिझनेस इनसायडर च्या रिपोर्ट नुसार दाऊदची पूर्ण संपत्ती 44 कोटी रुपये आहे.तरीही दाऊद हा जगातील सर्वात श्रीमंत डॉन नाहीये.\nपण जगामध्ये दाऊद पेक्षाही श्रीमंत डॉन आहेत, ज्यांची एकूण संपत्ती टॉपच्या अरबपती पेक्षा ही जास्त आहे. चला तर मग जाणून घेऊया जगातील असेच काही प्रसिद्ध अपराधी ज्यांनी या गुन्हेगारी विश्वातून प्रचंड संपत्ती कमावली आहे. हे पण जाणून घेऊया की या श्रीमंत डॉन च्या यादीत दाऊदचा कितवा नंबर लागतो. या यादीमध्ये त्याच गँगस्टरचे नावं आहे ज्यांच्या गँग संघटितपणे आणि सिंडिकेट खाली काम करतात.\nबघुयात कोणत्या गँगस्टर ची संपत्ती किती आहे-\nपैब्लो एस्कोबार हे संपत्तीच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. पैब्लो यांची पूर्ण संपत्ती 30 अरब डॉलर म्हणजेच 2 लाख कोटी रुपये आहे. पैब्लो याना जगातील सर्वात श्रीमंत अपराधी मानले जाते. पैब्लो हे कोलंबिया मधील एक कुप्रसिद्ध ड्रॅग तस्कर आहेत. फॉर्ब्स च्या श्रीमंतांच्या यादीत पैब्लो हे सातव्या स्थानी आहेत. पैब्लो यांचा एकेकाळी जगातील 80% कोकेन व्यवसायावर कब्जा होता.\nसोलंटसेवसक्या यांची एकूण संपत्ती 57000 कोटींच्या घरात आहे. सोलंटसेवसक्या हे मादक पदार्थांची तस्करी करतात. सोलंटसेवसक्या गॅंग 1980 साली सर्जेई मिखाईलोव यांनी बनवली होती. ही गँग रूसची सर्वात मोठी आणि ताकदवान गुन्हेगारी सिंडिकेट आहे. या गँगचे अनेक गट वेगवेगळ्या देशात कार्यान्वित आहेत. या गँगचे 10 वेगळे ग्रुप आहेत जे की रुस, युक्रेन, हंगरी, युके, साऊथ आफ्रिका आणि फ्रांस सारख्या देशामध्ये ऍक्टिव्ह आहेत. या ग्रुपमध्ये एकूण 9000 मेम्बर्स आहेत. ग्रुपची एकूण प्रॉपर्टी 57000 कोटीच्या आसपास आहे.\nया सूचीमध्ये दाऊदचा तिसरा क्रमांक लागतो. दाऊदची एकूण संपत्ती 6.7 अरब म्हणजेच 44000 कोटी आहे. खंडणी, खून आणि तस्करी सारख्या गंभीर गुन्ह्यातून दाऊदने ही मोह माया जमवली आहे. दाऊद हा मुंबईमधील बॉम्बस्फोट प्रकरणी भारतातील मोस्ट वॉन्टेड आरोपी आहेत. त्याच्यावर शेकडो लोकांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. दाऊद सध्या पाकिस्तानमधील कराची या शहरात लपून बसलेला आहे.\nयामागुची गुमीची एकूण संपत्ती 43000 कोटी रुपये आहे. यामागूची हे जुगार आणि खंडणीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने हारुकीची यामागूची या गँगची स्थापना केली आहे. केनीची शिनोदा या गँग चे अनेक गट पडलेले आहेत. ज्यांना एकत्रितपणे ‘याकूचा’ असे म्हंटले जाते, ज्याचा अर्थ आहे माफिया.\nओशोआ ब्रदर्स हे संपत्तीच्या बाबतीत या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहेत. ओशोआ ब्रदर्स यांची संपत्ती 6 अरब डॉलर म्हणजेच 39000 कोटीच्या आसपास आहे. ओशोआ ब्रदर्स हे सुद्धा एक कोकेन तस्कर आहेत. ओशोआ ब्रदर्स हे 3 भावांची जोडी होते, ज्यामध्ये पैब्लो एस्कोबार पण सहभागी होते. 1987 साली फॉर्ब्स ने प्रसिद्ध केलेल्या बीलिनीअर्स च्या पहिल्या यादीत या तिन्ही भावांचे नाव होते. 1991 मध्ये मोठ्या भावाने आत्मसमर्पण केले, त्यानंतर 2 भावांनी ही तोच मार्ग स्वीकारला.\nसहावे सर्वात श्रीमंत डॉन असणारे खून सा यांची एकूण संपत्ती 5 अरब डॉलर आहे. तिचे भारतीय मूल्य 32000 कोटी रुपये आहे. म्यानमार मधील हे डॉन अफीम आणि शस्त्रास्त्र तस्करीसाठी प्रसिद्ध आहेत. खून सा यांनी 2000 माणसांची स्वतःची आर्मी बनवली होती, ज्याचे ते कमांडर इन चीफ होते. सर्वात शुद्ध हिरोईन विकल्यामुळे त्यांनी जगभरात ड्रग्सचा व्यापार केला.\nमाहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nवाचा अंडरवर्ल्ड मध्ये वापरले जाणारे कोडवर्ड तुम्हाला माहिती आहे का\nमुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेची कहाणी\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ‘आशिष नेहराचा’ अलविदा…\nशरद पवार साहेबांबद्दल कोठेही न छापुन आलेली गोष्ट…\nशरद पवार साहेबांबद्दल कोठेही न छापुन आलेली गोष्ट...\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/1997/12/1412/", "date_download": "2022-12-09T15:34:30Z", "digest": "sha1:77HQDX6IR3QZRSSAUWSCC7LTMHKV23AF", "length": 29253, "nlines": 74, "source_domain": "www.sudharak.in", "title": "माध्यमिक शिक्षणाची सुधारणा - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nडिसेंबर, 1997इतररवीन्द्र विरूपाक्ष पांढरे\nभारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology) या क्षेत्रांत, जगातील सर्वाधिक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे असा दावा वारंवार करण्यात येतो. त्याचप्रमाणे इंग्रजी लेखन-वाचनास सक्षम अशा सुशिक्षितांची संख्याही, जगातील २-३ इंग्रजी-भाषिक राष्ट्रे वगळता, भारतात सर्वाधिक आहे असेही सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात हे दावे सयुक्तिक नाहीत असेच जाणवते. दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये होणारी प्रचंड कत्तल व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचे भाषा, गणित आणि विज्ञान या प्रमुख विषयांबरोबरच इतिहास, भूगोल यांसारख्या मानव्यविद्येतील प्रकांड अज्ञान व अनास्था पाहिली म्हणजे चिंता वाटू लागते. कोणत्याही भाषेत शेदोनशे शब्दांचे मुद्देसूद लेखन आमच्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना येत नाही, तसेच त्यांची आपल्याच देशाची इतिहास-भूगोलविषयक जाण नगण्य असल्याचे आढळते. तेव्हा प्रचंड सुशिक्षित मनुष्यबळ असल्याचा दावा आणि विद्याथ्र्यांचा प्रत्यक्षात आढळणारा निकृष्ट दर्जा हा विरोधाभास कसा दूर व्हावा\nभारतातील शिक्षणव्यवस्था, विशेषतः माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था, कोलमडलीआहे काय२१व्या शतकातील भारताची सर्व क्षेत्रातील वांछित प्रगती शिक्षणाच्या चांगल्या दर्जावाचून. शक्य होईल काय२१व्या शतकातील भारताची सर्व क्षेत्रातील वांछित प्रगती शिक्षणाच्या चांगल्या दर्जावाचून. शक्य होईल कायअसे प्रश्न सर्वच सुजाण नागरिकांना भेडसावतात. या विषयावर विधायक चर्चा होऊन काही दिशादर्शक सूत्रे निर्माण होणे अत्यावश्यक आहे. या विषयावर अनेक व्यासपीठावरून सतत ऊहापोह होत असतोच, परंतु प्रत्यक्ष परिस्थिती (ground realities) मध्ये काही सुधारणा होणे तर दूरच, परंतु सतत घसरगुंडी सुरू आहे. आजचा सुधारक या सर्वंकष सामाजिक सुधारणांसाठी कार्यरत असलेल्या मासिकाच्या सुबुद्ध आणि विचारी वाचकांनी या विषयावर काही उपाययोजना सुचवावी म्हणून प्रास्ताविक स्वरूपाचे हे लेखन आहे.\nआपल्याकडील शिक्षणाचा दर्जा घसरण्याचे एक प्रमुख कारण शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे पुढे केले जाते, आणि त्यात बरेचसे तथ्यही आहे. देशातील प्रत्येक बालकबालिकेस प्राथमिक शिक्षण तरी मिळावे ही अपेक्षा योग्यच आहे. परंतु एवढ्या प्रचंड लोकसंख्येमुळे सर्व बालकांना प्राथमिक शिक्षण देणे हेही तेवढेच प्रचंड कार्य आहे व त्यासाठी लागणारी साधने (आर्थिक) उपलब्ध करून देणे कोणत्याही राज्यव्यवस्थेस असंभव आहे. लोकशाही राज्यव्यवस्था व समाजव्यवस्था मान्य केल्यावर, प्राथमिक शिक्षणासाठी कोणतीही चाळणी लावणे सर्वस्वी अशक्य आहे. त्यामुळे प्रचंड संख्या व अपुरी साधने यामधील ओढाताण संपुष्टात येण्याची सुतराम शक्यता नाही. प्राथमिक शिक्षणाचा व त्यावर आधारित माध्यमिक शिक्षणाचा निकृष्ट दर्जा, परीक्षांतील गळती व संख्येचा रेटा हा असाच कायम सहन करावा लागणार आहे. यावर लोकसंख्यानियंत्रण हाच एकमेव उपाय आहे आणि हा उपाय परिणामकारक होण्यास आणखी शतक-अर्धशतक वाट पाहावी लागणार आहे. परंतु अशी वाट पाहणे राष्ट्रहितास घातक ठरेल. प्राप्त परिस्थितीत शिक्षणाची गुणात्मक सुधारणा कशी करता येईल याचाच विचार करणे सुबुद्धपणाचे आहे.\nप्राथमिक व माध्यमिक शिक्षणक्षेत्रात थोड्या प्रमाणात शासकीय संस्था व मोठ्या प्रमाणात खाजगी संस्थांच्या शाळा आहेत व दोन्ही ठिकाणी शिक्षणाचा दर्जा सारखाच निकृष्ट आहे. काही मोजक्या खाजगी संस्थांचा मात्र यास अपवाद आहे; परंतु हे चित्रही\nआता झपाट्याने बदलते आहे. चांगल्या नावाजलेल्या खाजगी संस्थांतील शिक्षणाचा दर्जाही खालावतो आहे. यास अनेक कारणे आहेत, परंतु शिक्षणाचा बाजार हे प्रमुख कारण आहे. शासनाकडून मिळणारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अनुदान अधिकाधिक कसे लाटता येईल या एकमेव उद्देशाने शिक्षणसंस्था चालविल्या जातात. शिक्षकांच्या नेमणुकातील गैरव्यवहार, नेमणुकीसाठी खंडणी घेणे, पगारातून पैसे कापणे, विद्यार्थ्यांची खोटी संस्था दाखविणे, विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनातून दंडाच्या नावाखाली वसुली करणे, प्रवेशासाठी देणग्या उकळणे यासारखे गैरप्रकार सार्वत्रिक झाले आहेत. शिक्षकांचा स्वतःचा शैक्षणिकदर्जाही निकृष्ट असतो. त्याखेरीज संस्थेकडून केवळ काम करणा-यांवरच पडणारा बोजा,आर्थिक पिळवणूक, शिक्षणबाह्य कामांसाठीची वेठबिगारी, प्रोत्साहनाचा व कर्तव्यनिष्ठेचा अभाव, नोकरीखेरीज इतर मार्गानी होऊ शकणाच्या प्राप्तीचे आकर्षण या सर्व व्याधींमुळे शिक्षकवर्ग आपल्या परमपवित्र अध्यापनाच्या कामात निष्काळजीपणा व चालढकल करतात. त्यामुळे हल्ली शाळांमधून फारसे काही शिकविलेच जात नाही या प्रवादामध्ये बरेच तथ्य आढळू लागले आहे. खाजगी शिकवणी वर्गांना होणारी गर्दी व तेथे भरमसाठ शुल्क देऊनही विद्यार्थ्यांची नियमित हजेरी पाहिल्यावर, शाळा या विद्यार्थी व शिक्षक या दोघांनाही वेळ घालविण्याचे साधनच झाल्या आहेत की काय असे वाटू लागते. जे काही शिक्षण विद्यार्थी मिळवितात ते शिकवणी वर्गातूनच मिळते असे मानावे लागते जे शिक्षकशाळेतील आपल्या नोकरीत चांगले शिकवीत नाहीत तेच शिक्षक खाजगी शिकवणी वर्गात उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्धी मिळवितात हे पाहून आश्चर्य वाटते. हे का घडते याचा शासनाने, शिक्षणसंस्थाचालकांनी, पालकांनी व स्वतः शिक्षकांनीसुद्धा विचार करणेआवश्यक आहे.\nशिक्षणाच्या माध्यमाविषयीसुद्धा हल्ली बरीच उलटसुलट चर्चा होत असते. हल्ली इंग्रजी माध्यमाच्या शाळांची चलती आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये, विशेषतः तथाकथित कॉन्व्हेन्टस् () मध्ये आपल्या पाल्यास नोंदविण्याकरिता स्वतःला आधुनिक म्हणविणारे पालक जीव टाकतात. परंतु शिक्षणाचा दर्जा हा माध्यमावर मुळीच अवलंबून नसून, कोणतेही माध्यम असले तरी त्या माध्यमातून किती गंभीरपणे व गुणात्मक शिकविले जाते यावर अवलंबून असतो हे आज उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ प्रौढांना चांगले माहीत आहे. इंग्रजी माध्यमाद्वारे शालांत परीक्षेत उत्तीर्ण होणार्याव विद्याथ्र्यांच्या भावी प्रगतीचे सर्वेक्षण केल्यास माध्यमामुळे विशेष अंतर पडल्याचे आढळत नाही. तेव्हा शिक्षणाच्या माध्यमाचा फारसा बाऊ करण्यात काही हशील नाही.\nभारत शासनाच्या NCERT, तसेच राज्य शासनाच्या शैक्षणिक संशोधन प्रशिक्षणाच्या विविध संस्था आहेत. त्या शिक्षणक्रमाची आखणी, क्रमिक पुस्तकांचे संपादन, तसेच शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाची व्यवस्था करतात. परंतु या संस्थांना सर्व शाळांचे नियमित, अनपेक्षित निरीक्षण (surprise check) करून शिक्षणव्यवस्थेत त्रुटी आढळल्यास अशा शाळांवर कार्यवाही करण्याचे अधिकार नाहीत. असे अधिकार या संस्थांना देण्यात येऊन या संस्थांचे बल वाढविले पाहिजे. तसेच शिक्षकांच्या सतत प्रशिक्षणाच्या सोयी विस्तृत प्रमाणात वाढविणे गरजेचे आहे. पूर्वी शाळा तपासण्यास डिप्टीसाहेब येऊन वर्गावर्गावर जात असे. आजकालचे एज्युकेशन ऑफिसर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खोलीत चहाफराळ () घेऊन कधी परस्पर निघून जातात ते शिक्षकांना व विद्यार्थ्यांना कळतही नाही\nहल्ली शाळांमधून विषयांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रत्येक विषयासाठी क्रमिक पुस्तकांची सक्ती आहे. तसेच पाटीपेन्सिल निवृत्त करून प्रत्येक विषयाचे सर्व लेखन वहीतच करावे असा आग्रह आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तरांचा आकार पोत्यासारखा फुगला आहे. अनेक विद्याथ्र्यांना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या निम्म्या वजनाची दप्तरे पाठीवर वाहन न्यावी लागतात. याविरुद्ध खूप आरडाओरड होते, परंतु त्यावर काही ठोस उपाययोजना मात्र होताना दिसत नाही. प्लॅस्टिकच्या हलक्या व न फुटणाच्या पाट्या व त्यावर चांगल्या उमटणाच्या लेखण्या याविषयी कोणी तंत्रज्ञ संशोधन करून अशा पाट्यापेन्सिली का उपलब्ध करून देत नाहीत्यामुळे वह्या कमी होऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईलच व त्याचबरोबर वह्यांच्या कागदासाठी होणारी वृक्षतोडही कमी करता येईल. शिवाय पाल्यांच्या वह्यांसाठी पालकांना कराव्या लागणाच्या मोठ्या खर्चातही लक्षणीय कपात होईल\nयाचप्रमाणे क्रमिक पुस्तकांचा ढीग विद्यार्थ्यांना वाहून न्यावा लागू नये यासाठी शासन व पालक यांच्या सहयोगाने प्रत्येक शाळेत क्रमिक पुस्तकांची पेढी (depository) निर्माण करण्यात यावी. वर्गात ही पुस्तके विद्यार्थ्यांना वापरण्यास मिळावीत व घरी नेण्याआणण्याची गरज पडू नये. अमेरिकेतील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके विकत घेऊन रोज ने-आण करण्याची गरजच नसते. क्रमिक पुस्तके बाजारात विकतही मिळत नाहीत. अशा शालेय पुस्तकांचे प्रकाशक पुस्तकांचे संच स्कूल बोर्डाला विकतात व स्कूल बोर्ड ही पुस्तके शाळांना “पुस्तक पेढी” (book depository) साठी देतात. वर्गात वापरून झाल्यावर ही पुस्तके पेढीत साठविली जातात. (राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांच्यावर डल्लासमध्ये ज्या बुक डिपॉझिटरीच्या लाल रंगाच्या अनेकमजली इमारतीवरून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्या इमारतीचे चित्र प्रसिद्ध आहे. बुक डिपॉझिटरी या संज्ञेचा अन्वयार्थ आता वाचकांच्या ध्यानात यावा.)\nप्रत्यक्ष शालेय शिक्षणाखेरीज विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शालाबाह्य पूरक (exra-curricular) शिक्षणाचेही महत्त्व फार आहे. Education या शब्दाची व्युत्पत्ती व्यक्तीला अधिक लवचीक (ductile) बनवून जीवनात येणाच्या विविध परिस्थितीत स्वतःला आकार देण्याची क्षमता उत्पन्न करणे असा आहे. त्यामुळे केवळ साक्षर करणे व माहितीसंपन्न करणे एवढाच मर्यादित उद्देश नसावा. सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व भावनिक गुणवत्ता (emotional intelligence) वाढविण्यासाठी शाळांमधून, शाळांच्या सहकार्याने तसेच शाळाबाहेरील संस्थांनी विशेष कार्य करणे आवश्यक आहे. शैक्षणिक व साहस सहली, उन्हाळी शिबिरे (summer camps), निसर्ग-निरीक्षणे, वस्तुसंग्रह करणे, संग्रहालयास भेटी, छंदवर्ग, कलावर्ग, संगीतमंडळे, क्रीडा, नाट्यमंडळे यांसारख्या वयोगटास अनुरूप स्तराच्या उपक्रमातसहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांस संधी देऊन उद्युक्त केले पाहिजे. जीवनात कोणता तरी छंद अथवा उपक्रम आत्मसात केल्यास व्यक्तिमत्त्वाचा उत्तम विकास होऊन शिक्षणातील यशही चांगले प्राप्त होते हे पाश्चात्त्य देशांत सर्वमान्य आहे. भारतात केवळ शहरी क्षेत्रात अल्प प्रमाणात अशा संधी उपलब्ध असतात. परंतु बहुसंख्य शालेय विद्यार्थी अशा पूरक शैक्षणिक उपक्रमांपासून वंचितच असतात. यावर सुज्ञ मंडळीनी विचार करून काही ठोस पावले उचलणे अगत्याचे आहे. प्रत्येक सुशिक्षित प्रौढाने स्वत:च्या शक्तीनुसार २-४ शालेय विद्यार्थ्यांपुढे असे उपक्रम ठेवून स्वतः मार्गदर्शक (role model) व्हावे असेआवाहन करावेसे वाटते.\nभारतीय शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे जादूची कांडी फिरवून साध्य होणार नाही, व आजचा सुधारक सारख्या प्रकाशनात या विषयावर कितीही चर्चा करून उपयोग नाही. प्रत्येक व्यक्तीने यासाठी हातभार लावणे आवश्यक आहे. किमानपक्षी या विचाराची, जाणीवेची मिणमिणती पणती तरी सतत तेवत ठेवली पाहिजे. हे कार्य आजचा सुधारक सुजाण लेखक व वाचक निश्चितच करू शकतील\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/islamic-countries-reaction-after-babari-demolition/", "date_download": "2022-12-09T16:18:55Z", "digest": "sha1:GO4NLTUY4JFPJWJWGKS5U3MLS7CJUD3F", "length": 19699, "nlines": 118, "source_domain": "bolbhidu.com", "title": "बाबरी पाडल्यानंतर मुस्लीम राष्ट्रांच्या प्रतिक्रिया काय होत्या..?", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nबाबरी पाडल्यानंतर मुस्लीम राष्ट्रांच्या प्रतिक्रिया काय होत्या..\nनूपुर शर्मा प्रकरणामुळे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः मुस्लिम जगताकडून तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागतोय. विशेषतः या मुस्लिम देशांनी दिलेल्या बहिष्कराच्या धमकीपुढं भारत झुकला आणि त्यामुळं कधीही सहन करावा लागला नव्हता असा अपमान भारताला आता सहन करावा लागला अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.\nमात्र याआधी जागतिक पातळीवर भारत असाच कोंडीत सापडला होता तो म्हणजे बाबरी मस्जिद पाडल्यानंतर.\n”मशिदीचा विध्वंस ही सर्व भारतीयांसाठी अत्यंत लाजिरवाणी आणि चिंतेची बाब आहे”\nअसं म्हणत तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी या घटनेवर टीका करून सरकार या घटनेच्या विरोधात असल्याचं सांगितलं होतं.\nमात्र प्रश्न तेव्हा पेटला जेव्हा पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदुविरोधी बाबरीमुळं दंगली उसळल्या होत्या ज्याचा भारतातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार होता आणि पाकिस्तान, बांगलादेश आणि इराणसारख्या दूरच्या देशांमध्ये भारतीय डिप्लोमॅट्सवर हल्ले झाले होते.\nनरसिंह राव सरकारपुढे एक प्रमुख चिंता होती ती म्हणजे इस्लामिक राष्ट्रांकडून बाबरी पाडल्याचा आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या निषेधार्थ भारताचा तेल पुरवठा बंद करण्याची शक्यता.\nकारण अरब राष्ट्रांकडून तशा प्रतिक्रिया येणं सुरु झालं होतं.\nसौदी अरेबियाच्या सरकारने ऑफिशियली या घटनेचा निषेध केला होता.\nमात्र त्यानंतर दोन दिवसांतच परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आर.एल. भाटिया यांच्या भेटीचे स्वागत केले जाईल असा संदेश पाठवला.\nद ऑर्गनिझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फरन्स संघटनेने भारत सरकारवर हिंदू अतिरेक्यांना बाबरची मशीद पाडण्याची परवानगी दिल्याचा आरोप केला आणि दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली होती. ५० मुस्लिम राष्ट्रांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आणि सुमारे एक अब्ज मुस्लिमांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या या संघटनेनं बाबरी मस्जिद पाडणं हा फक्त भारतातीलच मुस्लिमांवरच नाही तर जगातल्या मुस्लिमांवर हल्ला असल्याचं म्हटलं होतं.\nअबू धाबी येथे झालेल्या शिखर बैठकीत गल्फ कोऑपरेशन कौन्सिलने बाबरी मशीद पाडल्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता.\nत्यात एक ठराव मंजूर करण्यात आला होता ज्यामध्ये बाबरी पाडण्याच्या कृत्याचे वर्णन “मुस्लिम पवित्र स्थानांविरूद्ध गुन्हा” असं केलं होतं. संयुक्त अरब अमिराती जिथं भारतीय आणि पाकिस्तानी लोकांच्या मोठ्या प्रवासी समुदायाचे निवासस्थान आहे त्याने मात्र एवढी तीव्र प्रतिक्रिया दिली नव्हती.\nयूएईमध्ये भारत आणि पाकिस्तानतल्या स्थलांतरितांमध्ये दंगली झाल्या होत्या.\nभाजपनं काँग्रेसचा जो रेकॉर्ड मोडला, त्या रेकॉर्डमागचा हात या…\nगुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं काय…\nसरकारने घटनांचा निषेध केला असला तरी संयुक्त अरब अमिरातीमध्ये बाबरी मशिदीच्या विध्वंसामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्तिथी निर्माण झाली होती. रस्त्यावर निदर्शने झाली आणि आंदोलकांनी दुबईतील हिंदू मंदिर आणि भारतीय वाणिज्य दूतावासावर दगडफेक केली.\nअबू धाबीच्या २५० किमी पूर्वेला अल-ऐनमध्ये संतप्त जमावाने एका भारतीय शाळेच्या मुलींच्या विंगला आग लावली होती. हिंसाचाराला प्रत्युत्तर म्हणून, अमिराती पोलिसांनी हिंसाचारात भाग घेतलेल्या अनेक परदेशी पाकिस्तानी आणि भारतीयांना अटक केली आणि हद्दपार केले होते.\nआणि एकंदरीतच आखाती देशांनी त्यांची नाराजी निषेधापुरतीच मर्यादित ठेवली होती.\nभारताविरोधात आंदोलनं करणाऱ्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशी मुस्लीमांना पोलिसांनी वेळीच शांत केलं होतं.\nमात्र थोडी चिंता वाढवणारी घटना होती इराणचा बाबरी घटनेवरील कडक भूमिका. तेहरानमधील भारतीय दूतावासाबाहेर विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलनं केली होती. यातील जवळपास सगळे विद्यार्थी भारतीय उपखंडातील होते.\nकौम या शहारत धर्माचं शिक्षण घेण्यास गेलेल्या या विद्यार्थ्यांना खास आंदोलनं करण्यासाठी तेहरानमध्ये आणण्यात आणलं होतं.\nइराणमध्ये परदेशी नागरिकांना आंदोलनास परवानगी नसतानादेखील ही आंदोलनं झाली होती. इराणचे तत्कालीन राष्टअध्यक्ष अली हाशेमी रफसंजानी हे .5 दशलक्ष कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करतात की काय अशी चिंता व्यक्त केली जात होती.\nमात्र बाबरी घटनेचा सगळ्यात जास्त परिणाम झाला पाकिस्तानात.\nबेनझीर भुट्टोच्या आणि पंतप्रधान नवाझ शरीफ यांना राजकारणासाठी अजून एक मुद्दा मिळाला होता. नवाझ शरीफ यांनी ८ डिसेंबरला देशव्यापी संपाची घोषणा केली. याची किंमत तिथल्या हिंदूंना मोजावी लागली. सिंध प्रांतात जिथं सर्वाधिक हिंदू राहत होते तिथं हिंदूंविरोधात मोठा हिंसाचार झाला होता.\nकराचीमध्ये धार्मिक कट्टरवाद्यांच्या नेतृत्वाखालील जमावाने शहरातील जवळपास सर्व मंदिरे उद्ध्वस्त केली होती आणि हिंदू परिसरांची तोडफोड केली होती. लोरल्लईमध्ये जमियत उलेमा-ए-इस्लामच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मिरवणुकीत सहा महिला आणि मुलांची जाळून हत्या करण्यात आली होती.याव्यतिरिक्त तुर्की, इंडोनेशिया, मलेशिया या देशांमधून देखील निषेधाच्या तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या.\nतत्कालीन नरसिंह राव सरकारने नवी दिल्लीतील बहुतेक सर्व १०९ दूतावासाच्या प्रमुखांना तात्काळ ब्रीफिंगसाठी बोलावले होते. परराष्ट्र सचिव जे.एन. दीक्षित यांनी वैयक्तिकरित्या अमेरिकेचे राजदूत थॉमस पिकरिंग आणि यूकेचे उच्चायुक्त सर निकोलस फेन यांच्याशी बोलले होते. चिंताग्रस्त नरसिंह राव यांनी कोणत्याही भारतीय राजदूताला त्याच्या मुख्यालयातून किमान तीन महिन्यांसाठी बाहेर जाण्यास मनाई करणारे आदेशही जारी केले होते.\nयाचबरोबर सरकारने इस्लामिक राष्ट्रांच्या आक्रमक भूमिकेच्या विरोधात पावलं उचलण्यास सुरवात केली होती.\nयाचा परिणाम असा झाला की UN मधील भारतीय स्थायी प्रतिनिधीने सुदानसह अनेक इस्लामिक राष्ट्रांना कळवले की जोपर्यंत ते इस्लामिक मेळाव्यात भारतविरोधी हालचालींना पाठिंबा देत राहतील तोपर्यंत भारत त्यांच्या विरोधात UN मध्ये मतदान करेल.\nपुढे अरबांच्या आणि इतर राष्ट्रांच्या भूमिकेमुळे भारताला आर्थिक दृष्ट्या तेवढा फटका बसला नाही मात्र यामुळं भारताच्या धर्मनिरपेक्ष, आधुनिक आणि लिबरल राष्ट्राच्या प्रतिमेला आंतरराष्ट्रीय पातळीवर तडा गेला होता.\nहे ही वाच भिडू:\nचीनसारखा मुस्लिमांचा छळ जगात कुठेही होत नसेल, त्यावर अरब राष्ट्रे एक शब्द बोलत नाहीत\nपुण्याच्या खुन्या मुरलीधराची मुर्ती वाचवण्यासाठी २०० मुस्लीम अरब सैनिक लढले होते.\nनुपूर शर्मा काय बोलल्या ज्यामुळे अरब देश नाराज झालेत; असं आहे संपुर्ण प्रकरण\nभाजपनं काँग्रेसचा जो रेकॉर्ड मोडला, त्या रेकॉर्डमागचा हात या माणसाचा होता…\nOYO सगळीकडे दिसतंय पण प्रॉफिट-लॉसचं गणित गंडलंय…\nजिची भाकितं वाचून लोक घाबरतात त्या बाबा वेंगाच्या भाकितात किती तथ्य असते\nयुनायटेड नेशन्समध्ये भारताचा आवाज बुलंद करणाऱ्या रुचिरा कंबोज…\nशाहरुखने केलेली उमराह प्रथा आणि हज यात्रेत नेमका फरक काय\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं पण शिंदे काय मनावर…\nहे ही वाच भिडू\nदिल्लीला नावं ठेवण्याआधी, एकदा आपल्या पुण्या-मुंबईची…\nकधीकाळी संपल्याची चर्चा होती, तेच विनोद तावडे हिमाचल…\nदोन जिल्हे पाकिस्तानातून भारतात आणले, पण…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची…\nअजित पवारांनी ऑफर दिली त्याच वसंत मोरेंनी मनसेची ब्ल्यू…\n‘ट्विटर फाईल्स’ आल्या अन् एलॉन मस्क जीवाला…\nयुनायटेड नेशन्समध्ये भारताचा आवाज बुलंद करणाऱ्या रुचिरा…\nजिची भाकितं वाचून लोक घाबरतात त्या बाबा वेंगाच्या…\nदिल्लीला जाण्याचा प्लॅन असेल तर या १० राज्यांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/horoscope-rashi-bhavishya-tuesday-8-november-2022/", "date_download": "2022-12-09T15:32:08Z", "digest": "sha1:6ESRP72WTVKRL5CGAQY54FHEIKQKZ35F", "length": 5090, "nlines": 85, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "या व्यक्तींनी आज शाब्दिक संयम पाळावा; जाणून घ्या, मंगळवार ८ नोव्हेंबरचे राशिभविष्य - India Darpan Live", "raw_content": "\nया व्यक्तींनी आज शाब्दिक संयम पाळावा; जाणून घ्या, मंगळवार ८ नोव्हेंबरचे राशिभविष्य\nआजचे राशीभविष्य – मंगळवार – ८ नोव्हेंबर २०२२\nमेष – राग टाळा…\nवृषभ – शाब्दिक संयम पाळा…\nमिथुन – अति तेथे माती…\nकर्क – वाद नको…\nसिंह – समस्या सोपी करून सोडवा…\nकन्या – तर्क संगत विचार करा…\nतूळ – येरे माझ्या मागल्या स्थिती टाळा…\nवृश्चिक – नवीन वाद नको…\nधनु – अति चिकित्सा टाळा…\nमकर – मित्रपरिवार भेटेल…\nकुंभ – मोठा खर्च नको…\nमीन – दुहेरी भूमिका नको….\nदुपारी तीन ते साडेचार आहे.\nवास्तु रत्न कुंडली व्यक्तिगत मार्गदर्शन भवानी ज्योतिष भवानी पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – डीजेवाला आणि नवरदेव\nराहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नांदेड जिल्ह्यात जोरदार स्वागत (व्हिडिओ)\nराहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेचे नांदेड जिल्ह्यात जोरदार स्वागत (व्हिडिओ)\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/rakesh-tikait-reacted-when-prime-minister-modi-withdrew-three-agriculture-act-mhpv-632346.html", "date_download": "2022-12-09T15:22:52Z", "digest": "sha1:H7F55UQGC7GGJHHWGYVM6O2TSPBGJDWR", "length": 9845, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rakesh Tikait reacted when Prime Minister Modi withdrew three Agriculture Act mhpv - Farm Laws: पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्यावर राकेश टिकैत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले... – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /देश /\nFarm Laws: पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्यावर राकेश टिकैत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...\nFarm Laws: पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्यावर राकेश टिकैत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...\nFarm Laws: भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nFarm Laws: भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nनागपुरच्या तरुणाने शहरातील नोकरी सोडली, अन् आता रोपवाटिकेतून दिला इतरांनाही...\nवय फक्त 25 अन् गड्यानं केली कमाल, सव्वा एकरातून कमावले तब्बल 23 लाख\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\n'सगळ्यांना भाजपचा पराभव करायचा होता पण...', सामनाच्या अग्रलेखात मोदींचं कौतुक\nनवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारनं (Narendra Modi Government) वर्षभरानंतर तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शुक्रवारी सकाळी याबाबतची घोषणा केली. अशा परिस्थितीत दिल्ली-यूपीच्या गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nराकेश टिकैत म्हणाले की, तात्काळ आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. राकेश टिकैत यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, आंदोलन लगेच परत मागे घेणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहू, जेव्हा संसदेत कृषीविषयक कायदे रद्द केले जातील. सरकारनं MSPसोबतच शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवरही चर्चा करायला हवी.\nअखिरकार हम सब की मेहनत रंग लाई, सभी किसान भाइयों को धन्यवाद और इस लड़ाई में शहीद हुए किसान भाइयों को नमन\nदिल्ली-एनसीआरच्या चार सीमेवर (शहाजहानपूर, टिकरी, सिंघू आणि गाझीपूर) गेल्या एक वर्षांपासून यूपी, हरियाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांतील शेतकरी तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलक 26 नोव्हेंबर 2020 पासून तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला संबोधित केलं आहे. मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची माहिती दिली आहे. तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आणले, असं म्हणत मोदींनी यावेळी पुन्हा एकदा कृषी कायद्यांचं समर्थन देखील केलं. या, नवी सुरुवात करुया,असं म्हणत मोदींना शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. या महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे.\nहेही वाचा- ...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांसमोर हात जोडले\nशेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/image-story/virat-kohli-t20-world-cup-records-highest-run-scorer-highest-average-highest-half-century-in-t20-world-cups-aas86", "date_download": "2022-12-09T14:58:37Z", "digest": "sha1:FLQV5IECJ7AQLURHZCYP6T5Y2FL67CR5", "length": 6742, "nlines": 147, "source_domain": "www.esakal.com", "title": "Virat Kohli : रेकॉर्ड बोलतात! टी 20 'मास्टर' रोहितवरही किंग कोहली पडला भारी | Sakal", "raw_content": "\nVirat Kohli : रेकॉर्ड बोलतात टी 20 'मास्टर' रोहितवरही किंग कोहली पडला भारी\nविराट कोहलीने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरूद्ध शतक ठोकत आपला शतकांचा दुष्काळ संपवला होता.\nया ऐतिहासिक 71 व्या शतकानंतर विराट फक्त जुन्या फॉर्ममध्ये परतला नाही तर एका पाठोपाठ एक विक्रम पादाक्रांत करण्याचा कारखाना पुन्हा सुरू झाला.\nया कारखान्याची उत्पादन क्षमता ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये आपल्याला दिसत आहे.\nविराट कोहलीने बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात 15 धावा करताच महेला जयवर्धनेचा टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा (1016) करण्याचा विक्रम मोडला. आता हा विक्रम (1065*) विराटच्या नावावर आहे.\nयाचबरोबर विराट कोहलीचा टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सरासरी राखण्यातही कोणी हात धरत नाही. या यादीत तो 88.8 सरासरी राखत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर असलेला माईक हसीची सरासरी 54.6 आहे. सध्या तरी विराटच्या आसपास कोणी नाही.\nविराट टी 20 वर्ल्डकपमध्ये अर्धशतकांचा रतीब घालण्यात देखील आघाडीवर आहे. त्याने या बाबतीत रोहित शर्माला देखील मागे टाकले. विराट कोहलीने आतापर्यंत टी 20 वर्ल्डकपमध्ये 13 अर्धशतके ठोकली आहेत. तर या यादीत 9 अर्धशतके करणाऱ्या रोहित शर्मा आणि ख्रिस गेलचा संयुक्तरित्या दुसरा क्रमांकावर आहेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/maharashtra-politics-shiv-sena-cm-eknath-shinde-abdul-sattar-uddhav-thackeray-jalna-rjs00", "date_download": "2022-12-09T16:47:28Z", "digest": "sha1:HWJB3RJ7QHLIT5YLWAPQEQMCEBJNMYWQ", "length": 7963, "nlines": 149, "source_domain": "www.esakal.com", "title": "जुळवून घ्या, शिंदेंना नेता माना; सत्तार यांचा नाव न घेता उद्धव ठाकरे यांना सल्ला | Sakal", "raw_content": "\nजुळवून घ्या, शिंदेंना नेता माना; सत्तार यांचा नाव न घेता उद्धव ठाकरे यांना सल्ला\nजालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून आम्ही निवड केली आहे. त्यामुळे त्यांच्याशी आता जुळवून घ्यावे, शिंदे यांच्या छत्रछायेत एका भगव्याखाली एकत्र यावे, त्यांना नेता मानावे, असा सल्ला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. शिंदे गटातर्फे येथे गुरुवारी हिंदू गर्व गर्जना मेळावा झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सत्तार म्हणाले, अडीच वर्षे ‘मी आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी’ त्यांनी पार पाडली. याच काळात शिवसैनिकांचे मात्र हाल झाले. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुका भाजप-शिवसेनेने एकत्र मते मागितली. परंतु, नेत्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आणि तीन चाकी सरकार स्थापन केले.\nत्यामुळे शिवसेना वाचविण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांना घ्यावी लागली. आता शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शिवसेना-भाजपची खरी युती झाली आहे. शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर अल्पावधीतच आठशे शासन निर्णय काढले आहेत. मुख्यमंत्री शिंदे प्रत्येकाला भेटत आहेत. अडीच वर्षांत असे होत नव्हते. आता शिंदे सर्वांना भेटतात हे पाहिल्यावर ‘ते’ही शाखेपर्यंत जात आहेत. मागील अडीच वर्षे ते गावापर्यंत जरी गेले असते तरी ही वेळ आली नसती. आमच्याकडे बहुमत असून शिंदे यांना राष्ट्रीय नेते म्हणून आम्ही निवडले आहे. त्यामुळे शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावे, ज्यांना हिंदुत्ववाद पटत असेल त्यांनी एकत्र यावे, शिंदे यांना नेता मानावे, असा सल्ला सत्तार यांनी नाव न घेता ठाकरेंना दिला आहे. पुढची शिवसेना ही धनुष्य बाणासह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राहील असेही सत्तार यांना सांगितले.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/elon-musk-first-change-since-owning-twitter-new-feature-introduced-as-twitter-downvote-aau85", "date_download": "2022-12-09T16:13:09Z", "digest": "sha1:DBCUDXL6AYERRJGRFI6ZYLHBVDXVSU25", "length": 7333, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "Twitter Downvote : ट्विटरची मालकी येताच मस्क यांच्याकडून पहिला बदल; आणलं नवं फीचर | Sakal", "raw_content": "\nTwitter Downvote: ट्विटरची मालकी येताच मस्क यांच्याकडून पहिला बदल; आणलं नवं फीचर\nवॉशिंग्टन : ट्विटरची मालकी आपल्याकडे आल्यानंतर लगेचच इलॉन मस्क यांनी माक्रोब्लॉगिंग साईटमध्ये पहिला बदल केला आहे. त्यांनी युजर्ससाठी डाऊनवोट नावाचं नवं फीचर आणलं आहे. हे फीचर पोस्टसंदर्भात नसून कमेंट संदर्भात आहे. डाऊनवोट सर्वांना दिसणार नाही, तसेच त्याला लाईक्सप्रमाणं मोजताही येणार नाही. (Elon Musk first change since owning Twitter New feature introduced as Twitter Downvote)\nहेही वाचा: मविआच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली; नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ\nडाऊनवोट हे फीचर डिस्लाईक सारखं फीचर असणार नाही. तर जे लोक एखाद्या पोस्टवर अपमानजनक कमेंट करतात किंवा ज्या कमेंट विषयाला धरुन नसतात त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी हे डाऊनवोट नावाचं हे फीचर आणण्यात आलं आहे.\nहेही वाचा: Nancy Pelosi: अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पॅलोसींच्या घरावर हल्ला; पती जखमी\nट्विटर पूर्णपणे आपल्या ताब्यात आल्यानंतर लगेचच मस्क यांनी टाऊनवोटचं फीचर सुरु केलं. ट्विटरच्या स्थापनेपासून युजर्सनं हा सर्वात मोठा बदल पाहिला असेल. मस्क यांचे मागचे ट्विट्स जर आपण पाहिले असतील तर आता एक एक करुन अनेक गोष्टी ट्विटरमध्ये बदलतील हे निश्चित.\nयुजर्सना डाऊनवोट फीचरचे मिळताहेत पॉपअप\nजर युजर कोणताही रिप्लाय देत नसेल तर ते ट्विटरला डाऊनवोट करुन याबाबत माहिती देऊ शकतात. डाऊनवोट हा युजर्सचा खासगी विषय असणार आहे. यावर केलेली कृती ही सर्वाजनिक केली जाणार नाही.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/rhinoceros-animal-information-in-marathi/", "date_download": "2022-12-09T16:06:08Z", "digest": "sha1:WAJMPFE3K5AYGA2C3GWNOGOVR4EEVIAS", "length": 14925, "nlines": 67, "source_domain": "www.marathimol.com", "title": "गेंडा प्राण्याची संपूर्ण माहिती Rhinoceros Animal Information In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nRhinoceros Animal Information In Marathi गेंडा हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे. आपण याला बरेचदा सर्कसमध्ये देखील पाहिले असेलच हा प्राणी जमिनीवरील आकाराने सर्वात मोठा असलेल्या प्राण्यांपैकी एक प्राणी आहे तसेच गेंडा हा स्थनी वर्गाच्या विषमखुरी गणातील प्राणी असून त्याला तीन खूर आहेत. आफ्रिका अग्नी आशिया व आशियाच्या पूर्व किनाऱ्यालगतच्या मोठ्या बेटांवर हा प्राणी आपल्याला आढळून येतो. तर चला मग पाहूया गेंड्या विषयी सविस्तर माहिती.\nगेंड्याच्या केवळ पाच प्रजाती आफ्रिकेत तर तीन प्रजाती ह्या आशिया खंडात आपले अस्तित्व टिकवून आहेत. आशिया खंडातील पश्चिम बंगाल आसाम आणि नेपाळमध्ये देखील आढळणारा मोठा भारतीय गेंडा र्‍हिनोसेरॉस युनिकॉर्नीस या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. हा गेंडा सर्वात मोठ्या गेंड्यांपैकी आहे.\nगेंड्याचे वर्णन करायचे म्हटल्यास गेंड्याचे शरीर हे मजबूत व अवजड असते. तसेच वजनालाही खूप भारी असतो. डोके आकाराने मोठे व त्यावर एकच शिंग असते. गेंड्याची मान खूप आखूड आणि पाय खांबासारखे जाड व आखूड असतात. झेंड्याच्या चारही पायांवर खुराने झाकलेली तीन बोटे असतात केस फक्त बाह्यकरणाच्या पातळीच्या काठावरच दिसतात शेपटी लहान असून तिच्या टोकाला राठ केस असतात.\nगेंड्याचे डोळे शरीराच्या मानाने लहान असून त्याची दृष्टी अंधू असते. तसेच कान आखूड व उभे असून श्रवण इंद्रिय आणि घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात. गेंड्याची मादी ही नरापेक्षा लहान असून मादीला शिंग नसते तसेच नराचे वजन 2070 किलो तर मादीचे वजन 1500 किलो पर्यंत असते.\nवाघ प्राण्याची संपूर्ण माहिती\nगेंड्याचे प्रजनन व आहार :\nगेंडा प्रजनन काळामध्ये म्हणजेच नर व मादी माजावर येऊन चार महिने एकत्र राहतात. मातीची गर्भवस्था 510 ते 570 दिवसांची असते. मादी एका वेळी केवळ एकच पिल्लू जन्माला घालते. व ते मादीच्या पुढील वेतापर्यंत तिच्या सोबतच राहते गेंडा 50 ते 55 वर्षापर्यंत जगतो. झेंड्याचे मुख्य अन्न म्हणजे झाडांचे कोंबडा पाने तसेच बांबूचे धुमारे आणि गवत हे आहे.\nतसेच भारतीय गेंडा गवत आणि लहान झुडपांच्या आश्रयाने राहतो. तो 8 मीटर उंचीपर्यंत वाढणाऱ्या गवतांमध्ये सहजासहजी दिसून येत नाही. गेंडा नराच्या खालच्या जबड्यातील पटाशीचे दात 20 सेंटीमीटर लांब असून ते सूर्यासारखे बाहेर येतात. याचा उपयोग दुसऱ्या नराला पळवून लावण्यासाठी ते करतात.\nगेंडा आणि मानव :\nमानव गेंड्याची शिकार केवळ त्याच्या शिंगासाठी करतात त्यामुळे आता पांढरा गेंडा नामशेष झाला असून तो समुद्रातही आढळत नाही. या गेंड्यांची शिकार करून मुख्यतः त्यांच्या शिंगाचा वापर आशियाई औषधांमध्ये तसेच हत्ती आणि वाघाप्रमाणेच यमन व ओमान या देशांमध्ये खंजीर तयार करण्यासाठी केला जातो. आता मात्र त्याच्या निवास स्थान असते त्या ठिकाणी झाडे तोडणे व शिकार करणे आता कायदेशीरपणे बंद केले आहे.\nउंदीर प्राण्याची संपूर्ण माहिती\nगेंड्याच्या शिंगाचा उपयोग :\nगेंड्याची शिकार केली जात असते तरी मुख्य त्याच्या शिंगा साठीच केली जाते. दिंड्याच्या शेंगा पासून तयार केलेल्या चुरणांमध्ये औषधी गुणधर्म असतात हे चूर्ण कामोत्तेजक असते अशा ग्राहमक समजूतीमुळेच गेंड्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. या शिकारीमुळेच गेंड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. आता वन्यजीव कायद्यानुसार त्यांना संरक्षण दिले गेले आहे तसेच मानस अभयारण्य नेपाळमधील चितवन राष्ट्रीय उद्यान व काझीरंगा अभयारण्य अशा ठिकाणी गेंड्यांसाठी राखून ठेवलेले आहेत.\nहत्ती प्राण्याची संपूर्ण माहिती\nआपण गेंड्याच्या प्रजातींविषयी बोललो तर सध्या गेंड्याच्या पाच जाती आपल्याला आढळून येतात. ते म्हणजे आफ्रिका खंडात दोन प्रकारचे गेंडे आढळतात, त्यामध्ये काळा गेंडा आणि दुसरा पांढरा गेंडा. तर दक्षिण आशिया खंडात तीन प्रकारचे गेंडे आढळतात भारत नेपाळ व दक्षिण पूर्व आशियाई या देशात आढळतो.\nतसेच या प्राण्यांच्या तीन मुख्य जाती ह्या आशिया खंडात आढळून येतात त्यामध्ये जावन गेंडा, जो इंडोनेशियाच्या जावा या बेटावर आणि व्हिएतनाम देशांमध्ये आढळून येतो तर दुसरा म्हणजे सुमात्रियान गेंडा हा गेंडा इंडोनेशियाच्या सुमात्रा या बेटावर आढळून येतो. तिसरी जात म्हणजे भारतीय गेंडा किंवा एक शिंगी गेंडा जो भारत आणि नेपाळमध्येच आढळतो. जावन गेंडा ही जात केवळ उत्तर-पूर्व भारतापर्यंतच आढळत असे परंतु आता ते नामशेष झाले आहेत.\nपानसी फुलाची संपूर्ण माहिती\nभारतात जी गेंड्याची प्रजाती आढळते, त्या गेंड्याची सरासरी लांबी 2 ते 4 मी. आणि उंची एक 1.7 मी. एवढी असते त्याला एकच शिंग असून ते 38 ते 41 सेमी. एवढे लांब असते. तसेच भारतीय गेंड्याची त्वचा ही जाण व केस विरहित व घड्या असलेले असते. कातडीवर अशा तीन मोठ्या घड्या असतात त्यात चिलखता सारख्या भासतात. भारतामध्ये जर आपल्याला गेंड्यांची सर्वात मोठी संख्या पाहिजे असेल तर ती काझीरंगा या अभयारण्यास दिसून येते.\nएक शिंगी गेंड्यासाठी काझीरंगा हे अभयारण्य जगभर प्रसिद्ध आहे जगातील दोन तृतीयांश भारतीय गेंडे याच अभयारण्यात आढळतात. एकशिंगी गेंडा किंवा भारतीय गेंडा भारतात आसाम, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेश येथे आढळून येतात. तर काही प्रमाणात नेपाळमध्ये सुद्धा ते आढळून येतात. आफ्रिकन गेंड्यामध्ये दोन प्रकार असून पांढरा गेंडा आणि काळा गेंडा असे आहे.\nगेंड्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे शिंग हे असून भारतीय व जावा जातीच्या गेंड्यांमध्ये एकच शिंग असते. तर इतर जातींमध्ये दोन शिंगे असलेली गेंडा असतो. गेंड्याच्या शेंगांची वाढ ही आयुष्यभर होत राहते तसेच सिंग हे भरीव व मजबूत असून ते केस आणि नखसदृश्य केरळ टीमच्या घट्ट-तंतूंनी बनले असते. गेंड्यांची लढाई झाली असता त्यांची शिंगे बरेच वेळा तुटतात.\nतर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हो इतरांनाही शेअर करा.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nझेंडू फुलाची संपूर्ण माहिती\nलिली फुलाची संपूर्ण माहिती\nगुलाब फुलाची संपूर्ण माहिती\nचमेली ( जाई ) फुलाची संपूर्ण माहिती\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/information-technology-rules-change-government-announcement/", "date_download": "2022-12-09T16:30:56Z", "digest": "sha1:O2TEFMMIFMTRZXTZZNCTVRZ6MM2WYSRF", "length": 13518, "nlines": 86, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "माहिती तंत्रज्ञान नियमावलीत बदल; केंद्र सरकारची घोषणा, बघा काय आहे नव्या नियमावलीत? - India Darpan Live", "raw_content": "\nमाहिती तंत्रज्ञान नियमावलीत बदल; केंद्र सरकारची घोषणा, बघा काय आहे नव्या नियमावलीत\nनवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंटरनेट खुले, सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्याच्या दिशेने माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल माध्यम आचारसंहिता) नियमावली २०२१ मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. तशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.\n“भारतीय नागरिकांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय नागरिक तसेच डिजिटल माध्यमातील नागरिकांच्या हक्कांचे विश्वस्त म्हणून सरकार काम करत आहे,”, असे उद्गार केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काढले. सरकारने घोषित केलेल्या माहिती तंत्रज्ञान मध्यस्थ नियम २०२१ मधील सुधारणांची माहिती प्रसारमाध्यमांना देताना त्यांनी हे सांगितले.\nखुले, सुरक्षित आणि विश्वासार्ह तसेच जबाबदार इंटरनेट सेवा निर्माण करण्याच्या दृष्टीने टाकलेले एक महत्वाचे पाऊल म्हणून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिजिटल नागरिकांचे हक्क रक्षण करण्याच्या हेतूने या सुधारणांची घोषणा केली आहे. या सुधारणा योग्य दीर्घोद्योगांच्या गरजांची पूर्तता करत समाजमाध्यमांची आणि तत्सम इतर मध्यस्थांची विश्वासार्हता वाढीला लावतात. हरकत घेण्याजोगा मजकूर किंवा अकाउंट बंद करण्याबाबत आलेल्या वापरकर्त्यांच्या तक्रारींची मध्यस्थांनी घेतलेली दखल वा दुर्लक्ष याबाबतीत आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर या सुधारणांची घोषणा करण्यात आली आहे.\nआता हेतूपुरस्सर चुकीची माहिती वा स्पष्टपणे चुकीची असलेली वा खोटी माहिती उपलोड होणार नाही यांची मध्यस्थ माध्यमांनी खात्री करणे अपेक्षित असेल. या सुधारणांमुळे मध्यस्थ माध्यमांवर महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली जात आहे.\nमाध्यमांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 19 आणि 21 नुसार भारतातील नागरिकांना दिलेल्या अधिकारांचा आदर राखण्याची आवश्यकता या नियमांनी स्पष्ट केली आहे.\nआपल्या डिजिटल नागरिकांसाठी इंटरनेट हे खुले, सुरक्षित आणि विश्वासार्ह तसेच जबाबदार असण्याचा विश्वास देण्याच्या दृष्टीने या सुधारणा आखल्या आहेत, असे राजीव चंद्रशेखर या नवीन नियमावलीचे स्पष्टीकरण देताना म्हणाले. सर्व संबधितांचा समावेश असणारी सार्वजनिक विचारविनिमयाची प्रक्रिया पार पाडून त्यानंतरच मंत्रालयाने या सुधारणा घोषित केल्या आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.\nइंटरनेट सुरक्षित आणि विश्वासार्ह असावे या सामायिक उद्दिष्टाची पूर्तता करण्याच्या हेतूने माध्यम-मध्यस्थांसोबत काम करण्याचा सरकारचा दृष्टीकोन उलगडताना चंद्रशेखर यांनी इंटरनेट सुरक्षित आणि विश्वासार्ह तसेच जबाबदार व्हावे म्हणून सरकार आणि माध्यमे यांच्यामधील भागीदारी आकाराला येत आहे अशी ग्वाही दिली.\nनियमातील या सुधारणा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर तसेच पुढील लिंकवर उपलब्ध आहेत\nया नियमांमुळे होणारे महत्वाचे बदल.\na) सध्या काही ठराविक हानिकारक वा बेकायदेशीर मजकूर/आशय अपलोड न करण्याबाबत वापरकर्त्यांना सूचना देण्यापर्यंतच माध्यमकर्त्यांची जबाबदारी मर्यादित आहे. या सुधारणांनुसार अशा प्रकारची सामग्री अपलोड करण्यापासून वापरकर्त्यांना रोखण्यासाठी पर्याप्त प्रयत्न करणे माध्यमांना कायदेशीररित्या बंधनकारक राहील. या नवीन नियमाने मध्यस्थांवरील जबाबदारी केवळ औपचारीक स्वरुपाची नसल्याची खात्री दिली आहे.\nb) मध्यस्थांना नियम आणि नियमावलींची परिणामकारणपणे माहिती करून देण्यासाठी अशी माहिती भारतीय प्रादेशिक भाषांमध्येही देणे आवश्यक केले आहे.\nc) नियम 3(1)(b)(ii) मधील बदनामीकारक आणि निंदनीय हे शब्द वगळून हे नियम अधिक विवेकनिष्ठ केले आहेत. एखादी सामग्री बदनामीकारक वा निंदनीय आहे की नाही हे न्यायालयीन आढाव्यानेच निश्चित केले जाऊ शकेल.\nd) चुकीची माहिती वा विविध धार्मिक / जातीय गटांमध्ये हिंसाचार उफाळू शकेल अश्या माहितीला पायबंद घालणे शक्य होईल अश्या प्रकारे नियम 3(1)(b) मधील मजकुराच्या श्रेणींची पुनर्रचना करण्यात आली आहे.\ne) या सुधारणातून घटना आणि घटनेने दिलेल्या योग्य दीर्घोद्योगांची आवश्यकता, गोपनीयता आणि पारदर्शकता या हक्कांचे हितरक्षणाचा आदर माध्यमांनी करणे अपेक्षित आहे.\nf) माध्यमांनी वापरकर्त्यांच्या तक्रारीवर दाखवलेली निष्क्रियता वा त्यासंबधी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी तक्रार अपिलीय समिती स्थापन केली जाईल. अर्थात कोणत्याही प्रकारात न्यायालयाकडे जाण्याचा वापरकर्त्याचा अधिकार नेहमीच अबाधित राहील.\nGoogleने बंद केली ही सेवा; तातडीने तुमचा डेटा असा डाऊनलोड करा\nपेट्रोल-डिझेलचे दर एवढ्याने घटणार; लवकरच मिळणार मोठा दिलासा\nपेट्रोल-डिझेलचे दर एवढ्याने घटणार; लवकरच मिळणार मोठा दिलासा\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/kojagiri-paurnima-karel-malamal/", "date_download": "2022-12-09T16:00:18Z", "digest": "sha1:IZSF42LBNATPLCPFAZX5VZHXUN3N4XP7", "length": 14417, "nlines": 79, "source_domain": "live65media.com", "title": "कोजागिरी शरद पौर्णिमेला करा हे उपाय, ज्यामुळे घरात राहील लक्ष्मीचा वास आणि तुम्ही बनलं मालामाल - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/कोजागिरी शरद पौर्णिमेला करा हे उपाय, ज्यामुळे घरात राहील लक्ष्मीचा वास आणि तुम्ही बनलं मालामाल\nकोजागिरी शरद पौर्णिमेला करा हे उपाय, ज्यामुळे घरात राहील लक्ष्मीचा वास आणि तुम्ही बनलं मालामाल\nVishal V 4:58 pm, Wed, 28 October 20 राशीफल Comments Off on कोजागिरी शरद पौर्णिमेला करा हे उपाय, ज्यामुळे घरात राहील लक्ष्मीचा वास आणि तुम्ही बनलं मालामाल\nहिंदू पंचांग नुसार शरद पूर्णिमा दरवर्षी अश्विन महिन्यात येते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमेचा दिवस शरद पूर्णिमा किंवा अश्विन पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. यावेळी, शरद पूर्णिमा शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 रोजी आहे. शरद पूर्णिमा विशेष मानली जाते. शरद पूर्णिमा वर्षभर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवसांपैकी सर्वात विशेष आहे. शास्त्रानुसार असे नमूद केले गेले आहे की या रात्री चंद्राचे सौंदर्य पाहण्यासाठी देवता गण स्वर्गातून पृथ्वीवर येतात. असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मीजी सुद्धा रात्री पृथ्वीच्या दर्शनासाठी येतात.\nशरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून अमृत उदयास येते. हा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. आज आम्ही शरद पौर्णिमेच्या दिवशी करावयाच्या काही उपायांची माहिती देणार आहोत. हे उपाय केल्याने आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. शरद पूर्णिमेवर हा उपाय करा\n१) शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी, पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून तुळशीचा दिवा व जल अर्पण करावे. जर तुम्ही हा सोपा उपाय केला तर देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. याव्यतिरिक्त शरद पूर्णिमेवर देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करणे खूप शुभ मानले जाते.\n२) शरद पूर्णिमाच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी तुम्ही सुपारी अर्पण करावी. पूजा केल्यावर तुम्ही सुपारीवर लाल धागा लपेटून अक्षदा, कुंकू, फुले इत्यादीसह त्याची पूजा करा आणि तिजोरीत ठेवा. आयुष्यात पैशांची कमतरता भासणार नाही.\n३) शरद पूर्णिमे वर तुम्हाला सुख समृध्दी प्राप्त करायची असेल तर त्यासाठी खीर बनवा आणि ही खीर रात्री चंद्राच्या प्रकाशात खुल्या आकाशात ठेवा. असे मानले जाते की शरद पूर्णिमे वर चंद्र किरणांचा वर्षाव करतो. जर आपण खीर रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवला तर ते अमृत अंश देखील मिळते. शरद पौर्णिमेच्या रात्री जागरण केल्याने संपत्ती, आर्थिक भरभराट, आनंद आणि समृद्धी मिळते.\n४) शरद पौर्णिमेच्या रात्री खुल्या आकाशाखाली ठेवलेली खीर प्रसाद म्हणून ग्रहण करावी.\n५) शरद पूर्णिमेला तुम्ही रात्री जागत राहिल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे नाव स्मरण केल्या शिवाय झोपू नका.\n६) शरद पूर्णिमेला तुम्ही लक्ष्मीची पूजा करावी, तुमच्या सर्व ऋणातून मुक्तता होईल.\n७) तुम्हाला जर तुमची सर्व कामे सिद्ध करायची असतील तर शरद पूर्णिमेच्या रात्री श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम वाचन करा. कार्य सिद्ध करण्यासाठी तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे मधुराष्टक वाचन करू शकता.\n८) शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रकाश सर्वत्र पसरलेला असेल तर त्या वेळी तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे तर तुम्हाला पैशाचा लाभ होईल.\n९) आपण आपल्या राशी प्रमाणे लक्ष्मी मातेचा मंत्र जप करू शकता आणि त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता. आपल्या माहितीसाठी राशीनुसार लक्ष्मी मंत्र देत आहोत.\nमेष : मंत्र- श्रीं\nवृषभ : मंत्र- ॐ सर्वबाधा विर्निमुक्तो धनधान्यसुतान्वित:, मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:\nमिथुन : मंत्र- ॐ श्रीं श्रीये नम:\nकर्क : मंत्र- ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ\nसिंह : मंत्र- ॐ श्रीं महालक्ष्म्यै नम:\nकन्‍या : मंत्र- ॐ ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी नम:\nतुला : मंत्र- ॐ श्रीं श्रीय नम:\nवृश्चिक : मंत्र- ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नम:\nधनु : मंत्र- ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नम:\nमकर : मंत्र- ॐ श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौं ॐ ह्रीं क ए ई ल ह्रीं ह स क ह ल ह्रीं सकल ह्रीं सौं ऐं क्लीं ह्रीं श्री ॐ\nकुंभ : मंत्र- ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मीयै ह्रीं सिद्धये मम गृहे आगच्छागच्छ नमः स्वाहा\nमीन : मंत्र- ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नम:\nटीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious संधीचे सोने करू शकतात ह्या 6 राशीचे लोक, लवकरच मिळेल मोठी खुशखबर रहा तयार\nNext 29 ऑक्टोबर : ह्या 6 राशींच्या लोकांचे भाग्य आहे जोरावर, येणार घरी धन संपत्ती मिळणार मोठी खुशखबर\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathihealthblog.com/health/jevnapurvi-kara-ya-pananche-sevan/", "date_download": "2022-12-09T16:50:36Z", "digest": "sha1:DP2MPHWXADQZ57NFFEFTOJKFUCA2NUF3", "length": 13872, "nlines": 143, "source_domain": "marathihealthblog.com", "title": "जेवणापूर्वी करा या झाडाच्या पानांचे सेवन ! कधीच होणार नाहीत शुगर, पित्त आणि मूळव्याध सारखे आजार !", "raw_content": "\nजेवणापूर्वी करा या झाडाच्या पानांचे सेवन कधीच होणार नाहीत शुगर, पित्त आणि मूळव्याध सारखे आजार \nआपण पाहत असाल गेली काही वर्षांपासून आपल्या भारतामध्ये व्यायामाचे प्रमाण खूप कमी झाल्याचे दिसून येते. त्या कारणामुळे खूप काही लोकांना शुगर चा त्रास खूप प्रमाणात होत आहे. शुगर ला दुसरे नाव ला मधुमेह असेही आहे. असले तरी आत्ताच्या वेळेला भारता मध्ये भरपूर सारे शुगर पेशंट आहेत.\nतसेच ग्रामीण भागात देखील शुगर चे रुग्ण मोठया प्रमाणात आढळून येत असल्याचे दिसते. दररोजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनियमित जेवण ,अनियमित झोपणे या सर्व गोष्टी शुगर ला पाठबळ देण्यास कारणीभूत ठरतात.\nपूर्वीच्या काळात शेतातील कामे करण्यासाठी तसेच मोठमोठ्या उद्योग धंद्यात खूप मोठा प्रमाणात लोकांचा वापर केला जायचा परंतु अलीकडे शेतातील कामे करायला ट्रॅक्टर तसेच खूप यंत्रणेचा वापर केला जातो.त्यामुळे शेती कामामध्ये पण खूप सगळी मेहनत घ्यावी लागत नाही. तसेच पूर्वी लोक कुठे गावाला जाताना चालत,सायकल याचा वापर करायचे पण अलीकडे मोटारसायकल, कार याचा उपयोग अधिक होऊ लागल्याने लोकांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढत आहे.\nआपल्याला शुगर असल्याचे डॉक्टर कडून समजून आल्यास ते आपल्याला रोज ४-५ किलोमीटर चालणे किंवा पळण्याचा सल्ला देतात त्याचे कारण हेच शुगरचे प्रमाण कमी कमी राहण्यासाठी.\nआपण जर भरपूर वेळ एका ठिकाणी बसून काम करत असेल तर आपले शरीराचे स्थूलतेचे प्रमाण वाढते त्यामुळे चरबी वाढते आणि आपल्याला शुगर सारख्या आजाराला सामोरे जावे लागते.आणि आपण डॉक्टर कडे गेल्यावर ते आपल्याला भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या देऊन आपली शुगर तात्पुरती प्रमाणात कमी होते पण कायमची शुगर बरे झालेले उदाहरण खूप कमी प्रमाण आहे.\nभारतामध्ये खूप मोठया प्रमाणात दीक्षित डायट चर्चेत आहे. डॉक्टर दीक्षित हे मूळचे औरंगाबाद या ठिकाणचे आहेत त्यांनी खूप लोकांना शुगरचे सल्ले देत असतात. त्यांचा उपचार घेऊन खूप लोक बरे झालेत.त्यामुळे आपण डॉक्टर दीक्षित यांचा डायट करून आपली शुगर कमी करू शकता.\nआज आम्ही तुम्हाला शुगर कमी करण्यासाठी उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून आपण आपली शुगर,मूळव्याध, कानातून रक्त येणे या आजारापासून मुक्तता मिळू शकते.\nपूर्वीच्या काळात एक म्हण होती आणि ती आज पण प्रचलित आहे. ती म्हणजे “पळसाला पाने तीन” पळसाला संस्कृत मध्ये त्रिपत्रक म्हणतात. याच्या पानामध्ये मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक गुणधर्म असतात.\nअसे करावेत यावरती घरगुती उपाय:- पळसाचे झाडाची फुले देठापासून तोडून घ्यावीत घरी आणून ती पाण्यामध्ये उकळवून एक कप होईपर्यंत उकळवून गळून ते प्यावे.हा एक कप काढा दररोज नित्यनेमाने एक महिना घ्यावा. यामुळे आपली शुगर लेवल नियंत्रित झाल्याचे आढळून येईल.\n१) डायबिटीस : खूप लोकांना आपली डायबिटीस चा त्रास निर्माण झाल्यास डॉक्टर कडे जाऊन औषध गोळ्या घेतात. मात्र, डायबिटीस काही कमी होत नाही. तर आपण घरगुती उपाय करून आपली डायबिटीस नियंत्रण करू शकता. पळस झाडाच्या फुलांचा काढा करून पील्याने घेऊन आपली डायबिटीस ही आटोक्यात येऊ शकते.\n२) मूळव्याध : अनेकांना मूळव्याधीची समस्याही निर्माण झालेली असते आणि उपचार करून देखील मूळव्याध पूर्णपणे बरे होत नाही. तर पळस झाडाच्या पानाचा काढा पिल्याणे आराम मिळतो.\n३) नाकातून रक्त येणे : अनेक लोकांना कान, नाकातून रक्त येण्याची समस्या निर्माण झालेली असते. असे लोक वेगवेगळे उपचार करून पण त्यांना काही फरक पडत नाही. जर आपल्याला नाकातून रक्त येणे ही समस्या असेल तर आपण पळस झाडाच्या पानाचा काढा पिणे आवश्यक आहे.\nआतडी कमकुवत झाली असं ओळखा हे त्रास व्हायला सुरूवात होते.\nदिवसभर फ्रेश राहाल, जर हे आसन कराल.. बद्धकोष्ठतेसाठी सोपी कोब्रा पोझ\nएक कप चहा सर्व रोगांवर रामबाण उपाय ओलोंग चहा म्हणजे काय\nसंगीत गर्भातील बाळाच्या मेंदूसाठीही का फायदेशीर आहे\nनियमित बटर चिकन खाताय सावधान हे आधी वाचा.\nडायबिटिस आहे तर मग सकाळी बिनधास्त हा चहा प्या डायबिटीस साठी आहे फायदेशीर\nआयुर्वेदानुसार या रुग्णांनी तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे ठरते धोकादायक \n लो बीपी असेल तर जीवही जाऊ शकतो. कधीच नका खाऊ हा पदार्थ\n हे खावं असं सांगतात रुजुता दिवेकर \nदृष्यम 2 चित्रपटात एपिलेप्सी आजाराची झलक जाणून घ्या या आजाराशी संबंधित माहिती.\nआतडी कमकुवत झाली असं ओळखा हे त्रास व्हायला सुरूवात होते.\nहे आयुर्वेदिक औषधी त्रिकूट घ्या. पोटदुखी आयुष्यात होणार नाही.\nदिवसभर फ्रेश राहाल, जर हे आसन कराल.. बद्धकोष्ठतेसाठी सोपी कोब्रा पोझ\nएक कप चहा सर्व रोगांवर रामबाण उपाय ओलोंग चहा म्हणजे काय\nकेसांकडे पाहून लोक म्हणतील काय भारी उपाय केला आहे. वाचा सविस्तर भारी उपाय.\nटूथपेस्ट लावल्यावर मुरूमं जातात ही गोष्ट खरी की खोटी\nसंगीत गर्भातील बाळाच्या मेंदूसाठीही का फायदेशीर आहे\nरक्तातली साखर वाढली की त्याचा परिणाम वागण्यावरही होतो\nनियमित बटर चिकन खाताय सावधान हे आधी वाचा.\nमराठी हेल्थ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अधिकृत आणि विश्वासार्ह लेखांद्वारे आरोग्य संबंधित टिप्स, वजन कमी करण्याच्या टिप्स, फिटनेस आणि योग शिका आणि निरोगी राहण्यासाठी दररोज बरंच काही मिळवा.\nआयुर्वेदानुसार या रुग्णांनी तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे ठरते धोकादायक \nरक्तातली साखर वाढली की त्याचा परिणाम वागण्यावरही होतो\nदुधावरची साय अशी वापरा त्वचा लोण्यासारखी मऊ होईल. लोक पाहतच राहतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/01/hansrajahir.html", "date_download": "2022-12-09T16:08:39Z", "digest": "sha1:OOWNBNP6PBTIJ32IHG566VE6VCNZF4FV", "length": 12058, "nlines": 101, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "सिध्दबलीतील पूर्व कामगाराना प्रलंबित वेतन व रोजगार द्यावा; माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची सूचना #hansrajahir - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nगुरुवार, जानेवारी ०६, २०२२\nसिध्दबलीतील पूर्व कामगाराना प्रलंबित वेतन व रोजगार द्यावा; माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची सूचना #hansrajahir\nसिध्दबलीतील पूर्व कामगाराना प्रलंबित वेतन व रोजगार द्यावा; माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची सूचना\nसिध्दबली कंपनीतील पूर्वीच्या 82 कामगारांचे वेतन व अन्य देय राशी तसेच त्यांना पूर्ववत नौकऱ्या बहाल करण्याची सूचना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी ६ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला केली.\nहंसराज अहीर यांनी जिल्हा प्रशासन तसेच कंपनी अधिकाऱ्यांच्या चर्चेनुसार संबंधित कामगारांनी कामगार आयुक्तांच्या तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करुनही 10 वर्षापासून प्रकरण प्रलंबित असतांना या बाबतीत निर्णय झालेला नाही असे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. त्यावर येत्या 13 जानेवारीला सर्व विषयांना घेवून कामगार आयुक्त, जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी, वेकोलि प्रबंधन व सिध्दबली कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी अहीर यांना या चर्चेप्रसंगी दिले.\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-suvichar.com/nehami-satyachya-margane/", "date_download": "2022-12-09T15:01:49Z", "digest": "sha1:66U3UQHECBTZL4ED7EG2MSTD2NWB7TM3", "length": 10006, "nlines": 175, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "नेहमी सत्याच्या मार्गाने चला – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah – मराठी सुविचार", "raw_content": "\nLife Status Love Status Marathi Quotes Marathi Shayari Marathi Status Whatsapp status आनंद आयुष्य तत्वज्ञान नवीन सुविचार प्रेरणादायी यश विश्वास विश्वास मराठी सुविचार सुंदर सुविचार\nनेहमी सत्याच्या मार्गाने चला – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah\nनेहमी सत्याच्या मार्गाने चला – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…\n🚶नेहमी “सत्याच्या मार्गाने” चला\nया मार्गाने “अपघात कमी होतात”.\nया मार्गाने “येणार्‍यांची संख्या\nप्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार\n“तुला खूप वाईट वाटेल,\nकारण तुझही मन दुखावेल\n“तुझ्या डोळयात पाणी येईल,\nअसे मी कधीही वागणार नाही,\nकारण त्या अनमोल अश्रूंची किंमत\nमी कधीच चुकवू शकणार नाही..”\nहे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती\nमी तुला जाणले नाही,\nअसं कधीच झालं नाही,\nमाझ्या डोळ्यातली अबोध प्रेम\nतुला कधी कळलच नाही.\nमैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार\nका ठेवु माझं मजपाशी..”\nदेव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा\n“तूझ्या कुरळ्या केसांना सावरत,\nतिरक्या नजरेने पाहिलसं मला…\nअन माझ्या मनाला लागलं ध्यास,\nआता बनवायचं माझं फक्त तुला…”\nशुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार\nशब्दांना फुटली ना भाषा…\nविसरुन जात मन माझं सार,\nअशी तिच्या प्रेमाची नशा…”\n“वाटतं माझ्या हळव्या हद्यास,\nकुणीतरी असावं प्रेम करणारं…\nमला स्वतःत खोल सामावणारं….”\nकृपया :- मित्रांनो हे सुविचार(नेहमी सत्याच्या मार्गाने चला) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://anandkshan.blogspot.com/2009/10/blog-post_3460.html", "date_download": "2022-12-09T16:26:22Z", "digest": "sha1:R2HETAQQNY5SRA7FYBVZJS56BBODNR5A", "length": 7687, "nlines": 189, "source_domain": "anandkshan.blogspot.com", "title": "आनंद क्षण: धुंद किनारी रेतीच्या खोप्यात", "raw_content": "\nआनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...\nआजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....\nमराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतिची पापणी भरु दे\nमाझ्या नावाचा एकच थेंब\nतिच्या नयनी तरु दे\nबालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.\nधुंद किनारी रेतीच्या खोप्यात\nधुंद किनारी रेतीच्या खोप्यात\nरंगात रंगुन मनातल्या मनात\nहात घेऊनी तुझा हातात\nक्षितीज भेटते लाल रंगात\nलाली चढली तुझ्या गालात\nमीच तुझा सये राजस\nभरेल लाली तुझ्या भांगात\nलहरी समुद्र लहरी वारा\nउड्वतो बघ तुझ्या पदरा\nचंद्रमा उतरला निळ्या पाण्यात\nमाझा चाँद माझ्या पुढ्यात\nवारा वाहतो किती झोकात\nउड्वी कुंतले तुझे नभात\nखारया पाण्याचा खाराच स्पर्ष\nतुला भेटता होतो गं हर्ष\nफ़ेसाळल्या समुद्राच्या लहरी लाटा\nतुला बोलावीत उंडारतात नभा\nमाझ्या मनाचा मोर पिसारा\nतुलाच शोधती मनाच्या वाटा\nकवी : कल्पी जोशी\nईतर संग्रह: संदिप खरे गाणी सांजगारवा मराठी चित्रगीत पु.ल. कथाकथन ईतर कथानके\nकृपया याची नोंद घ्या\nया ब्लोगवरील एकही कविता/लेख मी लिहिलेली/लिहिलेला नाही व येथील कवितांचा/लेखांचा कोणताही व्यवहारी वापर मी करत नाही.\nहा माझा केवळ एक संग्रह आहे.\nमूळ कवी व लेखका व्यतीरीक्त कुणीही येथिल लेखांचा आणि कवितेंचा व्यवहारी वापर करु नये हि विनंती.\nतुम्हालाही या कामाला हातभार लावायचा आहे;तर मला मराठी साहित्य ईपत्राने anandkale.in@gmail.com या पत्त्यावर पाठवा.\nमी तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाची वाट पाहत आहे.\nतुमचा आनंद हाच उद्देश. भेट दिल्याबद्दल आभारी आहे.पुन्हा जरुर भेट द्या. मी आपली वाट पाहत आहे.\nया परता आनंदआणखी कोणता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://baliraja.com/kawyadhara?page=1", "date_download": "2022-12-09T17:07:28Z", "digest": "sha1:IQSWR2SLHHXMVIKHAY3SWURNV3G7WWN2", "length": 14777, "nlines": 242, "source_domain": "baliraja.com", "title": "काव्यधारा | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्‌पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nसाहित्य संमेलन : सूची\nसाहित्य संमेलन : लोगो व फोटो\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\nमराठी गझलेतील नवे शैलीप्रवाह\nविश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ >> साहित्य चळवळ >> काव्यधारा\nबळीराजावर आपले स्वागत आहे.\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n१० वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरी येथे\n21 - 01 - 2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ गंगाधर मुटे 4,419 4\n26 - 07 - 2022 बहुसंख्य-अल्पसंख्य : गझल १८\n30 - 07 - 2022 माझं शेत दिसंना : शेतकरी गीत १९\n09 - 07 - 2016 मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका १६ गंगाधर मुटे 2,083 1\n14 - 08 - 2010 मोरा मोरा नाच रे : बालगीत १७ गंगाधर मुटे 3,748 1\n15 - 07 - 2016 सांग तुकोराया : अभंग १५ गंगाधर मुटे 2,394 1\n28 - 05 - 2013 अन्नधान्यं स्वस्त आहे : गझल १४ गंगाधर मुटे 3,224 4\n02 - 01 - 2010 हवी कशाला मग तलवार : कविता गंगाधर मुटे 1,440 1\n09 - 02 - 2010 श्याम सावळासा - अंगाई गीत ११ गंगाधर मुटे 4,064 4\n गंगाधर मुटे 6,557 8\n05 - 08 - 2011 हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ९ गंगाधर मुटे 11,454 12\n25 - 06 - 2013 आडदांड पाऊस: गझल ८ गंगाधर मुटे 2,495 1\n11 - 06 - 2011 पराक्रमी असा मी गंगाधर मुटे 2,289 1\n10 - 07 - 2015 पायाखालची वीट दे : भक्तीगीत ७ गंगाधर मुटे 2,595 1\n18 - 07 - 2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-४॥ गंगाधर मुटे 1,708 1\n09 - 07 - 2014 विठ्ठलाला पिणारा पाहिजे.. गंगाधर मुटे 2,710 1\n20 - 06 - 2011 पंढरीचा राया : अभंग ६ गंगाधर मुटे 2,534 1\n20 - 06 - 2011 शुभहस्ते पुजा : अभंग ५ गंगाधर मुटे 3,091 2\n22 - 06 - 2011 बळीराजाचे ध्यान : अभंग ४ गंगाधर मुटे 4,287 1\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nनव्या संकेताक्षरासाठी (password साठी) विनंती करा.\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणी करा-Advance Booking (१० वे साहित्य संमेलन, गुरुकुंज मोझरी)\nकेलेली प्रतिनिधी नोंदणी बघा. 10 वे संमेलन गुरुकुंज मोझरी\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.\n३ रे अ.भा.म.शे.सा.संमेलन, गडचिरोली : कार्यक्रमपत्रिका (16)\nविश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : शंका समाधान (16)\n१० वे साहित्य संमेलन : प्रतिनिधी नोंदणी (16)\nसेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता (15)\nदुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ (15)\nसत्कार समारंभ : वर्धा (15)\nरानमेवा - भूमिका (15)\nपार्टी द्या, कर्ज घ्या; कोंबडी द्या, वसुली थांबवा (15)\nपहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत (14)\nबरं झाल देवा बाप्पा...\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते (13)\nकर्जाच्या जाचात शेती (13)\nशेतकरी आत्महत्या आणि आम्ही शहरवासी (13)\nअंगारमळा - अंक - ११\n६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग विशेषांक\nहृदय तोड दे - दगा जर दिला\nगीत - गंगाधर मुटे\nगायक - प्रमोद देव,मुंबई\nयुगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://devpatil143.com/muhs-nashik-advertisement-122-post/", "date_download": "2022-12-09T16:19:10Z", "digest": "sha1:62XM3MNRTM6BJOWD4MODXCWNMCIBZO5C", "length": 11307, "nlines": 138, "source_domain": "devpatil143.com", "title": "MUHS नाशिक भरती 2022>>एकूण 122 पोस्ट साठी अर्ज सुरू 📚🖋️📚 Job -", "raw_content": "\nMUHS नाशिक भरती 2022>>एकूण 122 पोस्ट साठी अर्ज सुरू 📚🖋️📚\nMUHS नाशिक भर्ती २०२२ साठी पात्रता निकष\nMUHS नाशिक भारती 2022 ची सुरुवात झाली आहे आणि ती अधिकृतपणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी प्रकाशित केली आहे. या भरतीमध्ये एकूण 04 जागा उपलब्ध आहेत आणि या पदाचे नाव आहे विशेष विभाग अधिकारी / विभाग अधिकारी (खरेदी) / अधीक्षक, उच्च आणि निम्न श्रेणीतील लघुलेखक, सहायक लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक. / डेटा एंट्री ऑपरेटर, लघुलेखक-टंकलेखक, कलाकार सह ऑडिओ / व्हिडिओ तज्ञ, लिपिक सह टायपिस्ट / डेटा एंट्री ऑपरेटर / रोखपाल / खजिनदार, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, शिपाई. MUHS नाशिक भरतीची शेवटची तारीखऑनलाइन अर्ज 7 सप्टेंबर 2022 आहे. या पोस्टमध्ये, तुम्हाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या भरतीसाठी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, मुलाखतीची तारीख, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा इत्यादी सर्व महत्त्वाची माहिती मिळेल. म्हणून, ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी खालील तपशील काळजीपूर्वक वाचा.\n👉👉अधिकृत वेबसाईट यावर क्लिक करा👈👈\nविशेष विभाग अधिकारी / विभाग अधिकारी (खरेदी) / अधीक्षक, उच्च आणि निम्न श्रेणीतील लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक / डेटा एंट्री ऑपरेटर, लघुलेखक, कलाकार सह ऑडिओ / व्हिडिओ तज्ञ, लिपिक सह टंकलेखक / डेटा एंट्री ऑपरेटर / रोखपाल / खजिनदार, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, शिपाई\nMUHS नाशिक भर्ती २०२२ साठी पात्रता निकष\nएकूण पोस्ट – 122\nअनुप्रयोग मोड – ऑनलाइन\n👇👇विशेष विभाग अधिकारी / विभाग अधिकारी (खरेदी) / अधीक्षक👇👇\nकोणत्याही वैधानिक विद्यापीठाची पदवी\n👇👇वरिष्ठ लिपिक / डेटा एंट्री ऑपरेटर👇👇\n👇👇कलाकार सह ऑडिओ / व्हिडिओ तज्ञ👇👇\nफोटोग्राफीसह उपयोजित कला किंवा ललित कला किंवा व्यावसायिक कला मध्ये डिप्लोमा\n👇👇लिपिक सह टंकलेखक / डेटा एंट्री ऑपरेटर / रोखपाल / खजिनदार👇👇\n👇👇MUHS रिक्त जागा तपशील👇👇\nविशेष विभाग अधिकारी / विभाग अधिकारी (खरेदी) / अधीक्षक👉 08\nउच्च श्रेणीचे लघुलेखक👉 02\nवरिष्ठ लिपिक / डेटा एंट्री ऑपरेटर👉 08\nकलाकार सह ऑडिओ / व्हिडिओ तज्ञ👉 01\nलिपिक सह टंकलेखक / डेटा एंट्री ऑपरेटर / रोखपाल / खजिनदार👉 ५५\nलोअर ग्रेड स्टेनोग्राफर👉 02\n👇👇अर्ज करण्याची शेवटची तारीख👇👇\nTNUSRB Vacancy 2022 ऑनलाइन अर्ज करा @tnusrb.tn.gov.in. उमेदवार नवीनतम TNUSRB भर्ती 2022 कॉन्स्टेबल, फायरमन, अधिक रिक्त जागा 2022 तपशील तपासू शकतात आणि tnusrb.tn.gov.in भर्ती 2022 […]\nBSF Recruitment 2022 भारत सरकारचे गृह मंत्रालय महासंचालनालय सीमा सुरक्षा दल BSF Recruitment 2022 माहिती आणि संचार तंत्रज्ञान निदेशालय हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड […]\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, शिकाऊ कायदा, 1961 अंतर्गत नोकरी ठिकाण: नाशिक Fee: फी नाही. 👇👇महत्त्वाच्या तारखा:👇👇 शिकाऊ प्रशिक्षणासाठी अर्ज सुरू: 22 जुलै 2022 अर्ज स्वीकारण्याची शेवटची […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://khetigaadi.com/compare-tractor/indo-farm-2042-di-and-powertrac-439-plus-powerhouse/mr", "date_download": "2022-12-09T17:03:42Z", "digest": "sha1:7W2JTZOZBABRCXGCI5YL3ZP7EONXRPHK", "length": 8160, "nlines": 246, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Compare Tractor in India: Comparison Indo Farm 2042 DI vs Powertrac 439 Plus Powerhouse", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nनवीन हार्वेस्टर वापरलेले हार्वेस्टर\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nविस्तृत ट्रॅक्टरची तुलना करा\nट्रैक्टर संबंधी जानकारी के लिए फॉर्म भरे\nपुढे जाऊन आपण खेतीगाडीला स्पष्टपणे सहमती देता नियम आणि अटी आणि गोपनीयता धोरण\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://khetigaadi.com/compare-tractor/massey-ferguson-241-di-and-farmtrac-champion-42-valuemaxx/mr", "date_download": "2022-12-09T15:32:08Z", "digest": "sha1:ON5V4FGM5LTCZEQY4LZ3223LLNN7JAU5", "length": 8218, "nlines": 245, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Compare Tractor in India: Comparison Massey Ferguson 241 DI vs Farmtrac Champion 42 Valuemaxx", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nनवीन हार्वेस्टर वापरलेले हार्वेस्टर\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nविस्तृत ट्रॅक्टरची तुलना करा\nट्रैक्टर संबंधी जानकारी के लिए फॉर्म भरे\nपुढे जाऊन आपण खेतीगाडीला स्पष्टपणे सहमती देता नियम आणि अटी आणि गोपनीयता धोरण\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-rain-affect-local-train-central-railway-suburban-services-affected-western-suburban-local-train-update-mhpv-581033.html", "date_download": "2022-12-09T15:15:53Z", "digest": "sha1:IKRSRNJX2LRKYRCNEMUNRXNKXYPBIKW2", "length": 8016, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai Local Train Updates: मुसळधार पावसाचा फटका रेल्वेला; मध्य रेल्वे अजूनही कोलमडलेली, पश्चिम रेल्वे सुरळीत – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /\nमुसळधार पावसाचा फटका रेल्वेला; मध्य रेल्वे अजूनही कोलमडलेली, पश्चिम रेल्वे सुरळीत\nमुसळधार पावसाचा फटका रेल्वेला; मध्य रेल्वे अजूनही कोलमडलेली, पश्चिम रेल्वे सुरळीत\nMumbai Local Train Updates: मुंबईत (Mumbai Rain) सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.\nMumbai Local Train Updates: मुंबईत (Mumbai Rain) सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.\nप्रवाशांनो, विमान उड्डाणाच्या साडेतीन तास आधी पोहोचा; मुंबई एअरपोर्टच्या सूचना\nमेंडोस चक्रिवादळाचा महाराष्ट्राला तडाखा, ऐन थंडीत मुंबईसह राज्यात पाऊस बरसणार\nम्हाडाची २ हजार घरांसाठी निघणार जाहिरात, लवकरच सोडत\nलग्न, Extra Marital Affair, पतीची हत्या, मुंबईला हादरवणाऱ्या घटनेमागील सत्य\nमुंबई, 18 जुलै: मुंबईत (Mumbai Rain) सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वे सुरळीत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. (mumbai rain affect local train)\nउपनगरी लोकल ट्रेन अपडेट. (Western Suburban Local Train Update)फर्स्ट डाऊन लोकल चर्चगेट येथून 6.40 वाजता सुरू झाली. पहिली यूपी लोकल बोरिवली येथून 6.40 वाजता सुटली.\nमात्र मध्य रेल्वेची वाहतूक अद्यापही विस्कळीत आहे. सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी - वाशी या दरम्यान लोकल गाड्या सुरु नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे.\nसायन रेल्वे स्थानक परिसरामध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसून आलं.\nवसई विरार मध्ये रात्रीच्या पावसाने संपूर्ण वसई-विरार जलमय झाला असून रेल्वे ट्रॅकवर पाणी शिरल्याने रेल्वे सेवा पूर्णतः बंद झाली आहे. अनेकांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झालं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2022-12-09T17:05:25Z", "digest": "sha1:I2W7NI7FQSC2HYH3YEMLTS3R56I34AMO", "length": 3168, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वेंबनाड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(वेंबनाड सरोवर या पानावरून पुनर्निर्देशित)\nवेंबनाड हे भारतामधील सर्वाधिक लांबीचे सरोवर आहे. केरळ राज्याच्या दक्षिण भागात अरबी समुद्राला समांतर असलेले वेंबनाड सरोवर केरळच्या पर्यटनाचे मोठे आकर्षण मानले जाते. कोचीच्या दक्षिणेस स्थित असलेले हे सरोवर अलप्पुळा शहरापर्यंत पसरले आहे व एर्नाकुलम जिल्हा, अलप्पुळा जिल्हा व कोट्टायम जिल्ह्यांच्या अखत्यारीत येते.\n९६.५ किमी (६०.० मैल)\n१४ किमी (८.७ मैल)\n२,०३३ चौ. किमी (७८५ चौ. मैल)\n१२ मी (३९ फूट)\n० मी (० फूट)\nकेरळच्या नकाशावर वेंबनाड सरोवर\nशेवटचा बदल २ डिसेंबर २०२२ तारखेला २१:५४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २ डिसेंबर २०२२ रोजी २१:५४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.khaasre.com/archives/4368", "date_download": "2022-12-09T15:11:20Z", "digest": "sha1:JH3MR4MVTUE6IBEOY3VUWZ5RKJAGXX5U", "length": 9869, "nlines": 100, "source_domain": "www.khaasre.com", "title": "शरद पवार साहेबांबद्दल कोठेही न छापुन आलेली गोष्ट...", "raw_content": "\nशरद पवार साहेबांबद्दल कोठेही न छापुन आलेली गोष्ट…\nसांगली जिल्ह्यात जे सागरेश्वर अभयारण्य उभा आहे ते ज्यांच्या प्रयत्नातून उभा आहे ते धों.म. मोहिते(अण्णा)यांच्यावर साहेबांच खूप प्रेम होतं. साहेबांना या कार्यकर्त्यांचं खूप कौतुक वाटायचं. अण्णांचा मुलगा सु धों मोहिते यांनी मला एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले “संपत, एकदा साहेब कराडला कार्यक्रमास आले होते. त्या कार्यक्रमास अण्णाही गेलेले. कार्यक्रम संपल्यावर अण्णा सहज साहेबांना म्हणाले,\n “आजच जाऊया” साहेब म्हणाले. अण्णा आश्चर्यचकित होत म्हणाले, साहेब गंमत करताय काय त्यावर साहेब म्हणाले. नाही,आज आपण नक्कीच जायचं हुरडा आला असेल ना त्यावर साहेब म्हणाले. नाही,आज आपण नक्कीच जायचं हुरडा आला असेल ना\nमग साहेबांनी अण्णांना गाडीत घेतले. सातारा जिल्ह्यात जे कार्यक्रम होते, ते पूर्ण झाले. मग त्यांची गाडी अण्णांच्या गावाकडे वळली. हा दौरा कोणासही माहिती नव्हता.त्यामुळे गर्दी झाली नाही. फक्त सु.धों आणि एक दोन कार्यकर्ते होते. साहेब मळ्यात आले. त्यांनी बांधावर बसून हरभऱ्याचा हुरडा खाल्ला. अण्णांशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. अनेक विषयांवर चर्चा केली.त्यानंतर साहेब निघून गेले.\nया प्रसंगानंतर साहेब पुन्हा एकदा अण्णांच्या मळ्यातल्या वस्तीवर आले होते. साहेब जेव्हा जेव्हा सांगलीच्या दौऱ्यावर आले तेव्हा अण्णांची भेट व्हायची.\nसाहेब एका कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगलीला आलेले.त्यांनी अचानक संयोजकांना सांगितले’मला धों.म.मोहिते यांच्या घरी जायचं आहे’मग कार्यक्रम संपल्यावर साहेबांच्या गाड्याचा ताफा अण्णांच्या घरी आला.साहेबांनी त्यांच्या कुटुंबियांशी गप्पा मारल्या. अगदी रानात काय आहे इथपासून ते विहिरीला किती पाणी आहे. हे बारकावे समजून घेतले,उठताना म्हणाले,”पोरांनो तुम्ही माझाकड येत नाही, तुमचं कस चाललंय हे बघायला आलोय. काहीही अडचण आली तर जरूर कळवा”ते ऐकून अण्णांची पोरं गहिवरली.\nकोणी काहीही म्हणो पण कार्यकर्ता जोडावा साहेबांनी आणि जपावाही साहेबांनी. साहेब गेल्या महिन्यात कराडला आले होते, तेव्हा अडचणींवर मात करत लढणाऱ्या अविनाश मोहिते यांच्या घरी भेट देत’मी अविनाशच्या सोबत आहे’असा संदेश त्यांनी दिला.नेत्यांवर जीवापाड प्रेम करणारे, नेत्याच्या प्रेमासाठी स्वतःच्या संसाराची फिकीर न करणारे कार्यकर्ते आणि त्यांना विसरणारे नेते आपण पाहिले आहेत. पण कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे साहेब म्हणजे खरोखरच साहेब आहेत.माणसं जोडावी कशी आणि जपावी कशी हे साहेबांच्याकडून शिकण्याची गरज आहे.\nकार्यकर्त्यांच्या पश्चातही त्याच्या घरी जाऊन आधार देणारे शरदचंद्र पवार म्हणूनच सगळ्या महाराष्ट्राचे साहेब आहेत. शरदचंद्र पवार साहेब आज सांगली जिल्हातील कुंडल गावी अरुण अण्णा लाड यांच्या सत्कार सभारंभासाठी येत आहेत. त्यानिमित्तानं या आठवणीना उजाळा दिला आहे.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.\nशरद पवार या नावाच ज्यांना पित्त आहे त्यांनी जरूर वाचावा असा लेख…\nसंपत्तीच्या बाबतीत हे डॉन आहेत दाऊदचेही बाप, सर्व श्रीमंतांनाही टाकले मागे..\nगाडीमध्ये केला थोडाच बदल आणि एव्हरेज बनले 153 किलोमीटर…\nगाडीमध्ये केला थोडाच बदल आणि एव्हरेज बनले 153 किलोमीटर...\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/08/blog-post_63.html", "date_download": "2022-12-09T17:15:57Z", "digest": "sha1:NYDNWAWVDSXARBU52HU475RAHH34FBLM", "length": 5591, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "शिवसेनेला धक्का! ‘या’ मोठ्या नेत्याची आमदारकी धोक्यात", "raw_content": "\n ‘या’ मोठ्या नेत्याची आमदारकी धोक्यात\nमुंबई | मुंबईच्या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यामिनी यशवंत जाधव या सध्या चर्चेत आहेत. आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी आता निवडणूक आयोगाकडे केली आहे.\nयामिनी जाधव यांनी 2019 च्या निवडणुकीवेळी आपल्या संपत्तीची माहिती लपवल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. आयकर विभागाने त्यांच्या प्रतिज्ञापत्राची पडताळणी केली असता हे उघड झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.\nविधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार यामिनी जाधव यांच्या संपत्तीत अनियमितता आढळून आल्याचं दिसलं आहे. जाधव यांनी 2019 साली निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 7.5 कोटी एवढी मालमत्ता असल्याचं नमुद केल होतं. यामध्ये त्यांची आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्या संपत्तीचा समावेश आहे.\nसंपत्तीचं विवरण करताना जाधव यांनी त्यांच्याकडे 2.74 कोटींची जंगम मालमत्ता असल्याचं सांगितलं होतं. यशवंत जाधव यांच्याकडे 4.59 कोटी रूपयांची संपत्ती आहे. तर 1.72 कोटींची जंगम मालमत्ता आहे, असं त्या प्रतिज्ञापत्रात नमुद केलं आहे. पण ही माहिती खोटी आहे. यामध्ये फरक जाणवतोय, असंही आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे. या माहितीच्या आधारे यामिनी यशवंत जाधव यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी विनंती आयकर विभागाने निवडणूक आयोगाला केली आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9plusnews.in/2019/05/blog-post_860.html", "date_download": "2022-12-09T16:09:33Z", "digest": "sha1:AJ4CBBJKHYWVCGTKRDND25LDMSLYQRDJ", "length": 17114, "nlines": 158, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "बीड मतदारसंघाचा निकाल लागणार उशिरा, हे आहे कारण - TV9 Plus News", "raw_content": "\nHome महाराष्ट्र बीड मतदारसंघाचा निकाल लागणार उशिरा, हे आहे कारण\nबीड मतदारसंघाचा निकाल लागणार उशिरा, हे आहे कारण\nबीड: बीड लोकसभा निवडणुकीची मत मोजणीसाठी प्रशासनांकडून सर्व व्यवस्थाकरण्यात आली आहे. बीड लोकसभेचा निकाल महाराष्ट्रामध्ये सर्वात उशिरा लागणार असल्याचे संकेत आहेत. विद्यमान खासदार प्रीतम मुंडे, राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे भवितव्य काय असणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.\nबीड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे. 2325 मतदान केंद्र असणाऱ्या बीड लोकसभेसाठी 169 मतमोजणी फेरीसंख्या असणार आहे. 37 उमेदवार असल्यामुळे तीन व्हीव्हीएम मशिन प्रत्येकवेळी तपासणी करावी लागणार असल्याने राज्यातील बीड जिल्ह्याचा निकाल सर्वात उशिरा लागणार आहे.\nप्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल आणि एक पोस्टल मतासाठीचा टेबल असणार आहे. एकूण 84 टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाचा मोठा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या नेमणूका पूर्ण झाल्या आहेत.\nकर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे 23 तारखेला बीडचा गड कोण राखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nमॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या तीन वृद्ध महिलांना वाहनाने चिरडले\nजुन्नर, 15 मे: जुन्नरमध्ये एका अज्ञात वाहनाने तीन वृद्ध महिलांना चिरडल्याची घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या या तीन महिला एका व...\n'मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार', निलेश राणेंचा पुन्हा गंभीर आरोप\nमुंबई, 31 मे : लोकसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर स्थापन झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेलाही स्था...\nलाखनी येथे जगद्गुरू श्री स्वामी नरेद्राचार्यजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर\nतालुका प्रतिनिधि: संदीप क्षिरसागर जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज श्री संप्रदाय लाखनी यांच्यावतीने आज लाखणी येथे जन्मोत्सवाच्या निम...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nWHO ने की भारत की तारीफ, कहा- कोरोना को रोकना अब आपके हाथ में\n कोरोना वायरस के तेजी से बढ़ते मामले के बीच विश्व स्वास्थ्य संगठन ने कहा है कि कोरोना के प्रसार पर रोक लगाने के लिए भारत को ...\n रायगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोठी गर्दी\nरायगड, 6 जून : महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठ्या जल्ल...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nसंतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या... कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी गावातील घटना...\nसंतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी ग...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%8A-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE-4/", "date_download": "2022-12-09T15:59:05Z", "digest": "sha1:TBFBEO7KTMJP43E3R5IQYPNIHJYAMUPL", "length": 10348, "nlines": 69, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील \"मालविकाची\" रिअल लाईफ स्टोरी... - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / आरोग्य / येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील “मालविकाची” रिअल लाईफ स्टोरी…\nयेऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील “मालविकाची” रिअल लाईफ स्टोरी…\nयेऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका सध्या स्वीटू आणि ओमकारच्या लग्नाची बोलणी करण्यापर्यंत येऊन ठेपली आहे असे म्हणायला हरकत नाही. रॉकी आणि शकूने त्याचसाठी स्वीटूच्या घरी जाण्याचा घाट घातला आहे परंतु अमेरिकेहून आलेल्या स्थळामुळे शकू आपल्या मनातलं बोलून दाखवेल का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. तुर्तास मालिकेतील विरोधी पात्र साकारणाऱ्या मालविकाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…. मालिकेतील मालविकाचे पात्र विरोधी दर्शवले आहे. ही भूमिका साकारली आहे “अदिती सारंगधर” या अभिनेत्रीने.\nजवळपास १५ वर्षाहून अधिक काळापासून अदिती सारंगधर मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. रामणारायन रुईया कॉलेजमधून तीने आपले पदवीचे शिक्षण घेतले. निशिकांत कामत यांच्या ‘लिटमस’ या एकांकिकेतून तिने साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. पुढे दामिनी (ईटीव्ही), वादळवाट, माझे मन तुझे झाले, अभिलाषा, स्वराज्यजननी जिजामाता, हम बने तुम बने अशा टीव्ही मालिकांमधून तीने दमदार भूमिका साकारल्या. स्टार प्रवाह वरील “लक्ष्य” या लोकप्रिय मालिकेतून तीने सलोनी देशमुखची भूमिका आपल्या सजग अभिनयाने चांगलीच गाजवली होती. झी मराठीच्या फु बाई फु शोमधून तिने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्नही केला. नाथा पुरे आता, चिंगी, उलाढाल, मोहोर, सूत्रधार, नवरा माझा भवरा या चित्रपटाच्या माध्यमातून ती मोठ्या पडद्यावर देखील झळकली. यातून बहुतेकदा तिच्या वाट्याला विरोधी भूमिकाच आलेल्या पाहायला मिळाल्या त्या भूमिका ही तिने तितक्याच ताकदीने पेलल्या. २५ मे २०१३ साली अदितीने सुहास रेवंडेकर सोबत प्रेमविवाह केला. या दोघांची लोणावळ्याला कॅफे कॉफी डे मध्ये पहिल्यांदा भेट झाली होती. सुहास हा इंजिनिअर असून आजवर अनेक नावाजलेले प्रोजेक्ट त्याने साकारले आहेत. अरीन हा त्यांचा एकुलता एक मुलगा. अरीन चे पालनपोषण व्यवस्थित व्हावे या हेतूने काही काळ तीने अभिनयातून ब्रेक घेतला होता.\nPrevious ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन. गेल्या कित्येक दिवसांपासून राहत होते…\nNext अभिज्ञा भावेच्या हटके मंगळसूत्राने वेधले साऱ्यांचेच लक्ष…पहा काय आहे खास\nमहाभारत मालिकेतील श्रीकृष्णा साकारणाऱ्या अभिनेत्याने १२ वर्ष संसारानंतर घेतला घटस्फोट\nबिग बॉसचा विजेता ठरला हा स्पर्धक बातमी झाली लिक झाली असल्याचं अनेकांचं मत\nधनंजय माने इथेच राहतात का डायलॉग कसा बनला त्यावर अभिनेते किरण माने ह्यांनी शेअर केला किस्सा\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/bhagya-asnar-aahe-joravar/", "date_download": "2022-12-09T16:04:41Z", "digest": "sha1:QBOADAAXMSFK5GFV4KSJG5P3PU7OB7PD", "length": 9776, "nlines": 64, "source_domain": "live65media.com", "title": "ह्या 5 राशींच्या लोकांचे भाग्य असणार आहे जोरावर, मिळणार धन संपत्ती एक मोठी खुशखबर - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/ह्या 5 राशींच्या लोकांचे भाग्य असणार आहे जोरावर, मिळणार धन संपत्ती एक मोठी खुशखबर\nह्या 5 राशींच्या लोकांचे भाग्य असणार आहे जोरावर, मिळणार धन संपत्ती एक मोठी खुशखबर\nVishal V 8:33 am, Tue, 9 February 21 राशीफल Comments Off on ह्या 5 राशींच्या लोकांचे भाग्य असणार आहे जोरावर, मिळणार धन संपत्ती एक मोठी खुशखबर\nतुमचा सामाजिक व राजकीय प्रभाव निर्माण होईल. आपण एखाद्या कार्यक्रमात किंवा कार्यक्रमास येत असल्यास आपली भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करा. नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ काळ आहे. नफ्याचे योग.\nतुमच्या मनात नवीन योजना येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर उच्च अधिकारी प्रसन्न होतील. तुमच्या कार्याचे कौतुक होऊ शकते, तुमच्या आयुष्यात ज्या काही कठीण परिस्थिती चालू होत्या त्यापासून सुटका होईल.\nव्यावसायिक लोकांसाठी हा एक चांगला काळ आहे. नफ्याची संधी मिळेल. अचानक संपत्तीची प्राप्ती होईल. बेरोजगारांना त्यांच्या प्रयत्नांचे व परिश्रमाचे परिपूर्ण परिणाम मिळतील.\nव्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. इतरांवर महत्त्वाचे काम सोडू नका, आपल्या परिश्रम आणि प्रयत्नातून तुम्हाला कामात यश मिळेल. उत्कृष्ट संधी उपलब्ध असल्याने आपली नोकरी बदलण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.\nआपले वरिष्ठ पदोन्नतीसाठी आपले नाव सुचवू शकतात. व्यावसायिक अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा जोडीदार तुम्हाला सर्व प्रकारे सहकार्य करेल. अनपेक्षितपणे, मित्रा कडून मदत मिळू शकेल.\nदेवाच्या कृपेने आपण ज्या ठिकाणी प्रयत्न कराल ते यशस्वी होतील. समाजात आदर असेल. आपल्याला कामाच्या ठिकाणी अधिक अधिकार दिले जाऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरेल. विरोधकही आज तुमच्याशी संवाद साधतील.\nतुमचा येणारा काळ शुभ ठरणार आहे. तुमचे कौटुंबिक जीवन सुखी आणि आनंदी राहील. आर्थिक बाजू मजबूत होईल. घर उपयोगी वस्तू वाढतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. अचानक पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे.\nव्यापार व्यवसायात संपत्तीचा फायदा होऊ शकतो, तुमच्या वर असलेले कर्ज आता तुम्ही फेडू शकणार आहे. तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील, तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही कामात तुम्ही यशस्वी होऊ शकता.\nमेष, मिथुन, वृषभ, कन्या आणि तुला ह्या राशींच्या लोकांच्या भाग्य त्यांना साथ देणार आहे, त्याच्या जोरावर त्यांची आर्थिक प्रगती होण्याची अपेक्षा आहे. भगवान विष्णूच्या कृपेने आपल्या जीवनातील कष्ट, चिंता दूर होतील आणि सुख मिळेल. “ओम नमोः नारायणाय”\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious मातेच्या आशीर्वादाने ह्या 6 राशींच्या लोकांचे आता येणार आनंदाचे दिवस, होईल मोठी इच्छा पूर्ण\nNext 10 फेब्रुवारी : ह्या राशींच्या लोकांसाठी विशेष राहणार आहे बुधवार, होईल धन लाभ\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1511/", "date_download": "2022-12-09T16:54:20Z", "digest": "sha1:NNWICE7ZIT6RJOKPGHINH62OIRNNXR5M", "length": 11633, "nlines": 193, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-केव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ -1", "raw_content": "\nकेव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ\nAuthor Topic: केव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ (Read 3821 times)\nकेव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ\nनक्षत्रांच्या गर्दीत प्रत्येकाने आपला चंद्र निवडलेला असतो,\nकारण कधी न कधी प्रत्येकजण एकदातरी प्रेमात पडलेला असतो\nतिच्या चेहरयाला चंद्र म्हणण्याची,त्याची सवय काही मोडलेली नसते,\nतिने कितीही डोळा चुकवला तरी तरीही त्याने जिद्द मात्र सोडलेली नसते,\nपान टपरी वाल्यांकडे त्याची महिनोन महिने उधारी असते,\nतरी,तिच्यासाठी चंद्र तारे आणण्याची त्याची एका पायावर तयारी असते,\nतिच्यासाठी गुलाब तोडताना कधी काट्यांची तमा बाळगत नाही,\nआणि,ती सोबत असेपर्यंत त्याला,दुखःकधीच उमगत नाही,\nतिच्या क्षणभर दुराव्यानेही तो दुखः सागरात बुडालेला असतो,\nतिच्यासाठी काहीही करण्याचा निर्धार त्याच्या मनात खोलवर दडलेला असतो,\nकारण प्रत्येक जण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो,\nबर यालाच प्रेम म्हणावे तर लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात,\nआणि नुकतच प्रेमात पडलेल्या त्या दोघांकडून अगदी शुद्ध प्रेमाची आशा करतात,\nअशाच समाज्कांठ्कामुळे प्रत्येकजण प्रेमात रखडलेला असतो,\nतरीदेखील प्रत्येकजण प्रेमात केव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला असतो\nकेव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ\nRe: केव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ\nRe: केव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ\nRe: केव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ\nRe: केव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ\nRe: केव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: केव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ\nRe: केव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ\nRe: केव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ\nRe: केव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ\nनक्षत्रांच्या गर्दीत प्रत्येकाने आपला चंद्र निवडलेला असतो,\nकारण कधी न कधी प्रत्येकजण एकदातरी प्रेमात पडलेला असतो\nतिच्या चेहरयाला चंद्र म्हणण्याची,त्याची सवय काही मोडलेली नसते,\nतिने कितीही डोळा चुकवला तरी तरीही त्याने जिद्द मात्र सोडलेली नसते,\nपान टपरी वाल्यांकडे त्याची महिनोन महिने उधारी असते,\nतरी,तिच्यासाठी चंद्र तारे आणण्याची त्याची एका पायावर तयारी असते,\nतिच्यासाठी गुलाब तोडताना कधी काट्यांची तमा बाळगत नाही,\nआणि,ती सोबत असेपर्यंत त्याला,दुखःकधीच उमगत नाही,\nतिच्या क्षणभर दुराव्यानेही तो दुखः सागरात बुडालेला असतो,\nतिच्यासाठी काहीही करण्याचा निर्धार त्याच्या मनात खोलवर दडलेला असतो,\nकारण प्रत्येक जण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो,\nबर यालाच प्रेम म्हणावे तर लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात,\nआणि नुकतच प्रेमात पडलेल्या त्या दोघांकडून अगदी शुद्ध प्रेमाची आशा करतात,\nअशाच समाज्कांठ्कामुळे प्रत्येकजण प्रेमात रखडलेला असतो,\nतरीदेखील प्रत्येकजण प्रेमात केव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला असतो\nकेव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला अ\nपाच अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/01/10-11-chandrapur.html", "date_download": "2022-12-09T16:21:49Z", "digest": "sha1:JMQYEN76MRJXIS3DTCNAFKUTWGKEO73E", "length": 11543, "nlines": 102, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "जिल्ह्यासाठी 10 व 11 जानेवारी रोजी ऑरेंज व यलो अलर्ट जारी #Chandrapur - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nरविवार, जानेवारी ०९, २०२२\nजिल्ह्यासाठी 10 व 11 जानेवारी रोजी ऑरेंज व यलो अलर्ट जारी #Chandrapur\nजिल्ह्यासाठी 10 व 11 जानेवारी रोजी ऑरेंज व यलो अलर्ट जारी\nØ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान्याची उचित काळजी घ्यावी\nचंद्रपूर, दि. 9 जानेवारी: मुंबई, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 10 व 11 जानेवारी 2022 रोजी दोन दिवसासाठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज व यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 10 जानेवारी रोजी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच जिल्ह्यातील एक ते दोन ठिकाणी वादळी विजेच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह गारा पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर 11 जानेवारी रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nतरी, जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी धान्यांची उचित काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/indian-calendar-system", "date_download": "2022-12-09T16:04:47Z", "digest": "sha1:FLGPF4XZOBM2GWEYK7MNCAZMIDBY622F", "length": 19483, "nlines": 287, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "भारतीय कालगणना पद्धती - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nभारतीय कालगणनेतही दोन प्रकार आहेत व ते म्हणजे चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष तसेच चंद्राच्या अनुरोधाने जे महिने मोजले जातात त्यांना चांद्रमास व सूर्याच्या अनुरोधाने जे महिने मोजले जातात त्यांना सौरमास म्हणतात.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nभारतीय कालगणना ही इंग्रजी कालगणनेतून भिन्न आहे. जागतिकीकरणामुळे आपण दैनंदिन व्यवहारांत इंग्रजी कालगणनेचाच वापर करीत असलो तरी आपले सण हे आजही भारतीय कालगणेनुसारच साजरे केले जातात.\nभारतीय कालगणनेतही दोन प्रकार आहेत व ते म्हणजे चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष तसेच चंद्राच्या अनुरोधाने जे महिने मोजले जातात त्यांना चांद्रमास व सूर्याच्या अनुरोधाने जे महिने मोजले जातात त्यांना सौरमास म्हणतात. शुक्ल प्रतिपदेपासून शुक्ल पौर्णिमेचा काळ हा एक चांद्रमास असतो तर सूर्य एका राशीत जेवढा काळ असतो तो म्हणजे सूर्यमास.\nसौरमासात प्रत्येक महिन्याचे दिवस सारखे नसून कमी अधिक असतात त्यामुळे एका महिन्यात ३० तर दुसऱ्या महिन्यात ३१ दिवस व फेब्रुवारी महिन्यात कधी २८ तर कधी २९ दिवस पाहायला मिळतात. चांद्रमासात मात्र सर्व दिवस सारखे असतात.\nबारा सौरमास म्हणजे एक वर्ष आणि एका सौरमासात ३६५ दिवस असतात आणि एका चांद्रमासात ३५४ दिवस असतात. सूर्यमास आणि चांद्रमासात हा जो दिवसांचा फरक असल्याने सरासरी ३३ महिन्यांनी १ महिना जास्त धरावा लागतो ज्यास आपल्याकडे अधिकमास म्हणतात. अधिकमास ज्यावेळी असतो त्यावेळी एकूण वर्षात १३ चांद्रमास असतात.\nइंग्रजी कालगणनेत जसे एकूण सात वार आहेत तसेच भारतीय कालगणनेतही आहेत व ते पुढीलप्रमाणे आहेत.\nभारतीय कालगणनेत जे १२ महिने आहेत ते पुढील प्रमाणे\nभारतीय कालगणनेत जे १२ महिने आहेत ते एकूण सहा ऋतूंमध्ये विभागले गेले आहेत व ते ऋतू पुढीलप्रमाणे\nवसंत ऋतू (चैत्र व वैशाख)\nग्रीष्म ऋतु (ज्येष्ठ व आषाढ)\nवर्षा ऋतू (श्रावण व भाद्रपद)\nशरद ऋतू (अश्विन व कार्तिक)\nहेमंत ऋतु (मार्गशीर्ष व पौष)\nशिशिर ऋतु (माघ व फाल्गुन)\nभारतीय कालगणनेत एकूण सहा ऋतु असले तरी सध्या आपण ढोबळमानाने एकूण तीन ऋतूच मानतो व ते तीन ऋतू पुढीलप्रमाणे\nउन्हाळा - फाल्गुन महिन्यापासून ज्येष्ठ महिन्यापर्यंत\nपावसाळा - आषाढ महिन्यापासून अश्विन महिन्यापर्यंत\nहिवाळा - कार्तिक महिन्यापासून माघ महिन्यापर्यंत\nतर ही आहे आपल्या भारताची कालगणना पद्धती. आधुनिक युगात या पद्धतीचा वापर व्यावहारिक जगात फार कमी केला जात असला तरी आपल्या पूर्वजांनी अतिशय अभ्यास करून ही कालगणना पद्धती निर्माण केली आहे व ती अत्यंत श्रेष्ठ अशीच आहे.\nनागपंचमी सणाची माहिती व इतिहास\nसोनखत - एक उपयुक्त खत\nकवडी - एक नामशेष झालेले चलन\nदालचिनीची माहिती व फायदे\nसिकंदराची भारत मोहीम व राजा पोरस\nगोकर्ण महाबळेश्वर - शिवाच्या आत्मलिंगाचे स्थान\nवाघ - भारताचा राष्ट्रीय पशु\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://darshaknews.co.in/page/108/", "date_download": "2022-12-09T16:14:30Z", "digest": "sha1:HINLXLFWWVNGYUJFEJXJWMVSJB5PJI5J", "length": 18427, "nlines": 153, "source_domain": "darshaknews.co.in", "title": "darshak - Page 108 of 108 - World Wide News", "raw_content": "\nMusic School : ‘भक्तीरंग’ संगीत रजनीमध्ये रसिक मंत्रमुग्ध\nMusic School : अहमदनगर ( दि १८ जुलै २०२२) येथील श्री गणेश संगीत विद्यालयाच्यावतीने विद्यालयाच्या 33 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सावेडी येथील माऊली सभागृहात संपन्न झालेल्या ‘भक्तीरंग’ संगीत रजनीमध्ये नगरकर रसिक मंत्रमुग्ध झाली. यात सिनेपार्श्वगायक मंगेश बोरगावकर यांनी ‘सुंदर ते ध्यान…’, अवघे गर्जे पंढरपूर.. कानडा राजापंढरीचा अशा एकाहून एक सरस भक्तीगिते सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील सुमारे 21 विद्यार्थ्यांनी तडफदार समुह तबाल वादन सादर केले. त्यात त्यांनी उठान, पेशकार, कायदा, रेला, चक्रदार इ. प्रकारचे सादरीकरण केले. लातूरहून आलेल्या बालगायक अथर्व व अद्वैत भोसले याने सुरुवातीला पुरिया धनाश्री रागातील छोटा ख्याल ‘पायलीया झनकार’ व नंतर ‘येई गा तू मायबापा पंढरीच्या राया’ हे भक्तीगीत सादर करुन रसिकांची वाऽह वाह मिळवली. कार्यक्रमाच्या शेवटी बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक तालमणी डॉ.राम बोरगांवकर व गणेश बोरगांवकर यांनी शुद्ध बनारस बाजात आपले बहारदार वादन सादर करुन रसिकांची मने जिंकली. या सर्वांना विद्यालयाचे संचालक राजेंद्र भोसले, सौरभ कणसे, कल्याण मुरकुटे, अनिल डोळे, अजय पिंपळे यांनी साथ संगत केली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.राम बोरगावकर, विवेक धर्म, प्रा.बबन कराळे उपस्थित होते. सूत्रसंचालन बथुवेल हिवाळे यांनी केले तर प्रस्तावना मंजुषा शिवगुंडे यांनी केली. शेवटी संदिप नांगरे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशिल क्षत्रिय, डॉ.अरुण राऊत, संजय हिंगणे, श्रीशैल शिवगुंडे, प्रदीप गारडे, ओंकार कवडे, श्रीराज फटांगरे आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नगरकर रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nVasant Tekdi : साईबाबांच्या आशिर्वादाने प्रभागाच्या विकासाबरोबरच मंदिर परिसराचा कायापालट- गणेश भोसले\nVasant Tekdi : अहमदनगर दि १८ जुलै २०२२ – सामाजिक कार्याला अध्यात्मिक जोड मिळाली- चांगले काम करण्याची प्रबळ इच्छशक्ती असल्याने साई-बाबांनी भरभरुन आशिर्वाद दिला. त्यामुळेच प्रभागाच्या विकासाबरोबरच धार्मिक कामात चांगले काम करतांना वसंत टेकडी येथील साईंबाबांचे मंदिर नावारुपाला आले आहे. या मंदिराची महती दिवसेंदिवस वाढत असल्याचे ऐकून होतो. आज प्रत्यक्षात भेट दिल्यानंतर परिसराचा विकास पाहुन …\nVasant Tekdi : साईबाबांच्या आशिर्वादाने प्रभागाच्या विकासाबरोबरच मंदिर परिसराचा कायापालट- गणेश भोसले Read More »\nGuruPurnima : डॉ.पाउलबुधे विद्यालयात गुरुपौर्णिमेला वह्यांचे वाटप\nGuruPurnima : शिक्षणाची सुरुवातच ‘शिक्षक’ घटकामुळे होते – बरबडे GuruPurnima : अहमदनगर (दि १७ जुलै २०२२) प्रतिनिधी – गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. केवळ या दिवशीच नव्हे तर रोजच आपल्या मनात गुरुंविषयी आदर, सन्मानाचा भाव असला पाहिजे. शिक्षण माणसाला आत्मभानं, जगण्याचा दृष्टीकोन देत असते. शिक्षणाची सुरुवातच ‘शिक्षक’ या घटकामुळे होते. आपल्या अपूर्णाला …\nGuruPurnima : डॉ.पाउलबुधे विद्यालयात गुरुपौर्णिमेला वह्यांचे वाटप Read More »\nAIYF : डॉ.आंबेडकरांनी दहन केलेल्या मनुस्मृतीचे विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेशाचा निषेध\nAIYF : *घटनाकार विश्वरत्न डॉ. आंबेडकरांनी जाहीर दहन केलेल्या मनुस्मृतीचे य.च.म.मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश, उदात्तीकरण तसेच छत्रपती शिवाजी महाराज व रामदास गोसावी यांचा संबंधी खोडसाळ प्रकरणाविरोधात एआयवायएफ, एआयएसएफ च्यावतीने निषेध * AIYF : अहमदनगर (प्रतिनिधी) नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील अभ्यासक्रमात भारतीय संविधानविरोधी असलेल्या मनुस्मृतीचा केलेला मुक्त समावेश. मनुस्मृतीचे उदात्तीकरण करणारे सातत्याने विचारले …\nAIYF : डॉ.आंबेडकरांनी दहन केलेल्या मनुस्मृतीचे विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेशाचा निषेध Read More »\nGuruPurnima : गुरुविना जीवन व्यर्थ व अंधकारमय -ह.भ.प. अशोकानंद महाराज कर्डिले\nGuruPurnima : फिनिक्सच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद GuruPurnima : अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनामध्ये प्रथम गुरु माता-पिता असतात. त्यानंतर शिक्षक व सर्वात शेवटी प्रत्येक व्यक्ती ज्याने कळत न कळत जगण्याचा अर्थ शिकवलेला असतो. गुरुविना जीवन व्यर्थ व अंधकारमय आहे. एका गुरुप्रमाणे फिनिक्स फाऊंडेशन दृष्टीहीनांना जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे कार्य करीत …\nGuruPurnima : गुरुविना जीवन व्यर्थ व अंधकारमय -ह.भ.प. अशोकानंद महाराज कर्डिले Read More »\nMarkandeya Patsanstha : उत्तम अधिकारी व सर्वोत्तम माणूस व्हा – प्रा.विठ्ठल बुलबुले\nMarkandeya Patsanstha : अहमदनगर (दि १७ जुलै २०२२) प्रतिनिधी- आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, यात आजच्या विद्यार्थ्यांनी अपडेट राहिले तरच भविष्य उज्वल असणार, त्यासाठी जिद्द, मेहनत व चिकाटी अंगी असणे महत्वाचे आहे. स्पर्धा परीक्षेतून तुम्ही उत्तम अधिकारी व्हाच मात्र सर्वोत्तम माणूस व्हा असे प्रतिपादन यशदा पुणेचे माजी कार्यक्रम अधिकारी व मानद व्याख्याते प्रा. विठ्ठल …\nMarkandeya Patsanstha : उत्तम अधिकारी व सर्वोत्तम माणूस व्हा – प्रा.विठ्ठल बुलबुले Read More »\nAMC : रस्त्यांवर मुरुम टाकून नागरीकांचे हाल थांबवावे अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन\nअहमदनगर (दि १७ जुलै २०२२) प्रतिनिधी- नगर-औरंगाबाद रोडवरील सूर्यनगरमधील रस्ते अत्यंत खराब झालेल्या अवस्थेत असतांनाच गेले सात दिवसांपासून पडणार्‍या भीज पावसाने वाहने तर सोडा पण पायी चालणे कठिण झाले आहे. नवीन रस्ते करण्याबाबत मनपाकडे पाठपुरावा केला तरीही दखल घेतली नाही. नागरिकांचे अतोनात हाल होत असून सध्याच्या परिस्थितीत मनपाने तातडीने मुरुम टाकून दिलासा द्यावा. दोन दिवसात …\nAMC : रस्त्यांवर मुरुम टाकून नागरीकांचे हाल थांबवावे अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन Read More »\nHonoring Students : जिल्हा उर्दू हेडमास्टर्स असो. तर्फे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान\nHonoring Students : विद्यार्थ्यांच्या यशाचा शिक्षकांना अभिमान – डॉ.प्रा.सलाम सर अहमदनगर (दि १७ जुलै २०२२) प्रतिनिधी- अहमदनगर जिल्हा उर्दू हायस्कूल हेडमास्टर्स असोसिएशनच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत सुयश मिळविलेल्या जिल्ह्यातील 19 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अल्फलाह एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटीचे प्रमुख कार्यवाह डॉ. प्रा.अलहाज …\nHonoring Students : जिल्हा उर्दू हेडमास्टर्स असो. तर्फे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान Read More »\nGuruPurnima : वसंत टेकडी साई- मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता\nGuruPurnima : वाढत्या स्पर्धेमुळे, ताणतणावांमुळे पावलोपावली मार्गदर्शनाची अधिक गरज निर्माण झाली आहे – हभप ढोक महाराज GuruPurnima : अहमदनगर (दि १७ जुलै २०२२) प्रतिनिधी – आजच्या काळात आपल्या संस्कृतीचे झपाट्याने अवमुल्यन होत आहे. वाढत्या स्पर्धेमुळे, ताणतणावामुळे पावलोपावली मार्गदर्शनाची अधिक गरज निर्माण झाली आहे. या तणावपूर्ण टप्प्यावर सशक्त, सकारात्मक असे गुरु-शिष्याचे नाते हितकारक राहिल, असे मार्मिक विचार …\nGuruPurnima : वसंत टेकडी साई- मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता Read More »\nEye Camp: नागरदेवळे येथे दि.10 रोजी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर\nDatta Jayanti: दत्त जयंती निमित्त शहरातुन भव्य पालखी मिरवणुक\nAhmednagar College: अहमदनगर महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी शिबिराची उत्साहात सुरुवात\nDatta Jayanti: तपोवन केंद्र स्वामी समर्थ मंदिरात दिंडोरी प्रणित दत्त जयंती साजरी\nMaharashtra: पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-bahubali-confirmed-the-mythological-stories-5080039-NOR.html", "date_download": "2022-12-09T16:10:18Z", "digest": "sha1:UJ6FBHRPQQTDZTEWMPZCVJ4GLH4PALWD", "length": 14106, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "‘बाहुबली’तून पक्के झाले पौराणिक कथांचे गारूड | \\'Bahubali, confirmed the mythological stories - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘बाहुबली’तून पक्के झाले पौराणिक कथांचे गारूड\nकटप्पाने बाहुबलीला का मारले आणि जान्हवीला मूल कधी होणार आणि जान्हवीला मूल कधी होणार हे दोनच प्रश्न सध्या महाराष्ट्रासमोर असल्यासारखे विचारले जात आहेत. त्याचे गमक हा चित्रपट आणि मालिकेच्या यशात आहे. सोशल मीडियावर सध्या या पोस्टची धूम आहे.\nल हानपणापासून चमत्कारिक आणि सुरस कथा आपल्याला आकर्षित करत आल्या आहेत. एक सुंदर राजकन्या असते, एक राक्षस तिला पळवून नेतो. मग आपला कथानायक संकटांवर मात करीत कसा राक्षसाच्या गुहेत पोहोचतो आणि त्याला ठार मारून राजकन्येसह परत येतो. या संपूर्ण प्रवासात त्याच्यावर अनेक संकटे येतात, कधी समुद्रात मोठा नाग येतो, मग त्याला मारल्यानंतर तो मनुष्यरूपात येतो आणि कथानायकाला मदत करतो, अशा अनेक चित्रविचित्र गोष्टी वाचताना मन गुंग होते आणि डोळ्यासमोर ती दृश्ये साकार होऊ लागतात. अशा कथा जेव्हा रुपेरी पडद्यावर साकारायच्या असतात तेव्हा तंत्राची मदत घेऊन ती दृश्ये जिवंत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तरच तो यशस्वी होतो अन्यथा त्याचे हसे होऊन जाते. सध्याचे युग आधुनिक तंत्रज्ञानाचे असल्याने आणि अॅनिमेशन तंत्राने क्रांती केलेली असल्याने अशा चित्रविचित्र गोष्टी खूपच आकर्षकपणे आणि खऱ्या वाटतील अशा पद्धतीने पडद्यावर मांडल्या जातात आणि प्रेक्षक थक्क होऊन अशी गोष्ट पाहण्यासाठी गर्दी करतो.\nसध्या संपूर्ण भारतभरात प्रचंड गर्दी खेचत तिकीट खिडकीवर उत्पन्नाचे विक्रम करणारा बाहुबली हा असाच काल्पनिक पौराणिक कथेवर आधारित चित्रपट आहे. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही हा चित्रपट चांगली गर्दी खेचताना दिसत आहे. खरे तर हा मूळचा दाक्षिणात्य चित्रपट. दक्षिणेत पौराणिक कथांवर जितके चित्रपट तयार होतात त्यामानाने हिंदीमध्ये होत नाहीत. दुसरीकडे हॉलीवूड आणि चीनमध्ये मात्र अशा विषयांवर कोट्यवधी रुपये खर्च करून चित्रपटनिर्मिती केली जाते. काही वर्षांपूर्वी आलेल्या \"अवतार' चित्रपटात पौराणिक आणि आधुनिक अशा दोन्ही गोष्टींचा मेळ घालत उत्कृष्ट अॅनिमेशनची साथ देत एक अनोखा अनुभव देण्याचा प्रयत्न केला होता. हा चित्रपट जगभरात कमाईची कोट्यवधींची उड्डाणे करणारा ठरला.\nपौराणिक कथांचे हे वेड नवे आहे असे नव्हे. भारतात जेव्हा चित्रपट जन्माला आला तेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्राचीच गोष्ट प्रेक्षकांपुढे अपुऱ्या साधनांनिशी चमत्कृती घडवत आणली. तेव्हापासून हा पौराणिक चित्रपटांचा सिलसिला सुरू झाला.\nहॉलीवूडने आपल्याकडीलच चमत्कृत कथांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत हॅरी पॉटरची शृंखला सुरू केली. आपल्याकडील कथांमध्ये नेहमी आढळणारी उडती चटई, चेटकीण, बोलणारा साप, कुत्रा, वाघ, मनुष्याचे वेगवेगळ्या प्राण्यांत होणारे रूपांतर आणि पुन्हा मनुष्याच्या रूपात येण्याची त्यांची क्षमता या सगळ्या गोष्टी लेखिका जे. के. रोलिंगने एका कथासूत्रात मांडल्या आणि जगभरातल्या सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना हॅरी पॉटरने वेड लावले. चीन आपल्यासारखाच पौराणिक कथांच्या मोहजालात रमणारा देश. चीनने व्हीएफएक्सची मदत घेत ‘क्राउचिंग टायगर’, ‘हिडन ड्रॅगन’सारखा विश्वविख्यात चित्रपट तयार केला. चीनचे चित्रपट हे तेथील संस्कृती सांगणारेच असतात. या चित्रपटांनीही जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यामुळेच ब्रुस ली आणि जॅकी चॅन लोकप्रिय झाले. एस. एस. राजामौलीने बाहुबलीमध्ये खरे कलाकार आणि व्हीएफएक्सच्या माध्यमातून भव्यता निर्माण केली. बाहुबलीची कथा ही पूर्णपणे नवीन आहे. विशेष म्हणजे यात चमत्कार नाहीत. परंतु भारतीय प्रेक्षकांना आवडणारा बलदंड नायक, भारतीय संस्कृती, सिनेमाच्या सुरुवातीलाच येणारा भव्य धबधबा, भलेमोठे डोंगर, डोंगरावर असलेला आलिशान राजवाडा, अंगावर येणारी युद्ध दृश्ये, युद्धामध्ये सैनिकांकडून तयार करण्यात येणारे आकार, रणनीती, युद्ध जिंकण्यासाठी केलेल्या क्लृप्त्या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. मोठ्या पडद्यावरील हा थरार छोट्या पडद्यावर अनुभवता येणे शक्य नसल्यानेच प्रेक्षकांनी चित्रपटगृहांत गर्दी केली. अॅनिमेशन आहे हे ठाऊक असूनही खऱ्याचा आभास निर्माण करण्याचे चित्रपटाचे वैशिष्ट्यच त्याला बॉक्स ऑफिसचा राजा बनवून गेले. ही या सिनेमाची वैशिष्ट्ये. खरे तर एस. एस. राजामौलीने आधीच्या ‘मागाधीरा’मध्ये अशाच प्रकारची दृश्ये दाखवली होती; परंतु चित्रपट हिट होऊ शकला नाही. ‘अवतार’ आणि ‘बाहुबली’मध्ये महत्त्वाचा फरक आहे तो कथेच्या काळाचा. अवतार हा सायन्स फिक्शन असून बाहुबली हा पौराणिक कथेवर आधारित चित्रपट आहे. अवतार हा २२ व्या शतकातील आदिमानवांची कथा सांगतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानव जात कशी पुन्हा आदिम जमातीत राहण्यासाठी बाध्य होते आणि त्या वेळी आधुनिक युगात राहणाऱ्यांशी त्यांचा कसा संघर्ष होतो हे जेम्स कॅमेरूनने उत्कृष्ट व्हीएफएक्सच्या मदतीने दाखवले होते. तर बाहुबलीमध्ये प्राचीन काळातील म्हणजेच आदिम जमातीतील जीवनाचे दर्शन घडवले होते. अवतारमध्ये ज्याप्रमाणे आधुनिक आदिमानव आणि प्रगत मानवातील संघर्ष दाखवला होता तसाच बाहुबलीमध्ये आदिम जमाती आणि राजांमधील वैराचे चित्रण केले आहे. अवतारमध्ये संस्कृतीवर जास्त लक्ष दिले नव्हते. मात्र, बाहुबलीमध्ये शंकराची आराधना, मंत्रोच्चार, शंकराची शक्ती असा अस्सल भारतीय मसाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने साकारला.\nबाहुबलीमध्ये वडिलांच्या हत्येचा बदला हा मुख्य विषय अत्यंत उत्कृष्टरीत्या हाताळण्यात आला. दिग्दर्शक पौराणिक कथेशी प्रामाणिक राहिला आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय संस्कृतीचा त्याला मुलामा दिला. आपल्या कथानकावर आणि सादरीकरणावर पूर्ण विश्वास असल्यानेच राजामौलीने बाहुबली हिंदीत आणला आणि त्याचा विश्वास किती खरा होता हे प्रेक्षकांनी तिकीट खिडकीवर गर्दी करून दाखवून दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokshahilive.com/devendra-fadnavis-4/", "date_download": "2022-12-09T15:41:10Z", "digest": "sha1:ET366MK63FOOU53RCPO5WR5W2U6RF7BV", "length": 9866, "nlines": 213, "source_domain": "lokshahilive.com", "title": "२५ वर्षे भाजप सरकार चालेल - देवेंद्र फडणवीस - लोकशाही", "raw_content": "\n२५ वर्षे भाजप सरकार चालेल – देवेंद्र फडणवीस\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nहिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण \nसलग सातव्यांदा गुजरात मध्ये कमळची बाजी…\nमुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क\nराज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्ष सुरु आहे. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह आमदारकीचा देखील राजीनामा दिल्याने महाराष्ट्रातील राजकारणाला आता वेगळेच वळण लागले आहे. त्यातच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.\nभाजपच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत सत्तेवर येणारे सरकार पुढील २५ वर्षे चालेल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन करताना केले व एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.\nतसेच भाजपची पुढील रणनीती गुरुवारी सांगितली जाईल, असे फडणवीस यांनी नमूद केले. राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत फडणवीस आणि शिवसेना बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे चर्चा करुन निर्णय घेतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. उध्दव ठाकरे यांचा राजीनामा ही आनंद साजरा करण्याची गोष्ट नाही. त्यामुळे जल्लोष करताना आणि प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन पाटील यांनी केले. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, राज्याला लागलेले ग्रहण संपले, असे मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.\nमोठी बातमी.. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदासह आमदारकीचा राजीनामा\nआराेग्यभरतीची गट ‘क’ आणि ‘ड’ ची परीक्षा रद्द\nLive : शिवसेनेचे 29 आमदार फुटले; सरकार कोसळणार\nमोठी बातमी : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; काय आहेत नवे नियम, वाचा\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nहिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण \nदेवगिरी एक्स्प्रेसमध्ये सशस्त्र दरोडा; दोन अल्पवयीनांसह आठ अटकेत…\n10 लाखांसाठी विवाहितेचा छळ; 6 जणांवर गुन्हा दाखल\nजिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार..\nचक्क लग्नासाठी कपलचा 10 तास शोले स्टाइल ड्रामा\nसंजय राऊतांच्या पत्नीला ED चे समन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24368/", "date_download": "2022-12-09T15:36:21Z", "digest": "sha1:YEZSF3MCUGNVUQ52YM2IG3OPHM2XPADD", "length": 16280, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ऑर्वेल, जॉर्ज – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nऑर्वेल, जॉर्ज : ( १९०३–२१ जानेवारी १९५०). इंग्रज कादंबरीकार, स‌मीक्षक आणि विचारवंत. खरे नाव एरिक ब्लेअर. जन्म भारतात मोतीहारी (बंगाल) येथे. शिक्षण इंग्लंडमधील ईटन येथे. पोलीस दलात त्याने काही काळ नोकरी केली. त्यानंतर सु. दीड वर्ष त्याने पॅरिसमध्ये भ्रमंती आणि लेखन करण्यात घालविले. इंग्लंडला परतल्यावर ‘जॉर्ज ऑर्वेल’ ह्या टोपणनावाने तो लिहू लागला.\nबर्मिज डेज (१९३४), क्लर्जिमन्स डॉटर (१९३५), कीप द ॲस्पिडिस्ट्रा फ्लाइंग (१९३६), ॲनिमल फार्म (१९४५) व नाइन्टीन एटीफोर (१९४९) या त्याच्या प्रसिद्ध कादंबऱ्याबर्मीज डेजमधून त्याने ब्रिटीश साम्राज्यवादावर हल्ला चढविला, तर क्लर्जिमन्स डॉटर आणि कीप द ॲस्पिडिस्ट्रा फ्लाइंगमधून श्रमिकांच्या जीवनाचे वास्तववादी चित्रण केले. ॲनिमल फार्म आणि नाइन्टीन एटीफोर ह्या त्याच्या कादंबऱ्यांनी खळबळ उडवून दिली. ॲनिमल फार्म हे रशियन राज्यक्रांतीवरील उपरोधप्रचुर रूपक होय. नाइन्टीन एटीफोरमध्ये स‌र्वंकष राजसत्तेवर विदारक टीका केलेली आहे. इन्‌साइड द व्हेल (१९४०), क्रिटिकल एसेज (१९४६) आणि शूटिंग ॲन एलिफंट (१९५०) हे त्याच्या टीकात्मक लेखांचे संग्रह. त्याची स‌मीक्षा काही ठिकाणी पूर्वग्रहदूषित वाटली, तरी मर्मग्राही आणि स्वतंत्र विचारांची निदर्शक आहे.\nरोड टू विगन पिअर (१९३७) आणि होमेज टू कॅटलोनिआ (१९३८) या पुस्तकांतील त्याचे लेखन राजकीय स्वरूपाचे आहे. पहिल्यात लँकाशरमघील श्रमिकांचे त्याने यथार्थ वर्णन केले आहे. दुसर्‍यापुस्तकात स्पेनमधील यादवी युध्दासंबंधीचे आपले अनुभव त्याने चित्रित केले आहेत. तसेच दुसऱ्यामहायुध्दाच्या काळात ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बी. बी. सी.) वरील कार्यक्रमांचीही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्याने उचलली होती. लंडन येथे त्याचे निधन झाले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postआल्बेर्ती , लेओन बात्तीस्ता\nNext Postऑस्ट्रियन वारसा युद्ध\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.khaasre.com/archives/5701", "date_download": "2022-12-09T16:41:17Z", "digest": "sha1:5OPBTH7Z53H7UD7B4BELBRC5KXCT2MSZ", "length": 8112, "nlines": 97, "source_domain": "www.khaasre.com", "title": "फेसबुक वापरता परंतु फेसबुक विषयी ह्या खासरे गोष्टी तुम्हाला माहिती आहे का ?", "raw_content": "\nफेसबुक वापरता परंतु फेसबुक विषयी ह्या खासरे गोष्टी तुम्हाला माहिती आहे का \nफेसबुक ही आपल्या दैनंदिन जीवनाची गरज बनली आहे. जेव्हा मार्क झुकरबर्गने फेसबुकचा अविष्कार केला तेव्हा त्याला देखील वाटले नव्हते की ही गोष्ट इतकी धुमाकूळ घालेल, असो पण तेव्हा त्याने धरलेला हट्ट आज त्याच्या आणि किंबहुना युजरच्या देखील चांगलाच कामी आला आहे. गळ्यांच्याच रोजच्या वापरातील फेसबुकबद्दलच्या अशा काही खासरे गोष्टी आहेत. ज्या युजर्सला फार क्वचितच माहिती असतील.\n1- फेसबुकच्या लोगोचा व इतर ठिकाणी असलेला निळा रंग का ठेवण्यात आला आहे, हे तुम्हाला माहितीये का फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गला कलरब्लाइंडनेस आहे.फक्त निळा रंग त्यांना नीट दिसू शकतो व ते ओळखू शकतात. म्हणूनच फेसबुकचा रंग निळा ठेवण्यात आला आहे.\n2- फेसबुकवर एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला आपण कधीही ब्लॉक करू शकत नाही. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या प्रोफाईलला आपल्याला कधीही ब्लॉक करता येणार नाही.\n3- फेसबुकचा वापर करोडो युजर्स करतात. दुनियेतील जवळपास प्रत्येक देशात फेसबुकचा वापर केला जातो. पण चीन, इराण आणि उत्तर कोरिया यांसारख्या देशात फेसबुक बॅन आहे.\n4- आपल्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीचं निधन झालं तर त्या व्यक्तीच्या फेसबुक प्रोफाइलबद्दल आपण फेसबुकवर त्यासंबंधी रिपोर्ट करू शकतो. फेसबुक अशा प्रोफाइलला मेमोरलाइज्ड अकाऊंट करतं.ज्याचा वापर त्या मृताचं कुटुंबीय व मित्र करू शकतात. ही लोक मृत व्यक्तीच्या टाईमलाईनवर जाऊन काहीही शेअर करून जुन्या गोष्टी ताज्या करू शकतात. या अकाऊंटला कुणीही लॉग- इन करू शकत नाही. तसंच या अकाऊंटमध्ये कुठलाही बदल करता येत नाही.\n5- फेसबुकवर ‘पोक’ नावाचं एक ऑप्शन आहे. त्याचा अर्थ व उपयोग काय हे अजूनही अनेकांना माहिती नाही. पण वास्तवातही यामागे काहीही अर्थ नाही. मार्क झुकरबर्गला फेसबुकमध्ये काहीही उपयोग नाही असं एक ऑप्शन हवं होतं. म्हणून त्याची निर्मिती झाली.\n6- फेसबुकवर सध्या आपल्याला जे लाईक करण्याचं ऑप्शन येतं, त्याचं नाव आधी ‘AWESOME’ असं होतं. पण ते बदलून LIKE केलं गेलं.\n7- फेसबुकचा अतीवापर एका आजाराला निमंत्रण देत असतं. ज्याला फेसबुक अॅडिक्शस डिसऑर्डर असं नाव दिलं गेलं आहे. दुनियेतील करोडो लोक या आजाराने ग्रासले आहेत.\nगुलाबी शहराविषयी सर्वाना माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील हे निळे शहर…\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग १\nमराठा लाईट इन्फण्टरी संपुर्ण माहिती: भाग १\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.opticwell.com/about-us/", "date_download": "2022-12-09T16:53:54Z", "digest": "sha1:A25KJK5DC4KWH4BAZAAGAPZN77UFZN76", "length": 8023, "nlines": 166, "source_domain": "mr.opticwell.com", "title": " आमच्याबद्दल - चेंगडू ऑप्टिक-वेल फोटोइलेक्ट्रिक कं, लि.", "raw_content": "\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nचेंगदू ऑप्टिक-वेल फोटोइलेक्ट्रिक कं, लिमिटेड चेंगडू सिटी पीआर चीनमध्ये स्थित एक नमुना आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन कारखाना आहे.स्थापन केलेल्या कंपनीच्या सुरूवातीस,आम्ही नीलम घटकांचे तज्ञ बनण्याचे लक्ष्य ठेवत आहोत आणि फक्त नीलमवर लक्ष केंद्रित केले आहे.आता आम्ही सॅफायर विंडोज, सॅफायर रॉड्स आणि ट्यूब्स, सॅफायर प्रिझम, सॅफायर/रुबी ज्वेल्स, कस्टमाइज्ड सॅफायर/रुबी पार्ट्सच्या डिझाइन, संशोधन आणि विकासामध्ये गुंतलो आहोत जे ग्राहक उत्पादनांमध्ये आणि विज्ञान संशोधनात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.सिंथेटिक नीलम ऑप्टिकल घटकांमध्ये पृष्ठभागाची कडकपणा हिऱ्यांशी तुलना करता येतो आणि प्रक्रिया करणे देखील खूप कठीण असते.त्यामुळे, इतर ऑप्टिकल घटकांच्या तुलनेत, नीलम ऑप्टिकल घटकांची किंमत जास्त असेल.जरी नीलम ऑप्टिकल घटकांची किंमत जास्त असली तरी, जेव्हा तुम्ही ते वापरता तेव्हा ते तुम्हाला पैशासाठी मौल्यवान अनुभव देऊ शकते.उत्कृष्ट स्क्रॅच प्रतिरोध, आम्ल आणि अल्कली प्रतिरोध, इन्सुलेशन आणि उष्णता प्रतिरोधक नीलम ऑप्टिकल घटकांना बर्याच कठोर कामकाजाच्या परिस्थितीत वापरण्यास सक्षम करू शकतात, ज्यामुळे महाग ऑप्टिकल प्रोब आणि ऑप्टिकल सेन्सर सामान्यपणे कार्य करू शकतात याची खात्री करतात.ऑप्टिक-वेल तुम्हाला सर्वात किफायतशीर नीलम उत्पादने प्रदान करेल, चौकशीसाठी तुमचे स्वागत आहे.\nप्रत्येक प्रगत हस्तकला आणि प्रयत्नांसह नीलम घटकांची किंमत कमी करा.\nसिंथेटिक नीलमचा वापर एक्सप्लोर करा आणि त्याचा विस्तार करा\nआमच्या ग्राहकांसाठी आम्ही शक्य तितके पैसे वाचवू शकतो.\nआमच्या ग्राहकांसाठी प्रोटोटाइप उत्पादनाचा वेळ वाचवा.\nकोणाला नीलम वापरायचा असेल त्यांच्यासाठी नीलमणी भागांच्या डिझाइनची सर्वोत्तम सूचना द्या.\nआमच्या ग्राहकांना त्यांची रचना प्रत्यक्षात आणण्यास मदत करा.\nपांडा-सिचुआन प्रांताच्या मूळ गावी स्थित ऑप्टिक-वेल सॅफायर कारखाना.आम्ही एक लहान आणि तंत्रज्ञान-केंद्रित कंपनी आहोत, 5 वर्षे चालल्यानंतर, सध्या आमच्याकडे 10 तांत्रिक कर्मचारी आणि 4 व्यवस्थापन कर्मचारी आहेत.आम्ही लहान असलो तरी नीलमच्या घटकांसाठी आम्ही आमची सर्व शक्ती आणि प्रयत्न लावतो.आम्ही एक ध्येय ठेवले होते- जगभरातील सर्वोत्कृष्ट नीलम घटक पुरवठादार बनणे.\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nनीलम प्रिझम आणि लेन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/marathi-actress-shibani-dandekar-and-bollywood-actor-farhan-akhtar-wedding-latest-news/", "date_download": "2022-12-09T16:20:07Z", "digest": "sha1:VEUPL5PPPOIFTLVHKJ4II4B3HAODQUOT", "length": 12520, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "ही पोली साजूक तुपातली फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात खंडाळ्यामध्ये थाटात पार पडला लग्नसोहळा - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / ही पोली साजूक तुपातली फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात खंडाळ्यामध्ये थाटात पार पडला लग्नसोहळा\nही पोली साजूक तुपातली फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात खंडाळ्यामध्ये थाटात पार पडला लग्नसोहळा\nही पोली साजूक तुपातली …गे गाणं आहे टाईमपास या गाजलेल्या चित्रपटातलं. हे गाणं अभिनेत्री शिबानी दांडेकर हिच्यावर चित्रित झालं होतं. गाण्यामुळे लोकप्रियता मिळालेली शिबानी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती. शिबानी दांडेकर ही मॉडेल, अभिनेत्री, गायिका तसेच सुत्रसंचालिका म्हणून ओळखली जाते. गेल्या काही महिन्यांपासून शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांच्या लग्नाची चर्चा होत होती. आज १९ फेब्रुवारी २०२२ रोजी या दोघांचा मोठ्या थाटात विवाहसोहळा पार पडला आहे. या लग्नाला हृतिक रोशनसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनि हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे.\nफेब्रुवारी महिन्यात शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर लग्नबांधनात अडकरणार असल्याचे सांगितले जात होते. एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडणार अशी चर्चा होती मात्र पुण्यातील थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या खंडाळा येथील एका प्रशस्त फार्महाऊसमध्ये त्यांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नसोहळ्याचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. शिबानी आणि फरहान यांच्या लग्नसोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या लग्नात ना हिंदू पद्धतीने फेरे घेतले नाहीत ना मुस्लिम पद्धतीने निकाह केला, केवळ विश्वासाच्या आणाभाका घेत त्यांनी हे लग्न केले असल्याचे समोर आले आहे. शिबानी दांडेकर हिचे कुटुंब मूळचे पुण्याचे मात्र कामानिमित्त ते परदेशात स्थायिक होते. बालपण परदेशात गेलेल्या शिबाणीने होस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. मायदेशी परतल्यावर अनेक प्रोजेक्ट्समधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. संघर्ष आणि टाईमपास या दोन मराठी चित्रपटात शिबाणीने आयटमसॉंग साकारले आहेत. त्यामुळे मराठमोळी मुलगी म्हणूनही तिला प्रसिद्धी मिळत गेली.\nएकदा कपिल शर्माच्या शोमध्ये शिबानी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दाखल झाली होती त्यावेळी शिबाणीने’ मला मराठी चांगलं बोलता येत मला हिंदी येत नाही तुला मराठी येत नाही का.. तू मुंबईत राहतोस आणि मराठी येत नाही…’ असे म्हणून कपिल शर्माला तीने ठणकावले होते. शिबाणीला दोन बहिणी आहेत अनुषा दांडेकर आणि अपेक्षा दांडेकर. अनुषा दांडेकर ही देखील हिंदी मराठी सृष्टीत झळकली आहे अभिनयासोबतच ती देखील उत्कृष्ट गायिका आहे. बिग बॉसच्या १५ व्या सिजनमध्ये करण कुन्द्रा सहभागी झाला होता तेजस्वी प्रकाश हिच्या अगोदर करण कुन्द्रा हा अनुषाला डेट करत होता. शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पहिल्या लग्नापासून विभक्त झाल्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला होता. आज त्यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडलेला पाहायला मिळतो आहे. यानिमित्ताने दोघांचेही खूप खूप अभिनंदन…\nPrevious छत्रपती शिवाजी महाराज्यांचं नाव घेऊन काम सुरु केलं आणि घवघवीत यश मिळालं हेच नाव पाहिजे म्हणून\nNext हा पब्लिसिटी स्टंट आहे म्हणणाऱ्याना वैशाली माडेचे उत्तर पहा ती काय म्हणाली\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-FLS-dimple-kapadia-wedding-photos-5344034-PHO.html", "date_download": "2022-12-09T16:58:18Z", "digest": "sha1:WQGC5EDMWRFWXGZQOQHKZAXAROOSAVIP", "length": 7543, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "वयाच्या 16 व्या वर्षी डिंपलने काकांसोबत थाटले होते लग्न, अशी सुरु झाली होती Love Story | Dimple Kapadia Wedding Photos - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवयाच्या 16 व्या वर्षी डिंपलने काकांसोबत थाटले होते लग्न, अशी सुरु झाली होती Love Story\nराजेश खन्ना आणि डिंपल यांच्या लग्नातील खास क्षण.\nएन्टरटेन्मेंट डेस्कः एकेकाळी आपल्या बोल्ड इमेजसाठी प्रसिद्ध राहिलेल्या बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी आज (8 जून) आपल्या वयाची 59 वर्षे पूर्ण केली आहेत. पडद्यावर पारंपरिक इमेजला तडा देत नवीन ट्रेंड सेट करणा-या डिंपल यांचा जन्म 8 जून 1957 रोजी एका गुजराती कुटुंबात झाला. सौंदर्य, आकर्षक हेअरस्टाइल आणि उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणा-या डिंपल यांनी 'बॉबी' सिनेमाद्वारे करिअरला सुरुवात केली. 1973 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने त्या एका रात्रीत स्टार झाल्या. डिंपल यांनी आपल्या करिअरमध्ये 'सागर', 'जांबाज', 'कब्जा', 'रामलखन', 'खून का कर्ज', 'अजूबा', 'रुदाली', 'क्रांतिवीर', 'मृत्युदाता', 'दबंग' आणि 'कॉकटेल'सह अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली.\nअशी सुरु झाली होती डिंपल-राजेश खन्नांची लव्ह स्टोरी...\nहिंदी फिल्म इंडस्ट्रीची ग्लॅमरस अभिनेत्री आणि गुजराती गर्ल डिंपल कपाडिया यांची राजेश यांच्याशी पहिली भेट अहमदाबादच्या नवरंगपूरा स्पोर्ट्स क्लबमध्ये झाल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना 70च्या दशकात नवरंगपूरा स्पोर्ट्स क्लबच्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून आले होते. इथेच त्यांची भेट डिंपल यांच्याशी झाली. ते पहिल्याच नजरेत डिंपल यांच्या प्रेमात पडले. येथूनच राजेश आणि डिंपल यांच्या लव्ह-स्टोरीला सुरूवात झाली. तीन वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या काळात राजेश सतत गुजरातचा प्रवास करायचे. त्यांना गुजराती नाटकांची आवड होती. गुजराती नाटकार आणि अभिनेते प्रवीण जोशी यांच्या नाटकांचे चाहते होते.\nवयाने 15 वर्षे मोठे असलेल्या राजेश खन्नासोबत झाले होते डिंपल यांचे लग्न...\nराजेश आणि डिंपल यांचे लग्न 1973 मध्ये झाले होते. या लग्नाची खास गोष्ट म्हणजे त्यावेळी डिंपल केवळ 16 वर्षांच्या होत्या. त्या काकांच्या वयापेक्षा खूप लहान होत्या. या दोघांना दोन मुली टिंवकल आणि रिंकी आहेत. राजेश आणि डिंपल यांनी लग्न केले मात्र त्यांचे वैंवाहिक जीवन जास्त काळ टिकू शकले नाही. राजेश खन्ना यांचे पहिले प्रेम अंजू महेंद्रू होते. तसेच त्यांचे अनिता अडवाणी यांच्यासोबतही अफेअर होते. राजेश अनितासह बरचे दिवस लिव्ह-इनमध्ये होते.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा राजेश आणि डिंपल यांचे लग्न आणि फॅमिली फोटोज...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T15:23:37Z", "digest": "sha1:TBDPMGPPMYSWRSTXPPOHXWRSC62PY6LE", "length": 9643, "nlines": 212, "source_domain": "etaxwala.com", "title": "राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीची घोषणा ४ जुलै रोजी - ETaxwala", "raw_content": "\nराज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीची घोषणा ४ जुलै रोजी\nस्टार्टअप व्यवस्थेला पाठबळ देण्यासंदर्भातल्या क्रमवारीच्या तिसऱ्या भागाचे निकाल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्रोद्योगमंत्री पियुष गोयल ४ जुलै रोजी नवी दिल्लीत एका पुरस्कार कार्यक्रमात जाहीर करणार आहेत.\nभारताच्या स्पर्धात्मकता आणि सहकारी संघवादाच्या दृष्टीकोनाला प्रोत्साहन देण्याच्या प्रमुख उद्देशाने उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने स्टार्टअप क्रमवारीच्या तिसऱ्या आवृत्तीचं आयोजन केलं होतं. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्टार्टअप्स उद्योगांचा विकास करण्यासाठी नियम शिथिल करावेत आणि स्टार्टअप व्यवस्थेला बळकटी द्यावी, या उद्देशाने २०१८ मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.\nया वर्षी या उपक्रमामध्ये एकूण २४ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते. गेल्या वर्षीच्या २५ च्या तुलनेत या संख्येत या वर्षी वाढ झाली आणि ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या असून त्यापैकी २९ राज्यांची स्वतःचे स्टार्टअप पोर्टलही आहेत. २०१६ मध्ये स्टार्टअप धोरण असलेली केवळ ४ राज्ये/ केंद्रशासित प्रदेश होते.\nयावेळी आयोजित केलेल्या फेरीमध्ये स्टार्टअप्स २६ कृती मुद्यांसह स्टार्टअप्सना आणि या पूरक प्रणालीतील हितधारकांना नियामक, धोरणविषयक आणि आर्थिक पाठबळ पुरवण्यासाठी अत्यावश्यक असलेली ७ प्रमुख सुधारणा क्षेत्रे होती.\nतिसऱ्या भागामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ जुलै २०२१ दरम्यान पुरवलेल्या पाठबळाचे मूल्यमापन करण्यात आले. त्यांनी या संदर्भात सादर केलेल्या सामग्रीचे सुमारे ६ महिने मूल्यमापन करण्यात आले आणि ७,२०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांकडून १३ भाषांमध्ये अभिप्राय संकलित करण्यात आले.\nThe post राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीची घोषणा ४ जुलै रोजी appeared first on स्मार्ट उद्योजक.\nपैसाबॅक, फ्रीचार्जसारख्या स्टार्टअप्सच्या यशातून कुणाल शहा यांनी सुरू केले ‘क्रेड’\nव्यवसाय मग तो छोटा असो की मोठा सर्वात महत्त्वाचे आहे ‘उद्यम रजिस्ट्रेशन’ | जाणून घ्या त्याचे सर्व फायदे\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/marathi-tv-serial-majhi-tujhi-reshimgath-twist/", "date_download": "2022-12-09T17:06:12Z", "digest": "sha1:52P2IZ2ZJVGBF2S5QLVONXONQXH7ZYW3", "length": 6962, "nlines": 77, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "यश-नेहाचा जीव धोक्यात? 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवीन ट्विस्ट - India Darpan Live", "raw_content": "\n ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नवीन ट्विस्ट\nइंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका. प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांचा सहजसुंदर अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. त्यातच बऱ्याच वर्षांनी श्रेयसचे छोट्या पडद्यावर झालेले पुनरागमन हा देखील या मालिकेसाठी प्लस पॉईंट ठरला आहे. त्यामुळेच ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे. सध्या या मालिकेत मोठा ट्विस्ट येऊ घातला आहे. मध्यंतरी या मालिकेत यश – नेहामध्ये दुरावा आला होता. आता सगळं सुरळीत झालं आहे तोच पुन्हा एक मोठा ट्विस्ट येणार आहे.\nमिथिला खूप आनंदात असते आणि याच आनंदात ती आजोबांना भेटायला जाते, तर तिथे तिचा अपघात होतो. सिम्मी ही बातमी यशला सांगते आणि मिथिलाच्या अपघाताच्या बातमीने मन थाऱ्यावर नसलेल्या यशचाही अपघात होतो. त्यावेळी नेहा देखील त्याच्या सोबतच असते. त्यामुळे येणाऱ्या भागात नेमके काय होईल, याची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी होती. पण, प्रेक्षकांच्याच मागणीवरून ही मालिका सुरू आहे. मात्र, तिच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.\nमिथिलाचं बाळ गेल्याची बातमी सिम्मी यशला सांगणार.\nआता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी https://t.co/9q8IXyfdUG या लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/zZWX4cZTGq\nआंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणारे १६ पोलिस नॉट रिचेबल\nअखेर काँग्रेस पक्षाला मिळाले नवे अध्यक्ष; तब्बल २४ वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे नेतृत्व\nअखेर काँग्रेस पक्षाला मिळाले नवे अध्यक्ष; तब्बल २४ वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे नेतृत्व\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokshahilive.com/teachers-house-in-taloda/", "date_download": "2022-12-09T15:25:00Z", "digest": "sha1:BQRJSPGQ4RNEMAAVDXCFG3RDXWVXRASQ", "length": 10340, "nlines": 215, "source_domain": "lokshahilive.com", "title": "तळोदा येथे शिक्षकाच्या घरात चोरी... - लोकशाही", "raw_content": "\nतळोदा येथे शिक्षकाच्या घरात चोरी…\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nहिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण \nसलग सातव्यांदा गुजरात मध्ये कमळची बाजी…\nतळोदा, लोकशाही न्यूज नेटवर्क:\nतळोदा येथे शिक्षकाच्या घरातून तब्बल चार लाखाच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची घटना घडली आहे.(An incident of theft of goods worth four lakhs has taken place from the teacher’s house)\nसविस्तर वृत्त असे की, तळोदा येथील ठाणेदार गल्लीतील रहिवासी अशोक रामदास चौधरी हे बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने पहाटेच्या सुमारास घराचे कुलूप तोडून गोदरेज कपाटातील पावणे दोन लाखांची रोकड, चार तोळे सोन्याचे (Gold) दागिने व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली.\nअशोक रामदास चौधरी हे राणा प्रताप इंग्लिश स्कूल प्रतापपूर येथे नोकरीला आहेत. शाळेला सुट्टया असल्याने ते आपल्या परिवारासह चाळीसगाव तालुक्यातील पिलखेड येथे गेले असता अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास लोखंडी सळीच्या सहाय्यने घराचे प्रवेशद्वारावरील कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटातील १ लाख ७५ हजार रुपये रोख,सोन्याचे दोन तोळयाचे तुकडे व दागिने दोन तोळा असे मिळून चार तोळे सोने व चांदी ७५ तोळा असा ऐवज सदर अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास चोरुन लंपास केली.\nयाबाबत अशोक रामदास चौधरी यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोदा येथील पोलिस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर चोरीच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत.\nब्रेकिंग.. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार\nआंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सवात सहभागींसाठी विद्यापीठाचे प्रशिक्षण शिबीर…\nLive : शिवसेनेचे 29 आमदार फुटले; सरकार कोसळणार\nमोठी बातमी : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; काय आहेत नवे नियम, वाचा\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन\nशिंदी येथे वृद्धाची आत्महत्या; १५ जणांवर गुन्हा दाखल\nसाकळी येथील बस थांंब्याची दयनीय अवस्था\nवरणगावात तंबाखूचा ट्रक पकडला ; आठ लाखांची प्रतिबंधीत तंबाखू जप्त\nडॉ.सुवर्णा वाजे मृत्यू प्रकरण; सॅनिटायझरने केली जाळून हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/09/indias-cumulative-covid-19-vaccination.html", "date_download": "2022-12-09T17:06:48Z", "digest": "sha1:WI6S5O55NH3UEOU4Q3VJ2ULXBVTW2NQ3", "length": 10893, "nlines": 113, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "India’s Cumulative COVID-19 Vaccination Coverage exceeds 213.52 Cr - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nमंगळवार, सप्टेंबर ०६, २०२२\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/rat-animal-information-in-marathi/", "date_download": "2022-12-09T17:02:00Z", "digest": "sha1:23PUMWVWRZ5GTVNRPJTP4QLIDZ3EWZVD", "length": 14182, "nlines": 68, "source_domain": "www.marathimol.com", "title": "उंदीर प्राण्याची संपूर्ण माहिती Rat Animal Information In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nउंदीर प्राण्याची संपूर्ण माहिती Rat Animal Information In Marathi\nRat Animal Information In Marathi उंदीर हा सर्वांच्याच परिचयाचा असलेला लहान आकाराचा प्राणी. मांजरीचे सर्वात आवडते भक्ष म्हणजे उंदीर. उंदीर हे लहान मोठे असू शकतात. आपल्याला माहित आहे उंदीरांच्या अनेक जाती आहेत. बऱ्याच लोकांना उंदीर दिसला की भीती वाटते. बरेच लोक अनेक प्रकारचे उंदीर पाळीव प्राणी म्हणून ठेवतात. ज्याला ‘फॅन्सी उंदीर’ असेही म्हणतात. हे उंदीर पाळीव तपकिरी रंगाचे असतात तसेच 1900 शतकापासून लोकांनी उंदीरांना पाळीव प्राण्यांचा दर्जा दिला आहे. तर चला मग जाणून घेऊया उंदीरांविषयी सविस्तर माहिती.\nउंदीर प्राण्याची संपूर्ण माहिती Rat Animal Information In Marathi\nउंदीर हे सामाजिक आणि हुशार प्राणी आहेत, ज्यांना प्रशिक्षित केले जाऊ शकते. त्यांना खेळण्यांसोबत खेळायलाही आवडते. काही मालकांना असे वाटते की नर पाळीव उंदीर मादी पाळीव उंदरांपेक्षा अधिक खेळकर असतात आणि मादी उंदीर अधिक सक्रिय आणि उत्सुक असतात. पाळीव उंदीर जंगली उंदरांसारखे कार्य करत नाहीत.\nएमटीएस परीक्षेची संपूर्ण माहिती\nउंदीर हा मध्यम आकाराचा उंदीर आहे. उंदीर सर्वभक्षी आहेत, ते अनेक प्रकारचे अन्न खातात. बहुतेक उंदीर रॅटस वंशातील आहेत. जंगलामध्ये शेतातील अन्नधान्य, किंवा आपल्या घरात जर उंदरांचा वास्तव्य असेल तर ते घरातील अन्नधान्य नासाडी तर करतातच परंतु त्यावर आपला उदरनिर्वाह भागवतात. परंतु उंदीरांना अन्न हे सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यांना खूप संघर्ष करावा लागतो आणि दुसरे अन्न जे मिळणार नाही यामध्ये निवड त्यांच्याकडे असेल तर ते अन्न घेतात यासाठी संघर्षाची गरज नाही.\nअन्न मिळवण्यासाठी व आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी उंदीर मानवी वस्तींमध्ये किंवा मानवी वस्ती जवळ राहतो. एकदा माणूस स्थायिक झाला की त्या माणसांनी जे खाल्ले त्याचे उरलेले उंदीरांसाठी अन्नाचे स्त्रोत असते त्यामुळे जिथे मानवते ते उंदीरही स्थायिक झाला. जवळपास सर्व वस्त्यांमध्ये उंदीर आहेत. शहरांमध्ये ते अनेकदा गटारांमध्ये राहतात .\nवाघ प्राण्याची संपूर्ण माहिती\nपाळीव उंदरांची जात वेगळी असते या उंदराचे वय एक ते तीन वर्ष असते. मादी उंदीर न रुंद्रापेक्षा लहान असतो तर पाळी उंदराला गुदगुल्या केल्यावर ते हसतात म्हणूनच त्यांना विशेष महत्त्व असते. ते सर्व एकाच रंगाचे असून त्यांच्या शरीरावर स्पॉट किंवा इतर रंगही असू शकतात. काही उंदरांना केस नसतात तर त्या उंदरांना केस नसलेले उंदीर असे म्हणतात.\nजगभरात उंदरांच्या 137 प्रजाती असून वर्गामधील कृंतक गणला जातो. या गणातमध्ये उंदराची संख्या सर्वात जास्त आढळते. घूस, खार, बीव्हर, गिनीपिग व सायाळ यांसारख्या प्राण्यांचाही समावेश कृंतक गणात होतो. या सर्व प्राण्यांचे दात पटाशीसारखे असतात. त्यामुळे ते आपल्या दातांचा उपयोग कृतळण्यासाठी करत राहतात. उंदीरांचे देखील पुढील आयुष्यभर दात वाढत राहतात.\nउंदीर आकाराने लहान असतो, वजन 30-50 ग्रॅ., लांबी 8-10 सेंमी. आणि शेपूट बारीक व शरीराएवढ्या लांबीचे असते. शरीराचे डोके, मान, धड आणि शेपूट असे चार भाग असतात. कान मोठे व मुस्कट छोटे टोकदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस दृढरोम असतात. अग्रपाद आणि पश्चपाद सारख्या आकाराचे व आखूड असतात. वृषणकोश छोटे आणि आखूड असतात. त्याच्या लेंड्या लहान आकाराच्या व संख्येने अधिक असतात.\nANM कोर्सची संपूर्ण माहिती\nउंदरिणीची गर्भावस्था 19-20 दिवस व दुग्धकाल 13-14 दिवसांचा असतो. पिले जन्मत: केसहीन असून जन्मल्यानंतर दहाव्या दिवशी त्यांच्या अंगावर पूर्ण केस येतात. एका विणीमध्ये मादी उंदरास 5-10 पिले होतात. पिलांचे डोळे तिसऱ्या दिवशी उघडतात. उंदीर मादी आपल्या पिल्लांना दूध पाजतो.\nआपल्याकडे उंदीर आला धार्मिक स्थान आहे कारण प्रत्येक देवी देवतांचे वाहन काही ना काही आहेत तर उंदीर हा श्री गणेश यांचे वाहन आहे. भाद्रपद महिन्यामध्ये जेव्हा गणेशोत्सवाच्या काळात आपण गणपती उत्सव साजरा करत असतो तेव्हा गणपती बरोबर आपण उंदीराची ही पूजा करतो.\nउंदरांपासून होणारा त्रास :\nउंदीर हे स्वतः धान्य खाण्यापेक्षा त्याची जास्तीत जास्त नासाडी अधिक करतात. एका अहवालानुसार भारतीय साठवून गृहातील एक पंचमुखी धान्याची नाशदूष केवळ उंदरांमुळेच होते उंदरांनी सरकारी गोदामातील सुमारे 82 हजार टन धान्य जानेवारी 2006 ते सप्टेंबर 2009 या कालावधीत फस्त केले.\nपानसी फुलाची संपूर्ण माहिती\nत्यांच्या सतत काही ना काही कुरतळण्याच्या सवयींमुळे कागद कपडे लाकूड इमारती यांची नेहमीच हानी होते तसेच विजेच्या आणि अवगुणतीत तारा कुरतडल्याल्यामुळेही मोठे नुकसान होते. उंदरांवर असलेला पिसवा हा प्लेग सारखा संसर्गजन्य रोग पसरवू शकतो. उंदरांच्या मूत्रांमधील लेप्टोस्पायरा या जीवाणूमुळे मानवामध्ये लेप्टोस्पायरोसिस आजार होण्याची भीती असते.\nबर्‍याच शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, बुबोनिक प्लेग हा उंदरांवरील पिसूंद्वारे पसरला होता, कारण ती प्लेग सूक्ष्मजीव येर्सिनिया पेस्टिसद्वारे पसरते, जे उंदरांवर राहणाऱ्या पिसांवर राहतात. ते उंदीर त्या काळातील युरोपियन शहरांमध्ये राहत होते आणि प्लेगमुळे मरण पावले होते.\nकाही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, प्लेग उंदरांपेक्षा वेगाने पसरतो. हे खरे असल्यास, उंदीर मुख्य वाहक असू शकत नाहीत. हे खरे आहे की नाही हे शोधण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे. हा आजार ‘ब्लॅक डेथ’ होता असे लोक मानतात. मध्ययुगातील अनेक साथीच्या रोगांमुळे युरोपच्या जवळपास एक तृतीयांश लोकांचा मृत्यू झाला.\nही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nझेंडू फुलाची संपूर्ण माहिती\nलिली फुलाची संपूर्ण माहिती\nगुलाब फुलाची संपूर्ण माहिती\nचमेली ( जाई ) फुलाची संपूर्ण माहिती\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/05/Jeur-yatrostav-news_01768413186.html", "date_download": "2022-12-09T16:01:28Z", "digest": "sha1:T7AMRTGI5NDQQDADXGX4R457ATNXM4VH", "length": 7596, "nlines": 56, "source_domain": "www.mynagar.in", "title": "कुस्त्यांच्या जंगी हगाम्याने बायजामाता यात्रेची सांगता सुमारे ९० लाखांची उलाढाल ; यात्रोत्सव शांततेत संपन्न", "raw_content": "\nकुस्त्यांच्या जंगी हगाम्याने बायजामाता यात्रेची सांगता सुमारे ९० लाखांची उलाढाल ; यात्रोत्सव शांततेत संपन्न\nमाय अहमदनगर वेब टीम\nनगर तालुका- - नगर तालुक्यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रा उत्सवाची सांगता कुस्त्यांच्या हगाम्याने करण्यात आली.\nबायजामाता यात्रा उत्सव तीन दिवस भरत असतो. दोन वर्षानंतर भरण्यात आलेल्या या उत्सवाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वैशाख बुद्ध पौर्णिमेला बायजामाता यात्रोत्सवाला सुरुवात होत असते. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. सोमवार दि. १६ मे ते बुधवार दि. १८ मे या कालावधीत यात्रा उत्सव संपन्न झाला.\nदेवीला गंगेच्या पाण्याचा जलाभिषेक, कावड मिरवणूक, पालखी मिरवणूक, शोभेच्या दारूची आतषबाजी, वांगे भाकरीचा महाप्रसाद याचबरोबर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. बायजामाता देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. यात्रा उत्सवाच्या काळात पंचक्रोशीतून तसेच संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. याकाळात बायजामातेचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले आहे. येथील वांगे भाकरीचा महाप्रसाद व दोन दिवस चालणारा कुस्त्यांचा हगामा हे येथील यात्रेचे वैशिष्ट्य आहे.\nखेळणीचे दुकाने, रहाट गाडगे, विविध खेळांची यात्रेत रेलचेल होती. यात्रोत्सवा दरम्यान सुमारे ९० लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कुस्त्यांच्या हगाम्यासाठी राज्यातील नामवंत मल्ल आले होते. जय भवानी उद्योग समूहाच्या वतीने गोरख काळे व संतोष काळे यांनी आपले आजोबा कै.पैलवान बापूराव काळे व वडील कै. पोपटराव काळे यांच्या स्मरणार्थ ११ हजार रुपयांची कुस्ती लावली होती.\nउद्योजक सतीष थोरवे यांनी कै. माजी जि. प. सदस्य रोहिदास मगर व कै. खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन दत्तात्रय मगर यांच्या स्मरणार्थ पंधरा हजार रुपयांची कुस्ती लावली होती. यात्रोत्सवासाठी एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रा उत्सव शांततेत पार पडण्यासाठी ग्रामस्थ व यात्रा उत्सव समितीने प्रयत्न केले.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.actualidadecommerce.com/mr/%E0%A4%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2022-12-09T16:36:04Z", "digest": "sha1:UC6KU4BBUQVE5M3LY25AG2JAEJYG7SWJ", "length": 22306, "nlines": 120, "source_domain": "www.actualidadecommerce.com", "title": "ऍमेझॉन सहयोगींसाठी साइन अप कसे करावे | ई-कॉमर्स बातम्या", "raw_content": "\nTicsनालिटिक्स, सीआरएम आणि मोठा डेटा\nAmazon सहयोगींसाठी साइन अप कसे करावे\nएनकर्नी आर्कोया | | ईकॉमर्स\nजेव्हा आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असते तेव्हा आपण पाहतो त्या ठिकाणांपैकी ऍमेझॉन एक बनत आहे. वाय यामुळे अनेक वृत्तपत्रे आणि वेब पृष्ठे तयार होतात, जेव्हा त्यांना उत्पादनांची यादी करायची असते तेव्हा स्टोअरमध्ये जा शिफारसी देण्यासाठी. पण जर तुम्हीही त्यातून पैसे कमवले तर त्यासाठी तुम्हाला Amazon सहयोगींसाठी साइन अप कसे करावे हे माहित असणे आवश्यक आहे.\nजर तुमच्याकडे वेबसाइट, वर्तमानपत्र इ. आणि तुमची इच्छा आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या उत्पादनाची शिफारस करतो तेव्हा Amazon तुम्हाला त्यासाठी पैसे देते, तेव्हा ते कसे करायचे हे आम्हाला माहित आहे आणि जेव्हा तुम्ही हा लेख वाचून पूर्ण करता तेव्हा तुम्हाला ते कसे करायचे ते देखील कळेल.\n1 ऍमेझॉन संलग्न काय आहे\n2 Amazon सहयोगी सह पैसे कसे कमवायचे\n2.1 Amazon सहयोगींसाठी साइन अप कसे करावे\n2.1.2 वेबसाइट आणि अॅप्सची सूची\n2.1.3 प्रोफाइल परिभाषित करा\n2.1.4 तुमचे बँक तपशील\n2.2 3 व्यवहार होईपर्यंत Amazon प्रमाणित करत नाही\n3 Amazon सहयोगी कुठे वापरायचे\n4 amazon किती पैसे देते\nऍमेझॉन संलग्न काय आहे\nपरंतु साइन अप कसे करायचे हे सांगण्यापूर्वी, आम्ही Amazon सहयोगींबद्दल काय बोलत आहोत हे तुम्हाला माहित असले पाहिजे.\nAmazon affiliates, or Amazon affiliates, हा प्रत्यक्षात कंपनीचा कार्यक्रम आहे जेणेकरुन जे लोक त्यांच्या उत्पादनांची शिफारस करतात ते देखील त्यासाठी काही पैसे कमवू शकतात. कमिशन सामान्यत: जास्तीत जास्त 10% असते जे तुम्ही जाहिरात करत असलेल्या उत्पादनांवर अवलंबून असेल आणि ते तुम्ही केलेल्या प्रत्येक विक्रीसाठी तुम्हाला देतील.\nतुम्हाला कल्पना देण्यासाठी. कल्पना करा की तुमचा ब्लॉग आहे आणि तुम्ही दूरसंचार करणाऱ्या लोकांसाठी Amazon उत्पादनांची शिफारस करणारा लेख लिहिण्याचे ठरवले आहे. त्या सर्व लिंक्समध्ये तुमचा संलग्न कोड अशा प्रकारे असू शकतो की जेव्हा ते ते विकत घेतात तेव्हा ते तुम्हाला त्यांच्या जाहिरातीसाठी एक लहान कमिशन देतील.\nया कमाईचे रूपांतर निष्क्रिय उत्पन्नात करता येते कारण खरंच तुम्ही फक्त लेख बनवता आणि ते इतर लोकच खरेदी करतात जे तुम्ही त्यांना काहीही न सांगता.\nAmazon सहयोगी सह पैसे कसे कमवायचे\nआता तुम्हाला माहित आहे की आम्ही कशाबद्दल बोलत आहोत, तुम्ही आधीच उत्पादनांची शिफारस केलेल्या वेळेचा विचार करत आहात आणि त्याद्वारे तुम्ही पैसे कमवू शकले असते, बरोबर शांत, तू अजूनही वेळेवर आहेस.\nपण ते करण्यासाठी, तुम्हाला Amazon संलग्न होण्यासाठी पात्र होण्यासाठी काय आवश्यक आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. आणि प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे आहे 18 पेक्षा मोठे असणे. तसेच, तुम्हाला कोणतीही कायदेशीर अक्षमता असू शकत नाही.\nया पलीकडे... आम्ही सुरू करतो:\nAmazon सहयोगींसाठी साइन अप कसे करावे\nAmazon वर जाहिरात कमिशनमध्ये सामील होण्यासाठी आणि मिळवण्यासाठी, तुम्हाला पहिली गोष्ट करावी लागेल Amazon संलग्न वेबसाइटवर खाते तयार करा. हे करण्यासाठी, तुम्हाला « वर क्लिक करून खाते तयार करावे लागेल.विनामूल्य सामील व्हा\".\nतुम्हाला खालील गोष्टी माहीत आहेत, कारण हीच स्क्रीन आहे जी तुम्हाला Amazon वर लॉग इन करण्यासाठी मिळते. खरे तर पीतुम्ही तुमचे खरेदीदार खाते संलग्न खात्याशी लिंक करू शकता.\nएकदा तुम्ही एंटर केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या खात्यासह ऑपरेट करण्यास सक्षम होण्यासाठी सर्व पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील. ते आहे तुम्हाला तुमच्या खात्याची माहिती द्यावी लागेल (पैसे मिळवण्यासाठी तुमच्या बँक खात्यासह), तसेच वेब पृष्ठे किंवा अॅप्स जेथे तुमचे लिंक असतील आणि प्रोफाइल पूर्ण करा.\nही पहिली पायरी आहे जी तुम्ही भरली पाहिजे. साधारणपणे, तुम्ही नेहमीचे Amazon खाते वापरत असल्यास, तुमचा पत्ता आणि पेमेंट पद्धत यासारखी काही माहिती आधीच दिसून येईल, परंतु तुम्ही तुमच्या खरेदीदार खात्याला प्रभावित न करता भिन्न कॉन्फिगर देखील करू शकता.\nवेबसाइट आणि अॅप्सची सूची\nअॅमेझॉन सहयोगींना हे जाणून घेणे आवडते की संलग्न दुवे कुठे जात आहेत कारण, निश्चितपणे, जर त्यांना दिसले की त्यांच्याकडे खेचले आहे, तर त्यांना इतर प्रकारचे सहकार्य करावेसे वाटेल, जेणेकरून काहीही होऊ शकते.\nत्यामुळे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व वेबसाइट्स जिथे वापरणार आहात तिथे ठेवता. अर्थात, लक्षात ठेवा की नंतर ते त्या साइट्स स्वीकारतात की नाही हे पाहण्यासाठी ते सत्यापित करतील.\nतुम्ही पूर्ण करणे आवश्यक असलेली पुढील पायरी म्हणजे तुमचे प्रोफाइल. विशेषतः, ते तुम्हाला तुमचा प्रकल्प, तुमची वेबसाइट, श्रेण्या, ते कशाबद्दल आहेत, तुम्हाला Amazon वर काय प्रकाशित करायचे आहे, ते कोणते पृष्ठ आहे याबद्दल प्रश्न विचारतील. आपण त्या सर्वांची उत्तरे देणे महत्वाचे आहे परंतु आपण त्याबद्दल फार विशिष्ट असणे आवश्यक नाही.\nतथापि, एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे ज्याचा तुम्ही विचार केला पाहिजे: संलग्न आयडी.तुम्ही ते निवडू शकता आणि आम्ही शिफारस करतो की तुम्ही तुमचे पृष्ठ जिथे प्रतिबिंबित होईल किंवा ते तुम्हाला ओळखतील तिथे एक ठेवा. तुम्ही संलग्न आहात हे लपवू नका आणि असे म्हणू नका अशी शिफारस केली जाते, विशेषत: तुमचे वाचक तुमच्याबद्दल वाईट विचार करणार नाहीत, परंतु तुमच्या शिफारशींसाठी अतिरिक्त कमाई करण्याचा हा एक मार्ग आहे (विशेषतः जर तुम्हाला माहित असेल की ते तुमच्याकडून बरेच काही खरेदी करतात. ).\nAmazon सहयोगी वापरणे सुरू करण्यासाठी तुम्हाला शेवटची पायरी आहे आपण जमा केलेले पैसे प्राप्त करण्यास सक्षम होण्यासाठी आपले खाते सेट करा. तुमची बँक कुठे आहे, चलन, खातेदार, बँकेचे नाव आणि तुमचा IBAN आणि BIC तुम्हाला स्थापित करणे आवश्यक आहे.\nदुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला Amazon गिफ्ट कार्ड म्हणून पेमेंट प्राप्त करायचे आहे (ज्यांना बँक ठेवायची नाही त्यांच्यासाठी हा एक पर्याय आहे).\n3 व्यवहार होईपर्यंत Amazon प्रमाणित करत नाही\nAmazon सहयोगी असण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जाणून घेणे, 3 व्यवहार होईपर्यंत तुमच्या संलग्न दुव्याद्वारे, तुमचे खाते सत्यापित आणि प्रमाणित करणार नाही.\nवास्तविक ते अनेक तपासण्या करतात. तुमच्या वेबसाइटसाठी प्रथम; जर त्यांना दिसले की हे आवश्यकता पूर्ण करत नाही, तर तुम्हाला दुसरी वेबसाइट ठेवावी लागेल. आणि तीन नंतरची दुसरी खरेदी झाली (आणि नाही, तुम्ही कोड वापरता आणि विकत घेता हे फायदेशीर नाही, जे तुम्ही वाचले आणि स्वीकारले असेल अशा अटींच्या विरुद्ध आहे).\nAmazon सहयोगी कुठे वापरायचे\nजरी संपूर्ण लेखात आम्ही ब्लॉगचा संदर्भ पैसे कमविण्यासाठी संलग्न दुवे वापरण्यासाठी एक चॅनेल म्हणून केला असला तरी, सत्य हे आहे की ते एकमेव ठिकाणे नाहीत जिथे तुम्ही त्यांचा वापर करू शकता. आम्ही आणखी काही सुचवतो:\nसामाजिक नेटवर्क. तुम्ही लेखांची जाहिरात करण्यासाठी किंवा तुम्ही खरेदी केलेल्या किंवा तुम्ही शिफारस केलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल बोलण्यासाठी तुम्ही केलेल्या पोस्टमध्ये ते समाविष्ट केल्यास ते चांगले होईल आणि त्यात कोणतीही अडचण नाही.\nसंलग्न niches. त्या अशा वेबसाइट्स आहेत ज्या केवळ संलग्न लिंक्ससह लेख तयार करण्यासाठी समर्पित आहेत (Amazon किंवा इतर कंपन्यांकडून, Amazon एकमेव नाही). आपण यासारखी वेबसाइट देखील तयार करू शकता, आपल्याला फक्त कोणत्या कोनाड्यात स्वारस्य आहे ते पहावे लागेल आणि नंतर लेख लिहिण्यासाठी वेळ मिळेल.\namazon किती पैसे देते\nतुम्हाला शेवटची गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुम्ही Amazon वर त्या \"विनामूल्य\" जाहिरातींसाठी किती पैसे मिळवू शकता. आणि सत्य हे आहे की ते तुम्ही जाहिरात करत असलेल्या उत्पादनावर अवलंबून असेल. प्रत्येकाला टक्केवारीचे कमिशन असते.\nपरंतु तुम्हाला हे माहित असले पाहिजे की ज्या महिन्यामध्ये तुम्ही कमिशन मिळण्यास सुरुवात केली त्या दुसऱ्या महिन्याच्या शेवटी ते तुम्हाला नेहमीच पैसे देईल. आणि ते तुम्हाला किमान 25 युरो भरावे लागतील.\nआणि, महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही Amazon सहयोगींसोबत काय कमावता ते तुम्ही घोषित केले पाहिजे.\nAmazon सहयोगींसाठी साइन अप कसे करावे याबद्दल आपल्याकडे काही प्रश्न आहेत का\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: ईकॉमर्स बातम्या » ईकॉमर्स » Amazon सहयोगींसाठी साइन अप कसे करावे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nईकॉमर्ससाठी सर्वोत्तम CMS काय आहे\nरेफरल मार्केटिंग म्हणजे काय\nईकॉमर्सवर नवीनतम लेख प्राप्त करा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/05/Imampur-water-news.html", "date_download": "2022-12-09T16:04:59Z", "digest": "sha1:CBMARY2NHYANDHOOUO4TWFWTQXH2QSZT", "length": 5951, "nlines": 58, "source_domain": "www.mynagar.in", "title": "इमामपूर गावासाठी कायमस्वरूपी पाण्याची सोय करा ग्रामपंचायत ठराव ; दरवर्षी पाण्याची भीषण टंचाई", "raw_content": "\nइमामपूर गावासाठी कायमस्वरूपी पाण्याची सोय करा ग्रामपंचायत ठराव ; दरवर्षी पाण्याची भीषण टंचाई\nमाय अहमदनगर वेब टीम\nनगर तालुका-- नगर तालुक्यातील इमामपूर गावासाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येण्याबाबत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.\nइमामपूर गाव हे गर्भगिरी डोंगराच्या तीव्र उतारावर वसलेले आहे. प्राकृतिक रचनेमुळे येथे उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. वर्षानुवर्ष दर उन्हाळ्यात इमामपुर ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असते. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच येथे पाण्याची टंचाई जाणवते.\nजलजीवन जीवन मिशन अंतर्गत बु-हाणनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत इमामपूर गावाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे. इमामपूर गावाला शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्याच्या ठरावाची सूचना बाजीराव आवारे यांनी मांडली. तर अनुमोदन आकांक्षा टिमकरे यांनी दिले. या ठरावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.\nइमामपूर गावचे वर्षानुवर्ष पाण्यासाठी हाल\nइमामपूर गावच्या प्राकृतिक रचनेमुळे येथे उन्हाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवते. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू असून तात्काळ कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्याची गरज आहे. इमामपुर गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षापासून भेडसावत आहे.\n......भिमराज मोकाटे (सरपंच इमामपूर)\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://baliraja.com/kawyadhara?page=6", "date_download": "2022-12-09T16:53:18Z", "digest": "sha1:ET2LDMEGW2PT6Z2UUEUEKPIG5ZEGJRXT", "length": 13456, "nlines": 243, "source_domain": "baliraja.com", "title": "काव्यधारा | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्‌पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nसाहित्य संमेलन : सूची\nसाहित्य संमेलन : लोगो व फोटो\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\nमराठी गझलेतील नवे शैलीप्रवाह\nविश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ >> साहित्य चळवळ >> काव्यधारा\nबळीराजावर आपले स्वागत आहे.\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n१० वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरी येथे\n18 - 06 - 2011 चापलूस चमचा गंगाधर मुटे 2,344 1\n18 - 06 - 2011 झ्यामल-झ्यामल गंगाधर मुटे 2,261 1\n18 - 06 - 2011 खाया उठली महागाई गंगाधर मुटे 3,765 1\n07 - 12 - 2014 शोकसंदेश गंगाधर मुटे 3,522 2\n24 - 04 - 2017 गज़ल: खेळ खेळता आभाळाचा..\n15 - 07 - 2011 रंगताना रंगामध्ये गंगाधर मुटे 4,286 2\n23 - 03 - 2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट गंगाधर मुटे 4,546 3\n10 - 02 - 2017 प्रकाशात शिरायासाठी गंगाधर मुटे 1,550 1\n10 - 02 - 2017 सोज्वळ मदिरा गंगाधर मुटे 1,135\n25 - 01 - 2017 कवी माधव गिर ह्याच्या शेतीबाडी खंडकाव्याचे मनोगत Ravindra Kamthe 1,336 1\n25 - 01 - 2017 प्रांजळ काव्यसंग्रहाचे प्रकाशन - ह्यात काही कविता शेती विषयक आहेत Ravindra Kamthe 2,168 1\n26 - 01 - 2017 कोण भूमिका माझ्या ठायी\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nनव्या संकेताक्षरासाठी (password साठी) विनंती करा.\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणी करा-Advance Booking (१० वे साहित्य संमेलन, गुरुकुंज मोझरी)\nकेलेली प्रतिनिधी नोंदणी बघा. 10 वे संमेलन गुरुकुंज मोझरी\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.\nकशी म्हणावीत गाणी (7)\nबळीराजा की राजाचा बळी.... (7)\n मी नाही आत्महत्या करणार\nतु जान माणसा, सुजान माणसा\nनाही करायची आत्महत्या (6)\nपत्ताच नसलेले पत्र (6)\n\"सोसायटीचंं कर्ज अन् बाप\" (6)\n॥सांगा तुकारामा : अभंग॥ (6)\nअंगारमळा - अंक - ११\n६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग विशेषांक\nहृदय तोड दे - दगा जर दिला\nगीत - गंगाधर मुटे\nगायक - प्रमोद देव,मुंबई\nयुगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/zee-marathi-wards-actors-and-actress-photos-with-awards-latest-news/", "date_download": "2022-12-09T16:12:21Z", "digest": "sha1:T3VC3VJR7E4LYXAS2MPHGQZIJ2VCOWK7", "length": 12773, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "मेहनत एकाची आणि पुरस्कार दुसरल्या त्यात आगळे वेगळ्या पुरस्कारांची भर झी अवॉर्ड सोहळा होतोय ट्रोल - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / मेहनत एकाची आणि पुरस्कार दुसरल्या त्यात आगळे वेगळ्या पुरस्कारांची भर झी अवॉर्ड सोहळा होतोय ट्रोल\nमेहनत एकाची आणि पुरस्कार दुसरल्या त्यात आगळे वेगळ्या पुरस्कारांची भर झी अवॉर्ड सोहळा होतोय ट्रोल\n३० ऑक्टोबर रोजी ‘झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२१’ हा सोहळा प्रसारित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात मालिकेच्या कलाकारांनी एक दोन हिंदी गाणी वगळता मराठी गाण्यांवर ठेका धरलेला पाहायला मिळाला हे विशेष म्हणावे लागेल. कारण आजवर मराठी पुरस्कार सोहळ्यात कित्येकदा हिंदी गाण्यालाच प्राधान्य दिलेले दिसते. परंतु असे असले तरी बॉलिवूड कलाकारांना ह्या सोहळ्यात आमंत्रित करणे अनेकांना रुचले नाही त्यात भर म्हणजे कतरिनाला पैठणी आणि नथ देऊन तिचा सन्मान करण्यात आला त्यावेळी कतरिना खरंच ही साडी नेसणार का असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.\nझी मराठी पुरस्कार सोहळ्याबाबत आणखी एक नाराजी प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे की हे पुरस्कार त्या योग्य व्यक्तीला कलाकाराला दिले गेले नाहीत असा एक नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे. चर्चेत राहिलेला चेहरा, उत्कृष्ट आई असे तब्बल तीन पुरस्कार प्रार्थना बेहरेला देण्यात आले तर संकर्षण कऱ्हाडेला देखील आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर या पुरस्कार सोहळ्यात तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले तर बालकलाकार म्हणून मायराला आणि मैत्रीचा पुरस्कार यश आणि समीर यांना दिला गेला. विशेष म्हणजे मानसी मागिकर आणि मोहन जोशी यांना देखील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर शेफालीच्या भूमिकेला देखील पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने पुरस्कार मिळवण्यात बाजी मारलेली दिसून येते. खरं तर मालिका आणि मालिकेच्या कलाकारांवर प्रेक्षकांचे खूप प्रेम आहे हीच त्यांच्या अभिनयाची पावती म्हटली जात आहे मात्र एकीकडे हे पुरस्कार दिले जात असताना भावी सून, भावी सासू हे पुरस्कार झी वाहिनीने कशासाठी आणले हा प्रश्न आता वाहिनीच्या प्रेक्षकांना पडला आहे.\nभावी सून म्हणून स्वीटूला हा पुरस्कार मिळाला तर भावी सासू म्हणून ओमच्या आईला म्हणजेच शकूला पुरस्कार दिला. जर स्वीटूने मोहित बरोबर लग्न केले आहे तर ती भावी सून कशी असू शकते असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. भावी सून म्हणून तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील आदीतील का नाही दिला गेला असेही प्रेक्षकांनी म्हटले आहे. त्याचसोबत भावी सासू म्हणून सिद्धूच्या आईला हा पुरस्कार द्यायला हवा होता. उत्कृष्ट भावी सासू म्हणून शकूला पुरस्कार देणे कितपत योग्य आहे. अशाने इतर मालिकेच्या कलाकारांना मुद्दामहून टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. भावी सून म्हणून तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील आदीतील का नाही दिला गेला असेही प्रेक्षकांनी म्हटले आहे. त्याचसोबत भावी सासू म्हणून सिद्धूच्या आईला हा पुरस्कार द्यायला हवा होता. उत्कृष्ट भावी सासू म्हणून शकूला पुरस्कार देणे कितपत योग्य आहे. अशाने इतर मालिकेच्या कलाकारांना मुद्दामहून टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे का असाही प्रश्न याबाबतीत उपस्थित केला जात आहे. आणखी भावी सासू किंवा चर्चेत असलेला चेहरा म्हणून मन उडू उडू झालं या मालिकेतील दिपूला देखील देण्याचा विचार व्हायला हवा होता. प्रेक्षकांनी ज्या कलाकारांना पसंती दर्शवली होती तो पुरस्कार योग्य व्यक्तीला देण्यात आला नसल्याने सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याबाबत काहीसा नाराजीचा सूर देखील आता उमटताना दिसत आहे.\nPrevious अभिनेते महेश मांजरेकर यांना वाटतं बिग बॉसचे हे सदस्य असतील टॉप 5 मध्ये\nNext मी मराठी बिग बॉसच्या घरात हिरो बनायला आलो नाही तर मी हिरो होतो म्हणून येथे आलो हे विधान ठरतेय चर्चेचा विषय\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://krushi.world/mr/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8-3460/", "date_download": "2022-12-09T15:32:43Z", "digest": "sha1:RY3C4TBF6U56NNC5AFIFKXB2QYLOFQ35", "length": 3626, "nlines": 33, "source_domain": "krushi.world", "title": "म्हणून कपाशी उत्पादकांना येणार अच्छे दिन - Krushi World", "raw_content": "\nम्हणून कपाशी उत्पादकांना येणार अच्छे दिन\nम्हणून कपाशी उत्पादकांना येणार अच्छे दिन\nसध्या दसरा आणि दिवाळीमुळे खऱ्या अर्थाने बाजारात पुन्हा एकदा चैतन्य येण्यास सुरुवात झालेली आहे. अशावेळी जागतिक बाजारात कापूस या नगदी पिकाचे भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम म्हणून कपड्यांचे भावही वाढण्याचा अंदाज आहे.\nमागील दोन महिन्यात कपाशीच्या गाठीच्या भावात तब्बल १५ टक्के इतकी वाढ झालेली आहे. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाना आणि मध्यप्रदेश या प्रमुख कपाशी उत्पादक पट्ट्यात झालेल्या पावसामुळे बर्याच भागात यंदा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात चीन आणि अमेरिकेत सध्या ट्रेड वॉर चालू आहे. त्यामुळे चीनने कपाशीची मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवली आहे.\nपरिणामी भारतात कापूस उत्पादकांना याचे चांगले भाव मिळतील. मात्र, त्याचवेळी कापडाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या कपाशीच्या गाठीचे भाव १५ टक्क्यांनी वाढून १९ हजार ८०० रुपये बेल (१७० किलो) यावर पोहोचले आहेत. हेच भाव पुढील काही दिवसात थेट २२ हजार ५०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता एंजल ब्रोकिंग यांचे अनुज गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. फायनान्सीअल एक्स्प्रेस यांनी यावर बातमी दिलेली आहे.\nआहारात कोबीचा समावेश करा, हे आहेत फायदे\n…अन्यथा पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत आंदोलन; किसान संघाचे नाना आखरे यांची भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/dainik-rashifal-rashibhavishya-15-march-2022/", "date_download": "2022-12-09T16:34:49Z", "digest": "sha1:VDKG3WLRIPQ5I2YQDHF7CFCKCS5PJ5HK", "length": 13183, "nlines": 67, "source_domain": "live65media.com", "title": "राशीफळ 15 मार्च 2022 : वृषभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/राशीफळ 15 मार्च 2022 : वृषभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nराशीफळ 15 मार्च 2022 : वृषभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nVishal V 7:25 pm, Mon, 14 March 22 राशीफल Comments Off on राशीफळ 15 मार्च 2022 : वृषभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nमेष : आज तुम्हाला घरात प्रेम आणि समजूतदारपणा पाहायला मिळेल. तुम्ही एखाद्या प्रकल्प संशोधनावर काम करू शकता. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करावे. कोर्टाच्या कामातून सुटका होऊ शकते. तसेच, तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पार पाडू शकाल. तुम्ही जोखीम आणि संपार्श्विक कृती टाळता.\nवृषभ : तुम्हाला चांगली बातमी मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील.\nमिथुन : आज स्वत:साठी वेळ काढणे चांगले राहील. परस्पर विश्वासाच्या मदतीने तुमचे कौटुंबिक संबंध दृढ होतील. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी तुमचा दिवस शुभ आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील. परंतु लवकर यश मिळविण्यासाठी अयोग्य कृतींकडे लक्ष देऊ नका.\nकर्क : तुम्हाला तुमचे मन बोलण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखादा सदस्य तुमची प्रतिष्ठा वाढवेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि पर्याय शोधणे आवश्यक आहे. प्रॉपर्टी डीलरसाठी दिवस अधिक फायदेशीर आहे. जास्त खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.\nसिंह : आज इतर काय म्हणत आहेत ते ऐका. तुमच्या अधिकार्‍यांशी तुमची खास ओळख असेल. तसेच इतरांना दिलेले पैसे मिळू शकतात. अनावश्यक खर्चात कपात करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने बदल घडू शकतात. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात मित्रांचे सहकार्य मिळेल.\nकन्या : आज खूप बोलणे होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जाणकार आणि ज्येष्ठ लोकांसोबत काम करण्याची संधी सोडू नका. यावेळी व्यापाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने काम करणे गरजेचे आहे. तसेच, आर्थिक बाबी तुमच्या बाजूने सोडवता येतील.\nतूळ : तुम्ही इतर लोकांसोबत राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न कराल. काहीतरी नवीन करण्याचा उत्साह आणि ध्यास मनात दिसून येईल. खाद्यपदार्थ व्यापार्‍यांसाठी चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. याशिवाय एखाद्यावर जास्त विश्वास ठेवल्याने तणाव निर्माण होऊ शकतो.\nवृश्चिक : तुमची उदार भावना लोकांना खूप प्रभावित करेल. तुम्हाला ऑनलाइन नवीन दागिने खरेदी करण्याची संधी मिळू शकते. लवकर पैसे मिळवण्यासाठी चुकीच्या योजनेत भांडवल गुंतवू नका आणि काळजी घ्या. अभ्यासात तुमची कामगिरी चांगली राहील. विवाहितांना मुलांचे सुख मिळेल.\nधनु : यातुमच्या दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमचा छंद किंवा कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करा. काही नवीन काम सुरू करण्याचा तुमचा विचार असेल. आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित केल्याने तुमचे मन शांत राहील. याशिवाय दुकानाशी संबंधित काळजी असेल.\nमकर : दिवसाची सुरुवात नव्या आशेने होईल. घरातून काम करणाऱ्या लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. रिअल इस्टेटशी संबंधित लोक सवलत देऊ शकतात. व्यवसायात कोणतेही बदल करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच, घरात नवीन पाहुण्यांच्या आगमनाची माहिती मिळू शकते.\nकुंभ : लहानसहान गोष्टींवर रागावणे टाळावे. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमचे विचार बदलू शकतात. जर तुम्ही ऑनलाइन व्यवसाय करत असाल तर व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना कराव्यात. रखडलेली योजना पुन्हा सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे.\nमीन : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. नोकरीत तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. यासोबतच तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधीही मिळू शकतात. सामाजिक आघाडीवर नेटवर्किंग फायदेशीर ठरेल. कुटुंबातील तुमची सकारात्मक वागणूक लोकांना प्रभावित करेल.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious राशीफळ 14 मार्च 2022 : कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्न वाढवण्याची संधी मिळेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nNext राशीफळ 16 मार्च 2022 : कन्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkar.co.in/dell-off-campus-drive/", "date_download": "2022-12-09T16:25:42Z", "digest": "sha1:F6YNN4VEVKEI5SERLBRKMO5IEUKM5CJJ", "length": 16568, "nlines": 270, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Dell Off Campus Drive 2022 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nDell ऑफ कैंपस ड्राइव, पुणे भरती २०२२\n⇒ पदाचे नाव: सॉफ्टवेअर वरिष्ठ मुख्य अभियंता.\n⇒ नोकरी ठिकाण: पुणे.\n⇒ अनुभव: 12+ वर्षे अनुभवी.\n⇒ आवेदन का तरीका: ऑनलाइन.\n⇒ आवेदन का अंतिम तारीख: जितनी जल्दी हो सके\n⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.\n⇒ मुलाखतीची तारीख: बाद में सूचित किया जाएगा.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nPolice Bharti Exam Important Math Formulas: पोलीस भरती परीक्षेतील गणित विभागासाठी महत्त्वाचे गणित सूत्र आणि सराव प्रश्न\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T15:05:52Z", "digest": "sha1:IL3UZIC5LYHYLYBIT7AIVXVSGJRZVQUC", "length": 4101, "nlines": 49, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "मिरची जाती – महासरकारी शेतकरी योजना", "raw_content": "\nहंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहिती\nमिरची साठी आवश्यक अनुकूल असणारे हवामान कोणते असणार आहे, जमीन कोणती असणार आहे, कोणत्या हंगामात मिरचीची लागवड करणे अति उत्तम असणार आहे, तसेच मिरचीच्या जाती यांची माहिती पाहणार आहोत. तसेच किती एकरामध्ये किती बियाण्याची लागवड ही करायला पाहिजे म्हणजे उत्पादन हे अधिक दर्जेदार येईल. तसेच जमिनीची पूर्वमशागत, मिरचीची लागवड कशी करायची, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, मिरचीची अंतरमशागत, प्रति हेक्टरी उत्पादन किती मिळते, .\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nदूध उत्पादक शेतकरी GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2022 संपूर्ण माहिती\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2022-12-09T17:09:43Z", "digest": "sha1:46Q7AZRAGY6HMPDOT5FSDPWQHBD4BTV3", "length": 8881, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रशियाचे क्राय - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.)\nरशियन संघराज्य ८३ विभागात विभागलेले आहे. यातील नऊ विभागांना क्राय म्हणतात.\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nसाच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०१३ रोजी १५:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/tulip-flower-information-in-marathi/", "date_download": "2022-12-09T16:20:38Z", "digest": "sha1:PYUNPW2YAG35HL4FB2HLFSDDLRBRAJCJ", "length": 14904, "nlines": 76, "source_domain": "www.marathimol.com", "title": "ट्युलीप फुलाची संपूर्ण माहिती Tulip Flower Information In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nट्युलीप फुलाची संपूर्ण माहिती Tulip Flower Information In Marathi\nTulip Flower Information In Marathi ट्यूलिप फुल हे वसंत ऋतू मध्ये फुलणारी फुले असून सुंदर व आकर्षित असा नैसर्गिक रंग त्याला प्राप्त झालेला आहे. या फुलांना गंध नसतो किंवा सुवासही नसतो. परंतु हे मोहक शुद्ध आणि लाल सोनेरी, जांभळ्या रंगात मिसळलेल्या या फुलांची रूप पाहणाऱ्यांना मोहित करते. तर चला मग पाहूया या फुला विषयी सविस्तर माहिती.\nट्युलीप फुलाची संपूर्ण माहिती Tulip Flower Information In Marathi\nट्यूलिप फुल हे जगामधील सर्वात लोकप्रिय फुल मानले जाते. या फुलांचा रंग हा पांढरा, पिवळसर, लाल, तपकिरी काळा आणि जांभळा असतो. भारतात ही फुले आपल्याला केवळ कश्मीरमध्ये पाहायला मिळतात. ही फुलझाडे नैसर्गिकपणे आशिया, माईनर, अफगाणिस्तान, कश्मीरपासून ते कुमाऊपर्यंतचा हिमालय प्रदेश, उत्तर इराण, चीन, जपान, तुर्की, भूमध्य समुद्रा जवळील देश व सायबेरिया या देशांमध्ये उल्लेखनीय सापडतात.\nझेंडू फुलाची संपूर्ण माहिती\nट्युलीप फुलाचा इतिहास :\nही वनस्पती तुलीपा वंशाच्या परिभाषित मूळ इराणी भाषेच्या शब्द टोली बांध असा आहे, असे मानले जाते कारण ट्युलिपची फुले उलटी आहेत आणि ती पगडी सारखी दिसते. तुलीपा घराण्याच्या सहिष्णू वनस्पतींचे वनस्पती कुटुंब लिलीयासी आहे.\nतुर्की या देशातून ही वनस्पती 1554 मध्ये ऑस्ट्रेलियात, 1571 मध्ये हॉलंड आणि 1577 मध्ये इंग्लंडला नेण्यात आली. 1959 मध्ये गेसनर यांनी या वनस्पतीचा प्रथम उल्लेख त्यांच्या लेखनात व चित्रांमध्ये केला होता आणि त्या आधारावर तुलीपा गेसेनेरियाना हे नाव त्याला देण्यात आले. अल्पावधीतच ही वनस्पती आपल्या आकर्षक फुलांच्या आकर्षक स्वरूपामुळे संपूर्ण युरोपभर पसरली.\nलिली फुलाची संपूर्ण माहिती\nट्युलीप या वनस्पतीची लागवड :\nट्यूलिप या वनस्पतीची लागवड करण्यासाठी झाडांचे कंद पावसाच्या नंतर आणि हिवाळ्याच्या आधी जमिनीत सोडले पाहिजेत.\nमालूकामाई मातीची पाणी शोषू शकते आणि ज्यामध्ये शेणाच्या पानांचे कंपोस्ट खत चांगल्या खोलीपर्यंत मिसळले गेले आहे ती सर्वोत्तम माती या फुलांच्या लागवडीसाठी उपयुक्त असते.\nया कंदांची पेरणी केल्यानंतर या कंदाजवळ नवीन किंवा कच्चे खत सोडू नये. ज्या भागात कंद लावले आहेत तेथे जास्त प्रमाणात पाणी साचू नये याची दक्षता घ्यावी लागते. कंद जमिनीत 100 ते 150 मिमी एकसमान खोली आणि सुमारे 150 मिमी अंतरावर ठेवावेत. वेगवेगळ्या खोलीत कंद लावल्याने त्यांना वेगवेगळ्या वेळी फुले येऊ शकतात. झाडांना पानांनी झाकून अत्यंत थंडी आणि दंव पासून संरक्षित केले पाहिजे.\nट्यूलिप या फुलांची कुंडीत लागवड करण्यासाठी काय करावे\nट्यूलिप या फुलांची कुंडीत लागवड करण्यासाठी दोन ते तीन वर्षे जुने असे शेणखत आणि थोडी वाळू चांगल्या मातीत मिक्स करून ट्यूलिपची रोपे त्यामध्ये लावल्यास ती चांगली वाढतात. 4-6 आठवडे कुंडीत कंद पाहिल्यानंतर त्यांची मुळे गोठतात. भांडी देखील थंड आणि दंव पासून संरक्षित करणे आवश्यक आहे.\nही भांडी नंतर हलक्या सूर्यप्रकाशासह आणि कधीकधी पाणी देऊन योग्य मोकळ्या जागी ठेवावीत. जेव्हा फुले येतात तेव्हा सूर्यप्रकाशापासून संरक्षण आणि जास्त पाणी पिण्याची गरज असते. घराच्या सजावटीसाठी नेहमी फ्लॉवर पॉट्सची गरज असते. ट्यूलिपच्या रोपांची वाढ होण्यासाठी जुन्या कंदांना जोडलेल्या तरुण कंदांची मदत घेतली जाते या पद्धतीने यश मिळवण्यासाठी विशेष आपल्याला अनुभव असणे गरजेचे असते.\nगुलाब फुलाची संपूर्ण माहिती\nट्युलीप फुलांच्या जाती व प्रजाती :\nट्यूलिपा कुटुंबातील वनस्पतींच्या विविधतेमुळे, त्यांचे योग्य वर्गीकरण कठीण आहे. या फुलांच्या 100 प्रजातींच्या असून 4,000 वनस्पतींचे वर्णन केले आहे. ते सामान्यतः दोन मुख्य वर्गांमध्ये विभागले जातात. यामध्ये फुले लवकर उगवणारी वनस्पती व फुले उशिरा उगवणारी वनस्पती आहे.\nया फुलांना गंध नसतो किंवा सुवासही नसतो. परंतु हे मोहक शुद्ध आणि लाल सोनेरी जांभळ्या रंगात मिसळलेल्या या फुलांची रूप पाहणाऱ्यांना मोहित करते. फुलांच्या पाकळ्या एकल आणि बहुरूपी असतात. झाडे लहान परंतु त्यांच्या भूगर्भातील कंदांच्या मध्यभागी असलेल्या फुलांच्या देठाची उंची 760 मिमी पर्यंत आहे.\nया फुलांच्या सर्वात लोकप्रिय व प्रमुख वनस्पतींमध्ये विशेषता उत्कृष्ट आहेत त्यांची माहिती खालील प्रमाणे पाहूया.\nया प्रकारच्या वनस्पतीवर फुले लवकर फुलायला लागतात तसेच या फुलांचा रंग पिवळा व लाल राहतो.\nया प्रकारची फुले सर्वात सुंदर व आकर्षक असून या जातीच्या फुलांचा रंग मोत्यासारखा पांढरा असतो आणि पाकळ्यांच्या बाहेरील बाजूस गुलाबी जांभळ्या पट्ट्या राहतात.\nया जातीचे फुल हे आकाराने मोठे आणि गळत लाल रंगाचे असून दिसायला अत्यंत सुंदर असते.\nया जातीचे फुल सुद्धा गडद लाल रंगाचे आणि वाटीच्या आकाराचे असते दिसायला मनमोहक असे हे फुल दिसते.\nचमेली ( जाई ) फुलाची संपूर्ण माहिती\nट्यूलिपच्या फुलांवर कोणताही रोगांचा प्रभाव होत नाही :\nआपण पाहिले की, इतर फुलांवर रोग किंवा व्हायरस आला असल्यास, त्या फुलांचे नुकसान होते. परंतु ट्यूलिप हे फुल असे आहे, ज्यांना व्हायरसजन्य रोगांपासून त्यांना कोणताही फरक पडत नाही.\nत्या उलट व्हायरसजन्य रोगामुळे विविध रंगांच्या छटा त्यांच्यावर निर्माण होतात आणि असा विविध छटांच्या फुलांच्या कंदांना बाजारात फार मागणी असते. बऱ्याच देशांमध्ये लोक आपला उदरनिर्वाह या फुलांच्या बागांची लागवड करून करतात.\nट्यूलिप फुलांचा उपयोग :\nट्यूलिप या फुलांचा उपयोग अन्न म्हणूनही केला जातो दुसऱ्या महायुद्धानंतर काही देशांमध्ये अन्नाची चंनचंन भासू लागली, त्यामुळे ट्युलिप या फुलांचे कंद त्यांनी अन्नामध्ये वापरायला सुरुवात केली. तसेच या फुलांपासून वाईन देखील तयार केली जाते. एक काळ असा होता की या फुलांना सोन्यापेक्षा जास्त किंमत होती. या फुलांचा उपयोग सजावटीसाठी किंवा एखाद्याला शुभेच्छा देण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.\nतर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा इतरांना शेअर करा.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T16:57:51Z", "digest": "sha1:KEPAOT327OK4LFM2JOT7Q2MND57WCRRL", "length": 10934, "nlines": 91, "source_domain": "baramatizatka.com", "title": "वटपळी, कोंडबावी येथील श्रीमती कलावती शंकर घुले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर वटपळी, कोंडबावी येथील श्रीमती कलावती शंकर घुले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.\nवटपळी, कोंडबावी येथील श्रीमती कलावती शंकर घुले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.\nसातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महादेव घुले यांना मातृशोक.\nमाळशिरस ( बारामती झटका )\nवटपळी कोंडबावी ता. माळशिरस येथील श्रीमती कलावती शंकर घुले यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान सोमवार दि. ११/१०/२०२१ रोजी पहाटे ५ वा. ३० मिनिटांनी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई व आठ नातवंडे असा परिवार आहे. सातारा जिल्हा परिषद येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत असणारे श्री. महादेव घुले यांच्या त्या मातोश्री होत्या.\nश्रीमती कलावती शंकर घुले यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी व कष्टाच्या जोरावर आपल्या मुलांना अडचणीच्या काळात उच्चशिक्षित केलेले आहे.\nकै. शंकर घुले यांचे अकाली दुःखद निधन झाले, त्यावेळेस प्राथमिक शाळेमध्ये महादेव घुले हे शिक्षण घेत होते तर कन्या मुक्ताबाई एक वर्षाची होती. अशा कठीण परिस्थितीत कलावती यांनी आपल्या पतीचे दुःख बाजूला ठेवून रथाचे एक चाक निखळले, तरीसुद्धा त्यांनी परिवाराचा रथ यशस्वीपणे सांभाळलेला होता. महादेव घुले हे जिल्हा परिषद शाळेत चौथीमध्ये शिकत होते, दुसरी लहान भावंडे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होती. अशा कठीण परिस्थितीत कलावती घुले यांनी आपल्या मुलांचे अडचणीत व प्रतिकूल परिस्थितीत उज्वल भवितव्य घडविलेले आहे. पितृत्व आणि मातृत्व दोन्हीही त्यांनी सांभाळले. लहान मुलांना कधीही वडिलांची आठवण येऊ दिली नाही, अशा दुहेरी भूमिका त्यांनी त्याकाळी निभावलेल्या होत्या. मुलांनीही वडील नसताना आईचे कष्ट, शिकवण्यासाठीची धडपड ही पाहिलेली असल्याने दोन्ही मुलांनी एम एस सी ऍग्री शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामध्ये महादेव घुले एम एस सी ऍग्री झालेले असून सध्या सातारा जिल्हा परिषद येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. दुसरा मुलगा सोपानकाका घुले यांना बारावीतून शिक्षण सोडून शेती करावी लागली. सध्या ते उत्तम शेती करणारे प्रगतशील बागायतदार आहेत. तिसरा मुलगा राजू घुले हे एम एस सी ऍग्री शिक्षण पूर्ण करून इंदापूर येथील तालुका कृषी कार्यालयांमध्ये कृषी पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहेत. मुलगी मुक्ताबाई हिचा विवाह बुरूंगुले यांच्याशी झालेला आहे. कै. कलावती घुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा स्वर्ग बनवला. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर वटपळी कोंडबावी येथे अग्नि संस्कार दिलेले आहेत. त्यांचा रक्षाविसर्जन (सावडणे) तिसऱ्याचा कार्यक्रम दि १३/१०/२०२१ रोजी सकाळी ७.०० वाजता वटपळी येथे होणार आहे.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleपुण्यातील मार्क लॅब्सचे संचालक डॉ. एस.एस. निंबाळकर ‘इंडस्ट्री एक्सलन्स’ या पुरस्काराने सन्मानित\nNext articleआमदार बबनदादा शिंदे यांचे महाळुंगचे ग्रामदैवत यमाई देवीच्या दर्शनासाठी आगमन.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/13415/", "date_download": "2022-12-09T16:56:03Z", "digest": "sha1:K2I57GXGRL5U44YVBILZ32SBQXQKJ4LL", "length": 8134, "nlines": 182, "source_domain": "dmedia24.com", "title": "वार्ड नं 11 प्रभागाचा विकास करणे हाच माझा द्यास", "raw_content": "\nवार्ड नं 11 प्रभागाचा विकास करणे हाच माझा द्यास\nवार्ड नं 11 प्रभागाचा विकास करणे हाच माझा द्यास\nबेळगाव : भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार एक दमदार नेतृत्व सर्वांना एकत्र घेऊन काम करणारे गजु मिसाळे बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 11 मधून निवडणूक लढवत आहेत.\nअनेक वर्षांपासून सामाजीक ,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात सक्रीय काम केले .सर्व लोकांना सोबत घेऊन काम गजू मिसाळे यांनी काम केले आहे.\nगुरुवारी सकाळी गणेश मंदिर मध्ये गणेशाची पूजा करून प्रचाराचा श्री गणेशा केला आहे.\nप्रभागातील गल्लोगल्ली ,घरोघरी ,जाऊन जनतेकडून मतयाचना करण्यात आली. आपल्या भागाच्या समस्या महानगरपालिकेमध्ये मांडण्याकरिता आपण मला बहुमतानी विजयी करून निवडून द्यावे. अशी विनंती करण्यात आली.\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\nगुजरातमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे कारण ‘आप’: केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी\nसीमा भागात चालू असलेल्या घडामोडींवर राज ठाकरे मांडली आपली भूमिका\nबेळगावच्या घटनेनंतर संभाजी राजे आक्रमक : अन्यथा मला बेळगावला यावं लागेल\nमहाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये\nमुख्यमंत्र्यांचे बेळगाव जिल्ह्याकडे दुर्लक्ष\nएकाच कुटुंबातून तिघांची उमेदवारी\nआमदारकीचा देईन राजीनामा :आ सतीश जारकीहोळी\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेळ्ळारीतुन राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदासाठी केले मतदान\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/paramedical-course-information-in-marathi/", "date_download": "2022-12-09T17:12:07Z", "digest": "sha1:ID5IG5YR3KJXSEW5TACWTMQFQRDMZ2TU", "length": 25391, "nlines": 163, "source_domain": "www.marathimol.com", "title": "पॅरामेडिकल कोर्सची संपूर्ण माहिती Paramedical Course Information In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nपॅरामेडिकल कोर्सची संपूर्ण माहिती Paramedical Course Information In Marathi\nParamedical Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आपण पाहता की वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. क्षेत्राचा विस्तार फार मोठा प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे दहावी बारावी झाल्यानंतर बरेच विद्यार्थी हे वैद्यकीय क्षेत्राकडे आपले करिअर करण्यासाठी वेगवेगळे कोर्स करत असतात.\nपॅरामेडिकल कोर्सची संपूर्ण माहिती Paramedical Course Information In Marathi\nप्रत्येकाला MBBS ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी पदवी घ्यायची असते. परंतु काही विद्यार्थी तो अभ्यासक्रम घेऊ शकत नाही. त्याला अनेक प्रकारची कारणे असतात. जसे की, काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना या अभ्यासक्रमाचा मोठा खर्च परवडणारा नसतो. तर काही मुलांची परिस्थिती असून सुद्धा मुलांनाप्रवेश परीक्षेत म्हणजे नीट परीक्षेत कमी पडलेल्या माक्स मुळे व बारावीच्या कमी गुणवत्तेमुळे ते या MBBS च्या परीक्षेस पात्र होत नसतात.\nआपल्याला जर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असेल तर MBBS ही पदवी प्राप्त करून डॉक्टरच बनता येईल असे नाही. वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. जसे की उपवैद्यकीय अर्थातच पॅरामेडिकल क्षेत्रातही करिअरच्या भरपूर संधी निर्माण झाल्या आहेत.भारतातच नव्हे तर परदेशांमध्येही पॅरामेडिकल मधल्या तज्ञांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे.\nआज पॅरामेडिकल या क्षेत्रालाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. ज्यांना कमी मार्कांमुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळत नाही. त्यांच्यासाठी हा पॅरामेडिकल हा एक उत्तम पर्याय आहे. पॅरामेडिकल हा कोर्स मेडिकल वर्कला सपोर्ट करण्याचे काम करतो.\nASO परीक्षेची संपूर्ण माहिती\nआता आपण पॅरामेडिकल म्हणजे काय हे जाणून घेऊयात\nपॅरामेडिकल कोर्स केल्यानंतर आपल्याला वैद्यकीय सहाय्यक व्यवसायिक पदवी प्राप्त होते .जे पॅरामेडिकल कोर्स पूर्ण करतात त्यांना पॅरामेडिक्स म्हणून ओळखले जाते. तसेच आरोग्य सेवा पुरवतो याच बरोबरच पॅरामेडिक्स हा रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार देखील देतो म्हणून त्याला प्रथमोपचार असेही म्हणतात .बहुतेक करून रुग्णालयात पॅरामेडिकल कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत हजर असतात.\nआपण जेव्हा हॉस्पिटल मध्ये जातो तेव्हा डॉक्टरांव्यतिरिक्त त्यांच्या कामात मदत करणारे सर्व लोकांना पॅरामेडिकल स्टाफ असे म्हणतात. म्हणूनच त्यांना सहाय्यक डॉक्टर असे देखील म्हटले जाते. पॅरामेडिकल हा एक वैद्यकीय अभ्यासक्रम असून नोकरीभिमुख अभ्यासक्रम आहे.\nबीपीटी, बॅचलर ऑफ ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, बीएससी नर्सिंग, बीएससी एमएलटी, रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये बीएससी, रेडिओग्राफीमध्ये बीएससी, एक्स-रे टेक्नॉलॉजीमध्ये बीएससी आणि अॅनेस्थेसिया टेक्नॉलॉजीमध्ये बीएससी हे काही पॅरामेडिकल अभ्यासक्रम आहेत ज्यांना जास्त मागणी आहे.\nGDCA कोर्सची संपूर्ण माहिती\nआत्ताची परिस्थिती पाहता सध्या येऊन गेलेल्या कोरोनाच्या महामारी मुळे डॉक्टर आणि त्याच बरोबरच पॅरामेडिकल या क्षेत्रातील लोकांची ही मागणी खूप वाढत होती.\nतसे पाहिले तर पॅरामेडिकल हा वैद्यकीय क्षेत्राचा एक महत्त्वाचा कणा आहे. पॅरामेडिकल कोर्स केल्यामुळे तुम्हाला नोकरीची संधी प्राप्त होईलच. तसेच देशाची सेवा व जनहिताचे एक चांगले काम आपल्या हातून घडणार आहे.\nपॅरामेडिकल अभ्यासक्रमांसाठी भारतात अनेक पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत. काही पॅरामेडिकल कोर्स तुम्ही दहावीनंतर करू शकता .तर काही पॅरामेडिकल कोर्सेस जे आहेत ते तुम्ही बारावी पास झाल्यानंतर करू शकता. काही अभ्यासक्रम असे आहेत की जे फक्त विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना असतात ते म्हणजे\nबीएससी इन ऑक्युपेशनल थेरपी, बीएससी इन रेडियोग्राफी किंवा न्यूक्लियर मेडिसिन यांसारखे अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांनी जीवशास्त्रासह विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच काही प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम असे आहेत की ,जे कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना सुद्धा करता येऊ शकतात.\nआयएएस परीक्षेची संपूर्ण माहिती\nपॅरामेडिकल या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी काही प्रवेश परीक्षा\nपॅरामेडिकल या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी काही प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.JIPMER ही परीक्षा JIMPER द्वारे घेतली जाते.NEET UG. ही प्रवेश परीक्षा NAT द्वारे आयोजित केली जाते.MHT CET ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्र सरकार द्वारे आयोजित केली जाते.\nभारतामध्ये पॅरामेडिकल कोर्स चे प्रकार उपलब्ध आहेत ते पुढील प्रमाणे :-\n1) सर्टीफिकीट पॅरामेडिकल कोर्सेस\nया कोर्सच्या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्याचा असतो.\nया डिप्लोमा कोर्सचा कालावधी एक ते तीन वर्षापर्यंत असतो.\n3) बॅचलर ऑफ पॅरामेडिकल कोर्स\nया व पदवी कोर्सच्या अभ्यासक्रमाचा कालावधी एक ते चार वर्षाचा असतो.\n4) पॅरामेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स\nहा दोन वर्षाच्या कालावधीचा अभ्यासक्रम आहे.\nIBPS परीक्षेची संपूर्ण माहिती\nपॅरामेडिकल कोर्सेस मध्ये टॉप बॅचलर डिग्री\nबॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी\nडायलिसिस थेरपी मध्ये बीएससी\nएक्स-रे टेक्नॉलॉजी मध्ये बीएससी\nन्यूक्लियर मेडिसीन टेक्नॉलॉजीमध्ये बीएससी\nऑपरेशन थेटर टेक्नॉलॉजीमध्ये बीएससी\nबीएससी इन मेडिकल रेकॉर्ड टेक्नॉलॉजी\nमेडिकल इमेजिंग टेक्नोलॉजी मध्ये बीएससी\nवर नमूद केलेले बॅचलर डिग्री अभ्यासक्रम सामान्यत: 3 वर्षे लागतात. काही कोर्से 4 वर्षांचे असतात. या अभ्यासक्रमात सिद्धांत आणि व्यावहारिक प्रशिक्षण असते. 12 वी विज्ञान जीवशास्त्र विषयासह जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.ते वरील अभ्यासक्रमास पात्र आहे.\nसीएटी परीक्षेची संपूर्ण माहिती\nशीर्ष डिप्लोमा पॅरामेडिकल अभ्यासक्रम\nDOTT (ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा)\nDMLT (डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी)\nडिप्लोमा इन मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी\nवैद्यकीय रेकॉर्ड तंत्रज्ञान डिप्लोमा\nनर्सिंग केअर असिस्टंट मध्ये डिप्लोमा\nडिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजी\nDHLS (श्रवण भाषा आणि भाषणाचा डिप्लोमा)\n१६.. डेंटल हायजिनिस्ट मध्ये डिप्लोमा\nग्रामीण आरोग्य सेवा मध्ये डिप्लोमा\nडिप्लोमा इन कम्युनिटी हेल्थ केअर\nडिप्लोमा अभ्यासक्रम 1-3 वर्षांच्या दरम्यान असतो.डिप्लोमा अभ्यासक्रम सामान्यतः १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यां साठी असतो आणि 10 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तो संस्थेवर अवलंबून असतो.\nडिझेल मेकॅनिक कोर्सची संपूर्ण माहिती\nशीर्ष प्रमाणपत्र पॅरामेडिकल अभ्यासक्रम\nएक्स-रे तंत्रज्ञ मध्ये प्रमाणपत्र\nलॅब सहाय्यक/तंत्रज्ञ मध्ये प्रमाणपत्र\nदंत सहाय्यक मध्ये प्रमाणपत्र\nऑपरेशनमध्ये थिएटर असिस्टंट प्रमाणपत्र\nनर्सिंग केअर असिस्टंट मध्ये प्रमाणपत्र\nईसीजी आणि सीटी स्कॅन तंत्रज्ञ यात सर्टिफिकेट\nडायलिसिस तंत्रज्ञ मध्ये प्रमाणपत्र\nघर आधारित आरोग्य सेवेतील प्रमाणपत्र\nग्रामीण आरोग्य सेवेतील प्रमाणपत्र\nएचआयव्ही आणि कौटुंबिक शिक्षणातील प्रमाणपत्र\nपोषण आणि बालसंगोपनाचे प्रमाणपत्र\nप्रमाणपत्र पॅरामेडिकल अभ्यासक्रम 6 महिने ते 2 वर्षांच्या दरम्यान कोठेही असू शकतो.10 वी पास विद्यार्थी सहसा अशा अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेली किमान पात्रता असते.\nपॅरामेडिकल सायन्समधील पदव्युत्तर अभ्यासक्रम.\nमेडिकल लॅबचे मास्टर. तंत्रज्ञान\nऑप्टोमेट्री आणि ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजीचे मास्टर\nपीजी डिप्लोमा इन मॅटरनल अँड चाइल्ड हेल्थ\nपीजी डिप्लोमा इन जेरियाट्रिक मेडिसिन\nपीजी डिप्लोमा इन हॉस्पिटल आणि हेल्थ मॅनेजमेंट\nपशुवैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य मास्टर\nसंबंधित पदवीपूर्व शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही पदव्युत्तर पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा पाठपुरावा करू शकता.\nपॅरामेडिकल ह्या स्टाफ मध्ये फिजिओथेरपिसट, व्यावसायिक थेरपिस्ट,कृत्रिम व ऑर्थोटिक तंत्र, वैद्यकीय तंत्र, रेडिओ ग्राफर आणि तसेच रेडिओ थेरपिस्ट ह्या सर्वांचा समावेश असतो.\nपॅरामेडिकल हे एक अशे प्रशिक्षित वैद्यकीय व्यासायिक आहेत जे मानवाच्या शरीरातील कुठल्याही रोगाचे एम आर आय, अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग , एक्स रे, व ब्लड टेस्ट द्वारे ब्र्याश्या आजारांचे निदान कडले आहे.\nतसेच डॉक्टरांना हे विविध वैद्यकीय उपचार तसेच तपासण्या करून रुग्णांना चांगले उपचार देण्यात मदत देखील करतात. भारतातील पॅरामेडिकल अभ्यासक्रमांनंतर सरासरी पगार एंट्री-लेव्हल टेक्निशियन प्रोफाइलसाठी 18,000 INR प्रति महिना आहे आणि दरमहा 50,000 INR पर्यंत जातो.\nबीएससी नर्सिंग कोर्सची संपूर्ण माहिती\nपॅरामेडिकल हा कोर्स करण्यासाठी उत्कृष्ट कॉलेजस\nसंकल्प मेडिकल कॉलेज अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, नाऱ्हे, पुणे, पिंपरी चिंचवड\nइन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी\nकोहिनूर कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स, पुणे\nजीवन श्री इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल\nविश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स बेस्ट पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट इन पुणे\nजीनियस कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स\nस्कोप पॅरामेडिकल कॉलेज जॉब ओरिएंटेड सर्टिफिकेट डिप्लोमा अँड डिग्री कोर्सेस\nअश्व एज्युकेशन ऑफ पॅरामेडिकल सायन्स\nदिल्ली पॅरामेडिकल अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट\nपॅरामेडिकल क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय नोकर्‍या येथे आहेत:\nऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट\nपॅरामेडिकल अभ्यासक्रमासाठी किती वर्षे लागतात\nप्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा कालावधी 1-2 वर्षे आणि पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी 1-4 वर्षे आहे.\nपॅरामेडिकल अभ्यासक्रमांसाठी काही प्रवेश परीक्षा आहेत का\nकाही पॅरामेडिकल अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रवेश परीक्षांवर आधारित असतात ज्यात JIPMER, NEET-UG, MHT CET इ.\nपॅरामेडिकल हा कोर्स झाल्यानंतर किती वेतन मिळते\nपॅरामेडिकल अभ्यासक्रमांनंतर सरासरी पगार एंट्री-लेव्हल टेक्निशियन प्रोफाइलसाठी 18,000 INR प्रति महिना आहे आणि दरमहा 50,000 INR पर्यंत जातो.\nपॅरामेडिकल हा कोर्स करण्यासाठी कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात\nपॅरामेडिकल या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी काही प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.JIPMER ,NEET UG. ,MHT CET ह्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actor-gashmir-mahajani-leave-imali-hindi-serial-latest-news/", "date_download": "2022-12-09T15:24:26Z", "digest": "sha1:DORBIAOLOB5PBNS57ESYC3GZITOCB4A4", "length": 12643, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "गश्मीर महाजनीने मालिका सोडल्याचे सांगितले कारण...गश्मीर पाठोपाठ ही मराठी अभिनेत्री देखील घेणार एक्झिट? - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / गश्मीर महाजनीने मालिका सोडल्याचे सांगितले कारण…गश्मीर पाठोपाठ ही मराठी अभिनेत्री देखील घेणार एक्झिट\nगश्मीर महाजनीने मालिका सोडल्याचे सांगितले कारण…गश्मीर पाठोपाठ ही मराठी अभिनेत्री देखील घेणार एक्झिट\nस्टार प्लस वाहिनीवर ‘इमली’ ही हिंदी मालिका प्रसारित केली जात आहे. टीआरपीच्या बाबतीत या मालिकेने कायम पहिल्या पाचच्या यादीत आपले नाव नोंदवले होते अशातच मालिकेचा मुख्य नायक आदित्यच्या भूमिकेत झळकणारा गश्मीर महाजनी याने ही मालिका सोडली असल्याने चाहत्यांनी थोडीशी नाराजी दर्शवली होती. गश्मीर महाजनी याने आजवर मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत इमली या मालिकेतून तो हिंदी सृष्टीत लोकप्रियता मिळवताना दिसला. गश्मीरने मालिका का सोडली यावर अनेक चर्चा मीडिया माध्यमात रंगवल्या गेल्या.\nगश्मीर सेटवर वेळेवर पोहोचत नव्हता किंवा निर्मात्यासोबत त्याचा वाद झाला असावा म्हणून त्याने मालिका सोडली अशा बऱ्याच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. खरं तर इमली ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये असताना नायकाने मालिका सोडणे हे त्याच्या करिअरच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकते मात्र ही मालिका मी का सोडली याचे कारण त्याने नुकतेच एका मुलाखतीतून दिले आहे. ‘लास्ट डे ऑफ शूट’ असे कॅप्शन देऊन गश्मीरने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता त्यावरून तो ही मालिका सोडणार हे निश्चित झाले होते. मात्र मी ही मालिका का सोडली याचे एक वैयक्तिक कारण असल्याचे तो मीडियाशी बोलताना म्हणाला. गश्मीरने मालिका सोडण्याचा निर्णय खूप अगोदरच घेतला होता मालिकेची निर्माती गुल खानला त्याने हे अगोदरच कळवले होते. मात्र गश्मीर मालिकेचा महत्वाचा चेहरा असल्याने गुल खानने त्याला मालिका न सोडण्यासाठी समजावले होते. मात्र दुसऱ्या एका प्रोजेक्टमुळे वेळ मिळत नसल्याने गश्मीरने अखेर हा कठोर निर्णय घेत मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. आमच्यात कुठलेही वाद झालेले नाहीत असे म्हणत त्याने यानंतरही गुल खान सोबत आणखी कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यास इच्छूक असेल असे गश्मीरने स्पष्टीकरण दिले आहे.\nगश्मीर महाजनी हा मालिकेचा महत्वाचा चेहरा होता त्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनी तो मालिका सोडणार असल्याचे निश्चित झाल्यावर त्याच्यासारख्या दमदार कलाकाराची शोधाशोध सुरू केली होती. गश्मीर महाजनी मालिका सोडणार म्हणून मालिकेत ट्विस्ट आणला आहे. एका धमक्याने आदित्यचा मृत्यू होत असल्याचे मालिकेत दाखवले जात आहे. मात्र तो नवा चेहरा घेऊन मालिकेत नव्याने एन्ट्री करणार आहे. या दुर्घटनेत आदित्यचा मृत्यू होणार हे समजून मालिनी देखील त्रिपाठी हाऊस सोडून जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मालिनीची भूमिका अभिनेत्री मयुरी देशमुखने साकारली आहे त्यामुळे मालिकेत गश्मीर पाठोपाठ मयुरीची देखील एक्झिट होणार का अशी चर्चा जोर धरताना दिसत आहे. मालिकेतून ही मुख्य पात्र एक्झिट घेत असतील तर मालिकेचा संपूर्ण चेहरामोहराच बदलेल असेही या मालिकेच्या चाहत्यांनी म्हटले आहे. येत्या काही दिवसातच याबाबत अधिक स्पष्टीकरण मिळेल.\nPrevious बिचुकलेनी सलमानला दिलं खुलं आव्हान म्हणाला सलमान तुझ्या कुत्र्यांना आवर\nNext झोंबिची फौज असलेल्या झोंबिवली चित्रपटआहे या चायनीज चित्रपटाच्या संकल्पनेवर आधारित\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-check-out-the-latest-vacation-photos-of-shahid-kapoor-co-star-shenaz-treasury-5346410-PHO.html", "date_download": "2022-12-09T16:21:46Z", "digest": "sha1:PFAUSBGI4WQKKN3PZ2GCE7NQ2PBZ5WAU", "length": 3553, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Photos: असे व्हॅकेशन एन्जॉय करतेय शाहिदच्या \\'इश्क-विश्क\\'ची GF | Check Out The Latest Vacation Photos Of Shahid Kapoor Co-Star Shenaz Treasury - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPhotos: असे व्हॅकेशन एन्जॉय करतेय शाहिदच्या \\'इश्क-विश्क\\'ची GF\nमुंबई: बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि ट्रॅवल राइटर शहनाज ट्रेजरीवाला सध्या व्हॅकेशन एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहे. शहनाजच्या इंस्टाग्रामवर एक नजर टाकल्यास ती मागील 5 आठवड्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहे. इस्तांबुलहून सुरु झालेला तिचा प्रवास सिंगापूर, बाली, गिली आणि गोव्यामध्ये जाऊन संपला. या मोठ्या ट्रिपदरम्यान तिने प्रत्येक ठिकाणचे कल्चर एक्सप्लोर केले.\n2003मध्ये रिलीज झालेल्या 'इश्क विश्क' सिनेमातून शहनाजने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात ती शाहिद कपूरच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसली होती. तिने 'लव्ह का द एंड', 'डेल्ही-बेली', 'मै और मिस्टर राइट', 'हम-तुम', 'उमर', 'आगे से राइट', 'रेडियो' 'वन लाइफ टू लिव्ह' या सिनेमांत काम केले आहे.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शहनाज ट्रेजरीवालाचे Vacation Photos...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/number-of-men-hospitalized-in-second-wave-was-less-compared-first-wave-of-corona-study-mhpv-575057.html", "date_download": "2022-12-09T16:52:21Z", "digest": "sha1:QO2GYQZRCH4Z5WKAONQ74A27LASVK5MF", "length": 9379, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Corona virus Second Wave: कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बराच फरक; पुरुषांवर झाला हा मोठा परिणाम, संशोधनातून माहिती उघड – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /देश /\nकोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बराच फरक; पुरुषांवर झाला हा मोठा परिणाम, संशोधनातून माहिती उघड\nकोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बराच फरक; पुरुषांवर झाला हा मोठा परिणाम, संशोधनातून माहिती उघड\nCorona virus Second Wave: देशात कोरोना व्हायरसची (Covid19) दुसरी लाट आटोक्यात येत आहे. द 'इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च' मध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.\nCorona virus Second Wave: देशात कोरोना व्हायरसची (Covid19) दुसरी लाट आटोक्यात येत आहे. द 'इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च' मध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.\nखान्देशकन्येची कमाल, संगीता पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा गाजवलं गुजरात\n हा व्हायरसचा परिणाम की आणखी काही\nकोरोनाबाबत 2 वर्षांनी मोठं सत्य उघड; चीनसह काम करणाऱ्या तज्ज्ञाचा शॉकिंग खुलासा\nक्रिकेटला भारत-पाकिस्तान सामन्यांची गरज; रमीज राजांचा सूर बदलला\nनवी दिल्ली, 05 जुलै: देशात कोरोना व्हायरसची (Covid-19) दुसरी लाट आटोक्यात येत आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच्या (Coronavirus Pandemic Second Wave)वेळी उपचारासाठी रूग्णालयात दाखल झालेल्या पुरुषांचे प्रमाण पहिल्या लाटेतील संख्येपेक्षा कमी होतं अशी माहिती समोर आली आहे. एका अभ्यासातून ही बाब उघड झाली आहे. 'इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च' मध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. जो भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS)आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) च्या तज्ज्ञांनी केला आहे.\nदेशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Covid-19 Second Wave)पहिल्या लाटेपेक्षा थोडी वेगळी होती हेही या अभ्यासातून समोर आले आहे. दुसर्‍या लाटेत, 20 वर्षांखालील लोक वगळता सर्व वयोगटात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण नोंदविण्यात आले. अधिक लोकांना श्वास घेण्यास त्रास, पूरक ऑक्सिजन आणि व्हेटिंलेटरची आवश्यकता होती.\nगेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घट झाल्यानंतर 2021 च्या मार्चनंतर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये देशात जबरदस्त वाढ झाली. या अभ्यासात रुग्णालयात दाखल आणि कोविड- 19 रुग्णांची लोकसांख्यिकीय, रोगविषयक, उपचार आणि निकालाची आकडेवारी संपूर्ण देशभरातील 41 रुग्णालयाच्या इलेक्ट्रॉनिक डेटा पोर्टलमध्ये नोंद करण्यात आली. यात म्हटलं आहे की, 01 सप्टेंबर, 2020 आणि 31 जानेवारी 2021 या कालावधीत आणि 01 फेब्रुवारीपासून 11 मे, 2021 यामध्ये या दोन लाटेदरम्यान दाखल झालेल्यांमध्ये मधल्या काळात दाखल झालेले रूग्ण होते.\nहेही वाचा- लेटरबॉम्बनंतर आमदार प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया\nया अहवालात म्हटले आहे की या वर्षी 11 मे पर्यंत 18,961 व्यक्तींची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी अनुक्रमे 12,059 आणि, 6,903 रुग्ण पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या रूग्णांचे प्रतिनिधित्व करतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सुमारे 70 टक्के रूग्ण 40 वर्षांवरील होते आणि पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेती पुरुषांची संख्या थोडी कमी होती.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/599708", "date_download": "2022-12-09T15:52:55Z", "digest": "sha1:NXNRECV4SEI7JKHWNNBGNIKFDO6HTC2P", "length": 1977, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ९८६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ९८६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:३३, १२ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n२२:२६, १६ जून २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: os:986-æм аз)\n२०:३३, १२ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vi:986)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18423/", "date_download": "2022-12-09T15:52:48Z", "digest": "sha1:B2T7673PAI3F7WJWZNH7ZGL234A7HXWD", "length": 35135, "nlines": 244, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "दाबयंत्र – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nदाबयंत्र : धातू, प्‍लॅस्टिक वगैरे पदार्थांच्या चादरी (पातळ पत्रे), पत्रे, पूड यांपासून केवळ दाबाने (वा उष्णतेच्याही साहाय्याने) तयार वस्तू वा त्यांचे भाग बनविण्याचे यंत्र. याचे मुख्य भाग म्हणजे एक सरक (सरकता लांबट भाग) तथा रेटक (रेटा देणारा भाग), त्याखाली एक ऐरण व सरकेवर दाब देण्याचे साधन. उभ्या दाबयंत्रात सरक वरखाली होते व आडव्यात ती पुढेमागे होते. तयार करावयाच्या वस्तूंचे असंख्य प्रकार असल्याने त्या बनविण्यातील कार्यानुरूप या जातीच्या यंत्रांचेही असंख्य प्रकार झाले आहेत. यंत्रांचे आकारमानही १ टन किंवा कमीही दाब देणाऱ्यांपासून तो ४०–५० हजार टनांपर्यंत दाब देणारी इतके निरनिराळे असते. अर्थात चादर वा पत्रा यांपासून वस्तू (उदा., वाटी, डबा) तयार मिळविण्यासाठी यंत्रात एक साहाय्यक भाग ठेवावा लागतो, याला मुद्रासंच म्हणतात. सामान्यत: या संचाचे दोन भाग, खालची व वरची मुद्रा, असतात. खालची मुद्रा ऐरणीवर व वरची सरकेच्या खालच्या टोकाला बसवितात.\nकार्यपद्धती : वरील दोन्ही मुद्रांमध्ये पत्रा थंड अवस्थेत किंवा जरूर असल्यास गरम करून ठेवतात आणि वरची मुद्रा खालचीवर दाबली की, मुद्रांच्या आकारानुरूप पत्र्याला आकार येऊन त्याची वस्तू तयार होते.\nउपयोग : दाबयंत्रात चादर वा पत्रा दाबून तयार होणाऱ्या असंख्य वस्तूंपैकी काही पुढे दिल्या आहेत. स्कूटर, मोटारगाड्या, विमाने वगैरे वाहनांची अंगे–उपांगे एंजिनांचे व यंत्रांचे भाग दाबपात्रांची अंगे, तळ व माथे रेडिओ व उपकरणांचे साटे (आतील भाग बसविण्याचे पत्र्याचे ओटे ) व सांगाडे दिव्यांचे परावर्तक बरण्या, डबे, पेट्या, झाकणे, पिंपे, बादल्या नाणी, पदके, बोधचिन्हे मापे, भांडी टोपणे, वॉशर, खेळणी फर्निचर व टाक्या पंख्यांची पाती भट्‌ट्यांचे भाग, शेगड्या, शीतपेट्या इत्यादी.\nवर्गीकरण : निरनिराळ्या प्रकारच्या आणि लहान, मध्यम, मोठ्या व अती मोठ्या असे वस्तूंचे प्रकार असतात व ह्यामुळे त्या करण्याच्या यंत्रांचेही तसेच वर्ग करतात पण दुसऱ्या एका तऱ्हेनेही त्यांचे सामान्य वर्गीकरण करणे रूढ आहे. हे वर्गीकरण या यंत्रांना पुरविल्या जाणाऱ्या शक्तिप्रकारावरून करतात व ते पुढीलप्रमाणे आहे : (अ) मनुष्यबळाची –(१) हस्तचलित, (२) पदचलित (आ) यांत्रिक शक्तीची आणि (इ) द्रवीय माध्यमाची.\nमनुष्यबळावर चालणारी दाबयंत्रे : (१) हस्तचलित : मनुष्यबळावर चालणाऱ्या जातीच्या यंत्रांत हाताने चालविण्याचीच जास्त प्रचारात आहेत. ही अर्थात लहान असतात व त्यांनी चादरीच्या लहान वस्तू बनविणे, पातळ पत्र्यात लहान भोके पाडणे वगैरे हलकी कामेच करता येतात. पायांनी चालविण्याच्या यंत्रांत तर याहूनही हलकी कामे होतात. हस्तचलित यंत्रांत स्क्रू, तरफ किंवा दंतचक्रे यांची मदत घेतात. जास्त प्रचलित असलेले असे एक स्क्रू दाबयंत्र आ. १ मध्ये दाखविले आहे. हे टेबलावर ठेवतात.\nयाचे भाग म्हणजे बैठक व खांबली यांचे १ हे एकसंध ओतीव असते. खांबलीच्या पुढे आणलेल्या २ या टोकामधून स्क्रू (४) जातो. स्क्रूच्या टोकाला एक साधा दांडा, रेटक (४ अ) लावलेला असतो व तो ३ या मार्गणकातून जातो. स्क्रूच्या माथ्याला ५ ही आडवी दांडी लावली असून तिच्या टोकांना ६ ही वजने (ओतीव लोखंडाचे गोळे) लावली आहेत. दांडीच्या एका टोकाला ७ ही उभी मूठ आहे. बैठकीवर ऐरणीवजा एक पोलादी तुकडा (८) असून त्यावर एक व रेटकाच्या खालच्या टोकाला एक असे दोन्ही मुद्रार्ध (९) बसविले आहेत. बैठकखांबली व त्यांना जोडलेले २ आणि ३ हे भाग चांगल्या बिडाचे व मजबूत असे असतात. स्क्रू मोठ्या व्यासाचा, मोठ्या अंतरालाचा (लगतच्या आट्यांमधील अंतर मोठे असलेला) आणि तीन अथवा चार सरींच्या आट्यांचा असतो. दांडीच्या टोकांना लावलेले गोळे हे प्रचक्राचे (ऊर्जा साठविण्याचे) कार्य साधतात. रेटकाची धाव नियमित करण्यासाठी स्क्रूवर १० ही संयोजनक्षम अटक ठेवलेली आहे.\nखालच्या मुद्रेवर जरूर तेवढा मोठा व जरूर त्या आकाराचा धातूच्या चादरीचा तुकडा (कोर) ठेवतात. या वेळी स्क्रू वर नेलेला असतो. मग कामगार मूठ पकडून तिला जोराने झटका देऊन दांडी फिरवतो व त्यामुळे स्क्रू जलद गतीने खाली येऊन चादरीवर दाब देतो. या दाबामुळे कोरेला आकार मिळून वस्तू तयार होते.\n(२) पदचलित दाबयंत्र : याची बैठक नेहमीच्या टेबलाच्या उंचीइतक्या पायांवर ठेवतात व त्यामुळे माणसाला खुर्चीवर बसून हे चालविता येते. ते चालविण्यासाठी खाली पायटे असतात व त्यांवर पाय ठेवून ते चालवायचे असते. त्यामुळे कामगाराचे दोन्ही हात यंत्रात कोरा घालण्यासाठी व तयार वस्तू काढून घेण्यासाठी मोकळे राहतात. तरफांमुळे पायाने लावलेल्या जोराचे रेटकांपर्यंत संक्रमण व त्याचबरोबर प्रवर्धनही होते.\nबैठकीला आ. १ मधल्यासारखीच खांबली असून तिच्या पुढे आलेल्या वरच्या टोकातून रेटक वरखाली (तरफांमुळे) होतो. रेटकावर एक जडसे वजनही असते. त्यामुळे रेटकाच्या धावेला जोर येतो. पायट्यावरील पाय काढला की, रेटक वर जातो. काही प्रकारच्या यंत्रांत तरफांऐवजी मळसूत्री स्प्रिंगा वापरल्या जातात. कोरा कापणे, यंत्रभागात पुंगळी वा खीळ घट्ट बसविणे यांसारखी कामे या यंत्रात केली जातात.\nयांत्रिक शक्तीचे दाबयंत्र : शक्तिचलित यंत्रांच्या दोन जाती आहेत : यांत्रिक शक्तीची व द्रवीय माध्यमाचा वापर केलेली. यांत्रिक शक्ती विद्युत् चलित्राने (मोटरीने) मिळविणे आता नित्याचे झाले आहे. जास्त प्रचलित पद्धतीत भुजा व संयोगदांडा वापरतात, तर काही वेळा भुजेच्या ऐवजी विकेंद्र (दंडमध्यापासून अगदी थोड्या अंतरावर बसविलेली चकती) वापरतात. शक्तीचा भाग वगळता शक्तिचलित यंत्रांच्या रचनेतील मूलतत्त्वे मनुष्यबळाने चालणाऱ्या यंत्रांतल्याप्रमाणेच असतात. म्हणजे बैठक, खांबली (किंवा खांबल्या), ऐरण, रेटक व त्याचे मार्गणक आणि मुद्रासंच हेच या यंत्राचे आवश्यक भाग असतात. या यंत्रांचे कार्यही हस्त–पदचलित यंत्रांतल्याप्रमाणेच चालते.\nविद्युत् चलित्राने चालविलेल्या एका दाबयंत्राचे तत्त्व दाखविणारे रेखाचित्र आ. २ मध्ये दाखविले आहे. याची बैठक व खांबल्या आणि त्यांच्यासकट वरचा सबंध भाग कलू शकणारा आहे. यंत्राची १ ही स्वतंत्र बैठक असून तीत मध्यावर एक खीळ (२) आहे. या खिळीभोवती यंत्रांचा सबंध वरचा भाग फिरू शकतो. ३ या यंत्राच्या बाजूच्या भिंती (खांबल्याऐवजी) असून त्यांवरच यंत्राचे बाकी सर्व भाग आधारलेले आहेत. यंत्राचा ४ हा चालक (भुजा) दंड ५ या धारव्यामध्ये आधारला असून त्यावर एक दंतचक्र (६) आहे. हे चलित्राच्या दंडावरील चक्रिकेने (छोट्या दंतचक्राने) फिरविले जाते. दंतचक्राच्या बाजूलाच ७ हे प्रचक्र आहे. ते अर्थात उर्जा साठविण्यासाठी असते. रेटक दाब देत असता त्याला प्रचक्रातील ऊर्जा दिली जाते व त्यामुळे रेटकाचे कार्य सुकर होते. धारव्यांच्या मध्ये भुजा व संयोगदांडा (८) असून त्याचे खालचे टोक ९ या रेटकाला बिजागरी पद्धतीने जोडले आहे. रेटकाची चाल सरळ रेषेत होण्यासाठी त्याला १० हा मार्गणक लावला आहे. भिंतींच्या खालच्या अंगाला एक ओटा असून त्यावर ऐरण (११) बसविली आहे. ऐरणीवर खालची मुद्रा व रेटकाच्या खालच्या टोकाला वरची मुद्रा (१२) लावतात. विद्युत् चलित्र, चक्रिका वगैरे आकृतीत दाखविलेली नाही.\nयांत्रिक शक्तीची दाबयंत्रे अगोदर वर्णिलेल्या यंत्रांपेक्षा जास्त जोराचा दाब देणारी असतात व त्यामुळे त्या यंत्रांपेक्षा जास्त जाडीचे पत्रे घेऊ शकतात. तसेच जरा मोठ्या वस्तूही बनवू शकतात. या जातीच्या यंत्रांत अनेक रेटक असलेली यंत्रेही असतात व त्यांत एकाच टप्प्यात न बनणाऱ्या वस्तू करतात किंवा निरनिराळ्या प्रकारच्या वस्तूही एकदम तयार होऊ शकतात.\nद्रवीय दाबयंत्र : या यंत्रात हजारो टनांचा दाब मिळू शकतो व त्यामुळे मोठाल्या भागांच्या घडाईसाठी उदा., जाड पट्ट वाकविणे, त्यांना पाळी काढणे इ. वापरात आहे. द्रवीय पद्धतीत दाबाची वृद्धी आपणास हवी तितकी सावकाश वा जलद करणे सहज शक्य होते व त्यामुळे द्रवीय चालन पद्धती अलीकडे पुष्कळ क्षेत्रांत वापरली जात आहे. द्रवीय दाबयंत्र जोझेफ ब्रामा (१७४८–१८१४) या इंग्रज तंत्रज्ञांनी शोधून काढले व अलीकडे अलीकडेपर्यंत ते ब्रामा दाबयंत्र म्हणूनच ओळखले जात असे. हे आ. ३ मध्ये दाखविले असून त्यात एका पट्टाला पाळी काढली जात आहे.\nयात एक मजबूत बैठकवजा ओटा (१) असून त्यात मधोमध कार्यकारी सिलिंडर (२) आहे. सिलिंडरात ३ हा रेटक वरखाली होतो. पूर्वी यात पाणी वापरीत पण आता जलीय (द्रवीय) तेल वापरणे रूढ आहे. रेटकाच्या माथ्यावर ४ हे टेबल (दुसरा ओटा) बसविले आहे. १ वर दोन्ही बाजूंना दोन दांडे (खांब, ५) असून टेबलाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या भोकांतून ते आरपार जातात. त्यामुळे टेबल रेटकाबरोबर वरखाली होऊ शकते. या दांड्यांच्या टोकांवर बऱ्याच अंतरापर्यंत आटे असून ती टोके एका ६ या मजबूत तुळईतून (तिसऱ्या ओट्यातून) जातात. तुळईच्या टोकांना वर आणि खाली योग्य आकाराचे नट असून त्यांमध्ये ती आधारली व पकडलीही जाते. या व्यवस्थेमुळे यंत्रात दाबावयाच्या वस्तूच्या वा भागाच्या उंचीनुसार तुळई वरखाली करता येते.\nआकृतीत दाखविलेले दाबयंत्र हे पट्टांना पाळी काढण्याच्या विशिष्ट कामासाठी बनविलेले आहे. त्यामुळे पाळी काढण्याआधी पट्ट घट्ट पकडून धरण्यासाठी निराळी व्यवस्था (शेगडा) केली आहे. या व्यवस्थेत चार स्वतंत्र सिलिंडर–रेटक (७) असून (आकृतीत दोनच दिसतात) त्यांवरील पाटावर पाळी काढायचा पट्ट (८) ठेवतात. तुळईच्या (६) खाली मुद्रेचा वरचा अर्ध (९, येथे एक ओटाच) लावला आहे. आता शेगड्याच्या सिलिंडरांत दाबिल द्रव सोडून पट्ट वरच्या मुद्रेच्या (९) खाली घट्ट दाबून धरला जाईपर्यंत शेगड्याचे रेटक वर आणतात. मुद्रेचा खालचा अर्ध (१०) मुख्य रेटकाच्या (३) टेबलावर ठेवतात. नंतर २ मध्ये दाबित द्रव सोडून ३ हा रेटक वर आणतात. मुद्रार्ध (१०) वर येऊन पट्टाच्या बाहेर आलेल्या कडेला वाकवतो व तिला पाळीचा आकार देतो. शेवटाला आलेली खालची मुद्रा व तिने तयार केलेली पट्टीची पाळी (१० अ) तुटक रेषेने आकृतीत दाखविली आहे. पट्टाची कडा वळविणे सोपे जावे म्हणून १० च्या कडेला जरा मोठ्या त्रिज्येचा बाक दिला आहे. शेगडाचा भाग वगळला, तर हे यंत्र कापसाच्या गाठी वगैरे करण्याकरिता वापरतात.\nदाबयंत्राने वस्तू बनविताना किंवा लोखंड–पोलादाच्या एखाद्या भागाची घडाई करताना योग्य प्रकारची मुद्रा वापरावी लागते. मुद्रेचे दोन्ही अर्ध व्यवस्थित व सफाईदार पृष्ठाचे असले, तरच वस्तू चांगली बनते. पत्र्याच्या वस्तू बनविताना मोठ्या पत्र्यातून योग्य आकाराच्या व मापाच्या कोरा कापून घ्याव्या लागतात. हे कामही दाबयंत्रातच होते.\nपहा : ओतकाम घडाई, धातूची मुद्रा.\nवैद्य, ज. शी. ओगले, कृ. ह. दीक्षित, चं. ग.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Sagittarius-Horoscope-Today-September-15-2022/", "date_download": "2022-12-09T15:03:46Z", "digest": "sha1:6UUYOW556KBD7E44VAHOICMUINZ5RVAJ", "length": 1373, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "धनु राशीभविष्य आज,सप्टेंबर 15, 2022", "raw_content": "धनु राशीभविष्य आज,सप्टेंबर 15, 2022\nपूर्वानुमान- दुपारच्या आधी आवश्यक ती कामे करून घेण्यावर भर द्या.\nप्रतिभा आपले स्थान निर्माण करेल. कार्यक्षेत्रातील कामगिरी कुंपणावर राहील.\nवृद्ध लोकांचे लक्षपूर्वक ऐका. सर्जनशील कार्यात सहभागी व्हाल.\nआज कामामुळे प्रवास करावा लागू शकतो. मित्रांची भेट होईल.\nआर्थिक लाभ- आर्थिक बाजू मजबूत रहेगी. दिनचर्या दुरुस्त कराल.\nलव्ह लाइफ- मनाच्या बोलण्यातील विलंब टाळा. मित्र आणि सहकाऱ्यांची साथ लाभेल.\nआरोग्य- व्यवस्थापनाचे काम पुढे नेाल.\nशुभ रंग : पिवळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/45175/", "date_download": "2022-12-09T15:03:21Z", "digest": "sha1:RHHETTJBQTEJZZ5OS3XAABXCTVXTHV2T", "length": 12348, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "'१२ आमदारांची नियुक्ती रखडवण्याची भाजप नेत्यांची योजना' | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra '१२ आमदारांची नियुक्ती रखडवण्याची भाजप नेत्यांची योजना'\n'१२ आमदारांची नियुक्ती रखडवण्याची भाजप नेत्यांची योजना'\nम. टा. प्रतिनिधी, नगरः ‘विधान परिषदेचे बारा आमदार नियुक्त करण्यास उशीर झाल्याबद्दल उच्च न्यायालयाने निकाल देताना राज्यपालांना संयमित शब्दांत त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली आहे. या प्रकरणात राज्यपालपदाची अपप्रतिष्ठा झाली आहे. त्यानंतर राज्यपाल आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली, तेव्हा शहा यांनी राज्यपालांना समज दिली असावी,’ असे मत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री यांनी व्यक्त केले. ‘ही नियुक्ती रखडविण्याची भाजपच्या नेत्यांची योजना होती, यासंबंधी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या वक्तव्याचा हवाला देत आपण पूर्वीच बोललो होतो. ते खरे निघाले,’ असेही ते म्हणाले.\nमंत्री मुश्रीफ यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेत या विषयावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘राज्यपालांनी गेल्या नऊ महिन्यांपासून विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती लटकावून ठेवली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल होती. उच्च न्यायालयाने यावर चांगला निर्णय दिला आहे. हा निर्णय देताना उच्च न्यायालयाने राज्यपालांसंबंधी अतिशय संयमी भूमिका घेतली आहे. कोर्टाने म्हटले आहे की वैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने त्या पदाला कालमर्यादा नसल्याच्या अधिकाराचा वापर करून काहीच निर्णय न घेणे आणि त्याचा बचाव करणे हे त्या पदाला शोभून दिसत नाही. भविष्यात असे राज्यपाल येऊ शकतात, असे त्यावेळी घटनाकारांनाही वाटले नसावे, असे कोर्टाला यातून म्हणायचे आहे, असे निकालपत्रातील मजकुरावरून दिसून येते. हे खूपच भयानक आहे,’ असे मुश्रीफ म्हणाले.\nयासंबंधी एक जुनी आठवण सांगताना मुश्रीफ म्हणाले, ‘यापूर्वी यासंबंधी मी एक वक्तव्य केले होते. माजी मंत्री विनय कोरे यांच्या मातोश्रींचे निधन झाले, तेव्हा त्यांच्या सांत्वनासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आले होते. त्याच्या आदल्या दिवशीच हा बारा आमदारांचा प्रस्ताव राज्यपालांकडे गेला होता. तेव्हा विनय कोरे यांनी पाटलांना विचारले की, दादा काय होणार बारा आमदारांचे तेव्हा चंद्राकांत पाटील म्हणाले होते की, माझं, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांचे बोलणे झाले आहे की, आपली सत्ता आल्याशिवाय ही यादी मंजूर करायचीच नाही. त्यामुळे हे होऊ शकणार नाही. पाटील आणि कोरे यांचे हे बोलणे सुरू असताना तेथे माझे कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रकांत पाटलांनी त्यांना पाहिलेच नव्हते. मला या वक्तव्याची माहिती मिळाल्यावर तेव्हाच मी हे जाहीरपणे बोललो होतो. आता मला वाटत आहे की, भाजप राज्यपालांची किती अपप्रतिष्ठा करणार आहे तेव्हा चंद्राकांत पाटील म्हणाले होते की, माझं, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांचे बोलणे झाले आहे की, आपली सत्ता आल्याशिवाय ही यादी मंजूर करायचीच नाही. त्यामुळे हे होऊ शकणार नाही. पाटील आणि कोरे यांचे हे बोलणे सुरू असताना तेथे माझे कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रकांत पाटलांनी त्यांना पाहिलेच नव्हते. मला या वक्तव्याची माहिती मिळाल्यावर तेव्हाच मी हे जाहीरपणे बोललो होतो. आता मला वाटत आहे की, भाजप राज्यपालांची किती अपप्रतिष्ठा करणार आहे त्यांच्यावर किती दबाव आणणार आहे त्यांच्यावर किती दबाव आणणार आहे मंत्री छगन भुजबळ राज्यपलांवर दबाव आहे, हे म्हणाले ते खरे आहे, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.\nगृहमंत्री शहा यांनी राज्यपलांना समज दिली असेल असे माझे मत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भाषण करताना नियतीशी करार केल्याचा मुद्दा मांडला होता. आता देश स्वातंत्र झाला आहे. आपल्या भारताच्या प्रत्येकाला प्रगती करण्याचा अधिकार आता प्राप्त होत आहे, असे नेहरू म्हणाले होते. मग आमच्या त्या बारा आमदारांना प्रगती करण्याचा अधिकार नाही का राज्यपालांना जर यादीतील नावे मान्य नव्हती तर त्यांनी परत पाठवायची होती. ती बदलून देता आली असती. मात्र, काहीच निर्णय घ्यायचा नाही, हे योग्य नाही,’ असेही मुश्रीफ म्हणाले.\nPrevious articleराज ठाकरेंकडून जातीय राजकारणाचा आरोप; जयंत पाटील स्पष्टच बोलले…\nNext articlevaccine supply: काही जिल्ह्यांत कमी लसपुरवठा का, राष्ट्रवादीच्या मंत्र्याने सांगितले कारण\nGram Panchayat Election, पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचे फोटो एकाच बॅनरवर, कार्यकर्त्यांची एकजूट, बीड जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण – panjkaja munde dhananjay munde photos...\nswift accident news, स्विफ्ट कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात; कॉलेजमधील ३ तरुणी आणि २ तरुणांचा मृत्यू – swift car accident on nashik pune highway...\nNew York Fed Reserve, अमेरिकेत पुन्हा भारतीयांचा डंका; कोण आहेत सुश्मिता शुक्ला, फेड रिझर्व्हच्या मोठ्या पदावर नियुक्ती – who is sushmita shukla indian-origin named...\nBest Smartphones, एकापेक्षा एक भन्नाट फीचर्ससह येणारे ‘हे’ स्मार्टफोन्स मिळतायत स्वस्तात; जाणून घ्या किंमत –...\nvarun sardesai: Varun Sardesai: येणारा काळ आपलाच असेल, पण आत्ता शिवसेनेला नव्या मित्रांची गरज; तानाजी...\nपुण्यातील सत्तेसाठी सगळे काही करणार: अजित पवार\nmaharashtra monsoon session, सरपंच आणि नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड, विधानसभेत विधेयक मंजूर – maharashtra monsoon...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/after-naming-the-district-after-babasaheb-ambedkar-the-houses-of-mla-were-set-on-fire/", "date_download": "2022-12-09T16:12:34Z", "digest": "sha1:QFOEPQW2QOJK2DLNDZ32VG6ANASRYYBD", "length": 5295, "nlines": 56, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "जिल्ह्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यावरून आमदारांचं घर पेटवलं", "raw_content": "\nजिल्ह्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यावरून आमदारांचं घर पेटवलं\nआंध्रप्रदेश सरकारने नवीन 13 जिल्हे बनवत असल्याचा प्रस्ताव मांडला. आणि त्याची बजावणी 13 एप्रिल रोजी झाली. त्यामुळे आंध्रा मध्ये नवीन 13 जिल्हे उदयास आले.\nतर 18 मे ला कोनासीमा जिल्ह्याचं नाव बदलून डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असं नाव करण्यात येणार असल्याचं सरकारनं notification काढलं. परंतु मनुवादी विचारसरणीच्या लोकांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर नाव खटकलं. रस्त्यावर येऊन त्यांनी हाहाकार माजविला, मंत्र्यांचं घर जाळलं गेलं.\nसरकारने कोनसीमाचे नाव बदलून डॉ भीमराव रामजी आंबेडकर कोनासीमा जिल्ह्याचे अमलापुरम हे मुख्यालय करण्याचा निर्णय घेतला होता.नव्याने स्थापन झालेल्या काही जिल्ह्यांना NTR, अल्लुटी सीताराम राजू आणि अन्नमय्या यांसारख्या प्रमुख व्यक्तींची नावे दिली आहेत मग डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाला विरोध का \nनव्याने निर्माण होत असलेल्या डॉ. भीमराव रामजी आंबेडकर जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या ही अनुसुचित जातींच्या लोकांची आहे. तरीही काही स्थानिक लोकांनी जिल्ह्याच्या नामांतराला विरोध केला आहे.\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nदलित तरुणाला मारहाण, कारवाई न केल्याने 250 लोकांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8/60f80f3031d2dc7be7360a63?language=mr", "date_download": "2022-12-09T15:22:24Z", "digest": "sha1:VZNDHWORAAV2XA6U2UMZ5AIBOTC5DBLV", "length": 2427, "nlines": 45, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जाणून घ्या शेळी पालन चारा नियोजन! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nजाणून घ्या शेळी पालन चारा नियोजन\nशेतकरी बंधुनो, शेळी पालन करताना चारा नियोजन करणे आवश्यक आहे. चार नियोजन कशा प्रकारे करावे या विषयी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- आधुनिक शेती,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nशेळीयोजना व अनुदानव्हिडिओकृषी ज्ञान\n चारा - पाणी वाया नाही जाणार\nजनावरांमध्ये होणारी जंतबाधा टाळण्यासाठी उपाययोजना \nपावसाळ्याआधी शेळ्यांना दया 'या' लसी,आजार राहतील दूर \n50 लाखांचं ‘या’ बँकेकडून लोन मिळवा अन शेळीपालन सुरु करा....\nशेळीच्या विविध जाती आणि त्याविषयी माहीती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/the-temple-of-saint-namdeo-in-pandhpur-was-annoyed-by-congress-mayor-giani-zell-singh/", "date_download": "2022-12-09T17:16:37Z", "digest": "sha1:3QZABI7XCYCIRANVIPM6YLQH6RAAMSHK", "length": 17777, "nlines": 112, "source_domain": "bolbhidu.com", "title": "शीख समुदायात नामदेव महाराजांना खूप मानतात, राष्ट्रपतींचा हा प्रसंगच पुरेसा बोलका आहे", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nशीख समुदायात नामदेव महाराजांना खूप मानतात, राष्ट्रपतींचा हा प्रसंगच पुरेसा बोलका आहे\nपंढरपुरात तेव्हा संत नामदेव महाराजांच्या जन्मसप्तशताब्दीनिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांना बोलाविण्यात आले होते.\nग्यानी झैल सिंग यांचा शीख धर्माबरोबर तर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ज्यू या सर्व धर्मांचा गाढा अभ्यास होता. संत नामदेवांची भजने गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट असल्यामुळे त्यांनी देखील अभ्यासली होती.\nग्यानी झैल सिंग जेव्हा पंढरपुरात आले होते त्यावेळी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे तिथे पोस्टिंगला होते.\nग्यानी झैल सिंग यांनी राष्ट्रपतींच्या पंढरपूर दौऱ्यात काय घडले यासंदर्भात आपल्या आठवणी सांगितल्या आहेत.\nसंत नामदेव हे भारत भ्रमण करीत करीत पंजाबमधील ‘घुमान ‘या गावी गेले होते. भागवत धर्माचा प्रचार करीत तेअठरा वर्षे तेथे राहिले. त्या काळात संत नामदेव खुप लोकप्रिय झाले. पुढे संत नानक यांनी जेव्हा शीख धर्माची स्थापना केली. शीखांचा धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहेब आहे. ‘त्याच्यामध्ये नामदेवरायांचे सुमारे ६१ अभंग आहेत. त्याला पंजाबीत,’ शबद’ असे म्हणतात .\nप्रत्येक अभंग विविध रागदारीत गायला जातो. नामदेवांना पंजाबात बाबा नामदेव या नावाने ओळखतात. ग्यानी झैल सिंग यांच्या दृष्टीने बाबा नामदेव हे त्यांना गुरुनानक देव यांच्या इतकेच पवित्र होते.\nग्यानी झैल सिंग जेव्हा पंढरपूरला पोहचताच विचारणा केली, बाबा नामदेवजी का मंदिर कहा है, हमे उनके दर्शन जाना है. कॅनव्हॉय मंदिराच्या महाद्वारात येऊन पोहोचला. ते अत्यंत उत्साहात गाडीतुन उतरले.\nसगळ्या लोकांनी ग्यानी झैल सिंग यांना नामदेव पायरीपाशी आणले.\nत्यांनी विचारले, संत नामदेव यांचे मंदिर कुठे आहे लोकांनी नामदेव पायरी कडे बोट दाखवून सांगितले की, हेच नामदेव महाराजांचे मंदिर आहे. हे बघितल्यावर त्यांना भयंकर राग आला ते म्हणाले ‘क्या बाबा नामदेवजी का कोई मंदिर नही बनवाया, तुम लोगों ने’, आणि ते प्रचंड नाराज झाले, व सर्किट हाऊसला परतले.\nत्यावेळी ग्यानी झैल सिंग याना समजावुन सांगण्यात आले की, नामदेवरायांनी व त्यांच्याअनेक कुटुंबीयांनी या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. नामदेवराय हे विठ्ठलाचे उच्च कोटीतील भक्त असल्याने, त्यांना असे वाटत होते की, आपल्या मृत्युनंतरही पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या पायाची धूळ आपल्या मस्तकी पडावी.\nम्हणून मंदिराच्या पहिल्या पायरीशी नामदेव महाराजांनी समाधी घेतली आहे. जेणेकरून भक्तांची पायधूळ त्या पायरीवर पडेल.\nनानासाहेब पेशव्यांनी आंबील ओढ्याची दिशा बदलली आणि पुण्याचं…\nरागारागात लष्करात भरती झालेल्या सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यात…\nअर्थातच नामदेव पायरीवर कोणी पाय ठेवत नाही. नामदेव पायरीला तुळशीपत्र वाहून ती ओलांडून भक्तजन वरच्या पायरीवर पाय ठेवतात व विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. ही गोष्ट ग्यानी झैल सिंग यांना सांगण्यात आली तेव्हा त्यांचा राग थोडा शांत झाला. आणि ते मंदिर परिसरात परत आले. त्यानंतर त्यांनी नामदेवरायांच्या पायरीवर डोके टेकवले.\nसंत नामदेव यांच्या भूमीतून आले म्हटल्यावर घुमानला किती मान मिळतो हे राजेंद्र भामरे यांनी अनुभव सांगितले आहेत.\n२०१५ ला मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान येथे घेण्यात आले. मी अमृतसरला विमानाने गेलो व तेथून कारने घुमान गेलो. तेथे जाताच झब्बा वगैरे घालावा असे मनी असल्याने फ्रेश होण्यासाठी जागा शोधू लागलो.\nतिथे तशी कोणतीच जागा न दिसल्याने एका फर्निचरच्या दुकानात आत शिरलो, मालकाला म्हणालो, येथे शर्ट बदलू का यावर दुकानदारांने विचारलं, तुम्ही कोठे आला आहात यावर दुकानदारांने विचारलं, तुम्ही कोठे आला आहात सांगितले की, साहित्य संमेलनाला आलेलो आहे. त्यावर ते म्हणाले की ‘ऊपर जाव, उपर मेै रहता हूँ, घरमे कोई नही है, आप कपडे बदलके फ्रेश हो सकते हो’. त्याप्रमाणे मी कपडे बदलले व फ्रेश झालो. खाली आलो तोवर त्यांनी हॉटेलला चहा सांगून ठेवला होता.\nमी नको म्हणताच ते म्हणाले की,’ नहीं नहीं ऐसा कैसा ,आप बाबा नामदेव के यहा आये हो, तो कुछ सेवा करने का हमें भी मौका दो. चहा झाल्यावर नोकराला त्यांनी सांगितले की, भैया को जहॉ बोले वहां मोटार सायकल पर छोड़ के आव.\nमी अवाकच झालो. दुसऱ्या दिवशी मी घुमानच्या जवळ माझा एक मित्र राहात होता त्याच्या घरी मुक्कामाला गेलो .तेथून परत येताना माझी तब्येत अचानक बिघडली, म्हणून मी बस मधुन उतरुन रस्त्यात एका मेडिकल स्टोअरला गेलो, तेथे औषध, पाण्याच्या बाटल्या, इलेक्ट्रॉल पाकिटे इत्यादी विकत घेतले व मालकाला बिल बनवण्यास सांगितले.\nमालकाने बिल बनवता बनवता मला विचारले, ‘आप कहॉ आये हो मी त्यांना साहित्य संमेलनाचे नाव सांगताच म्हणाले आप बाबा नामदेव के यहा आये हो हम आपसे बिल नहीं लेंगे, मी खूप आग्रह केला पण त्यांनी बिल तर घेतलंच नाही.\nपरत मला विचारले यहां से पंधरा किलोमीटरकी दुरीपर घुमान है वहा कैसे जाओगे ,मी म्हणालो की बस मिळेल किंवा एखादी टॅक्सी वगैरे करून जाईन त्यावर ते म्हणाले की यहां पर टॅक्सी वगैरे नहीं है. आणि ते स्वतः दुकानातून खाली उतरले व घुमानकडे जाणारे एका कारमध्ये मला बसवुन दिले.\nमाझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. काय हा संत नामदेवांचा पंजाबमधील महिमा व तेथील लोकांची श्रद्धा.\nघुमान या गावी बाबा नामदेवांचे मंदिर आहे . तेथेच त्यांची समाधी आहे अशी संपूर्ण पंजाब वासियांची श्रद्धा आहे. वास्तविक संत श्री नामदेवांची समाधी पंढरपुरात आहे.\nहे ही वाच भिडू\nमुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करू नये म्हणून बाबांनी आंदोलन केलं होतं\nआमदार म्हणाले, “विठोबाला दक्षिणा द्यायची असेल तर देवाच्या गाडीला ब्रॉडगेज करा”\nमुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करू नये म्हणून बाबांनी आंदोलन केलं होतं\nरागारागात लष्करात भरती झालेल्या सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यात शेवटपर्यंत राष्ट्रप्रथम…\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात इथूनच झाली आहे…\nमोदींच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात 43 वर्षांपुर्वीची मोरबीची दुर्घटना ठरली होती..\nबलात्कार झाला का नाही हे ठरवणारी टू फिंगर टेस्ट काय असते \n“उद्धव, आदित्यला सांभाळा, इमान सांभाळा”…बाळासाहेबांचं दसरा…\nहे ही वाच भिडू\nभारतातील ई-कॉमर्स वाढत असतांना ॲमेझॉन मात्र गंडत चाललंय\nआप राज्य जिंकते ते फक्त काँग्रेसचंच…\nभाजपचा ऐतिहासिक विजय, गुजरात निवडणुकीच्या निकालात हे १०…\nदेशात समान नागरी कायदा आणण्याची तयारी; काय आहेत याचे…\nगुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं…\n५० वर्ष जुनी मागणी पूर्ण झाली अन् मुंबई ला चेन्नईशी…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची…\nराज कपूरची बोलणी ऐकूनही शम्मी कपूर पान मसाल्याच्या…\nपश्चिम बंगालमधील हुल्ला पार्टी सुद्धा विदर्भात आलेल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.khaasre.com/archives/4519", "date_download": "2022-12-09T16:46:27Z", "digest": "sha1:AT7YSKYDSOY64KXRLKV6UBRLSKPCRUJE", "length": 18703, "nlines": 105, "source_domain": "www.khaasre.com", "title": "महाराष्ट्राचे उगवते नेतृत्व पंकजा मुंडे यांच्याविषयी माहिती नसलेल्या खासरे गोष्टी...", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे उगवते नेतृत्व पंकजा मुंडे यांच्याविषयी माहिती नसलेल्या खासरे गोष्टी…\nपंकजा मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.एस.सी. एमबीए(3 सेमिस्टर) झालेले आहे पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. संघर्ष आणि गोपीनाथ मुंडे असे समीकरण महाराष्ट्राला मागील अनेक वर्षांपासून ज्ञात आहे. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत कन्या पंकजा मुंडे याही अतिशय संघर्ष करत यशाकडे वाटचाल करताना दिसत आहेत.\nगोपीनाथराव आणि पत्नी प्रज्ञा यांच्या पंकजा या जेष्ठ कन्या. पंकजांचा जन्म 26 जुलै 1979 रोजी परळी वैजीनाथ येथे झाला. गोपीनाथराव आणि पत्नी प्रज्ञा यांना मुलगा झाल्यास त्याचे नाव पंकज आणि मुलगी झाल्यास पंकजा ठेवू असे मामा प्रमोद महाजन यांनी फार पूर्वीच ठरवले होते. हे नाव ठेवण्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे त्यावेळेस भाजपाला कमळ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. त्यानुसार गोपीनाथरावांना मुलगी झाली व तिचे नाव पंकजा ठेवण्यात आले.\nपंकजा या जेष्ठ दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत. पंकजा यांचे मार्च 1999 मध्ये डॉ चारुदत्त उर्फ अमित पालवे यांच्याशी लग्न झाले. डॉ अमित यांचे कुटुंबीय मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहे पण तर पुढे पुण्यात स्थायिक झालेले आहेत. पंकजा आणि अमित यांना एक मुलगा आहे. पंकजा यांच्या मुलाचे नाव आर्यमान असून तो 13 वर्षाचा आहे. पंकजा यांच्या परिवारामध्ये त्यांच्या 2 छोट्या बहिणी व आई आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पंकजा यांचे चुलत भाऊ आहेत.\nपंकजा यांचे शिक्षण बी.एस.सी. एमबीए झालेले आहे. पण त्यांनी एमबीए च्या तिसऱ्या सेमिस्टर पर्यंतच आपले शिक्षण पूर्ण केले आहे. पंकजा यांचे प्राथमिक शिक्षण परळी येथेच झाले. सहाव्या वर्गापर्यंत पंकजा आपल्या मैत्रीणीबरोबर रिक्षाने शाळेत ये जा करत होत्या. पुढे त्यांनी हट्ट करून वडील गोपीनाथरावांना सायकल मागितली. सायकल मिळाल्यानंतर मग त्यानी सायकलवर शाळेत जाण्यास सुरुवात केली.\nपुढे चालून त्यांना औरंगाबाद येथे उच्च शिक्षणासाठी पाठवण्यात आले. पण तिथे काही त्यांचे मन रमले नाही. औरंगाबाद ला आल्यानंतर पंकजा 2 महिने एका वसतिगृहात राहिल्या. 2 महिन्यातच पंकजा औरंगाबाद सोडून परळीला परतल्या व त्यांनी तिथेच पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला व आपले पुढील शिक्षण पूर्ण केले.\nपंकजा पालवेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात इ.स. 2009 साली झाली. पंकजा यांनी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली. पंकजा 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. पंकजा यांचा राजकारणातील प्रवास तसा खूप खडतर राहिला आहे. त्यांनी नेहमीच संघर्ष करत आपली वाटचाल केली आहे. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे दिवंगत नेते व त्यांचे वडील गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांच्या प्रचारासाठी पंकजा निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जवळपास 300 गावांमध्ये सभा आणि 400 गावांना भेटी दिल्या होत्या.\nदुष्काळी परिस्थितीत आघाडी सरकारने बीड चे दुष्काळी जिल्ह्यात समावेश केला नाही म्हणून खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पेट्रोलचे दर लिटरमागे साडेसात रुपये वाढवल्याच्या निषेधार्थ परळी शहरात आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी बैलगाडीतून तहसील कार्यालयात मोर्चा नेला होता. पुढे पंकजा यांना परभणी महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची धुरा ही देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी नेहमी मराठवाड्याच्या विविध प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवला आहे. आज पंकजा भाजप सरकारमध्ये एक महत्वाच्या मंत्री आहेत. सोबतच त्या एक पॉवरफुल नेत्या म्हणून उदयाला आल्या आहेत. त्यांची ताकद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना पक्षातूनच विरोध होतोय असे वक्तव्य त्यांचे मामा व भाजपशी संबंधित प्रकाश महाजन यांनी नुकताच केला आहे. पंकजा यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा आहे. निवडून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदावर दावाही केला होता.\nपंकजा यांची राजकीय कार्यकिर्द बऱ्याच वादानीही चर्चेत राहिली. पंकजा यांनी शाळाकरिता खरेदी केलेली चिक्की आरोग्याला घातक असल्याचं सिद्ध झाले होते. त्यांनी चिक्कीचे कॉन्ट्रॅक्ट आपल्या मार्जितल्या संस्थांना दिल्याचा आरोप विरोधकांनी त्यांच्यावर केला होता. दुष्काळग्रस्त लातूर शहरात रेल्वेदारे पाणी पोहचल्यावर लगेच पंकजा यांनी तिथे चाललेल्या कालव्याच्या कामाजवळ जाऊन सेल्फी काढला होता. यावर जनतेतून तीव्र रोष जाहीर झाला होता. पंकजानी जलयुक्त शिवार या महाराष्ट्र सरकारच्या योजनेच्या यशाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून जलसंवर्धन व रोजगार हमी योजना या खात्यांचे मंत्रिपद काढून घेतले. त्यांच्याकडे त्यांनतर महिला आणि बालकल्याण या एकाच खात्याचा भार ठेवण्यात आला.\nपंकजा या राजकीय कामाव्यतिरिक्त सामाजिक कार्यामध्ये ही अग्रेसर असतात. त्यांनी वैद्यनाथ सर्वांगीण विकास संस्थेमार्फत विविध शाळा महाविद्यालये औद्योगिक शिक्षण संस्था अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले आहेत. महिलांच्या आर्थिक उन्नतीकरिता बचत गट स्थापन करून त्या माध्यमातून त्यांनी महिलांना रोजगार व अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. भटक्या विमुक्त व इतर मागास समाजातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना सतत साहाय्य त्या करत असतात. बीड जिल्ह्यामध्ये उसतोड कामगारांचे प्रमाण खूप जास्त आहे. उसतोड कामगारांच्या उन्नतीसाठीही त्या नेहेमीच प्रयत्नशील असतात.\nस्त्रीभ्रूण हत्याला आळा घालवण्यासाठी व मुलींचा जन्मदर वाढवा यासाठी त्या समाजात नेहमी प्रबोधन करत असतात. स्त्रीभ्रूण हत्येस पायबंद बसवण्यासाठी आमदार पंकजा मुंडे यांनी लेक वाचवा राष्ट्र वाचवा या योजनेला सुरुवात केली आहे. मराठवाड्यातील स्त्री जन्माचे गुणोत्तर प्रमाण कमी झाले आहे, त्यासाठी आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी मराठवाड्यात माझी कन्या भाग्यश्री ही योजना वैद्यनाथ सर्वांगीण विकास संस्थेच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्यासोबतच त्यांनी मराठवाड्यातील मंदीरांमध्ये स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जागर मोहीम ही राबवली आहे.\nभाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारस म्हणून त्यांची जेष्ठ कन्या तथा राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेतले जाते. त्यांनी ते सार्थही केले आहे. राजकारणात हार-जित होतंच असते. पण आज पंकजा मुंडे राज्यातील बहुजन नेत्यातील सर्वात पावरफुल नेत्या म्हणून उदयाला आल्या आहेत. त्यांना मानणारा वर्ग सर्व भागात असून ओबीसी व दलित समाजाला त्या आपल्या नेत्या वाटतात.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nवाचा: अंबेजोगाई ते दिल्ली प्रमोदजी महाजन यांचा प्रेरणादायी प्रवास…\nRoyal Enfield बुलेट विषयी तुम्हाला हि माहिती आहे का \nजळत्या गाडीतून ८ चिमुकल्यांना वाचविणारा ओमप्रकाश, आज आलीये भिक मागायची वेळ…\nजळत्या गाडीतून ८ चिमुकल्यांना वाचविणारा ओमप्रकाश, आज आलीये भिक मागायची वेळ...\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/galleries", "date_download": "2022-12-09T16:21:27Z", "digest": "sha1:ZZNPMYD5VYKK5MFYCKCYNFJ7HR7DBLWU", "length": 4781, "nlines": 98, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Galleries | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सामुहिक दौड\nस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव(बाईक रॅली नागपूर ते दिल्ली)\nइंदिरा गांधी यांची १०३ वी जयंती निमित्य राष्ट्रीय एकात्मता दिन\n31 ऑक्टो. राष्ट्रीय एकता दिवस\n02 आँक्टो 2019 - गांधी जयंती\n३५ व्या जिल्हा क्रीडा स्पर्धा सन -२०१९\nअंतरराष्ट्रीय योग दिवस -२०१९\nवैद्यकीय शिबीर - अकोला\nनेत्र तपासणी शिबीर - नागपूर\nआंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2018\nनागपूर रेल्वे पोलिस कल्याण पेट्रोल पंप उद्घाटन समारंभ ...\n33 व्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा- 2017\nआंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून2017\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2022/02/21/coronaupdate-661/", "date_download": "2022-12-09T16:34:26Z", "digest": "sha1:ZWAFU4RUIJTRVLWK3ZFZFSZNWZ2RWYRE", "length": 18475, "nlines": 103, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ७ रुग्ण, २४ करोनामुक्त - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ७ रुग्ण, २४ करोनामुक्त\nरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २१ फेब्रुवारी) ७ नवे रुग्ण आढळले, तर २४ रुग्ण करोनामुक्त झाले. यापूर्वीच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली.\nजिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ३९६ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ७२८ म्हणजे ९६.८४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.\nजिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १०३ पैकी ९८ निगेटिव्ह, तर ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या १११ पैकी १०९ नमुने निगेटिव्ह, तर २ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख २१ हजार ४४२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.\nआज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ११० रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ४१, तर लक्षणे असलेले ६९ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात ४१, तर संस्थात्मक विलगीकरणात ६९ जण आहेत. एकूण २५ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे..\nअ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ५४, तर डीसीएचमध्ये १५ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण उपचारांखाली नाही. बाधितांपैकी ऑक्सिजनवर एकही रुग्ण नाही, तर अतिदक्षता विभागातही एकही रुग्ण दाखल नाही.\nयापूर्वीच्या एका मृत्यूची नोंद आज झाली असल्याने मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २५३३ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ६.४५ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.\nजिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८१, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर १६७. (एकूण २५३३).\nरत्नागिरी जिल्ह्यात २१ फेब्रुवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ५० सत्रे पार पडली. त्यात १२२ जणांनी लशीचा पहिला, तर १०९५ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण १२१७ जणांचे लसीकरण २१ फेब्रुवारीला झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील ४५ जणांनी २१ फेब्रुवारीला लस घेतली, तर २१७ जणांनी बूस्टर डोस घेतला. २१ फेब्रुवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५१ हजार ५१६ जणांचा पहिला, तर ८ लाख ५१ हजार ११४ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण १९ लाख २ हजार ६३० जणांचे लसीकरण झाले आहे.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nकीर्तनसंध्या देणगी सन्मानिका उपलब्ध\nस्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त १८ डिसेंबरला रत्नागिरी-पावस पदयात्रा\nप्रकल्पांमुळे कोकणासमोर निर्माण झालेले प्रश्न\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nPrevious Post: सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा केवळ एकमेव नवा रुग्ण\nNext Post: ओणी येथे २७ फेब्रुवारीला शेतकरी मेळावा\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/10/chandrapur-news-today-live.html", "date_download": "2022-12-09T16:04:18Z", "digest": "sha1:A5Z4HBPLKIZZALMPMTDCWGB6D46FOUBZ", "length": 11846, "nlines": 118, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "एसटीचा फुटला टायर; खासदारानी दिला प्रवाशांना मदतीचा हात | chandrapur news today live - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nगुरुवार, ऑक्टोबर ०६, २०२२\nएसटीचा फुटला टायर; खासदारानी दिला प्रवाशांना मदतीचा हात | chandrapur news today live\nखासदार बाळू धानोरकरांची दाखविले पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन\nचंद्रपूर : संवेदनशील खासदार म्हणून बाळू धानोरकर (Suresh Narayan DhanorkarMember of the Lok Sabha) यांची ओळख आहे. अनेकदा त्यांनी कृतीतून दाखवून देखील दिले आहे. आज देखील चिमूर आगारातील एसटी बस चंद्रपूर येथे येत होती.\nताडालीजवळ टायर फुटल्याने चार तासापासून उभी होती. चंद्रपूर येथे जात असतांना खासदार बाळू धानोरकर यांचे लक्ष गेले. त्यावेळी त्यांनी गाडी थांबवून प्रवाश्यांची विचारपूस केली. त्यावेळी दोन वयोवृद्ध प्रवासी उपचारासाठी ताटकळत होते. ही बाब लक्षात येताच खासदार बाळू धानोरकर यांनी स्वतःच्या गाडीत त्यांना चंद्रपूरला आणले. तसेच इतर प्रवाशांसाठी तत्काळ पर्यायी बस उपलब्ध करून दिली. खासदार बाळू धानोरकर यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल प्रवासी आणि नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/03/Public-auction-of-vehicles-and-sand-seized-while-transporting-unauthorized-sand-at-Kavthemahankal-on-March-28.html", "date_download": "2022-12-09T16:38:42Z", "digest": "sha1:N7M5NMNZWZ7S6AFDX2SGCVN6YP7BZMH7", "length": 6631, "nlines": 128, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "अनाधिकृत वाळू वाहतूक करताना पकडलेल्या वाहनांचा व वाळूचा 28 मार्चला 'या' ठिकाणी होणार जाहीर लिलाव", "raw_content": "\nHomeसांगली अनाधिकृत वाळू वाहतूक करताना पकडलेल्या वाहनांचा व वाळूचा 28 मार्चला 'या' ठिकाणी होणार जाहीर लिलाव\nअनाधिकृत वाळू वाहतूक करताना पकडलेल्या वाहनांचा व वाळूचा 28 मार्चला 'या' ठिकाणी होणार जाहीर लिलाव\nसांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यामधून जी वाहने अनाधिकृत वाळूची वाहतूक करीत असताना पकडून आणून तहसिल कार्यालयाच्या आवारात व पोलीस ठाणे कवठेमहांकाळ येथे लावण्यात आली आहेत.\nतरी संबंधित वाहन मालकानी दंड भरला नाही, अशा वाहनांचा व वाहनांमधील वाळूचा जाहीर लिलाव दि. 28 मार्च 2022 रोजी दुपारी 2 वाजता तहसिल कार्यालय कवठेमहांकाळ येथे घेण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन कवठेमहांकाळ तहसिलदार बी. जे. गोरे यांनी केले आहे.\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nखरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्न\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/2007", "date_download": "2022-12-09T15:38:25Z", "digest": "sha1:WL5I643LERG3W5UKN6VXTOLEEBAIKK6C", "length": 4023, "nlines": 45, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | Marathi Birthday Wishes For Elder Brother", "raw_content": "\nशिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी🎊. कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी 🎁. आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे 🕯️. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंडआयुष्य लाभू दे 🍬.🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊. 🍾\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nभावासाठी कविता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस\nभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/rajasthan-about-250-dalits-convert-to-buddhism-over-alleged-assault-in-baran/", "date_download": "2022-12-09T16:53:41Z", "digest": "sha1:HYXPYKUGPUIQZKGSDKSUPKWMAZSL6EPY", "length": 8191, "nlines": 57, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "दलित तरुणाला मारहाण, कारवाई न केल्याने 250 लोकांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला", "raw_content": "\nदलित तरुणाला मारहाण, कारवाई न केल्याने 250 लोकांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला\nराजस्थानच्या बारन जिल्ह्यात, तथाकथित उच्चवर्णीयांकडून मारहाण झाल्यामुळे संतप्त झालेल्या सुमारे 250 लोकांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरितांनी हिंदू देवी-देवतांचे फोटोही नदीत फेकले. दलित तरुणांवर झालेल्या कथित हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांचे म्हणणे आहे की पोलिसांनी तक्रारी करूनही आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर त्यांनी हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेतला. 21 ऑक्टोबर रोजी या लोकांनी डॉ. भीमराव आंबेडकरांच्या त्या 22 प्रतिज्ञांची शपथही घेतली, ज्यामध्ये हिंदू देव-देवतांना न मानण्याची चर्चा आहे.\nदुर्गा आरतीमुळे प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप.\nआज तकशी संबंधित राम प्रसाद मेहता यांच्या रिपोर्टनुसार, ही संपूर्ण घटना बारन जिल्ह्यातील भुलोन गावातील आहे. 5 ऑक्टोबर 2022 म्हणजेच दसऱ्याचा दिवस. दलित समाजातील राजेंद्र आणि रामहेत ऐरवाल नावाच्या दोघांनी दुर्गेची आरती केली. यामुळे काही सवर्ण लोक संतप्त झाल्याचा आरोप आहे. राहुल शर्मा (सरपंचचे पती) आणि लालचंद लोढा या दोन व्यक्तींवर आरती करणाऱ्या दलित तरुणांना मारहाण केल्याचा आरोप आहे.\nपीडितांची कुटुंबे बैरवा समाजातील आहेत. पोलिसांकडे तक्रार करूनही हल्लेखोरांवर कारवाई झाली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सरपंच पती राहुल शर्मा त्यांना गावात राहू देणार नाही, अशी धमकी देत असल्याचा आरोपही पीडित महिलांनी केला आहे.\nपीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र एअरवाल यांनी 5 ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस अधिकारी पूजा नागर यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे लालचंद लोढा यांच्या विरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर त्यांना अटकही करण्यात आली. मात्र, राहुल शर्मा यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सरपंच पतीविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, त्यांच्याविरुद्ध पुरावे आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.\nसरपंचाच्या पतीवर कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या लोकांनी २१ ऑक्टोबरला गावात ‘आक्रोश रॅली’ काढली. यादरम्यान त्यांनी डॉ.आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञांचा पुनरुच्चार केला, ज्यामध्ये देवाच्या अवतारावर विश्वास न ठेवण्याची आणि हिंदूंच्या देवी-देवतांना न मानण्याची चर्चा आहे. त्यानंतर या लोकांनी हिंदू देवदेवतांची चित्रे नदीत फेकून दिली.\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nआरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती; गिरीश महाजन यांची मोठी घोषणा | Arogya Vibhag Bharti 2023\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/st-bus-msrtc-free-travel-service-benefits/", "date_download": "2022-12-09T16:29:36Z", "digest": "sha1:NHKTOIBS23YKWSVXFP3ZE7FUDBLAZFPT", "length": 7559, "nlines": 73, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "७५ वर्षांवरील एवढ्या ज्येष्ठ नागरिकांनी घेतला एसटीच्या मोफत सेवेचा लाभ - India Darpan Live", "raw_content": "\n७५ वर्षांवरील एवढ्या ज्येष्ठ नागरिकांनी घेतला एसटीच्या मोफत सेवेचा लाभ\nमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या सर्व प्रकारच्या बसमधून 87 दिवसात दोन कोटी 8 लाखाहून अधिक ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत देण्याची घोषणा केली होती. या योजनेला राज्यभरातून ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २६ ऑगस्ट ते २० नोव्हेंबर २०२२ या ८७ दिवसात दोन कोटी ८ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मोफत एसटी प्रवासाचा लाभ घेतला आहे.\n७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास, तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले आहे. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.\nया योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर दररोज सरासरी २ लाख ३९ हजार ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, असे श्री. चन्ने यांनी सांगितले.\nराज्य सरकार आणणार ही अभिनव योजना; ग्रामीण भागाला होणार असा फायदा\nनागपूर शहर व जिल्ह्याच्या प्रश्नांवर झाले हे महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा\nनागपूर शहर व जिल्ह्याच्या प्रश्नांवर झाले हे महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/05/12/dhananjaykeer/", "date_download": "2022-12-09T17:10:47Z", "digest": "sha1:HE74SR3HAZHFQ2NNVPOY4LHUSF7GEU6Y", "length": 29207, "nlines": 104, "source_domain": "kokanmedia.in", "title": "‘... तेच धनंजय कीरांचं खरं स्मारक होईल...!’ - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\n‘… तेच धनंजय कीरांचं खरं स्मारक होईल…\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, स्वा. सावरकर आदी नेत्यांची चरित्रे लिहिणारे सव्यसाची चरित्रकार आणि रत्नागिरीचे सुपुत्र धनंजय कीर यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, मुंबई दूरदर्शनचे निवृत्त सहायक संचालक जयू भाटकर यांनी लिहिलेला हा लेख…\nधनंजय कीर हे नाव उच्चारल्यावर अपरिहार्यपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, स्वा. सावरकर इत्यादींची जाडजूड चरित्रे डोळ्यासमोर उभी राहतात. उत्कृष्ट इंग्रजीत भारतीय नेतृत्वाच्या पहिल्या फळीतील महान व्यक्तींची इंग्रजी आणि मराठी चरित्रं लिहून भारतीय वाङ्मयाच्या इतिहासात ते अमर झाले.\nधनंजय कीरांचं मूळ गाव रत्नागिरी शहराजवळचं जुवे हे लहानसं बेटावरचं गाव; मात्र त्यांचा जन्म रत्नागिरी शहरातील घुडेवठार येथील आजोळच्या घरी झाला. रत्नागिरीशी त्यांची नाळ अखेरपर्यंत जोडलेली राहिली. तेथून जवळच पाटीलवाडीमध्ये त्यांनी १९४० साली घर बांधलं. त्या घरी स्वा. सावरकर येऊन गेले त्या प्रसंगाचा उल्लेख ‘माझं घर कृतार्थ झालं,’ असा त्यांनी ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ या आपल्या आत्मचरित्रात केला आहे.\nयोगायोग असा, की माझं घर त्यांच्या घरापासून अगदी जवळ, विलणकर वठारामध्ये. आमच्या घराकडून बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरच पाटीलवाडीतील त्यांचं घर होतं. मी रत्नागिरी नगर परिषदेच्या शाळा क्र. ३ या प्राथमिक शाळेत असताना आम्हाला शिकवणारे मुख्याध्यापक आखाडे गुरुजी ही अभ्यासू व्यक्ती होती. त्यांचं अफाट वाचन आणि शिकवण्याची तळमळ यांचा आमच्यावर खूपच प्रभाव पडला.\nआखाडे गुरुजी आमच्या घराजवळ बंदरकर चाळीत रहात. मे महिन्यात म्हणजे उन्हाळ्याच्या सुटीच्या काळात धनंजय कीर रत्नागिरीस येतात हे समजल्यावर त्यांची भेट घेऊन एकदा गुरुजींनी त्यांना आमच्या शाळेत आणलं. तेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तीचं पहिल्यांदा दर्शन झालं. कीर रत्नागिरीस मुक्कामाला असत तेव्हा सकाळच्या कोवळ्या उन्हात घरासमोरच्या रस्त्यावर ऊन खात उभे रहात, एवढा मोठा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चरित्रकार, पण त्याचं येणाऱ्या जाणाऱ्यांना काही अप्रूप असल्याचं कधी दिसलं नाही.\nपदवीधर झाल्यावर ‘आकाशवाणी’च्या रत्नागिरी केंद्रात मी काही काळ हंगामी निवेदक म्हणून काम करत असे. तेव्हा प्रसिद्ध कवी महेश केळुसकर तिथे निर्मिती सहायक होते. आम्ही दोघे रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजमध्ये एमए करत होतो. मी त्यांना कीरांविषयी सांगितलं, तेव्हा त्यांची मुलाखत घ्यायचं ठरवून आम्ही दोघे त्यांच्याकडे गेलो. ‘मुलाखतीत मी बोलेन त्यातलं काहीही सेन्सॉर करायचं नाही,’ अशी अट घालून धनंजय कीर तयार झाले. तत्कालीन कार्यक्रम अधिकारी दिगंबर पिंपळखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आवश्यक ती यंत्रसामग्री नेऊन त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची मुलाखत घेतली. मुलाखत घेतली आणि जशीच्या तशी प्रसारित केली.\nमला आठवतं, ‘गांधी हे राजकीय संत होते,’ असं एक विधान त्यांनी मुलाखतीत केलं होतं. या स्पष्टवक्तेपणामुळेच धनंजय कीरांनी लिहिलेल्या पुस्तकांना विश्वासार्हता प्राप्त झाली.\n१२ मे १९८४ रोजी कीरांचं निधन झालं. त्यांचे पुत्र डॉ. सुनीत हे केवळ वडिलांबद्दलच्या आणि त्यांनी बांधलेल्या घरावरच्या प्रेमापोटी मुंबई महापालिकेतील वैद्यकीय अधिकारीपदावरून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पत्नीसह रत्नागिरीस वास्तव्याला आले. त्यांच्या मातोश्री श्रीमती सुधाताईसुद्धा अखेरपर्यंत रत्नागिरीस राहिल्या.\n१९९० साली ‘अखिल भारतीय साहित्य संमेलन’ रत्नागिरीस झालं. याच संमेलनात ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ स्थापन करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी या संमेलनाचे खरे सूत्रधार होते. संमेलनाची तयारी करण्यासाठी गणेशोत्सवाचा दिवसांत रत्नागिरीत सभा झाली, तिला पुढे ‘कोमसाप’चे विश्वस्त झालेले डॉ. वि. म. शिंदे आणि अरुण नेरुरकर व कोषाध्यक्ष झालेले श्रीकांत तथा दादा शेट्ये उपस्थित होते. संमेलनाच्या प्रारंभी धनंजय कीर यांच्या निवासस्थानापासून साहित्य दिंडी काढण्यात यावी अशी कल्पना मी मांडली. ती मान्य झाली. त्या वेळी रवींद्र सुर्वे रत्नागिरीचे नगराध्यक्ष होते, या चरित्रकार सुपुत्राचा रत्नागिरी नगर परिषदेने मरणोत्तर ‘रत्नभूषण’ पुरस्काराने गौरव करावा आणि त्यांच्या पत्नी सुधाताई यांना तो स्वीकारण्यासाठी सन्मानाने निमंत्रित करावं, अशीही सूचना मी केली; पण संपूर्ण नगर परिषदेचं आवश्यक ते सहकार्य मिळालं नाही आणि ती अमलात आली नाही.\nधनंजय कीरांनी लिहिलेल्या चरित्रांचं वाचन करून त्यांचं चरित्र लिहिण्याची प्रेरणा राजेंद्रप्रसाद मसुरकर या रत्नागिरी निवासी पत्रकाराला झाली आणि त्यांनी ‘चरित्रकाराचं चरित्र’ लिहून पूर्ण केलं. ते २०११ साली प्रकाशित झालं. मी महाविद्यालयात शिकत असताना मसुरकर हे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी होते. त्यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण चरित्राच्या प्रती शासनाने विकत घेतल्यामुळे ग्रामीण भागातील ग्रंथालयांत पोहोचल्या.\nयाच मसुरकरांनी आता कीरांचं इंग्रजी चरित्र लिहिलंय. ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे. लॉकडाउनमुळे त्यांना छपाईच्या काही अडचणी येत असाव्यात. इंग्रजी चरित्राचं वैशिष्ट्य असं, की आपल्या मूळ मराठी पुस्तकाचं मसुरकर यांनी भाषांतर केलेलं नाही. ती पूर्णतः स्वतंत्र कलाकृती आहे. ‘कीर यांनी चरित्रं लिहिली ती भारतीय महापुरुषांच्या जीवनाचं दर्शन घडविण्यासाठी, पण त्यापूर्वी त्यांनी चरित्र लेखनाचा एक कला आणि शास्त्र म्हणून सांगोपांग अभ्यास केला. त्यांनी इंग्रजी भाषेचाही सखोल अभ्यास केला, त्यांच्या या व्यासंगी वृत्तीचा प्रभाव पडल्यामुळे मी त्यांचं चरित्र लिहिलं,’ असं मसुरकर यांनी मला त्यांच्या इंग्रजी पुस्तकाची माहिती देताना सांगितलं. या विद्वान चरित्रकाराचा अमराठी वाचकांना जीवनपरिचय व्हावा यासाठी आपण त्यांचं इंग्रजी चरित्र लिहिण्याचं ठरवलं आणि स्वतःच्या पुस्तकांचा अनुवाद न करता स्वतंत्र इंग्रजी लेखन करण्याची कीरांचीच पद्धत मी अनुसरली असं मसुरकर म्हणतात. मी त्यांच्या कार्याला सुयश चिंतितो.\nधनंजय कीर यांच्यासारख्या लेखकरत्नाचा ‘पद्मभूषण’ पुरस्काराने भारत सरकारने १९७१ साली गौरव केला. रत्नागिरीत त्यांचं उचित स्मारक झालं पाहिजे. आठ-दहा वर्षांपूर्वी, महेश केळुसकर अध्यक्ष असताना, मी ‘कोमसाप’कडे त्यांच्या समग्र वाङ्मयावर चर्चासत्र आयोजित करावं अशी सूचना मांडली, या संस्थेच्या रत्नागिरीतील मुख्यालयाला ‘धनंजय कीर भवन’ असं नाव द्यावं अशीही पत्र पाठवून विनंती केली.\nपाश्चात्यांचं अनुकरण ही भारतीयांची प्रवृत्ती आहे. साहित्याच्या प्रांतात अनेकदा शेक्सपिअरचा संदर्भ देण्यात येतो. भारतात, महाराष्ट्राच्या मातीत गावोगावी असे शेक्सपिअर होऊन गेले, वाङ्मयनिर्मितीत त्यांचं अमूल्य योगदान आहे. धनंजय कीर यांना अशा साहित्यिकांच्या पहिल्या पंक्तीचा मान आहे. त्यांनी निर्माण केलेल्या उच्च दर्जाच्या चरित्रवाङ्मयाने तो प्राप्त झाला आहे. योगायोग म्हणजे ‘पुस्तक दिन’ आणि शेक्सपिअर जयंती म्हणून पाळला जाणारा २३ एप्रिल हाच दिवस कीरांचाही जन्मदिवस आहे.\nत्यांनी लिहिलेल्या पुस्तकांखेरीज त्यांचं बरंच साहित्य अप्रकाशित राहिलं आहे. ते प्रसिद्ध करण्यासाठी मुंबई विद्यापीठ, कोमसाप यांसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा. एकाहून एक सरस चरित्रग्रंथ लिहिणाऱ्या कीरांचा हस्तसामुद्रिकाचाही अभ्यास होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांसह जगभरातील अनेक नामवतांच्या तळहातांचे ठसे त्यांच्या संग्रहात होते. त्यांचे सुपुत्र डॉ. सुनीत यांनी ते जतन करून ठेवले आहेत. त्यांच्या ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ या आत्मचरित्राची युवकांनी पारायणं करावीत, तेच त्यांचं खरं स्मारक होईल.\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nजयू भाटकरधनंजय कीररत्नागिरीराजेंद्रप्रसाद मसुरकरDhananjay KeerJayu Bhatkar\nPrevious Post: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासीयांशी संवाद Live\nNext Post: माझी आई : वालावलच्या कलाकाराचे भावस्पर्शी गाणे\nPingback: साप्ताहिक कोकण मीडिया – १५ मे रोजीचा अंक – साप्ताहिक कोकण मीडिया\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/black-stone-suddenly-started-shaking-on-road-people-shocked-after-seeing-truth-dog-shocking-video-viral-mhpl-602115.html", "date_download": "2022-12-09T15:47:02Z", "digest": "sha1:TD6YFXMEDZWIG5WJZAXDD3EOZDMUBXMI", "length": 8282, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shocking video : रस्त्यावर हलताना दिसला 'काळा दगड'; सत्य समजताच लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nShocking video : रस्त्यावर हलताना दिसला 'काळा दगड'; सत्य समजताच लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं\nShocking video : रस्त्यावर हलताना दिसला 'काळा दगड'; सत्य समजताच लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं\nरस्त्यावर हलणाऱ्या काळ्या दगडाला लोकांनी हात लावताच त्यांना धक्काच बसला.\nरस्त्यावर हलणाऱ्या काळ्या दगडाला लोकांनी हात लावताच त्यांना धक्काच बसला.\nमुंबई, 08 सप्टेंबर : रस्त्यावर (Road) चालताना एखादी निर्जीव वस्तू तुम्हाला हलताना दिसली तर तुमचं काय होईल. साहजिकच सुरुवातीला धडकी भरेल (Shocking video), घाम फुटेल, खूप भीती वाटेल. पण नेमकी ती वस्तू काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकताही तितकीच असते. त्यामुळे घाबरत घाबरत का नाही पण आपण त्या वस्तूजवळ जातो आणि ते नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.\nएका रस्त्याच्या काम सुरू होतं. त्या रस्त्याच्या किनाऱ्यावर एक काळा दगड होता, जो चक्क हलताना दिसत होता (Black stone suddenly started shaking on road). सुरुवातीला हा हलणारा दगड पाहून आश्चर्यच वाटलं. पण लोकांनी उत्सुकतेपोटी जवळ जाऊन पाहिलं तर त्यांना धक्काच बसला. कारण हा हलणारा काळा दगड निर्जीव दगड नव्हता तर तो एक चक्क जीव होता. तो एक कुत्रा होता (Dog on road).\nएका रस्त्याचं काम सुरू होतं. या रस्त्याच्या किनाऱ्यावर हा कुत्रा सापडला. त्याच्यावर रस्ता बनवण्यासाठी वापरलेलं डांबर पडलं होतं. त्याला हलताही येत नव्हतं. पण त्याचा श्वास सुरू होता. त्याचं पोट हलताना दिसलं. लांबून पाहिलं तर एखादा काळा दगडच हलतो आहे, असंच वाटतं.\nहे वाचा - ...अन् शिकारीच झाला शिकार, एका क्षणात खेळ खल्लास; पाहा थरारक VIDEO\nया कुत्र्याची जीवनमृत्यूशी झुंज सुरू होती. लोकांना हा कुत्रा आहे हे समजताच त्याला वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. त्यांनी तिथंच त्या कुत्र्यावरील डांबर हटवायला सुरुवात केली. त्याचं संपूर्ण शरीर स्वच्छ केलं. या कुत्र्याला लोकांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे. कुत्र्याला दुसरं आयुष्यच मिळालं. कुत्रा चांगला होताच त्याला पोटभर खाऊही घालण्यात आला. आता तो आनंदाने जगतो आहे. आधीसारखाच खेळताना, मजा करताना दिसतो आहे.\nहे वाचा - तरुणाच्या अंगात संचारला 'भल्लालदेव'; बैलाची शिंगं धरली आणि... Shocking Video\nसोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरशः काटा येतो. काळजाचं पाणी पाणी होतं आणि डोळ्यात पाणीही येतं. ज्या लोकांनी या मुक्या जीवाला वाचवलं आहे, त्यांचं कौतुक केलं जातं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AD%E0%A5%AA", "date_download": "2022-12-09T16:01:52Z", "digest": "sha1:PONA4BEUI6KUZVXNNZHR42E33BBJUWUF", "length": 2534, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४७४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ४९० चे - पू. ४८० चे - पू. ४७० चे - पू. ४६० चे - पू. ४५० चे\nवर्षे: पू. ४७७ - पू. ४७६ - पू. ४७५ - पू. ४७४ - पू. ४७३ - पू. ४७२ - पू. ४७१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २३:०६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/490876.html", "date_download": "2022-12-09T16:13:15Z", "digest": "sha1:55I67AT6NACQLP623OOPL3634DNEYALZ", "length": 42482, "nlines": 173, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "कोरोनाविषयक विविध विषयांत तज्ञ समितीने लक्ष घालावे ! - मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > गोवा > कोरोनाविषयक विविध विषयांत तज्ञ समितीने लक्ष घालावे – मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश\nकोरोनाविषयक विविध विषयांत तज्ञ समितीने लक्ष घालावे – मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश\nपणजी, २८ जून (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या विविध विषयांसंदर्भात राज्य तज्ञ समिती आणि राज्य कृती समिती यांनी लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. १० पैकी १ जनहित याचिका प्रलंबित ठेवून इतर ९ याचिका २८ जून या दिवशी निकालात काढून पुढील सुनावणी १५ जुलै २०२१ या दिवशी ठेवण्यात आली आहे.\nया याचिकांमध्ये कोरोना महामारीच्या काळात गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांवरील उपचाराच्या वेळी करण्यात आलेला प्राणवायू आणि औषधे यांचा पुरवठा, खासगी रुग्णालयांकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची नोंद न करणे, व्हेंटिलेटर्स आणि इतर उपकरणांचा पुरवठा अन् त्यांचे लेखापरीक्षण, प्राणवायूअभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना आणि मृताच्या कुटुंबियांना भरपाई देणे, राज्यात प्रवेश करण्यासाठी आवश्यक ‘कोविड निगेटिव्ह’ चाचणी प्रमाणपत्र, तिसर्‍या लाटेसंदर्भात राज्यशासनाची सिद्धता, टाळेबंदी अन् संचारबंदी यांसंदर्भातील प्रक्रिया, लसीकरणाचा विषय, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार निधी उपलब्ध करणे, म्युकरमायकोसिस साथीच्या उपचारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आचरणात आणणे, गोव्यातील वैद्यकीय साधनसुविधा, तसेच सुपरस्पेशालिटी विभागातील आहार आणि पाणीपुरवठा, विजेची समस्या आदी सूत्रे उपस्थित करण्यात आली होती.\nCategories गोवा, राज्यस्तरीय बातम्या Tags आरोग्य, कोरोना व्हायरस, न्यायालय, प्रशासकीय अधिकारी, प्रशासन, राज्यस्तरीय, रुग्ण Post navigation\nनक्षलवादी चळवळीचे समर्थक कोबाड गांधी यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्यशासनाचा अनुवादाचा पुरस्कार \n‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा बनवण्यासाठी अन्य राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करणार – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री\nतरुणीची छेड काढणारे आणि दरोडा घालणारे यांना ठार मारले जाईल – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nसोलापूर, अक्कलकोट भागांतील नागरिकांना कुणी भडकावत आहे का याची पडताळणी झाली पाहिजे याची पडताळणी झाली पाहिजे – शंभूराज देसाई, पालकमंत्री\nनामांकित ज्येष्ठ अधिवक्त्यांना काही कालावधीसाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनवा \nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag 'त्रैलोक्यराणा दत्त’ विशेषांक २०२२ (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक क्रीडा खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-suvichar.com/tag/buddha-quotes-in-marathi-and-english/", "date_download": "2022-12-09T17:19:17Z", "digest": "sha1:4SKC6GHMU26E7QWAZCPYJAMT67B4NS3X", "length": 5245, "nlines": 120, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "buddha quotes in Marathi and english – मराठी सुविचार", "raw_content": "\nSant Dnyaneshwar Suvichar In Marathi – संत ज्ञानेश्वर यांचे प्रेरणादायक सुविचार\nSant Dnyaneshwar Suvichar In Marathi – संत ज्ञानेश्वर यांचे प्रेरणादायक सुविचार , संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सुविचार – Netaji Subhash Chandra Bose Marathi Suvichar “आईचे प्रेम सर्वात खोल आहे निःस्वार्थ\nMarathi Quotes Whatsapp status नवीन सुविचार मराठी शुभेच्छा सुंदर सुविचार सुविचार फोटो\nMakar Sankranti suvichar in marathi – मकर संक्रांति मराठी शुभेच्छा पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात पन मनाने श्रीमंत असलेली\nWhatsapp status आयुष्य नवीन सुविचार सामाजिक सुंदर सुविचार\nSamajik suvichar in marathi – सामाजिक सुविचार मराठी कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा….. ते म्हणजे नाव\nमराठी शुभेच्छा सुंदर सुविचार\nWedding Anniversary Message in marathi – लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये सुख दु:खात मजबूत राहिली एकमेकांची आपसातील आपुलकी माया ममता\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/2008", "date_download": "2022-12-09T16:23:16Z", "digest": "sha1:VIP7OO7OSE5UB56OZ5BTCI7CQV6JDEWY", "length": 3846, "nlines": 45, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा", "raw_content": "\nदादा तुम्ही🎊, फुले_शाहू_आंबेडकर यांचा वैचारिक वारसा कृतिप्रवण करीत आमच्या साठी आदर्श निर्माण केला 🍬. आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙌.\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nभावासाठी कविता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://krushidukan.bharatagri.com/blogs/news/%F0%9F%8C%B1%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%F0%9F%91%8D", "date_download": "2022-12-09T16:27:35Z", "digest": "sha1:P5CQMKA7UXBS3U77I7HZYVAIBBLGZMDN", "length": 5300, "nlines": 78, "source_domain": "krushidukan.bharatagri.com", "title": "🌱बटाटा पिकातील मूळ वाढीसाठी हे नक्की करा👍 – BharatAgri Krushi Dukan", "raw_content": "\n🌱बटाटा पिकातील मूळ वाढीसाठी हे नक्की करा👍\n🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.\n✅आजचा विषय - 🌱बटाटा पिकातील मूळ वाढीसाठी हे नक्की करा👍\nबटाटा पिकामध्ये पांढरी मुळी सशक्त नसेल तर रोपांमध्ये पिवळे पण येऊन अपेक्षित अशी वाढ होत नाही तसेच तसेच दिलेली खते जमिनीमध्ये स्थिर झाल्यामुळे ती पिकांना लागू होत नाहीत परिणामी पिकाची कीडरोगप्रतिकार शक्ती कमी होऊन कीड व रोगांचा प्रधुरभाव होऊ शकतो.\n✅ बटाटा वाढ किट (याच्यामधील सामाविष्ट घटक 👇)\n1️⃣ मास्टर रूट - 250 ग्राम (योगदान ऍग्रो)\n2️⃣ डॉ बैक्टो कॉम्बो - 1 लीटर (आनंद ऍग्रो केअर)\n✅ वापरण्याची पद्धत : मास्टर रूट 250 ग्राम + डॉ बैक्टो कॉम्बो 1 लिटर प्रति एकरी 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून पाटपाण्याने किंवा ड्रीप ने द्यावे शक्य असल्यास ड्रेंचिंग करावी. या मध्ये कोणतेही रासायनिक बुरशीनाशक आणि कीडनाशक मिसळू नये.\nतुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍\n✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -\n👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt\n👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF\nरिफंड, कैंसलेशन पॉलिसी, इत्यादि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/05/Mokshrath-lokarpan-news.html", "date_download": "2022-12-09T17:14:57Z", "digest": "sha1:LHQ6KJMXMMA5WLDLI57UHTGP65VHWTS6", "length": 6952, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून निंबळक गावचा विकास- सरपंच प्रियंका लामखडे 'मोक्षरथ' लोकार्पण सोहळा संपन्न ; ग्रामस्थांची गैरसोय टळणार", "raw_content": "\nआमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून निंबळक गावचा विकास- सरपंच प्रियंका लामखडे 'मोक्षरथ' लोकार्पण सोहळा संपन्न ; ग्रामस्थांची गैरसोय टळणार\nमाय अहमदनगर वेब टीम\nनगर तालुका- आमदार निलेश लंके यांचे निंबळक गावावर विशेष प्रेम असून त्यांनी दिलेल्या भरीव निधीमधून निंबळक गावचा विकास झाला असल्याची माहिती सरपंच प्रियंका लामखडे यांनी दिली.\nनिंबळक पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी लामखडे कुटुंबियांच्या वतीने स्वर्गीय माजी सरपंच विलासराव लामखडे यांच्या स्मरणार्थ 'मोक्षरथ' लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मोक्षरथ लोकार्पण सोहळा ह.भ.प. श्रीनिवास महाराज आळंदीकर यांच्या हस्ते, सरपंच प्रियंका लामखडे, युवा नेते अजय लामखडे तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.\nत्याप्रसंगी बोलताना सरपंच प्रियंका लामखडे यांनी मोक्षरथ हा निंबळक परिसरातील सर्व ग्रामस्थांसाठी उपलब्ध राहणार आहे. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मोक्षरथ देण्यात आल्याचे लामखडे यांनी सांगितले. तसेच निंबळक गावासाठी आमदार निलेश लंके यांनी भरीव निधी दिला असून त्यातून गावांमध्ये विविध विकासाची कामे झाली आहेत. खंडोबा देवस्थान साठी भक्त निवास, पेव्हिंग ब्लॉक, स्ट्रीट लाईट, निंबळक मुख्य रस्ता स्ट्रीट लाईट असे विविध कामे आमदार लंके यांच्या माध्यमातून झाल्याची माहिती प्रियंका लामखडे यांनी दिली.\nयावेळी ह.भ.प. श्रीनिवास महाराज आळंदीकर यांनी लामखडे कुटुंब नेहमीच समाजसेवेत पुढाकार घेत असते. गावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रा उत्सव निमित्ताने लामखडे कुटुंबियांच्या वतीने ग्रामस्थांसाठी मोक्षरथ देण्यात आला. त्याबद्दल लामखडे कुटुंबीयांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले. याप्रसंगी बाळकृष्ण त्रिंबक कोतकर, रावसाहेब जाजगे, अर्जुन दिवटे, लक्ष्मण होळकर, रावसाहेब खेसे, बाळासाहेब जाजगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/2009", "date_download": "2022-12-09T17:03:23Z", "digest": "sha1:SIS5FGYLAK5Q3EJ4Q5FTM7SGYFSKCR5J", "length": 3573, "nlines": 45, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | Marathi Birthday Kavita For Brother", "raw_content": "\nजिवा पेक्षा🎊, भावा वर प्रेम करणाऱ्या दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nभावासाठी कविता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस\nभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.uber.com/global/mr/cities/horsham/", "date_download": "2022-12-09T16:19:24Z", "digest": "sha1:JY2PJIMS5Y6TIOTWDV24NQPXYICJPGZY", "length": 7534, "nlines": 119, "source_domain": "www.uber.com", "title": "हॉर्शम: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nहॉर्शम: राईड घ्या. प्रवास करा. वेगवेगळी ठिकाणे पहा.\nUber च्या मदतीने ट्रिप प्लॅन करणे सोपे आहे. आसपास फिरण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांची तुलना करा आणि तुमच्या जवळपास काय पाहण्यासारखे आहे ते जाणून घ्या.\nइतरत्र कुठे जात आहात Uber उपलब्ध असलेली सर्व शहरे पहा.\nHorsham मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Horsham मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुमच्या पिकअप स्थळासाठी रिझर्व्ह कदाचित उपलब्ध नसेल\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nआम्ही शहरांसोबत भागीदारी कशी करतो\nतुमचा आणि आमचा संबंध कदाचित फक्त एका टॅपपासून सुरू होत असेल पण वेगवेगळ्या शहरांमधून तो अधिकाधिक घट्ट होत जातो. जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि भविष्यात अधिक स्मार्ट, अधिक कार्यक्षम शहरे बनवण्यासाठी इतरांकरता एक आदर्श म्हणून काम करणे हे आमचे लक्ष्य आहे.\nUber अॅप वापरणाऱ्या ड्रायव्हर्सनी मद्यपदार्थ किंवा मादक पदार्थांचे सेवन करणे Uber सहन करत नाही. तुमच्या ड्रायव्हरने मादक पदार्थ किंवा मद्यपदार्थाचे सेवन केले असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास कृपया ड्रायव्हरला तात्काळ ट्रिप समाप्त करण्यास सांगा.\nव्यावसायिक वाहने राज्य सरकारच्या अतिरिक्त करांच्या अधीन असू शकतात, जे टोलच्या व्यतिरिक्त असतील.”\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी वैयक्तिक माहिती विकू किंवा शेअर करू नका\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरी करण्यासाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह डिलिव्हरी ऑर्डर करा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हर करण्यासाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह डिलिव्हरी ऑर्डर करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/19668/", "date_download": "2022-12-09T16:18:06Z", "digest": "sha1:ZIZQMNUN5C7GSKSZS3QSOVMEJZCHKB53", "length": 8827, "nlines": 180, "source_domain": "dmedia24.com", "title": "कामगार संघटनांनी कामगारांच्या हक्कासाठी शहरात काढली रॅली", "raw_content": "\nकामगार संघटनांनी कामगारांच्या हक्कासाठी शहरात काढली रॅली\nएक मे कामगार दिनानिमित्त विविध कामगार संघटनांनी एकत्र येवून शहरात विविध मागण्यासाठी आणि कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी रॅली काढली.\nशहरातील धर्मवीर संभाजी चौकातून रॅलीला प्रारंभ झाला.विविध कामगार संघटनांचे कामगार हातात बॅनर धरून आणि लाल झेंडे हातात घेवून रॅलीत सहभागी झाले होते.रॅलीत सहभागी झालेल्या कामगारांनी आपल्या मागण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.जाचक कामगार आणि शेतकरी कायदे रद्द करावेत.देशातील फायद्यात असलेल्या सार्वजनिक उद्योगांची विक्री करू नये.महागाई कमी करा अशा मागण्या रॅलीत सहभागी झालेल्या कामगारांनी केल्या. रॅली चे वैशिष्ट्य म्हणजे ९४ वर्षाचे कामगार नेते राम आपटे उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते.\nकामगारांच्या अडचणी दूर करण्या ऐवजी कामगारांच्या अडचणी वाढवल्या आहेत अशी टीका ज्येष्ठ कामगार नेते राम आपटे यांनी केली.कामगारांच्या मागण्यांचा पुरस्कार करण्याचा दिवस म्हणजे कामगार दिन असेही राम आपटे म्हणाले.कामगार नेते नागेश सातेरी आणि राम आपटे यांनी रॅली समारोप प्रसंगी कामगारांना मार्गदर्शन केले\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nगड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन\nअधिवेशना वेळी मराठी महामेळाव्याचे आयोजन\nडिवाइन प्रॉव्हिडन्स या शाळेचा शतक महोत्सव साजरा\nबेळगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय उत्सव साजरा\nजोडप्यांचे बेळगाव ते लडाख \"एक स्वप्न सत्यात उतरले\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/information-about-youtube-in-marathi-%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%AC-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2022-12-09T15:25:12Z", "digest": "sha1:UXQ5QJMKUFFVZCEAQ2NKEYIJOHG6AWDJ", "length": 11284, "nlines": 226, "source_domain": "etaxwala.com", "title": "Information About Youtube In Marathi | यूटूब बद्दल महत्वाची माहीती मराठी मद्धे - ETaxwala", "raw_content": "\nInformation About Youtube In Marathi | यूटूब बद्दल महत्वाची माहीती मराठी मद्धे\nYoutube ही जगातील सर्वात मोठी विडियो शेरिंग वेबसाइट आहे ज्यावर आपण घरात बसून वेग-वेगळ्या विडियो बघू शकतो. youtube मनोरंजन आणि ज्ञानाचा खुप चांगला स्त्रोत आहे.\nटीवी वर आपल्याला आपल्या पसंदीचे शो, फिल्म्स आणि गाणी बघण्यासाठी एक विशेष वेळेचे वाट बघायला लगाते पण youtube वर तुम्ही कधी ही कुठे ही बसून तुम्हाला आवडीचा शो किवह फिल्म्स बघू शकता. तर चला मग जाणून घेउया youtube बद्दल काही महत्वाची माहीती.\n१. Youtube ही वेबसाइट चेड हर्ली, स्टीव चेन आणि जावेद करीम यांनी 2005 या साली बनवली होती. या आधी हे तिघे पण paypal या कंपनी साठी काम करत होते.\n२. youtube च्या स्थापने नंतर १८ महिन्यांनंतर google या कंपनी ने youtube ला १६५ करोड़ डॉलर मद्धे विकत घेतले.\n३. youtube च्या स्थापने नंतर एक महिन्या मद्धेच या वेबसाइट वर ३० लाखांपेक्षा अधिक युसेर्स यायला लागले होते. आणि तीन महीन्यानंतर ही संख्या तीन पट झाली होती आणि एका वर्षाच्या आत मद्धेच ही संख्या ४ करोड़ झाली होती.\n४. youtube वर २३ एप्रिल २००५ ला सगळ्यात पहिली विडियो अपलोड केली गेली. ज्यामधे जावेद करीम अमेरिकेतील एका प्राणी संग्रालयात गेले होते आणि तेथील विडियो त्यांनी रेकॉर्ड करून अपलोड केला होता.\n५. सुरवातीच्या दिवसात youtube छे नाव “Universal Tube & Rollforms Equipment” होता. आणि नंतर बदलून “uTubeOnline” आणि शेवटी “youtube” ठेवण्यात आले.\n६. youtube वर १०० करोड़ पेक्षा अधिक active users आहेत. आणि गूगल आणि फेसबुक नंतर तिसरी सगळ्यात मोठी वेबसाइट आहे.\n७. youtube वर प्रत्येक मिनिटाला १०० तासापेक्षा जास्त वेळेचा विडियो अपलोड केला जातो.\n८.youtube गूगल नंतर दूसरा सगळ्यात मोठा सर्च इंजन आहे.\n९.youtube वर एक सेकंदात एक लाख पेक्षा जास्त विडियो बघितले जातात.\n१०. youtube वर विडियो बघणारे ४४ टक्के स्त्रिया आहेत आणि ५५ टक्के पुरुष आहेत. जास्त करुन १२-१७ वयोगटातील मुले youtube वर कार्टून बघतात.\n११. youtube वर सगळ्यात जास्त बघितला गेलेला विडियो ‘Gangnam style’ आहे. जो आता पर्यंत ३३० करोड़ पेक्षा जास्त वेळा बघितला गेलेला आहे.\n१२. youtube वर सगळ्यात जास्त dislike केलेली विडियो जस्टिन बीबर च्या ‘baby’ या गाण्याला मिळाले आहेत. या गाण्याला १ करोड़ पेक्षा जास्त dislike भेटले आहेत.\n१३. youtube वरील १०० सगळ्यात popular videos मधील ६०% विडियो जर्मनी मधे ब्लाक केल्या गेल्या आहेत.\n१४. youtube चे १० सगळ्यात जास्त बघितले गेलेल्या channels ने मागच्या वर्षी २०१८ मधे अंदाजे २०-३० करोड़ रुपयांची कमाई केली होती.\n१५. youtube हे एवढे चांगले platform असताना सुद्धा खुप देशांनी youtube ही वेबसाइट ब्लाक करून ठेवली आहे जसे की चीन, ब्राझिल, तुर्की, ईरान आणि इंडोनेशिया.\nमित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.\nउद्योगसंधी : घड्याळदुरुस्ती व्यवसाय\nअडथळ्यांच्या शर्यती कशा पार कराल\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkar.co.in/samarth-sahakari-bank-bharti/", "date_download": "2022-12-09T15:32:50Z", "digest": "sha1:WPYMVTQNO2IKZLVS2L3LAZBNRDGQCW6W", "length": 17862, "nlines": 268, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Samarth Sahakari Bank Solapur Bharti 2022 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nHomeBank Jobs10 वी, 12 वी, पदवीधर उमेदवारांना संधी – समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर मध्ये नवीन 38 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n10 वी, 12 वी, पदवीधर उमेदवारांना संधी – समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर मध्ये नवीन 38 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nNovember 8, 2022 Shanku Bank Jobs, Solapur Bharti Comments Off on 10 वी, 12 वी, पदवीधर उमेदवारांना संधी – समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर मध्ये नवीन 38 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nसमर्थ सहकारी बँक लि. सोलापूर भरती २०२२.\n⇒ पदाचे नाव: सहाय्यक कनिष्ठ अधिकारी, शिपाई (ज्युनियर शाखा सहाय्यक).\n⇒ रिक्त पदे: 38 पदे.\n⇒ नोकरी ठिकाण: सोलापूर.\n⇒ आवेदन का तरीका: ऑनलाइन (ई-मेल).\n⇒ आवेदन का अंतिम तारीख: 17 नोव्हेंबर 2022.\n⇒ आवेदन पाठवण्याचा ई-मेल पत्ता: [email protected]\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nइन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च सोसायटी पुणे भरती २०२२.\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.xyz/ms-dhoni-sakshi-singh-light-up-friends-wedding-ceremony/", "date_download": "2022-12-09T15:28:33Z", "digest": "sha1:MGCCQOO5VBERAIFZHRKH7BAY5L7HWP75", "length": 11362, "nlines": 55, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "महेंद्र सिंग धोनीची बायको साक्षीचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, कारण ऐकून थक्क व्हाल!", "raw_content": "\nमहेंद्र सिंग धोनीची बायको साक्षीचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, कारण ऐकून थक्क व्हाल\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. \nमहेंद्रसिंग धोनी याबद्दल सांगायचं म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा आजवरचा सर्वोत्कृष्ट यशस्वी कप्तान. त्याशिवाय त्याने भारतीय क्रिकेट संघासाठी मॅच फिनीशर सोबतच सर्वोत्तम विकेटकीपर या भुमिकादेखील अप्रतिमरित्या पार पा’ड’ल्या.\nमहेंद्रसिंग धोनी भारताचा एकमेव कप्तान आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेंटी ट्वेंटी, वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी यांसारख्या मोठ्या चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. सध्यातरी महेंद्रसिंग धोनीची बायको साक्षी गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर बरीच चर्चेत राहत असल्याची पहायला मिळते आहे.\nसाक्षी बऱ्याचवेळा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून खाजगी जिवणाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळीदेखीलही तिने अशीच एक गोष्ट केली आहे ज्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.\nSee also अभिनेत्री आलिया भट्टने रणबीर कपूर सोबतच्या रिलेशनशिप बद्दल केला मोठा खुलासा, ऐकून विश्वासच बसणार नाही\nसाक्षीने सध्या ज्या काही पोस्ट अपलोड केल्या आहेत त्यांमधे महेंद्रसिंग धोनीदेखील आपल्याला पहायला मिळतो आहे. आणि त्याचमुळे कदाचित हा विषय सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.\nतिने अपलोड केलेल्या त्या पोस्टमधील फोटोंपैकी काही फोटोत महेंद्रसिंग धोनी असल्याच पहायला मिळालं आहे. मुळात हे फोटो साक्षीने तिच्या एका मैत्रीणीच्या लग्नातले शेअर केले आहेत. आणि त्या लग्नामधे साक्षी थेट महेंद्रसिंग धोनीसोबत पोहोचली होती.\nसाक्षी ज्या लग्नात महेंद्रसिंग धोनीसोबत पोहोचली होती त्या लग्नाचे बरेच फोटोज आणि व्हिडिओज साक्षीने तिच्या अकाउंटवरून शेअर केले आहेत. आणि आपल्या मैत्रीणीला तिने भविष्यातल्या वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.\nसाक्षीने अपलोड केलेल्या फोटोंमधे साक्षी धोनीने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केलेला आहे. सोबतच धोनी फिक्कट नारंगी रंगाच्या कुर्ता-पायजम्यात असलेला पहायला मिळतो आहे.\nSee also एकेकाळी दोन वेळेच्या जेवणाला तरसत होती अभिनेत्री भारती सिंग, आज आहे करोडोंची मालकीण...\nसाक्षी आणि धोनी दोघेही या लग्नात पुर्णत: खुलून दिसत होते. साक्षीने पोस्टवर एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. ज्यामधे साक्षी तिची हटके पोज देताना पहायला मिळते आहे.\nसाक्षी या पोजमधे फारच सुंदर दिसते आहे. साक्षीच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या लुक्सवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावदेखील केलेला आहे. अनेकांना साक्षीचा हा लुक आवडला आहे. ब्लॅक अर्थात काळ्या रंगाच्या एका गॉगलमधील फोटोने साक्षीच्या चाहत्यांच विशेष लक्ष वेधून घेतले आहे.\nया रूबाबातल्या स्वॅगवाल्या फोटोने क’ह’र केला आहे. साक्षीच्या या फोटोवर काही क्षणांच्या वेळातच 6 लाखांपेक्षा अधिक लाईक्स आल्या आहेत. साक्षी नेहमीच सोशल मीडियावर एॅक्टीव्ह राहून अनेकांच मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असते.\nतिच्या फोटो आणि व्हिडिओजवर अनेक चाहत्यांच प्रेमही दिसून येतं. तिला इन्स्टाग्राम अकाउंटवर चार मिलीयन पेक्षा जास्त लोक फाॅलो करत असल्याच पहायला मिळतं. महेंद्रसिंग धोनी नेहमीप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी शांत आणि निवांतपणे वावरतानाच पहायला मिळतो. त्याने या सोहळ्यातही आपला साधेपणा कायम टिकवत लग्नात आलेल्या अनेकांची साहजिकचं मने जिंकली आहेत.\nSee also या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला गूगलवर जबरदस्त प्रमाणात केलं जातंय सर्च, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nकोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे…\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nMS धोनी IPL २०२३ नंतर निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियात सामील होणार, BCCI लवकरच यावर निर्णय घेऊ शकते..\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nएका शिक्षिकेने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रीत अधुरी’ साठी दुसऱ्या शिक्षिकेने केली तिसऱ्या शिक्षिकेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/kejriwal/", "date_download": "2022-12-09T16:47:50Z", "digest": "sha1:Y4KP6BEG4A3SCJT2ND67I26ER4TXUSWY", "length": 2625, "nlines": 36, "source_domain": "thepublitics.com", "title": "Kejriwal Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nराजकीय | विश्लेषणात्मक तडका\n‘रेवडी कल्चर’वरून मोदींचं टीकास्त्र; ही रेवडी संस्कृती आहे तरी काय\nनुकत्याच झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मतांसाठी मोफत सेवा व वस्तू वाटप करणाऱ्या नेत्यांवर सडेतोड टीका केली. उत्तर प्रदेशमधील जालौन जिल्ह्यात शानिवारी झालेल्या जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी तोफ डागली. 14 हजार 850 कोटी रुपयांच्या बांधलेल्या 296 किलोमीटरच्या बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन मोदींनी केलं. त्यावेळी झालेल्या या जाहीर सभेत बोलत असताना पंतप्रधानांनी…\nRead More ‘रेवडी कल्चर’वरून मोदींचं टीकास्त्र; ही रेवडी संस्कृती आहे तरी काय\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/UPSC-Prelims-Bits-For-Today-30-August-2022/", "date_download": "2022-12-09T15:25:46Z", "digest": "sha1:LCF4BHMEXU4WXUGIXZYNCAYKKNF7S7QV", "length": 1943, "nlines": 8, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "यूपीएससी प्रीलिम्स बिट्स फॉर टुडे 30-ऑगस्ट-2022", "raw_content": "यूपीएससी प्रीलिम्स बिट्स फॉर टुडे 30-ऑगस्ट-2022\n\"यूपीएससी प्रीलिम्स बिट्स फॉर टुडे\" दररोज सकाळी ११:०० ते दुपारी १२:०० दरम्यान प्रकाशित केले जाते आणि त्यात\nनिवडक चालू घडामोडींचे लेख आहेत. \"यूपीएससी प्रीलिम्स बिट्स फॉर टुडे\" मध्ये यूपीएससी प्रीलिम्स अभ्यासक्रमातील\nविविध विषयांचा समावेश आहे आणि यूपीएससी इच्छुकांसाठी हे खूप उपयुक्त आणि वेळेचे व्यवस्थापन आहे. या रोजच्या\nचालू घडामोडींच्या संकलन लेखाची मांडणी वाचायला सोपी आणि समजण्यासारखीही आहे. \"यूपीएससी प्रीलिम्स बिट्स\nफॉर टुडे\" या लेखात, आम्ही यूपीएससी प्राथमिक परीक्षा-केंद्रित चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित करतो ज्यात अग्रगण्य\nराष्ट्रीय वृत्तपत्रे, पीआयबी आणि इतर विविध अधिकृत स्त्रोतांमधील विविध विभागांचा समावेश आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mah22b08054-txt-raigad-20221004105149", "date_download": "2022-12-09T15:51:31Z", "digest": "sha1:HJKHKK3H2X5DQKWGJ62NUNBZOWGZ5LOE", "length": 9207, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "बाजारपेठेत झेंडूचा सडा | Sakal", "raw_content": "\nमहाड, ता. ४ (बातमीदार)ः दसऱ्याला देवदेवतांच्या पूजेबरोबरच यंत्रे, उपकरणे, अवजारे, शस्‍त्रांची पूजा केली जात असल्याने झेंडूच्या फुलांसह आपट्याची पाने, तोरणे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. झेंडूला मोठी मागणी असून दर १०० रुपये प्रतिकिलो आहे. बाजारात झेंडूबरोबरच शेवंती, आपट्याची पाने खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.\nसाडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्‍या दसऱ्याला घर, वाहन, नवीन वस्तू खरेदी, व्यवसायाची सुरुवात करण्याला प्राधान्य दिले जाते. याशिवाय सरस्वती पूजन, वह्या-पुस्तकांचे पूजन केले जाते. या पूजेत झेंडूची फुले-हारांना विशेष मान असतो. शिवाय सजावटीतही झेंडूची आवश्‍यकता असल्‍याने ही फुले मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात.\nदक्षिण रायगडमधील लहान-मोठ्या बाजारपेठांमधील रस्‍त्‍यांवर ताडपत्री टाकून झेंडूची फुले विक्रीसाठी पसरलेली दिसतात. स्थानिक शेतकऱ्यांकडून कमी पुरवठा होत असल्याने बाजारपेठेत वाई, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, जेजुरी, बारामती, निरा येथून पिवळ्या व केशरी रंगाच्या झेंडूची मोठी आवक झाली आहे. रायगडात कलकत्ता आणि नामधारी अशा दोन प्रकारच्या झेंडूंना मागणी आहे. फुलांची आवक मोठी असली, तरी दर घसरलेले नाहीत.\nआपट्याची पाने, तोरणांना मागणी\nदसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने पूजनीय असतात. सोने म्हणून ती वाटली जातात. आपट्याची पाने स्थानिक पातळीवरच उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळाला आहे. दसऱ्याला भाताच्या लोंब्‍या असलेले नवान्न तोरण, झेंडूचे तोरण दारावर लावण्याची प्रथा आहे. नवान्न म्हणजे शेतात तयार झालेल्या भाताच्या नवीन लोंब्या. या लोंब्या व त्यात काही झेंडूची फुले घालून एक गुच्छ तयार केला जातो. हा गुच्छ २५ रुपये; तर जोडी ५० रुपये दराने विकली जात आहे. महाडच्या चौकाचौकात शंभरहून अधिक विक्रेते व महिला फुले, तोरणे, नवान्न विक्रीसाठी आल्‍या आहेत.\nदर वर्षी दसऱ्यासाठी आपट्याची पाने व नवान्न विकतो. गावातून झाडावरून ही पाने काढावी लागतात. त्याला मेहनत असते. मागणी असल्याने संध्याकाळपर्यंत पाने शिल्लक राहत नाहीत. नवान्नाला पौर्णिमेपर्यंत मागणी असते.\n- वसंत बटावले, विक्रेता\nयंदा झेंडूची शेती मोठ्या प्रमाणात बहरली आहे. शिवाय दोन वर्षांनंतर ग्राहकही बाहेर पडल्याने फुलांना मागणी आहे. पाऊस थांबल्याने फुलेही दोन-तीन दिवस ताजीतवानी राहू शकतात.\n- विजय माने, विक्रेता\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://hindimarathistatus.com/love-shayari-marathi-new", "date_download": "2022-12-09T16:03:47Z", "digest": "sha1:3JQGVK2IU36HXDPMS44KWFTTZHNOONWV", "length": 3993, "nlines": 69, "source_domain": "hindimarathistatus.com", "title": "Love Shayari Marathi New 2021 | 100+ Best Heart Touching Love Shayari", "raw_content": "\nमांडला तर खेळ आहे,\nनाहीतर आयुष्यही कमी पडतं निभावायला..\nशब्दांमध्ये नाही सांगता आलं तरी डोळ्यांमध्ये दिसतंच असतं..\nप्रेम लपायला गेल, तरी डोळ्यांना सगळंच माहीत असतं..\nप्रेम तर उंच भरारी आहे मनाच्या आकाशातली…\nकधी सोबतीला चंद्र होता,\nकधी चांदण्यांनी तुझा भास दिला..\nआठवण आली जेव्हा ही तुझी,\nआकाशाने एकत्र असल्याचा आभास दिला..\nजर भेटलास कुठे वाटेवर माझ्यासाठी..\nसोबत असेल जरी कुनी तुझ्या,\nतरी दोन शब्दां साठी..\nएखादी व्यक्ती कधीच आपली होनार नाही\nत्या व्यक्तीची आयुष्यभर वाट पाहनं….\nएकतर्फ़ी प्रेमाची ताकदच वेगळी असते,\nती व्यक्ती आपली नसतांनाही फ़क्त आपलीच असते..\nजसा आहेस तसाच राहा,\nतु माझा असण महत्वाचं..\nप्रेम आपोआप होत असतं,\nआपल्या कुठे हातात असतं..\nमन मारायच म्हटलं तरी\nते आधीच त्याच होऊन बसलेल असतं..\nक्षणभर आपुलकी तर कुणाबद्दल ही वाटेल,\nआयुष्य भर त्याच ओढीने आणि आपुलकीने प्रेम करत रहाणं,\nKhar Prem Marathi Status | खरं प्रेम कशाला म्हणतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-news-today-live/city/satara", "date_download": "2022-12-09T14:51:30Z", "digest": "sha1:QVYFI7PCDQ5CZQ4MCVONZJKGLOGOKVPP", "length": 6899, "nlines": 76, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Satara News Today| Whatsapp Group Link", "raw_content": "\nरस्ता चोरीला गेल्याची तक्रार, कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांचा जनावरांसह सातारा...\nमनीषा काळेंनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षांतर करावे, वडूजच्या नगरसेवकांची...\nअटकेच्या भीतीने संजय राऊत बेळगावला जात नाहीत, मंत्री शंभूराज देसाईंचा टोला...\nमहिलेला विवस्त्र फोटो पाठविण्यास भाग पाडले, साताऱ्यातील धक्कादायक घटना - Marathi...\nसाताऱ्यातील डाॅक्टरची ३५ लाखांची फसवणूक, संशयित आरोपी नागपूर जेलमध्ये...\nसातारा शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी वडूजचे नवनाथ जाधव ...\nलव्ह जिहाद, धर्मांतराविरोधात साताऱ्यात जनआक्रोश मोर्चा; लोकप्रतिनिधींसह शेकडोजण ...\nसिनेअभिनेते सयाजी शिंदेंकडून फसवणूक, चित्रपटात काम करण्यासाठी घेतले पाच लाख - Ma...\nमिळकतींवर अवाजवी घरपट्टी आकारणार नाही, उदयनराजेंनी दिली माहिती - Marathi News | ...\nराज्यपालांच्या बदलीसाठी दिल्लीत आंदोलन करा, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना खोचक...\nचौथ्या मजल्यावरून पडताना पाय पकडला; तरीही गेला तिचा जीव, साताऱ्यातील धक्कादायक घ...\nमहाराष्ट्रात सध्या पेशवाईच नाही का नाना पटोलेंचा आरोप; शिवशाही व पेशवाईतील योग्...\nमहाबळेश्वरमधील हैद्राबादच्या निझामांची मालमत्ता सील; पोलिस बंदोबस्तात घेतला ताबा...\nगांजा ओढू नका सांगणं जीम इन्सट्रक्टरला भोवलं, दिल्या अंगभर जखमा...\n“राऊत स्वातंत्र्यलढ्यात तीन महिने आत जाऊन आले का त्यांच्यावर कसला शिक्का,” शंभू...\nमहाबळेश्वरचे तापमान १२ अंशावर, साताऱ्याच्या तापमानातही सातत्याने उतार - Marathi ...\nसीमा प्रश्न चिघळवण्यासाठीच कर्नाटकचा खोडसाळपणा: शंभूराज देसाई...\nरायगडावर छत्रपतींच्या समाधीसमोर आत्मक्लेश करणार - उदयनराजे; साताऱ्यातून कार्यकर्...\nट्रक-ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात, अडकलेल्या चालकाला केबीनमध्येच तासभर सलाईन देऊन वा...\nKaas plateau: कास पठार घेणार मोकळा श्वास, संरक्षक जाळ्या काढण्यास सुरू - Marath...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9plusnews.in/2019/05/vs.html", "date_download": "2022-12-09T16:34:56Z", "digest": "sha1:T5ONGQAKPLZ7C6K6NL5S666DPKCBHBBV", "length": 17726, "nlines": 160, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "मुंबई कुणाची? पूनम महाजन vs प्रिया दत्त, उत्तर मध्य मुंबईत चुरस - TV9 Plus News", "raw_content": "\nHome मुंबई मुंबई कुणाची पूनम महाजन vs प्रिया दत्त, उत्तर मध्य मुंबईत चुरस\n पूनम महाजन vs प्रिया दत्त, उत्तर मध्य मुंबईत चुरस\nमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईच्या बड्या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबतच शिवसेनेच्या उमेदवारांना मोदी लाटेचा फायदा मिळाला होता. पण यावेळी मात्र युतीला आघाडी जोरदार टक्कर देणार, अशी चर्चा होती.\nउच्चभ्रू आणि गरीब असे दोन्ही मतदार असलेल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात युतीच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांची लढत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्याशी होती. पूनम महाजन या भाजयुमोच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे भाजपचं संघटनात्मक पाठबळ आहे. त्यांनी आतापर्यंत केलेलं काम पुस्तिका काढून मतदारांपर्यंत पोहोचवलं होतं. तरीही नोटबंदी, जीएसटी यासारखे भाजप सरकारच्या विरोधात जाणारे मुद्दे हे त्यांच्यासमोरही आव्हान होते.\nप्रिया दत्त उशिरा रिंगणात\nदुसरीकडे प्रिया दत्त यांनी इथून निवडणूक लढवण्याचा निर्णय उशिरा घेतला. काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसू शकतो, अशी चर्चा होती. कुर्ला, बांद्रा, विलेपार्ले अशा भागात मतदारांशी या दोन्ही उमेदवारांनी किती संपर्क साधला यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. मुंबईमधली ही लढत दोन महिला उमेदवारांमधली असल्याने या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.\nया लोकसभा मतदारसंघात वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, कुर्ला, कलिना, चांदिवली,वांद्रे पूर्व हे विधानसभा मतदारसंघ येतात. मागच्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nमॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या तीन वृद्ध महिलांना वाहनाने चिरडले\nजुन्नर, 15 मे: जुन्नरमध्ये एका अज्ञात वाहनाने तीन वृद्ध महिलांना चिरडल्याची घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या या तीन महिला एका व...\n'मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार', निलेश राणेंचा पुन्हा गंभीर आरोप\nमुंबई, 31 मे : लोकसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर स्थापन झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेलाही स्था...\nलाखनी येथे जगद्गुरू श्री स्वामी नरेद्राचार्यजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर\nतालुका प्रतिनिधि: संदीप क्षिरसागर जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज श्री संप्रदाय लाखनी यांच्यावतीने आज लाखणी येथे जन्मोत्सवाच्या निम...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nWHO ने की भारत की तारीफ, कहा- कोरोना को रोकना अब आपके हाथ में\n कोरोना वायरस के तेजी से बढ़ते मामले के बीच विश्व स्वास्थ्य संगठन ने कहा है कि कोरोना के प्रसार पर रोक लगाने के लिए भारत को ...\n रायगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोठी गर्दी\nरायगड, 6 जून : महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठ्या जल्ल...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nसंतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या... कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी गावातील घटना...\nसंतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी ग...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/23427/", "date_download": "2022-12-09T16:41:15Z", "digest": "sha1:XCWE46U3KOQ3REYZJ2UVWSHJ45HIUMSB", "length": 7834, "nlines": 101, "source_domain": "mnews.esy.es", "title": "Kalyan crime : ६ वर्षीय मुलाला गरम चमच्याचे चटके; नराधम बापाचे अमानवीय कृत्य | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra Kalyan crime : ६ वर्षीय मुलाला गरम चमच्याचे चटके; नराधम बापाचे अमानवीय...\nKalyan crime : ६ वर्षीय मुलाला गरम चमच्याचे चटके; नराधम बापाचे अमानवीय कृत्य\nम. टा. वृत्तसेवा, जेवणाच्या ताटावर बसलेल्या सहा वर्षांच्या चिमुकल्याला लघुशंका आल्याने त्याने बसल्या जागी लघुशंका केली. यामुळे संतापलेल्या बापाने त्याला तापलेल्या उलथन्याने अंगावर चटके दिल्याची अंगावर शहारे आणणारी घटना कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात घडली असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकल्याण पूर्वेतील सचिन कांबळी याने आतापर्यंत तीन विवाह केले असून आधीच्या दोन पत्नींचा मृत्यू झाला आहे. सचिनच्या दुसऱ्या पत्नीचा सहा वर्षांचा मुलगा आहे. आईविना पोरका असलेला हा मुलगा आपले वडील सचिन आणि सावत्र आईबरोबर राहतो. रात्री तो वडिलांबरोबर जेवायला बसलेला असताना त्याने बसल्या जागेवरच लघुशंका केली. यामुळे संतापलेल्या सचिनने तापलेल्या उलथन्याचे त्याच्या उघड्या अंगावर चटके दिले.\nमुलाचे नातेवाईक त्याला भेटण्यासाठी आले असता त्यांना त्याच्या हातावर चटके दिसल्याने त्यांनी विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने वडिलांनी आपल्याला चटके दिल्याचे सांगितले. यानंतर नातेवाईकांनी सचिनला याप्रकरणी जाब विचारत कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली असून मुलाला तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. रुग्णालयीन अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर बापाविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शाहूराज साळवे यांनी सांगितले.\nPrevious articleरवी पटवर्धन यांचं निधन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक\nNext articleतर ते दिल्लीपुरत सीमित राहणार नाही; शरद पवारांचा केंद्राला इशारा\npune college student, मैत्रिणीसोबत फिरायला गेल्यानंतर पुण्यातील तरुणासोबत भयंकर घटना; भयभीत झालेली मैत्रीण… – three accused took the life of a young man from...\nchandrakant patil statement, वादानंतर मला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला आणि…; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले – bjp leader chandrakant patil explanation after his...\nGram Panchayat Election, पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचे फोटो एकाच बॅनरवर, कार्यकर्त्यांची एकजूट, बीड जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण – panjkaja munde dhananjay munde photos...\nदेशभरात रेल्वेने कुठेही फिरा अगदी मोफत; महागाईने होरपलेल्या जनतेला सुखद दिलासा\nउदयनराजे दिल्लीत शरद पवार यांना भेटले; दिला 'हा' गंभीर इशारा\nApple आयफोन वापरकर्त्यांसाठी OTPs ‘सुरक्षित’ बनवणार आहे, ते येथे आहे\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82/", "date_download": "2022-12-09T16:43:04Z", "digest": "sha1:PG4BROW3KRFXNG46L4GKGEMW3YHT42E7", "length": 11512, "nlines": 69, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "तुम्ही हिला ओळखलंत का? सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्रीची सख्खी बहीण देखील आहे अभिनेत्री - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / आरोग्य / तुम्ही हिला ओळखलंत का सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्रीची सख्खी बहीण देखील आहे अभिनेत्री\nतुम्ही हिला ओळखलंत का सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्रीची सख्खी बहीण देखील आहे अभिनेत्री\nनिशिगंधा वाड आणि दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांची प्रमुख भूमिका असलेला “अशी ज्ञानेश्वरी”(प्रमाणपत्र१९९८) हा मराठी चित्रपट त्याकाळी फारच लोकप्रिय झाला होता. या प्रमुख नायक आणि नायिके खेरीज कुलदीप पवार, सुहास पळशीकर, सयाजी शिंदे, नंदू माधव यांच्या देखील यात महत्वाच्या भूमिका होत्या या कलाकारांनी चित्रपटात विरोधी भूमिका दर्शवली असली तरी चिमुरड्या ज्ञानेश्वरीमुळे त्यांचे आयुष्य कसे बदलते हे या चित्रपटात दर्शवले गेले होते. चित्रपटात बालभूमिकेत दिसलेली ही चिमुरडी ज्ञानेश्वरी आता काय करते किंवा ती सध्या कुठे आहे असा प्रश्न उपस्थित होतो त्याबाबत आज अधिक जाणून घेऊयात…\nज्ञानेश्वरीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव आहे “अक्षता नाईक”. अशी ज्ञानेश्वरी या चित्रपटाचे निर्माते अरविंद नाईक यांची ती कन्या होय. अक्षता प्रॉडक्शन्स या त्यांच्या निर्मिती संस्थेतूनच अशी ज्ञानेश्वरी चित्रपट बनवण्यात आला होता. अक्षता आणि अक्षया या त्यांच्या दोन कन्या होय. या चित्रपटानंतर अक्षता फारशी कुठल्या चित्रपटात दिसली नसली तरी तिची धाकटी बहीण अक्षया नाईक कलर्स मराठीवरील “सुंदरा मनामध्ये भरली” या लोकप्रिय मालिकेतून लतीकाच्या प्रमुख भूमिकेत झळकताना दिसत आहे. अक्षयाला लहानपणापासूनच अभिनय आणि डान्सची आवड होती अक्षयाने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेपूर्वी ये रिश्ते है प्यार के, ये रिशता क्या कहलाता है यांसारख्या हिन्दी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. मराठी मधील ही तिची पहिलीच मालिका आहे. याशिवाय अक्षयाने फिट इंडिया या चित्रपटात देखील काम केले आहे. अक्षतापेक्षा तिची धाकटी बहीण अक्षयाने अभिनय क्षेत्रात आता चांगलाच जम बसवलेला पाहायला मिळतो आहे. अक्षताचे आता लग्न झाले असून सध्या ती तिच्या कुटुंबासोबत मुंबईतच स्थायिक आहे. अक्षयाप्रमाणेच अक्षताला देखील डान्सची विशेष आवड आहे. या दोघींचे डान्सचे व्हिडीओ अक्षया सोशल मीडियावर नेहमीच शेअर करताना दिसते. तब्बल २२ वर्षानंतर दिसलेली ही अक्षता बहुतेकांनी ओळखली असावी. अक्षताने अभिनयातून काढता पाय घेतला असला तरी मराठी चित्रपटातली बालकलाकार म्हणून ती कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहील. या दोघी कलाकार बहिणींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…\nPrevious मराठी सृष्टीतील ही लोकप्रिय जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध… पहा लग्नाचे फोटो\nNext ब्रेकपच्या बतमीनंतर सुयशने शेअर केलेली पोस्ट चर्चेत. म्हणतो ” एखाद्यावर प्रेम केलं तर ते निस्वार्थी असावं, आपल्या जोडीदाराच्या…”\nमहाभारत मालिकेतील श्रीकृष्णा साकारणाऱ्या अभिनेत्याने १२ वर्ष संसारानंतर घेतला घटस्फोट\nबिग बॉसचा विजेता ठरला हा स्पर्धक बातमी झाली लिक झाली असल्याचं अनेकांचं मत\nधनंजय माने इथेच राहतात का डायलॉग कसा बनला त्यावर अभिनेते किरण माने ह्यांनी शेअर केला किस्सा\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bookganga.com/eBooks/Books?PID=4843900586839362554", "date_download": "2022-12-09T15:33:44Z", "digest": "sha1:GR7Z4NVYSXLETGPKN73OQIYWS24S7VFM", "length": 17813, "nlines": 285, "source_domain": "www.bookganga.com", "title": "BookGanga - Creation | Publication | Distribution", "raw_content": "\nChildren And Teens (3234) Electronic Accessories (1) Romance (91) अंक (585) अनुभव कथन (910) अनुवादित (2051) अर्थशास्त्र (602) बँकिंग (76) आठवणी (513) आत्मकथन (786) आत्मचरित्र (727) आध्यात्मिक (4216) आरोग्यविषयक (2733) क्रीडाविषयक (42) इंजीनिअरिंग (606) एकांकिका (358) ऐतिहासिक (3141) ऑडिओ बुक (143) कथा (7128) कथासंग्रह (6773) लघुकथा संग्रह (548) गुढकथा (415) कथा (256) करमणूकपर (263) कलाकौशल्य (1286) चित्रकला (463) कवितासंग्रह (4348) गझल (78) कादंबरी (4417) प्रेमकथा (36) कायदेविषयक (354) कॉम्प्युटर (361) कोश (299) शब्दकोश (142) खगोलशास्त्र (96) गाईड्स - इंग्लिश (27) गाईड्स-मराठी (18) गाईड्स-हिंदी (3) चरित्र (2532) चातुर्यकथा (66) चारोळी (11) चालू घडामोडी (32) चित्रकादंबरी (2) चित्रपट (88) चित्रपटविषयक (252) छायाचित्र संग्रह (29) ज्योतिष (643) टेक्नोलॉजी (291) टेक्स बुक - भूगोल (68) टेक्स बुक-अकौंटन्सी (63) टेक्स बुक-अर्थशास्त्र (24) टेक्स बुक-इतिहास (18) टेक्स बुक-केमिस्ट्री (47) टेक्स बुक-मॅथेमॅटिक्स (77) टेक्स बुक-राज्यशात्र (3) टेक्स बुक-व्यवस्थापन (137) टेक्स बुक-वाणिज्य (98) टेक्स बुक-विमा (1) टेक्स्ट (171) तत्वज्ञान (420) दलित साहित्य (175) दिनदर्शिका (25) दिवाळी अंक (1636) दिवाळी अंक संच (13) दिवाळी अंक २०२२ (84) दिवाळी अंक २०२१ (80) दिवाळी अंक २०२० (60) दिवाळी अंक २०१९ (81) दिवाळी अंक २०१८ (77) दिवाळी अंक २०१७ (76) दिवाळी अंक २०१६ (154) दिवाळी अंक २०१५ (233) दिवाळी अंक २०१४ (159) दिवाळी अंक २०१३ (274) दिवाळी अंक २०१२ (73) दिवाळी अंक २०११ (86) धार्मिक (4342) पंचांग (11) नाटक (1417) नाटकाविषयी (22) निबंध (192) निसर्ग विषयक (291) पक्षी विषयक (77) पत्रकारिता (115) पर्यटन (623) पर्यटन (194) पर्यावरण विषयक (372) प्रवास वर्णन (480) प्रश्नमंजुषा (100) प्राणीविषयक (406) पाकशास्त्र (1347) बालगीते (139) बालसाहित्य (8995) कॉमिक्स (643) बिझनेस आणि व्यवस्थापन (1507) भक्तीरस (1) भेट (93) भेट - वाढदिवसाला (1) भेट - व्यक्तिमत्व विकसन (10) भेट - लहान मुलांसाठी - १० वर्षांपर्यंत (13) भेट - खाद्यपदार्थविषयक (10) भेट - आरोग्यविषयक (10) भेट - अध्यात्मिक (14) भेट देण्यासाठी निवडक (14) भविष्य (178) भाषाविषयक (674) व्याकरण (101) मेडीकल (366) मुलाखत संग्रह (40) मानसशास्त्र (288) मार्गदर्शनपर (3968) माहितीपर (12562) खाद्यपदार्थ (374) युद्धविषयक (164) राजकीय (990) राज्यशास्त्र (88) लेख (1225) ललित (1070) वैचारिक (1953) वैज्ञानिक लेख (97) व्यक्तिचित्रण (3327) व्यक्तिमत्व विकसन (321) व्यक्तिमत्व विकास (572) सेल्फ इम्प्रोवमेंट (337) व्यवस्थापन (700) वास्तव चित्रण (310) विज्ञानविषयक (1669) विनोद (168) विनोदी (681) शैक्षणिक (5276) Syllabus (335) १२ वी अभ्यासक्रम (22) १२ वी अभ्यासक्रम - गाईडस् (14) १२ वी अभ्यासक्रम - २१ अपेक्षित (6) १० वी अभ्यासक्रम (31) १० वी अभ्यासक्रम - गाईडस् (14) Non-Syllabus (432) स्पर्धा परीक्षा बुक्स (160) शब्दकोश (126) चार्टस / पोस्टर (70) अ‍ॅटलास (8) शेती विषयक (872) शेरो शायरी (1) संगीत विषयक (527) संत साहित्य (653) स्त्री विषयक (713) स्थापत्यशास्त्र (102) वास्तुशास्त्र (26) संदर्भ ग्रंथ (424) स्पर्धा परीक्षा (688) संपादित (517) सदरलेखन संग्रह (215) समाजविज्ञानकोश (114) सेल्फ हेल्प (1501) स्फूर्तीदायक (53) संशोधनात्मक (6) सामाजिक (1639) साहस (165) साहित्य (1482) भारतीय साहित्य (364) भारतीय संस्कृती (176) साहित्य आणि समीक्षा (1325) सौंदर्य विषयक (115)\nगुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो\nमहात्मा फुले आणि शिक्षण\nचांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून \nत्यांना सावलीत वाढवू नका \nछत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक\nबुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी भाग २\nबुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी (सचित्र)\nअमर्त्य सेन : अर्थशास्त्राचा मानवी चेहरा\nसर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध\nछत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य\nवैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी परिचय पुस्तिका क्र. २\nमराठा क्रांती मोर्चा एक अन्वयार्थ\nसुखी माणसांचा देश भूतान\nतथागत बुद्ध चरित्र आणि तत्त्वज्ञान\nमराठी कथेतील नवे वळण परिव्राजक\nछत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक\nन सरे ऐसे तुकोबांचे दान \nमहात्मा फुले आणि शिक्षण\nतुळशीचे लग्न : एक समीक्षा\nडॉ. आ. ह. विचारधन\nएकलव्य, शंबूक आणि झलकारीबाई\nगुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो\nचांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून \nपरशुराम : जोडण्याचे प्रतिक, की तोडण्याचे \nत्यांना सावलीत वाढवू नका \nशंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात\nमित्रांना शत्रू करू नका\nवैदिक धर्मसूत्र तथा बहुजानों की गुलामी\nतथागत बुद्ध आणि संत तुकाराम\nसर्वोत्तम भूमिपुत्र : आक्षेप\nजगणे बदलून टाकणारे, बुद्धांचे मंगलसुत्त\nसर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध\nआता आमच्या धडावर आमचेच डोके असेल\nराम गणेश गडकरी, त्यांचा पुतळा, राजसंन्यास वगैरे एक परामर्श\nमाणूस घडविणारं साहित्य भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.viraltm.org/according-to-your-zodiac-sign-know-about-your-personality-55310/", "date_download": "2022-12-09T16:34:59Z", "digest": "sha1:W5AIFXGCJQNQWYAT5JUXFGZBJY36JN5X", "length": 13227, "nlines": 123, "source_domain": "www.viraltm.org", "title": "आपल्या जन्माच्या महिन्या वरून जाणून घ्या कश्या प्रकारची महिला आहात तुम्ही, नोव्हेंबर वाली तर खूपच...! - ViralTM", "raw_content": "\nआपल्या जन्माच्या महिन्या वरून जाणून घ्या कश्या प्रकारची महिला आहात तुम्ही, नोव्हेंबर वाली तर खूपच…\nलॉजिकली पाहिले तर आम्हा सर्वाना स्वतः बद्दल सर्व काही माहिती असायला हवी आणि आम्हला हे माहित असते पण आणि तसेच जर एखादे तिसरे व्यक्ती आपल्या बद्दल सांगायला तयार असेल तर आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल सोशल मिडिया वर असे खूप सारे अप्स आहेत ज्या मध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या प्रश्न बद्दल अनेक उत्तरे देतात. पण आपल्या राशी, जन्म कुंडली आणि हातावरी रेषांच्या आधारे तुमच्या बद्दल सर्व काही माहिती मिळवली जावू शकते या दोघाब्द्द्ल तुम्ही ऐकलेच असाल आणि तुम्ही एखाद्या पंडित ला तुमचे हाथ दाखवले पण असाल पण आज आम्ही स्वतः बद्दल जाणून घ्यायच्या आणखी एका पद्धती बद्दल बोलणार आहोत. तुम्हाला तुमच्या जन्माचा महिना तर माहितच असेल तुमच्या जन्माचा महिना पण तुमच्या बद्दल खूप सांगतो तर चला मग जाणून घेवूया.\nजानेवारी :- या महिन्यात जन्मलेली महिला खूप महत्वकांक्षी असतात आणि तसेच या महिला खूप रूढीवादी आणि गंभीर पण असतात ते कोणासोबत हि इतक्या सहजासहजी आपल्या फिलिंग्स शेअर करत नाहीत.\nफेब्रुवारी :- या महिला खूप रोमांटिक असतात यांना आपल्याला खूप संयमाने सांभाळावे लागते यांचे मूड नेहमी बदलत असते आणि परिस्थितीत आपली सावधानीच तुमचा फायदा करू शकते.\nमार्च :- या महिला खूपच चार्मिंग आणि आकर्षक असतात आणि तसेच प्रामाणिक पण असतात पण या महिला कोणाच्याही प्रेमात खूप सहजासहजी पडत नाहीत आणि हे तेव्हा पर्यंतच क्युट दिसतात जोपर्यंत कि तुम्ही यांना नाराज करत नाही.\nएफ्रील :- या महिन्यातील महिला कोणालाही सहजासहजी बोलत नाहीत आणि खुपच डिप्लोमेट असतात या खूपच वेगळ्या स्वभावाची असतात आणि जर का तुम्ही याचे मन जिंकलो तर या महिला तुमच्या वर खूप प्रेम करतील आणि तुम्ही खूपच लकी व्यक्ती ठराल.\nमे :- या महिला आपल्या सिन्धात वर खूपच प्रामाणिक असतात आणि खूप आकर्षित पण असतात यांचे कैरेक्टर जरा वेगळे असते म्हणून जे कोणी व्यक्ती यांच्या आयुष्यात येतो तो याला विसरू शकत नाही.\nजून :- या महिला क्रिएटिव तर असतातच तसेच खूप जिद्दी पण असतात आणि या महिला पाठी मागे बोलणाऱ्या नसतात तर सरळ तोंडावर बोलतात पण प्रेमाच्या गोष्टीत मात्र भावनांशी खेळणाऱ्या असतात.\nजुलै :- या महिन्यात जन्मणाऱ्या महिला इमानदार ,बुधीमानी ,रहस्यमय आणि सुंदर असतात यांना भांडण करणे आवडत नाही जर कधी तुम्ही यांना धोका दिलात तर कायमचे तुम्ही यांच्या पासून दूर व्हाल.\nऑगस्ट :- या महिला मनाने चांगल्या असतात पण यांचे सारे लक्ष स्वतः कडेच असते यांचे सेंस ऑफ ह्यूमर खूपच खतरनाक असते यांच्या सोबत बोलण्यात कोणीही जिंकू शकत नाही यांना सेंटर ऑफ अटेंशन चांगले वाटते आणि खूप सारे पुरुष यांना पाहून विचलित पण होतात.\nसप्टेंबर :- या महिन्यातील मुली अनुशासन प्रिय असतात आणि तसेच सुंदर आणि दयाळू पण असतात पण या धोका देणाऱ्याला माफ करत नाहीत बदला घेवूनच सोडतात या महिला लॉंग टर्म रिलेशनशिप वर विश्वास ठेवणाऱ्या असतात.\nऑक्टोंबर :- या महिन्यातील महिला इमोशनल तर असतातच तसेच स्त्रोंग पण असतात या सहजासहजी रडत नाहीत आणि खूप स्मार्ट पण असतात आणि सहजासहजी कोणासमोर काही बोलत नाहीत.\nनोवेंबर :- या महिन्यात जन्मणाऱ्या महिला इतरांपेक्षा एक पावूल पुढे असतात या महिला खूपच लवकर खोटे बोलणे पकडतात म्हणून यांच्या सोबत एखादे खोटे बोलण्याचा प्रयत्नही करू नका.\nडिसेंबर :- या महिला उतावळ्या होतात पण या महिला कोणत्याही परिस्थितीत बाहेर निघायला मदत करतात या महिला खूपच मोकळ्या विचाराच्या असतात पण खूप जास्त नाराज पण होतात पण शेवटी याला आपले प्रेम भेटतेच. जर तुम्ही तुमच्या पर्सन्यालीटी बद्दल जाणून घेतले असाल तर तुमच्या मित्रांना पण हि स्टोरी शेअर करा त्यांना पण याबद्दल जाणून घेवूया.\nफोटोमध्ये दडले आहे एक रहस्य, फक्त ९ सेकंदामध्ये शोद्यायची आहे एक महिला, तुम्ही पाहिली का \nजीनियसअसाल तर फोटोमधून शोधून दाखवा ८ फरक, ९९% लोक झालेत फेल, फोटो Zoom करा उत्तर सापडेल…\nखासगी आयुष्याबद्दल प्रिया बापटने केले मोठे वक्तव्य, म्हणाली; ‘माझा नवरा मला सुख देतो पण…’\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nफोटोमध्ये दडले आहे एक रहस्य, फक्त ९ सेकंदामध्ये शोद्यायची आहे एक...\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-girl-escaped-very-closely-from-railway-track-in-australia-5080748-PHO.html", "date_download": "2022-12-09T15:58:50Z", "digest": "sha1:SKBNXY6NLTKNL6YEM4KX6K4HLKYZ6DGT", "length": 3870, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "रेल्वेखाली येणारच होती.. पण थोडक्यात बचावली तरुणी, समोर आला Video | Girl escaped very closely from railway track in Australia - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरेल्वेखाली येणारच होती.. पण थोडक्यात बचावली तरुणी, समोर आला Video\nमेलबर्न - ऑस्ट्रेलियामध्ये फ्लेमिग्टन रेल्वे स्थानकावरील एक अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. फुटेजमध्ये प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करणारी एक तरुणी अत्यंत थोडक्यात बचावली आहे. फुटेजमध्ये ही घटना स्पष्ट दिसत आहे. एका महिलेने मदत केल्याने ही तरुणी बचावली. सिडनीच्या जवळ असलेल्या फ्लेमिग्टन स्थानकावरील ही घटना आहे.\nसीसीटिव्ही फुटेजमध्ये एक मुलगी आपल्या मित्रांबरोबर प्लॅटफॉर्मवर उभी असल्याचे दिसते आहे. यादरम्यान त्यांचे 'हुला हूप' (कमरेत फिरवली जाणारी रिंग) ट्रॅकवर पडली. ती परत उचलण्यासाठी तरुणीने ट्रॅकवर उडी मारली. पण ती परत येणार तेढ्यात अत्यंत वेगाने एक रेल्वे त्या ट्रॅकवर आली. तरुणी चढण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक एक महिला त्याठिकाणी आली आणि तिने अत्यंत चपळाईने त्या तरुणीला वर खेचले. त्या महिलेने वेळीत तरुणीची मदत केली नसती तर तरुणीचे बचावणे अवघड होते.\nपुढील स्लाइड्सवर पाहा घटनेचे काही Photo\nवरील स्लाइडवर क्लिक करून पाहा, Video\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-issue-about-gram-panchayat-employee-in-nagar-5346445-NOR.html", "date_download": "2022-12-09T17:02:16Z", "digest": "sha1:7LWBZ2YKCQZF2DUOXJTBRSOPOWQVDIPM", "length": 5400, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मुंडे यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा | Issue about Gram panchayat Employee in nagar - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुंडे यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा\nशेवगाव- राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळून किमान वेतन राहणीमान भत्ता मिळावा, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी येत्या जुलैला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी येथील घरासमोर मुक्कामी आंदोलन करण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष लांडे यांनी दिला आहे.\nशेवगाव येथे पंचायत समिती सभागृहात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी सुमारे १५० ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. संघटनेचे सरचिटणीस अॅड. सुधीर टोकेकर, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशिनकर, भगवान गायकवाड, संतोष लहासे, काकासाहेब निजवे, अशोक वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.\nलांडे म्हणाले, शासनाच्या आकृतिबंधातील सर्व ग्रामपंचायतींकडून कर्मचाऱ्यांना किमान वेतन राहणीमान भत्ता देण्यात यावा, सेवापुस्तक भरून भविष्यनिर्वाह निधीचे खाते उघडणे, जिल्हा परिषदेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे रजेचे सर्व नियम लावणे, १० टक्के नोकर भरतीसाठी १० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी करणे या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेकदा आंदोलने करूनदेखील शासन, तसेच ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याबाबत दुर्लक्ष केले. संघटनेने अनेकदा शासनाशी चर्चा करण्यासाठी बैठकीची मागणी करूनही चालढकल करण्याच्या शासनाच्या ग्रामविकास मंत्र्यांच्या धोरणाच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी जुलैला परळी येथे संघटनेतर्फे मुक्कामी आंदोलन करण्यात येणार असल्याचे लांडे यांनी यावेळी जाहीर केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/14594/", "date_download": "2022-12-09T15:15:31Z", "digest": "sha1:N6RW3QJQOBJQOZMXT4KPLFJLS3FAG5KZ", "length": 8522, "nlines": 180, "source_domain": "dmedia24.com", "title": "अस्मिता इंटरप्राईजेसच्या वतीने दिवाळीमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन", "raw_content": "\nअस्मिता इंटरप्राईजेसच्या वतीने दिवाळीमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन\nअस्मिता इंटरप्राईजेसच्या वतीने दिवाळीमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन\nबेळगाव: अस्मिता इंटरप्राईजेस टिळकवाडी यांच्या वतीने खास दिवाळीसाठी किल्ला स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसेच शालेय मुला मुलींकरिता निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.सदर स्पर्धा 8 आणि 9 नोव्हेंबर 2021रोजी घेण्यात येणार आहे. तसेच ही स्पर्धा बेळगाव तालुक्यासाठी मर्यादित ठेवण्यात आली आहे.\nसदर स्पर्धेमध्ये नाव नोंदणीसाठी अस्मिता इंटरप्राईजेस टिळकवाडी आरपीडी क्रॉस बेळगाव येथे नोंदविता येणार आहे. त्यासाठी 8310168630, आणि 7020278047 या नंबर वरती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सर्व नियम व अटी आयोजकांकडे राखीव ठेवण्यात आल्या आहेत.\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nगायींची अवैद्य तस्करी लवकरात लवकर थांबवावी यांनी केली मागणी\nअतिवृष्टीने नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता सर्वती खबरदारी\nनिर्मला सीतारमण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nराज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांच्या शपथविधी व दीक्षांत समारंभ संपन्न\nशेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यांनी आखली योजना\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nगड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nगुजरातमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे कारण ‘आप’: केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-09T15:50:06Z", "digest": "sha1:L5W5Q2AKQABG5VKJGPZCI3GJBBCD65SS", "length": 14169, "nlines": 218, "source_domain": "etaxwala.com", "title": "सेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय आधुनिक काळाची गरज - ETaxwala", "raw_content": "\nसेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय आधुनिक काळाची गरज\nआजच्या काळात लोक आपल्या आरोग्याबद्दल खूपच जागरूक असतात. त्यामुळे ते रासायनिक उत्पादनांपासून जास्तीत जास्त लांब राहतात. रासायनिक उत्पादनांपासून शरीरास अपाय होऊ नये यासाठी सेंद्रिय उत्पादनांकडे लोकांचा कल वाढतो आहे. त्यामुळे या उत्पादनांची मागणीही वाढू लागलीय. त्यामुळे या काळात आपण सेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय केला तर फायदेशीर ठरेल.\nकोणत्याही प्रकारच्या रासायनिक पदार्थांचा वापर न करता उत्पादित केलेले उत्पादन म्हणजे सेंद्रिय उत्पादन. वर म्हटल्याप्रमाणे आरोग्यास हानिकारक होईल अशी उत्पादने म्हणजेच रासायनिक उतपादनपेक्षा ऑरगॅनिक म्हणजेच सेंद्रिय उत्पादनानं जास्त मागणी आहे. तुलनेने ही उत्पादने थोडी महाग असतात, पण जागरूक ग्राहक तरीही या उत्पादनांना पसंती देतात.\nसेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय कसा सुरू करावा तर सर्वप्रथम, आपण सेंद्रीय उत्पादनांच्या व्यवसायात एखाद्या विशिष्ट उत्पादनाचा व्यवसाय करायचा की नाही हे ठरवायचे आहे किंवा आपल्याला विविध प्रकारच्या उत्पादनांचा व्यवसाय करायचा आहे हे ठरवावे लागेल. उदाहरणार्थ जर आपण तुळस लागवड केली तर त्यातून अनेक प्रकारची उत्पादने तयार करू शकू किंवा त्याची अनेक उत्पादने विक्री करू शकू. यासाठी जी गुंतवणूक कराल त्याच्या दहा पट कमाई कराल.\nतुळशीच्या लागवडीमध्ये केवळ १५ ते २० हजारांची गुंतवणूक करावी लागेल आणि त्यातून आपण दोन ते अडीच लाखापर्यंतची कमाई करू शकता. अशी अनेक उत्पादने किंवा व्यवसाय आपण करू शकतो. सेंद्रिय शेती, सेंद्रिय किचन गार्डन, सेंद्रिय रस स्टॉल, सेंद्रिय भाजीपाला शेती, सेंद्रिय भाजीपाला घाऊक विक्रेता, सेंद्रिय फळ शेती, सेंद्रिय बाळ अन्न व्यवसाय, सेंद्रिय औषधी वनस्पतींचा व्यवसाय, सेंद्रिय लोणचे आणि जाम व्यवसाय असे अनेक पर्याय असू शकतात.\nसेंद्रीय उत्पादनांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सेंद्रिय व्यापार संघटनेचा परवाना व परवानग्या घ्याव्या लागतील. ऑर्गेनिक फूड प्रॉडक्ट्ससाठी एफएसएसएएआयचा (एफएसएसएएआय) परवाना घेणे आवश्यक असते. आपल्याला आपल्या व्यवसायात कमी अडथळे व अडचणी सामोर्‍या जायच्या असतील तर कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करू नका.\nआपला व्यवसाय एमएसएमई अंतर्गत नोंदणीकृत करा, त्याचा आपल्याला बराच फायदा होईल. व्यवसायासाठी आर्थिक गुंतवणूक ही व्यक्तिपरत्वे कमी जास्तही असू शकते. एखादा व्यक्ती ५० हजारात सुरू करेल तर ज्याला मोठ्या पद्धतीत व्यवसाय सुरू करायचा असेल तर दहा ते पंधरा लाखांची गुंतवणूक लागू शकते.\nयोग्य आणि मोक्याची जागा निवडणेसुद्धा गरजेचे आहे. व्यवसायाची जागा अशी असावी की त्या ठिकाणी आपला ग्राहक सहज पोहचू शकेल. सेंद्रिय उत्पादनाचे दुकान जर असेल तर सुरुवातीलाच जास्त कामगार नेमू नका. त्यामुळे आपले पैसे वाचतील आणि दुकानात गर्दीही कमी राहील. आपल्या स्टोअरमध्ये चांगल्या प्रतीची उत्पादने ठेवा. आणि विक्री करताना वाजवी दरात विक्री करावी.\nरासायनिक उत्पादने सेंद्रिय उत्पादनांच्या तुलनेत स्वस्त असतात. म्हणजेच सेंद्रिय उत्पादने महाग असतात. अशावेळी आपण जेव्हा सेंद्रिय उत्पादने विक्रीस ठेवतो तेंव्हा त्यांची किंमत ठरवताना शंभर वेळा विचार करावा. जेव्हा आपण त्याचा व्यवसाय सुरू करतो तेव्हा विशेषतः लक्षात घ्यावे की आपण उत्पादनाची किंमत इतकी जास्त ठेवू नये की ग्राहकाला परवडू नये.\nइतर दुकानांना भेट द्या त्यांच्या किमतीचा अभ्यास करा आणि मग आपली किंमत ठरवा. याचा फायदाच होईल. ग्राहक मिळवण्यात हे खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आपण आपल्या सेंद्रिय उत्पादनाच्या व्यवसायातून खूप चांगला नफा कमवू इच्छित असाल तर यासाठी आपली उत्पादने ऑनलाईन देखील विकू शकता.\nयासाठी आपण एकतर आपली वेबसाइट तयार करून उत्पादने विकू शकता किंवा ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे आपली सेंद्रिय उत्पादने विकू शकता. या व्यवसायाचे उत्पन्न हे आपण आपले स्टोअर कसे चालवतो यावरही अवलंबून आहे.\n– टीम स्मार्ट उद्योजक\nThe post सेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय आधुनिक काळाची गरज appeared first on स्मार्ट उद्योजक.\nउद्योजक होण्याचा ध्यासच होता, जो नागेशला सायकलच्या दुकानापासून स्वतःच स्टार्टअप सुरू करण्यापर्यंत घेऊन गेला…\nलास्ट माईल बिझिनेस कोच\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/sonakshi-shinha-slaps-paritosh-tripathi-in-front-of-riteish-deshmukh-on-case-to-banta-hai-set-hrc-97-3157598/lite/", "date_download": "2022-12-09T15:08:19Z", "digest": "sha1:IXY2OF4J56TXYLO6PPP2V6PQWJNDU33Y", "length": 21442, "nlines": 285, "source_domain": "www.loksatta.com", "title": "VIDEO: ...अन् भर कार्यक्रमात सोनाक्षीने परितोषला थोबाडीत मारली; रितेशही पाहतच राहिला | sonakshi shinha slaps paritosh tripathi in front of riteish deshmukh on case to banta hai set | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nVIDEO: …अन् भर कार्यक्रमात सोनाक्षीने परितोषला थोबाडीत मारली; रितेशही पाहतच राहिला\nपरितोषने चित्रपटाचा डायलॉग म्हणताच सोनाक्षीने त्याच्या कानशिलात लगावली.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\n(फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट)\nसोनाक्षी सिन्हाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अभिनेता परितोषच्या कानशिलात लगावली आहे. परितोषने सोनाक्षीच्या चित्रपटातील एक डायलॉग म्हटला होता, त्यानंतर तिने त्याला कानशिलात लगावली. हा सर्व प्रकार ‘केस तो बनता है’ या शोच्या सेटवर घडला आहे.\n‘केस तो बनता है’ या शोमध्ये अनेक कलाकार हजेरी लावतात. त्यांच्यावर काही आरोप केले जातात, प्रश्न विचारले जातात आणि त्यांना त्याची उत्तरं द्यायची असतात. अलिकडेच एका एपिसोडमध्ये सोनाक्षी या शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. यावेळी परितोषची एंट्री होते आणि आणि सोनाक्षी त्याला तिच्या चित्रपटातील डायलॉग म्हणायला सांगते. त्याने ‘थप्पड से डर नही लगता साब, प्यार से लगता है’ हा डायलॉग म्हटला, त्यानंतर सोनाक्षीने त्याला कानाखाली मारली आणि त्या डायलॉगला अनुसरून भीती वाटते की नाही, असं विचारलं. सोनाक्षीने शोच्या स्क्रिप्टचा भाग म्हणून गमतीने त्याला मारलंय.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\n“मी कोणत्या अँगलने हीरो…” ‘दृश्यम’मध्ये गायतोंडेची भूमिका साकारणाऱ्या कमलेश सावंत यांचा खुलासा\nदरम्यान, सोनाक्षीने मारताच तिथे उपस्थित रितेश देशमुख आणि वरुण शर्मा जोरजोरात हसू लागतात. आधी या शोमध्ये शाहिद कपूर, विकी कौशल, पंकज त्रिपाठी, सारा अली खान, अनन्या पांडे यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याशिवाय या शोमध्ये अनिल कपूर, करण जोहर, करीना कपूर, रोहित शेट्टी आणि वरुण धवन, संजय दत्त हे कलाकारही पाहायला मिळतील. शो ‘केस तो बनाता है’ चा हा भाग Amazon Mini TV वर प्रसारित केला जाईल.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘द कपिल शर्मा शो’मध्ये ऐश्वर्या रायच्या अनुपस्थितीचे कारण सलमान खान \nमराठमोळ्या अभिनेत्रीने रणवीर सिंगवर कमेंट करताच पुढे अभिनेत्याने काय केलं पाहा स्वतःच म्हणाली, “…म्हणूनच मी त्याच्यावर”\n“सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…\n“भारतीय चित्रपट कंपनी पायघड्या….” पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याने मनसे नेते अमेय खोपकर संतापले\n‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चेत असलेले राम गोपाल वर्मा इंजिनियर असूनही चित्रपटसृष्टीत कसे आले\n“…म्हणून मी ‘कांतारा’सारखा चित्रपट कधीच बनवणार नाही”; ‘तुंबाड’शी तुलना झाल्यावर दिग्दर्शकाने मांडलं स्पष्ट मत\nधर्मेंद्र यांनी कुटुंबाबरोबर साजरा केला ८७वा वाढदिवस; भावुक पोस्ट शेअर करत ईशा देओल म्हणाली, “तुमच्यामुळेच आम्ही…”\nरामगोपाल वर्माने पायावर Kiss केलेली ‘ती’ अभिनेत्री कोण कधीकाळी तिनेच मारलेली दिग्दर्शकाच्या कानशिलात\nPhotos: ‘या’ कॉमेडिअन्सची संपत्ती पाहून भले-भले अभिनेतेही लाजतील; पाहा, देशातील सर्वाधिक श्रीमंत विनोदवीर\nकर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची राज्यसरकारवर टीका\n‘महाराष्ट्र काय आहे दाखवून द्यायची वेळ आलीय’; उद्धव ठाकरे यांचा आक्रमक इशारा\nमविआच्या बैठकीत अजित पवार यांचा आक्रमक पवित्रा\n‘संपूर्ण शिवसेना धंदेवाल्या लोकांच्या…’; आदित्य ठाकरेंवर शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांची टीका\nकर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून शिवसेना नेत्या Sushma Andhare यांची भाजपावर टीका\nपुण्यात सीमाप्रश्नावर ठाकरे गट आक्रमक; कर्नाटकच्या बसेसला काळं फासत आंदोलन\n“कर्नाटक सरकार अतिरेकी भूमिका घेत असून…” सीमावादावर दिलीप वळसे-पाटलांचं विधान\nVIDEO: अमरावतीत न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे ‘सेक्स’ची मागणी, रुपाली चाकणकर म्हणाल्या, “विद्यार्थीनीचं…”\n‘सिर्फ तुम’ चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रिया गिल सध्या काय करते जाणून घ्या कुठे आहे अभिनेत्री\n“बालिश विकृत लोकांसाठी…” मेघा घाडगेची ‘ती’ पोस्ट चर्चेत\nविश्लेषण: सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण; उत्तराखंड सरकारकडून विधेयक मंजूर, काय आहेत तरतूदी\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\n‘सिर्फ तुम’ चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रिया गिल सध्या काय करते जाणून घ्या कुठे आहे अभिनेत्री\n“बालिश विकृत लोकांसाठी…” मेघा घाडगेची ‘ती’ पोस्ट चर्चेत\nकरीना कपूर खानने राजस्थानमधील रिसॉर्टमध्ये साजरा केला सासूबाईंचा वाढदिवस, एका दिवसाचं भाडं ऐकून व्हाल थक्क\n“चेहऱ्याला सूज, ओठ फाटलेले तरीही…” ‘झी मराठी’वरील मालिकेच्या कलाकाराची ‘ती’ पोस्ट चर्चेत\nसोनमने न्यूड सीन देण्यास नकार दिला अन् निर्मात्यांनी तिला…., तब्बल ३३ वर्षांनी अभिनेत्रीचा खुलासा\nमराठमोळ्या अभिनेत्रीने रणवीर सिंगवर कमेंट करताच पुढे अभिनेत्याने काय केलं पाहा स्वतःच म्हणाली, “…म्हणूनच मी त्याच्यावर”\nVideo : जबरदस्ती घास भरवला, डान्स केला; राखी सावंतच्या अंगात आलं भूत, घाबरुन विकास सावंत स्टोअर रुममध्ये लपला अन्…\n ‘या’ ठिकाणी संपन्न होणार सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी यांचा विवाह सोहळा\nबायकोच्या मांडीवर डोकं ठेवत अविनाश नारकर यांनी शेअर केला फोटो, लग्नाच्या २७ वर्षानंतरही ऐश्वर्या यांना म्हणतात ‘बब्बू’\nVideo: कुशल बद्रिकेची सिंघम स्टाइल एन्ट्री अन् सरु आजीचे डायलॉग ऐकून रणवीर सिंग पोट धरुन हसला, व्हिडीओ व्हायरल\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://prahaar.in/tag/siddharth-chandekar/", "date_download": "2022-12-09T15:29:49Z", "digest": "sha1:DUJWAWYEI5JMFNCBHYBFTBO7LROF2LSG", "length": 3403, "nlines": 94, "source_domain": "prahaar.in", "title": "siddharth chandekar -", "raw_content": "\nVideo: ‘मिस यू मिस्टर’मधील सोनू निगमचे गाणे ऐकले का\nVideo: मृण्मयी सिद्धार्थला म्हणते ‘मिस यू मिस्टर’\nमृण्मयी सिद्धार्थला म्हणते ‘मिस यू मिस्टर’\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nAnti-Love Jihad : राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा\nMumbai-Ahmedabad Bullet Train Project : २० हजार झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी\nST Corporation : एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/shiv-sena-woman-leader-will-be-arrested-after-sanjay-raut/", "date_download": "2022-12-09T14:52:35Z", "digest": "sha1:ICXL5NEO3TRB6AHO5G5SA3DY7QUDWKXV", "length": 7513, "nlines": 58, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "राऊतांनंतर शिवसेनेच्या 'या' महिला नेत्याला अटक होणार?", "raw_content": "\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\nमहाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर उद्धव गटातील नेत्यांच्या अडचणी वाढत आहेत. संजय राऊत यांच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांनी शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे. याप्रकरणी जून महिन्यात मुंबईतील दादर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.\nमाञ या एफआयआर मध्ये मुलीचं नाव न्हवत या प्रकरणी चौकशी दरम्यान चार जणांना अटक करण्यात आली आहे.त्यात एक व्यक्ती हा महापौर किशोरी पेडणेकर यांचा शेजारी व जवळचा मित्र आहे. तसेच एक बीएमसी कर्मचारी आहे. ज्याने आपल्या निवेदनात किशोरी पेडणेकर चे नाव घेतलं. याप्रकरणी एकूण नऊ जणांवर तक्रार करण्यात आली होती. ही बाब एसआरए झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी संबंधित आहे.\nदादर परिसरात एका इमारतीच्या विकासादरम्यान काही लोकांनी पैसे देऊन फ्लॅट खरेदी केले. मात्र त्यांना फ्लॅट मिळालेच नाहीत. ज्या लोकांनी फ्लॅटसाठी पैसे भरले त्या लोकांचा आरोप आहे की, त्यांनी दिलेले पैसे हे बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी व इमारत बांधकामाची संबंधित असलेल्या लोकांनी वापरले.\nयाच संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या प्रकरणात काही आरोप केलेत. वरळीतील सहा बेकायदेशीर फ्लॅटचा ताबा घेतल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. याप्रकरणी त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nविरोधातील नेत्यांना जैरी सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यांना जरी सांगण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना ते भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये गेले. हा वेगळेपणा मला कधीही जमलेला नाही. असं पेडणेकर म्हणाल्या. किरीट सोमय्या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतात. या प्रकरणाबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. दबाव यंत्राने आवाज बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी कायम ठेवला आहे. असं पेडणेकर म्हणाल्या.\nतुमच्याकडे केंद्रात सत्ता आहे. राज्यात सत्ता आहे. सत्ता असली म्हणजे काहीही करायचं का आता सवाल पेडणेकर यांनी केला आहे.\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkar.co.in/mpsc-agriculture-services-answer-key/", "date_download": "2022-12-09T16:27:12Z", "digest": "sha1:MIKWNRRLYQLM75GDH7KCC7TIO7ZEVQ6U", "length": 14421, "nlines": 208, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "MPSC Agriculture Services Answer Key Download Link", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nMPSC Agriculture Services Question Paper: कृषी सेवा प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Govr1", "date_download": "2022-12-09T16:11:56Z", "digest": "sha1:JXX32LB4XOJBHQ74RXRX6P3IICAFKDSD", "length": 3806, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Govr1ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसदस्य चर्चा:Govr1ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख सदस्य चर्चा:Govr1 या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nचर्चा:बंजारा भाषा ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:तांडा ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:तांडेसामू चालो ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:गहुली ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:एकनाथ पवार ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:श्यामची शाळा ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:महाराष्ट्राचे विशेष दिवस ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:वसंतराव नाईक ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:सुधाकरराव नाईक ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:खेड्याकडे चला ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:नाईक परिवार ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:विठोळी (मानोरा) ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:कृषि दिन (महाराष्ट्र) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://newsposts.in/27/11/2020/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T15:22:17Z", "digest": "sha1:MN4JGNXOIHDOS6QMTW3VTYBORGA5M3X7", "length": 17929, "nlines": 220, "source_domain": "newsposts.in", "title": "ज्यांनी मारले धोटेंच्या फोटोला जोडे, तेच समोर बसून भाषण ऐकले | Newsposts.", "raw_content": "\nPegasus Report : राहुल गांधी, प्रशांत किशोर, दो केंद्रीय मंत्रियों को…\nभारी बारिश और भूस्खलन से 20 की मौत, कई लोगों के…\nमां ने जान पर खेल कर तेंदुए से 5 वर्षीय बेटी…\nआकाशीय बिजली का कहर; अब तक यूपी में 40 राजस्थान में…\nडेल्‍टा प्‍लस वेरिएंट देश में ला सकता है तीसरी लहर\nपिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकणे आले अंगलट\nपेगासस हेरगिरीचे महाराष्ट्रातील पाळेमुळे खणून काढण्यासाठी राज्यस्तरीय चौकशी आयोग नेमावा –…\nऑल इंडिया मेडीकल कोट्यात ओबीसींना २७% आरक्षण, केंद्राचे निर्देश\nओबीसी समाजाच्या हितासाठी कटिबद्ध : खा. बाळू धानोरकर\nडेंगू – मलेरिया व अन्य आजारापासून रक्षणासाठी किटनाशक फवारणी करावी\nHome Marathi ज्यांनी मारले धोटेंच्या फोटोला जोडे, तेच समोर बसून भाषण ऐकले\nज्यांनी मारले धोटेंच्या फोटोला जोडे, तेच समोर बसून भाषण ऐकले\nचंद्रपुर : ज्या ओबीसी नेत्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर समाज माध्यमात टिका केली म्हणून भाजपातील ओबीसी नेत्यानी तुरूंगवास घडविला, त्यांच्या पुतळा जाळला, त्यांच्या छायाचित्राला चप्पला जोडे मारले. त्याच ओबीसी नेत्यांच्या मोर्चात भाजपच्या ओबीसी नेत्यांना श्रोता म्हणून मोर्चेकांमध्ये बसण्याची वेळ आली. ते नेते म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे. त्यांच्यासमोर भाषण देत होते ओबीसी नेते बळीराज धोटे. सध्या हा विषय राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलाच चर्चेचा झाला आहे. वेळेचे चक्र कसे फिरते ते या निमित्ताने ही दिसून आले. पद आणि प्रतिष्ठा लोकाच्या रेट्यासमोर खुजी होते, हे सुद्धा या निमित्ताने दिसून आले.\nओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी संविधान दिनी 26 नोव्हेंबरला चंद्रपुरात विशाल ओबीसी मोर्चे चे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा ऐतिहासिक झाला. लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज स्वखर्चाने या मोर्चात सामिल झाले.\nया मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे ओबीसी सामाजिक नेते मंचावर होते तर ओबीसी समाजाचे राजकिय नेते मंचा खाली बसले होते.\nओबीसी नेते बळीराज धोटे हे मंचावरून संबोधन करीत असतांना राजकीय ओबीसी नेते मंचा खालून धोटे यांचे संबोधन ऐकत होते.\nजेमतेम वर्षभरा पूर्वी 25 ऑगस्ट 2019 रोजी बळीराज धोटे या ओबीसी नेत्या ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर समाज माध्यमातून टीका केली म्हणून भाजपातील ओबीसी नेत्यांनी प्रचंड प्रमाणात आगपाखड करीत पहाटे 4 वाजता त्यांना अट्टल गुन्हेगारां प्रमाणे राजकीय दबावात अटक करायला लावली. त्यांच्यावर चंद्रपूर, मूल, सावली येथे गुन्हे नोंदविले. धोटेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पल-जोडे मारले. पुतळ्याचे दहन केले. या प्रकरणात त्यांना तुरुंगवास ही घडविला. या पद्धतीचा आंदोलन करणारे नेते म्हणजेच भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे हे होते. आज हेच नेते मोर्चेकऱ्यात तर धोटे मंचावर होते.\nतुमच्याकडे किती ही मोठे पद असले तरी समाजाच्या व जनतेच्या एकते पुढे हे पद खिजगणतीतही येत नाही \nजेव्हा काळाची चाके वेगाने फिरतात, मागच्याला पुढे आनि पुढच्याला मागे खेचण्यास वेळ लागत नाही हेच या विशाल मोर्च्यात सहभागी जनतेत चर्चा होती.\nPrevious articleवेकोलि पद्मापुर खदान डेंजर जोन घोषित ; 960 कामगार संकट में\nNext articleवरिष्ठ समाजसेवी स्व. बाबा आमटे की नाती डॉ. शीतल ने की आत्महत्या\nपिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकणे आले अंगलट\nपेगासस हेरगिरीचे महाराष्ट्रातील पाळेमुळे खणून काढण्यासाठी राज्यस्तरीय चौकशी आयोग नेमावा – खासदार बाळु धानोरकर\nऑल इंडिया मेडीकल कोट्यात ओबीसींना २७% आरक्षण, केंद्राचे निर्देश\nपिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकणे आले अंगलट\nपिस्तूल जप्त करून पोलिसांनी दिली युवकाला समज चंद्रपूर : बल्लारपुरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एकाने चक्क पिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली....\nपेगासस हेरगिरीचे महाराष्ट्रातील पाळेमुळे खणून काढण्यासाठी राज्यस्तरीय चौकशी आयोग नेमावा –...\nऑल इंडिया मेडीकल कोट्यात ओबीसींना २७% आरक्षण, केंद्राचे निर्देश\nओबीसी समाजाच्या हितासाठी कटिबद्ध : खा. बाळू धानोरकर\nडेंगू – मलेरिया व अन्य आजारापासून रक्षणासाठी किटनाशक फवारणी करावी\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nपिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकणे आले अंगलट\nपेगासस हेरगिरीचे महाराष्ट्रातील पाळेमुळे खणून काढण्यासाठी राज्यस्तरीय चौकशी आयोग नेमावा – खासदार बाळु धानोरकर\nऑल इंडिया मेडीकल कोट्यात ओबीसींना २७% आरक्षण, केंद्राचे निर्देश\nओबीसी समाजाच्या हितासाठी कटिबद्ध : खा. बाळू धानोरकर\nडेंगू – मलेरिया व अन्य आजारापासून रक्षणासाठी किटनाशक फवारणी करावी\nPegasus Report : राहुल गांधी, प्रशांत किशोर, दो केंद्रीय मंत्रियों को…\nभारी बारिश और भूस्खलन से 20 की मौत, कई लोगों के…\nमां ने जान पर खेल कर तेंदुए से 5 वर्षीय बेटी…\nआकाशीय बिजली का कहर; अब तक यूपी में 40 राजस्थान में…\nडेल्‍टा प्‍लस वेरिएंट देश में ला सकता है तीसरी लहर\nपिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकणे आले अंगलट\nपेगासस हेरगिरीचे महाराष्ट्रातील पाळेमुळे खणून काढण्यासाठी राज्यस्तरीय चौकशी आयोग नेमावा –…\nऑल इंडिया मेडीकल कोट्यात ओबीसींना २७% आरक्षण, केंद्राचे निर्देश\nओबीसी समाजाच्या हितासाठी कटिबद्ध : खा. बाळू धानोरकर\nडेंगू – मलेरिया व अन्य आजारापासून रक्षणासाठी किटनाशक फवारणी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Capricorn-Horoscope-Today-August-26-2022/", "date_download": "2022-12-09T17:07:07Z", "digest": "sha1:LZPOZAIJPPMOFGUXKHSLQZ7U3QQCHOVO", "length": 1840, "nlines": 10, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "मकर राशीफल आज,ऑगस्ट 26, 2022", "raw_content": "मकर राशीफल आज,ऑगस्ट 26, 2022\nभविष्यवाणी- प्रशासनाच्या कामासाठी हा काळ चांगला आहे. शिस्त लागेल.\nव्यवस्थेचा आदर करा. वाटाघाटीत यश मिळेल. योजनांना आकार येईल.\nव्यवस्थापनाच्या कामाला गती द्या. वैयक्तिक प्रयत्नांत आरामशीर राहील. प्रतिष्ठेला बळ मिळेल.\nचांगल्या ऑफर्स प्राप्त होतील. सुखसोयी वाढतील. लक्ष्यावर लक्ष केंद्रित करा. सहकार्य मिळेल.\nआर्थिक लाभ-संधी वाढतील. आर्थिक कर्तृत्वाने उत्साह वाढेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल.\nलव्ह लाइफ- सुसंवाद आणि संतुलित वागण्याचा परिणाम प्रत्येकावर होईल. विश्वास ठेवेल. परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागेल.\nहेल्थ- खाण्यापिण्याच्या सवयी सुधारतील. मनोबल वाढेल. खाण्यापिण्यावर योग्य नियंत्रण ठेवा.\nशुभ रंग : तेजस्वी गुलाबी\nशुभ संख्या : ४,६,७, आणि ८", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/01/Popatrav-pawar-bajar-samiti-patrakaar-puraskar-karykram.html", "date_download": "2022-12-09T17:07:41Z", "digest": "sha1:Z2BVN777K7JGAGDX2DJVULBADBGUUTIM", "length": 16826, "nlines": 64, "source_domain": "www.mynagar.in", "title": "निगेटिव्ह नव्हे पॉझिटिव्ह पत्रकारिताच समाजाला पुढे नेऊ शकेल- पद्मश्री पोपटराव पवार", "raw_content": "\nनिगेटिव्ह नव्हे पॉझिटिव्ह पत्रकारिताच समाजाला पुढे नेऊ शकेल- पद्मश्री पोपटराव पवार\nमाय अहमदनगर वेब टीम-\nटीआरपी आणि ब्रेकिंग न्युज च्या हव्यासापोटी नकारात्मक बातम्यांकडे कल वाढत चालला आहे. सकारात्मक पेक्षा नकारात्मक बातम्यांना ठळक पणे आणि प्रमुख म्हणून छापल्या जातात.त्यातून टीआरपी वाढत असेल पण समाजाला पुढं घेऊन जाणारी आणि दिशा देणारी पत्रकारिता ही सकारात्मक पत्रकारीतच आहे असे प्रतिपादन पदमश्री पोपटराव पवार यांनी केले.\nनगर तालुक्यातील कै माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पत्रकार दिनाच्या औचित्यावर आयोजित आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले होते.यावेळी सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुरेश सुंबे, रेवणनाथ चोभे, आदि उपस्थित होते.यावेळी बोलताना पोपटराव पवार म्हणाले की मी आणि माजी आमदार कर्डीले बरोबर सरपंच होतो.बाजार समिती ,पंचायत समिती सदस्य म्हणून राहिलो पण पुढे राजकारण की गाव असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी आपण गावाला प्राधान्य दिले आणि गावातच काम करण्याचा निर्णय घेतला.पैशाने गावे उभी रहात नाहीत तर विचारांनी गावे उभी रहातात.मला जरी पदमश्री मिळाला असला तरी तो गावकऱयानी केलेल्या कष्टचे आणि दिलेल्या त्यागाचे ते फळ आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांची पत्रकारिता करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.समाजाला पुढं घेऊन जाणारी पत्रकारिता असली पाहिजे.नकारात्मक नाही तर सकारात्मक पत्रकारिताच समाजाला दिशा देईल आणि पुढे घेऊन जाईल. यावेळी दिव्य मराठी चे नगर तालुका प्रतिनिधी जितेंद्र निकम यांसह लोकमतचे योगेश गुंड, पुण्यनगरी चे बाळासाहेब गदादे, दिव्य मराठी चे पाथर्डी तालुका प्रतिनिधी अविनाश मंत्री यांना आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी तर आभार बाबासाहेब खरसे यांनी मानले.\nपत्रकार हा समाजाचा आरसा\nपत्रकार बातम्यांच्या माध्यमातून समाजातील घडामोडी आणि प्रश्न मांडत असतात. त्यामुळे आम्हाला काम करताना दिशा मिळते. कोणते प्रश्न तातडीचे आणि अति महत्वाचे आहेत ते समजते. नगर तालुक्यातील पत्रकारांची मोठी साथ कायम मिळत आहे. पत्रकार हा आरसा दाखविण्याचे काम करतात, असे माजी मंत्री कर्डीले म्हणाले.\nतालुक्यातील प्रश्नांसाठी पद्मश्री यांची साथ हवी\nनगर बाजार समितीने काळाच्या ओघात स्वतः मध्ये बदल केला म्हणून आज बाजार समिती चे राज्यातील क्रमांकाचे स्थान अबाधित आहे. दुष्काळ काळात चारा छावण्या, कोविड काळात कोविड सेंटर सुरू करून लोकांना आधार दिला. तालुक्यातील पाण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आमदार कर्डीले यांनी घोसपुरी आणि बुऱ्हाणनगर पाणी योजनांच्या माध्यमातून सोडवला , इतर अनेक कामेही झाली.पण साकलाई पाणी योजना, घोसपुरी एमआयडीसी , वांबोरी चारी चा दुसरा टप्पा असे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे बाकी आहेत.तालुक्याला हक्काचा आमदार नाही .पदमश्री पोपटराव पवार यांनी याकामी लक्ष घेतल्यास हे प्रश्न सुटू शकतील अशी अपेक्षा पत्रकार जितेंद्र निकम यांनी व्यक्त केली.कारिताच समाजाला पुढे नेऊ शकेल- पद्मश्री पोपटराव पवार\nमाय अहमदनगर वेब टीम-\nटीआरपी आणि ब्रेकिंग न्युज च्या हव्यासापोटी नकारात्मक बातम्यांकडे कल वाढत चालला आहे. सकारात्मक पेक्षा नकारात्मक बातम्यांना ठळक पणे आणि प्रमुख म्हणून छापल्या जातात.त्यातून टीआरपी वाढत असेल पण समाजाला पुढं घेऊन जाणारी आणि दिशा देणारी पत्रकारिता ही सकारात्मक पत्रकारीतच आहे असे प्रतिपादन पदमश्री पोपटराव पवार यांनी केले.\nनगर तालुक्यातील कै. माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पत्रकार दिनाच्या औचित्यावर आयोजित आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले होते.यावेळी सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुरेश सुंबे, रेवणनाथ चोभे, आदि उपस्थित होते.यावेळी बोलताना पोपटराव पवार म्हणाले की मी आणि माजी आमदार कर्डीले बरोबर सरपंच होतो.बाजार समिती ,पंचायत समिती सदस्य म्हणून राहिलो पण पुढे राजकारण की गाव असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी आपण गावाला प्राधान्य दिले आणि गावातच काम करण्याचा निर्णय घेतला.पैशाने गावे उभी रहात नाहीत तर विचारांनी गावे उभी रहातात.मला जरी पदमश्री मिळाला असला तरी तो गावकऱयानी केलेल्या कष्टचे आणि दिलेल्या त्यागाचे ते फळ आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांची पत्रकारिता करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.समाजाला पुढं घेऊन जाणारी पत्रकारिता असली पाहिजे.नकारात्मक नाही तर सकारात्मक पत्रकारिताच समाजाला दिशा देईल आणि पुढे घेऊन जाईल. यावेळी दिव्य मराठी चे नगर तालुका प्रतिनिधी जितेंद्र निकम यांसह लोकमतचे योगेश गुंड, पुण्यनगरी चे बाळासाहेब गदादे, दिव्य मराठी चे पाथर्डी तालुका प्रतिनिधी अविनाश मंत्री यांना आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी तर आभार बाबासाहेब खरसे यांनी मानले.\nपत्रकार हा समाजाचा आरसा\nपत्रकार बातम्यांच्या माध्यमातून समाजातील घडामोडी आणि प्रश्न मांडत असतात. त्यामुळे आम्हाला काम करताना दिशा मिळते. कोणते प्रश्न तातडीचे आणि अति महत्वाचे आहेत ते समजते. नगर तालुक्यातील पत्रकारांची मोठी साथ कायम मिळत आहे. पत्रकार हा आरसा दाखविण्याचे काम करतात, असे माजी मंत्री कर्डीले म्हणाले.\nतालुक्यातील प्रश्नांसाठी पद्मश्री यांची साथ हवी\nनगर बाजार समितीने काळाच्या ओघात स्वतः मध्ये बदल केला म्हणून आज बाजार समिती चे राज्यातील क्रमांकाचे स्थान अबाधित आहे. दुष्काळ काळात चारा छावण्या, कोविड काळात कोविड सेंटर सुरू करून लोकांना आधार दिला. तालुक्यातील पाण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आमदार कर्डीले यांनी घोसपुरी आणि बुऱ्हाणनगर पाणी योजनांच्या माध्यमातून सोडवला , इतर अनेक कामेही झाली.पण साकलाई पाणी योजना, घोसपुरी एमआयडीसी , वांबोरी चारी चा दुसरा टप्पा असे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे बाकी आहेत.तालुक्याला हक्काचा आमदार नाही .पदमश्री पोपटराव पवार यांनी याकामी लक्ष घेतल्यास हे प्रश्न सुटू शकतील अशी अपेक्षा पत्रकार जितेंद्र निकम यांनी व्यक्त केली.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://batmya.com/source/1153", "date_download": "2022-12-09T16:33:07Z", "digest": "sha1:AO6MXSB3NNI4UEEWJHZJYF4CMH36K4RL", "length": 6601, "nlines": 93, "source_domain": "batmya.com", "title": "| batmya.com (बातम्या)", "raw_content": "\n भारतासह अनेक देशांची कच्च्या तेलाची जहाजे तुर्कीने अडविली; एका कागदासाठी समुद्रात ट्रॅफिक जाम\nतुर्कीच्या मेरीटाईम अथॉरिटीने जहाजांची संख्या वाढू लागली असली तरी चेकिंग सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.\n भारतासह अनेक देशांची कच्च्या तेलाची जहाजे तुर्कीने अडविली; एका कागदासाठी समुद्रात ट्रॅफिक जाम\nSharad Pawar Jayant Patil: \"शरद पवार जेव्हा 'स्वतः तिकडे येतो' म्हणाले तेव्हा कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली\"\nजयंत पाटील यांचा दावा, शिंदे-फडणवीस सरकारवर केली टीका\nRead more about Sharad Pawar Jayant Patil: \"शरद पवार जेव्हा 'स्वतः तिकडे येतो' म्हणाले तेव्हा कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली\"\nInvestment Tips: याला म्हणतात पॉलिसी Post Officeमध्ये फक्त ८ हजार गुंतवा; मॅच्युरिटीला २.२ कोटी मिळवा\nInvestment Tips: पोस्ट ऑफिसच्या या पॉलिसीवर कर्जाची सोयही उपलब्ध असून, या योजनेचे ८ मोठे फायदे सांगितले जातात. जाणून घ्या, डिटेल्स...\n Post Officeमध्ये फक्त ८ हजार गुंतवा; मॅच्युरिटीला २.२ कोटी मिळवा\nMaharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शाह नक्कीच मार्ग काढतील”; सुप्रिया सुळेंना विश्वास\nMaharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी काहीतरी मार्ग काढण्याचे आश्वासन अमित शाहांनी दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.\nRead more about Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शाह नक्कीच मार्ग काढतील”; सुप्रिया सुळेंना विश्वास\nमिर्झापूर: प्रेयसीला गर्भपाताचे औषध देण्यासाठी पहाटेच्या अंधारात बोलावले; तिने नकार देताच...\nमिर्झापूर जिल्ह्यातील जिग्ना पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. गंगा नदीच्या काठावर एका निर्जन ठिकाणी प्रियकर प्रेयसी भेटले होते.\nRead more about मिर्झापूर: प्रेयसीला गर्भपाताचे औषध देण्यासाठी पहाटेच्या अंधारात बोलावले; तिने नकार देताच...\nHindi News हिंदी समाचार\nMarathi news मराठी बातम्या\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/a-crime-against-a-famous-film-producer/", "date_download": "2022-12-09T16:59:52Z", "digest": "sha1:QJUZR66DQE62J26V2YBTKXVV7FK3Q7K3", "length": 7237, "nlines": 70, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "पत्नीला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याविरोधात गुन्हा - India Darpan Live", "raw_content": "\nपत्नीला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याविरोधात गुन्हा\nइंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – प्रसिद्ध चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा चांगलाच अडचणीत आला आहे. परस्त्रीसोबत गाडीत त्याच्या पत्नीने त्याला रंगेहात पकडले. त्यामुळे त्याने पत्नीवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमिश्राने गाडी घातल्याने त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. आपल्या पतीने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार तिने पोलिसात केली आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना १९ ऑक्टोबर रोजी घडली. मिश्राची पत्नी त्याच्या घरी गेली तेव्हा तो बाहेरच गाडीत बसलेला तिला दिसला. त्याच्यासोबत एक महिला होती. आणि मिश्रा तिच्यासोबत रोमँटिक झाला होता, असं मिश्रा याची पत्नी सांगते. हे पाहून मी काचेवर टकटक केली, मात्र मला पाहून मिश्राने गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने बायकोला धक्का मारला. ती खाली पडल्यावर तिच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार कमल किशोर याच्या पत्नीने पोलिसांकडे केली आहे. यामुळे माझ्या डोक्याला दुखापत झाली आहे, असे पत्नीचे म्हणणे आहे. याप्रकरणी तसेच पत्नीच्या आरोपांवर मिश्रा याच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. २०१९ मध्ये त्याने चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण केले. भुतीयापा, फ्लॅट नंबर ४२०, देहाती डिस्को अशा चित्रपटांची निर्मिती मिश्रा याने केली आहे.\nयासाठी राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांना ट्रम्पेट बॅनर केले जाते प्रदान; अशी आहे १५० वर्षाची परंपरा\nराज्यात १४ हजार ९५६ पोलीस शिपाईची भरती; १ नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरु होणार\nराज्यात १४ हजार ९५६ पोलीस शिपाईची भरती; १ नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरु होणार\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokshahilive.com/sattars-controversial-statement-about-sule-01/", "date_download": "2022-12-09T15:04:22Z", "digest": "sha1:IYO7F6TAJE57ZUF2CTFGCWU5U7STY7EZ", "length": 14559, "nlines": 222, "source_domain": "lokshahilive.com", "title": "सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य सत्तारांना भोवलं; महिला आयोगाकडून दखल, महासंचालकांना कारवाईच्या सूचना... - लोकशाही", "raw_content": "\nसुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य सत्तारांना भोवलं; महिला आयोगाकडून दखल, महासंचालकांना कारवाईच्या सूचना…\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nहिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण \nसलग सातव्यांदा गुजरात मध्ये कमळची बाजी…\nमुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:\nमहिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्गार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आयोगाकडून सुचना देण्यात आली आहे, असं ट्विट महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.\nराज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्घार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन१/२ pic.twitter.com/lOXsuK2VIz\nकृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात तसंच मुंबईतल्या अब्दुल सत्तार यांच्या शासकीय बंगल्याबाहेर आंदोलन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत सत्तारांचे कान टोचले. आता राज्य महिला आयोगाने देखील याची दखल घेतली असून पोलीस महासंचालकांना कायदेशीर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरून आक्रमक झाली आहे. पुढच्या 24 तासांमध्ये अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा राष्ट्रवादीच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर उद्योगमंत्री आणि त्यांचेच सहकारी उदय सामंत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अब्दुल सत्तार यांनी वापरलेल्या शब्दाचं मी समर्थन करत नाही. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात, मात्र अब्दुल सत्तार यांनी टीका करताना चुकीचा शब्द वापरला, असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं.\n‘महाराष्ट्रामध्ये कोणतीही खळबळ उडाली नाही. मी माझ्याा बोलण्यावर ठाम आहे. जे आम्हाला खोके घेतले म्हणून बदनाम करत आहे, ते XXXचोट आहे. ते मग कुणीही असेल. खोके घेतले अशा शब्दांत जर कुणी टीका करत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. मी जे बोलतोय खरं आहे. तुम्ही एका व्यक्तीचे नाव कशाला घेता. मी सर्वांसाठी बोललो. आता सर्वांसाठी बोललो. तुम्ही एका महिलाबद्दल बोलताय, तरीही सत्तार म्हणाले की, मी सर्वांसाठी बोललोय. अजून कुणीही बोलेल, ते ज्या भाषेत बोलले, त्याला उत्तर देईन.’\nजळगावच्या राजश्री पाटील यांना राष्ट्रपती दौप्रदी मुर्म यांच्या हस्ते “फ्लोरेंस नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार”…\nकथित कॉपीराइट उल्लंघनासाठी काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले जातील: कर्नाटक कोर्ट\nLive : शिवसेनेचे 29 आमदार फुटले; सरकार कोसळणार\nमोठी बातमी : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; काय आहेत नवे नियम, वाचा\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nLive : शिवसेनेचे 29 आमदार फुटले; सरकार कोसळणार\nमोठी बातमी : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; काय...\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक याचिका – SC ने बजावली...\nकर्नाटक त्रिशंकू; रस्सीखेच सत्तेसाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-09T15:14:12Z", "digest": "sha1:H7GYG6QXCY6X5HQD7SJ7QXLUTVT23UT6", "length": 10254, "nlines": 67, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "पिक व्यवस्थापन – महासरकारी शेतकरी योजना", "raw_content": "\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nउन्हाळी तीळ,उडीद, मूग लागवड व्यवस्थापन कसे करायचे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याची पूर्वमशागत, आंतरमशागत, लागवड कधी करतात, लागवड पेरणी कशी करायची, कोणत्या जातीचं बियाणे वापरावेत, पाणी व्यवस्थापन कसे करावे यासंबंधित माहिती घेणार आहोत. जर आत्ताच्या उन्हळ्यात तुम्ही तीळ, उडीद आणि मूग यांची पेरणी करण्याचा विचार करत आहेत तर हे आर्टिकल तुमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे.\nकांदा फवारणी आणि खत व्यवस्थापन वेळापत्रक, पहा कांद्याचे व्यवस्थापन कसे करायचे.\nपिकाचे नियोजन म्हणजे पिकासाठी कोणती खते कधी व कोणत्या दिवशी कोणती खाते टाकावीत तसेच कोणते औषध कोणत्या दिवशी फवारावे.खाते टाकण्याचे वेळापत्रक आणि कोणती फवारणी कधी करायची याची पूर्ण माहिती पाहू आणि हे टेस्टेड वेळापत्रक आहेत .\nहंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहिती\nमिरची साठी आवश्यक अनुकूल असणारे हवामान कोणते असणार आहे, जमीन कोणती असणार आहे, कोणत्या हंगामात मिरचीची लागवड करणे अति उत्तम असणार आहे, तसेच मिरचीच्या जाती यांची माहिती पाहणार आहोत. तसेच किती एकरामध्ये किती बियाण्याची लागवड ही करायला पाहिजे म्हणजे उत्पादन हे अधिक दर्जेदार येईल. तसेच जमिनीची पूर्वमशागत, मिरचीची लागवड कशी करायची, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, मिरचीची अंतरमशागत, प्रति हेक्टरी उत्पादन किती मिळते, .\nसोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे\nनमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन लागवड विषयी माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण उत्पाद्कता वाढवण्याचे उपाय , सुधारित वाण, जमीन, हवामान, सोयाबीन पीकसाठी जमिनीची पूर्वमशागत कशी करावी, सोयाबीनची पेरणी कधी आणि कशी…\nकोबी खत आणि फवारणी व्यवस्थापन वेळापत्रक\nड्रिपद्वारे कोबीचे खत व्यवस्थापन आणि फवारणी द्वारे आपण कोबीचे व्यवस्थापनाची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी कोणते औषध/खत कोबी साठी योग्य ठरणार आहे, कोणते औषध/ खत कधी द्यावे आणि त्याच्या वेळा कोणत्या असणार आहेत हे पाहणार आहोत.यानुसार जर तुम्ही कोबी पिकासाठी नियोजन केले, तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे आणि उत्पादनात नक्कीच तुम्हाला वाढ दिसून येणार आहे . हे वेळापत्रक टेस्टेड आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात ड्रिप द्वारे कोबीचे खत व्यवस्थापन कसे करायचे आणि ड्रिपद्वारे कोणत्या दिवशी कोणते औषध फवारायचे आणि त्याच्या किती फवारण्या करायचा. तसेच खत व्यवस्थापन कसे करायचे.\nडाळिंब पीक फवारणी व्यवस्थापन वेळापत्रक\nडाळिंब पिकासाठी फवारणी व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती पाहणार आहोत. छाटणीनंतरच्या कोणत्या दिवशी कोणते औषध फवारायचे. त्याचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत. त्यानुसार जर तुम्ही डाळिंब पिकासाठी नियोजन केले तर नक्कीच तुम्हला त्याच लाभ होणार आहे.\nद्राक्ष एप्रिल छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक\nछाटणीनंतर कितव्या दिवशी कोणते खत/औषध फवाराचे हा प्रश्न तुम्हला नक्की पडला असेल, एप्रिल छाटणीचे पूर्वनियोजन कसे करायचे खरड छाटणी नंतर विरळनी चे महत्व अणि काडी संख्या नियोजन कसे करायचे\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nदूध उत्पादक शेतकरी GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2022 संपूर्ण माहिती\nतुमच्या मोबाईलमधून करा तुमचे मतदान (कार्ड) ओळखपत्र आणि आधार लिंक\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/07/blog-post_280.html", "date_download": "2022-12-09T15:11:47Z", "digest": "sha1:OM2XK67AGXQUAMDA3VCJMU4Q3KYOZU32", "length": 8594, "nlines": 58, "source_domain": "www.mynagar.in", "title": "चीनविरोधी संघर्षात अमेरिकन लष्कर भारताच्या पाठीशी", "raw_content": "\nचीनविरोधी संघर्षात अमेरिकन लष्कर भारताच्या पाठीशी\nमाय अहमदनगर वेब टीम\nवॉशिंग्टन - भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षात अमेरिकेचं लष्कर भारताला साथ देणार असल्याचं व्हाइट हाऊसच्या अधिकार्‍याने सांगितली आहे.\nचीनसोबत युद्धाचा प्रसंग ओढवल्यास अमेरिकेचे लष्कर भारतासोबत आहे. अशा युद्धात आम्ही नेहमीच भारताच्या पाठीशी उभे राहू, असे स्पष्ट संकेत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे मुख्यालय असलेल्या व्हाईट हाऊसने दिले आहेत.\nआमचा संदेश अतिशय स्पष्ट आहे. जगाच्या पाठीवर कोणतेही क्षेत्र असो, आम्ही चीनला वर्चस्व गाजवू देणार नाही. चीनचे वर्चस्व झुगारण्यासाठी आम्ही आपली पूर्ण शक्ती पणाला लावणार आहोत. अलीकडील काळात चीनने भारतासोबत जे काही केले, ते कुणीच मान्य करणार नाही. या स्थितीत भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवली, तर आम्ही भारतालाच आवश्यक ती मदत करणार आहोत, असे व्हाईट हाऊसचे संपर्क प्रमुख मार्क मीडोज यांनी फॉक्स न्यूज या वृत्तसंस्थेला सांगितले.\nअमेरिकेचे लष्कर जगात शक्तिशाली आहेत आणि भविष्यातही ते शक्तिशालीच राहणार आहे. हाच संदेश आम्ही चीनला देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.\nअमेरिकेने आपली दोन विमानवाहू जहाज दक्षिण चीन समुद्रात तैनात केली आहेत. जगाच्या तुलनेत अमेरिकाच श्रेष्ठ आहे, अमेरिकेचे वर्चस्व कुणीही कमी करू शकत नाही आणि आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्नही कुणी करू नये. अमेरिका जागतिक महासत्ता होती, आहे आणि कायम राहील, असेही ते म्हणाले.आमचे शक्तिशाली लष्कर, हवाई दल आणि नोदल कोणत्याही कठीण प्रसंगात भारताच्या बाजूने उभे आहे, याची ग्वाही आम्ही आज भारताला देत आहोत. दक्षिण चीन समुद्रात चीनने ज्या कुरापती सुरू केलेल्या आहेत, त्या मोडीत काढण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्वच पावले उचलणार आहोत, असे त्यांनी सांगितले.\nआमचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच चीनसंदर्भातील प्रशासकीय आदेशावर स्वाक्षरी करणार आहेत. यात आणखीही काही महत्त्वाच्या मुद्यांचा समावेश असेल. आज फक्त मी इतकेच संकेत देत आहो की, हा प्रशासकीय आदेश चीनसाठी कठोर संदेश देणारा असणार आहे, असेही ते म्हणाले.\nदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी दूरध्वनीवर रविवारी चर्चा केली. त्यात दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य मागे घेण्याचे मान्य केले. चर्चेनंतर दोन्ही देशांनी सीमेवरून सैन्यमाघारीस सुरुवात केली आहे. दोन्ही देशांनी सीमेवरील सैन्य माघारीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे मान्य केल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र कामकाज मंत्रालयाने दिली. डोभाल आणि वँग यांनी तणाव निवळण्याबरोबरच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पालन करण्याची ग्वाही परस्परांना दिली आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/06/Aadarsh-vidyalaya-news.html", "date_download": "2022-12-09T16:13:49Z", "digest": "sha1:XZHMFKDHMGBCTZX5634MNKYR66AQBSWF", "length": 4693, "nlines": 53, "source_domain": "www.mynagar.in", "title": "श्रुती डोकडे हिचे दहावीच्या परीक्षेत यश", "raw_content": "\nश्रुती डोकडे हिचे दहावीच्या परीक्षेत यश\nमाय अहमदनगर वेब टीम\nनगर तालुका-- चाणक्य चॅरिटी ट्रस्ट पुणे द्वारा संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय जेऊर(बा) ता.नगरचा एस. एस.सी परीक्षा मार्च 2022 चा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे.\nप्रथम क्रमांक कु. श्रूती मारूती डोकडे (93:80), व्दितीय क्रमांक कु. वैष्णवी पांडूरंग गायकवाड (93:40) तर तृतीय क्रमांक कु. दिपाली नवनाथ म्हस्के (92:40) तसेच कु. रूतूजा आप्पासाहेब आवारे(92:40) ,चतूर्थ क्रमांक कु. गौरी मच्छिंद्र काळे (92:20) हिने मिळविला आहे. उर्वरीत सर्व विद्यार्थी हे 75% च्यापूढे मार्क घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.\nसर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्षा श्रीमती उषाताई नवनाथराव आव्हाड,संस्थेचे उपाध्यक्ष गिरीषजी आव्हाड, भास्कररावजी आव्हाड, विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदाळे सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय डोकडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/43945.html", "date_download": "2022-12-09T16:21:57Z", "digest": "sha1:4QEGMDTYEWDMEASIHOXX2X7IEDCXAZGF", "length": 43150, "nlines": 520, "source_domain": "www.sanatan.org", "title": "राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवा ! – (सदगुरु) नंदकुमार जाधव, सनातन संस्था - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > कार्य > राष्ट्ररक्षण > राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवा – (सदगुरु) नंदकुमार जाधव, सनातन संस्था\nराष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवा – (सदगुरु) नंदकुमार जाधव, सनातन संस्था\nपाठ्यपुस्तकातून लोकमान्य टिळक यांचा अवमान केल्याचे प्रकरण\nडावीकडून अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी, सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री. सुनील घनवट आणि श्री. विजय पाटील\nजळगाव – राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात लोकमान्य टिळक यांचा ‘आतंकवादाचे जनक’, असा अवमानकारक उल्लेख करण्यात आला आहे. हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. त्यांचा हा अवमान आम्ही कदापि खपवून घेणार नाही. राजस्थान शासनाने या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन पुस्तकातील आक्षेपार्ह उल्लेख तात्काळ वगळावा, तसेच हा प्रकार नजरचुकीने झालेला नसून राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्यासाठी हेतूतः लोकमान्य टिळकांचा असा उल्लेख केला आहे. असा उल्लेख करणारे लेखक, ते छापणारे मुद्रक, प्रकाशक आणि संबंधित दोषी शासकीय अधिकारी यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करावी, संबंधित पुस्तक त्वरित मागे घ्यावे आणि संबंधितांनी याविषयी जाहीर क्षमायाचना करावी अन्यथा या विरोधात समिती देशभरात आंदोलन करणार, अशी चेतावणी समितीचे महाराष्ट्र्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.\nया वेळी सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी आणि समितीचे श्री. विजय पाटील उपस्थित होते.\nभुसावळ येथे १३ मे या दिवशीच्या हिंदु धर्मजागृती सभेत यासंदर्भात निषेध करण्यात येणार असून त्या निमित्ताने स्वाक्षरी अभियानही राबवण्यात येणार आहे. सहस्रो स्वाक्षर्‍यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे, असेही श्री. घनवट यांनी सांगितले.\nराष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात\nवैध मार्गाने आवाज उठवा – (सदगुरु) नंदकुमार जाधव, सनातन संस्था\nलोकमान्य टिळकांना आतंकवादी ठरवणे, यामागेे मोठे षड्यंत्र आहे. राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवायला हवा.\nलोकमान्य टिळकांना ‘आतंकवादाचे जनक’ संबोधणार्‍या\nअधिकार्‍यांचे डोके ठिकाणावर आहे का – अधिवक्ता गोविंद तिवारी, प्रदेशाध्यक्ष, हिंदू महासभा\nपाठ्यपुस्तकातून लोकमान्य टिळकांना ‘आतंकवादाचे जनक’ संबोधणार्‍या अधिकार्‍यांचेे डोके ठिकाणावर आहे का टिळक यांना ‘आतंकवादाचे जनक’ (फादर ऑफ टेररिझम) म्हणणे, हे देशद्रोही कृत्यच म्हणावे लागेल.\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nनंदुरबार येथील उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सनातनच्या संस्कार वह्यांचे वाटप \nदेशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे \nभारतीय अर्थव्यवस्थेला समाप्त करण्यासाठी हलाल व्यवस्था एक षड्यंत्र – अमोल कुलकर्णी, सनातन संस्था\nसनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण\nपनवेल येथे धर्मप्रेमींच्या एकजुटीने निघाली यशस्वी हिंदू एकता दिंडी \nगणरायाच्या सांगलीत ‘हिंदू एकता दिंडी’च्या निमित्ताने दीड सहस्र हिंदूंचा हिंदू एकतेचा हुंकार \nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (245) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (52) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (672) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (155) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2006/02/", "date_download": "2022-12-09T15:57:28Z", "digest": "sha1:Z75R7GHV3PYQ76FKNP3WEJXSN5JY7B2Z", "length": 14312, "nlines": 91, "source_domain": "www.sudharak.in", "title": "फेब्रुवारी 2006 - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nमासिक संग्रह: फेब्रुवारी, 2006\nखिडकीतून दिसणारे मोकळे रस्ते आणि शांत परिसर पाहून मला तीनच वर्षांपूर्वी वडोदऱ्यात सांप्रदायिक हिंसेचा वणवा भडकला होता यावर विश्वास ठेवणे अशक्यप्राय वाटत होते. मला वाटले की त्या संघर्षासोबतच त्यामागची विकृतीही नाहीशी झाली होती. पण मी ज्या स्थानिक स्वयंसेवी संस्थेत काम करत होते, तिच्या कार्यकर्त्यांचे मत वेगळे होते. ते धार्मिक संघर्षाविरुद्धच्या कामाला बांधील होते, आणि त्यांच्या मते हिंसाचाराचे काही कायमचे व्रण झाले होते, तेही गुजरातभर.\nआजही नेहेमीसारखेच ते कार्यकर्ते ताज्या वंशविच्छेदाचे वास्तव शोधन शक्य तितका संपूर्ण आणि वास्तविक अहवाल लिहीत होते. संचालक दीना फोन करत होती.\nफेब्रुवारी, 2006इतरदिवाकर पुरुषोत्तम मोहनी\n[ह्या लेखामध्ये दिवाकर मोहनी ह्यांच्या जुन्या लेखांमधील काही मुद्द्यांची पुनरुक्ती झाली आहे परंतु ती सहेतुक आहे.]\nआपल्या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत तीव्र स्वरूप धारण करीत आहे आणि कदाचित ही समस्या अत्यंत गंभीर स्वरूप धारण करून परिस्थिती लवकरच स्फोटक बनेल अशी शक्यता आहे. प्रश्न अत्यंत अवघड आहे एवढे मात्र खरे. अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने रोजगारहमी कायदा केला. त्यायोगे बेरोजगारांची परिस्थिती काही प्रमाणात सुधारली आणि त्याबरोबरच त्या कामांवर देखरेख करणारे आणि हजेरी मांडणारे ह्यांची परिस्थिती पुष्कळ जास्त सुधारली. भारत सरकारने त्याच पद्धतीवर काही जिल्ह्यांतून घरटी एका माणसाला वर्षातून शंभर दिवस रोजगार देण्याचा निर्णय केला आहे.\nराष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य (३)\nफेब्रुवारी, 2006इतरडॉ. सुधाकर देशमुख\nटेलिव्हिजन, इंटरनेट आणि वृत्तपत्रे ह्यांमुळे जगात घडणाऱ्या घटना काही सेकंदांत जगभर प्रसारित होत आहेत. क्रिकेटचा चालू असलेला खेळ आपण आपल्या दिवाणखान्यात बसून आरामात नित्य बघत असतो. ह्या माध्यमांतून बातम्या, टेलिव्हिजन मालिका, करमणुकीचे कार्यक्रम, खेळ आणि जाहिराती इत्यादींतून अनेक प्रतिमा प्रसारित होत असतात. माध्यमांनी दाखविलेल्या ह्या प्रतिमांत आपण इतके गुरफटून गेलेले असतो की वास्तव आणि कल्पना ह्यांतील सीमारेषा आपल्याला ओळखू येत नाहीत. माध्यमांनी तयार केलेल्या प्रतिमांनाच वास्तव समजण्याची चूक आपण करतो. माध्यमांनी प्रसारित केलेल्या प्रतिमा व्यक्तीच्या सावल्यासारख्या असतात. सावली खरी असते, पण सावली म्हणजे वास्तव नव्हे ती व्यक्ती नव्हे.\nउपयोगितावाद (२): जॉन स्टुअर्ट मिल्\nफेब्रुवारी, 2006इतरदि. य. देशपांडे\n[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या Utilitarianism चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]\nप्रकरण २: उपयोगितावाद म्हणजे काय\nजे लोक उपयोगितेचा पुरस्कार युक्त आणि अयुक्त यांचा निकष म्हणून करतात ते उपयोगिता हा शब्द काहीतरी सुखविरोधी अशा संकुचित आणि बोलभाषेतील रूढ अर्थीच वापरतात अशी जी अडाणी समजूत आहे तिचा ओझरता उल्लेखही पुरेसा होईल. इतका विपरीत गैरसमज करून घेणाऱ्यांत उपयोगितावादाच्या विरोधकांचा समावेश क्षणभरही करताना दिसल्यास त्यांची क्षमा मागितली पाहिजे.\nमानवी सुरक्षेची संकल्पना पुरेशी ठरण्यासाठी तिच्यात पुढे नोंदलेले वेगवेगळे घटक सामावून घ्यायला हवेत.\n(१) ‘राष्ट्रीय सुरक्षा’ ही तंत्रशाही संकल्पना अखेर लष्करी सुरक्षेत रूपांतरित होते. त्याऐवजी मानवी जीवांवर लक्ष केंद्रित व्हायला हवे.\n(२) माणसांच्या व्यक्तिगत कोंडीचा सामाजिकदृष्ट्या तटस्थ विचार न होता माणसांची जीवने सुरक्षित करण्यातले सामाजिक रचनांचे अंग ठसायला हवे.\n(३) सामाजिक हक्क आणि व्यक्तिगत स्वातंत्र्ये महत्त्वाची आहेतच, पण माणसांच्या मूलभूत हक्कांचे जास्त व्यापक आकलन हवे म्हणजे अन्न, आरोग्यसेवा, मूलभूत शिक्षण यांबाबत सामाजिक आस्था हवी.\n[टाईम साप्ताहिकाने प्रिन्सिपल व्हॉईसेस नावाचा जगापुढील आह्वानांवर चर्चा घडवण्याचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेतला आहे.\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/photos-happy-birthday-aishwarya-rai-bachchan-best-movies-of-ash-mhaa-492808.html", "date_download": "2022-12-09T17:01:33Z", "digest": "sha1:4W32OI3NZOVH24C4FS6XIMQZ6N36MHLE", "length": 9030, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aishwarya @47: ...म्हणून ऐश्वर्या सलमानला म्हणाली होती 'सर्वात आकर्षक पुरुष' photos-happy-birthday-aishwarya-rai-bachchan-best-movies-of-ash-mhaa – News18 लोकमत", "raw_content": "\nAishwarya @47: ...म्हणून ऐश्वर्या सलमानला म्हणाली होती 'सर्वात आकर्षक पुरुष'\nबॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आज आपला 47वा वाढदिवस साजरा करत आहे. ऐश्वर्याने केवळ आपल्या रुपामुळेच नाही तर उत्तम अभिनय आणि नृत्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.\nमुंबई: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आज आपला 47वा वाढदिवस साजरा करत आहे.1994 सालचा विश्वसुंदरीचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. अ‍ॅक्टिंग क्षेत्रात आल्यानंतर काही वर्षातच तिने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं. फक्त आपल्या रुपामुळेच नाही तर अभिनयातील गुणांमुळे तिने हजारो चाहत्यांची मनं जिंकून घेतली.\nहम दिल दे चुके सनम हा सिनेमा ऐश्वर्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरला. संजय लीला भन्साळींच्या या फिल्ममध्ये ऐश्वर्याने अभिनयाच्या जोरावर स्वत:चं स्थान बॉलिवूडमध्ये पक्कं केलं. सलमान खान आणि तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सर्वांनाच भावली. ऐश्वर्याला त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. या सिनेमानंतर ऐश्वर्या आणि सलमानच्या प्रेमकहाणीचे किस्से रंगायला लागले. सेमी अग्रवाल यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये तिला जेव्हा प्रश्न विचारला गेला की तुला सर्वात आकर्षक पुरूष कोण वाटतो तेव्हा तिने सलमान हे उत्तर दिलं होतं.\nताल हा सिनेमा ऐश्वर्याच्या करिअरमधला आणखी एक मैलाचा दगड ठरला. या सिनेमातून ऐशच्या डान्सचा जलवा पाहायला मिळाला. अनिल कपूर आणि अक्षय खन्ना हे 2 हिरो असतानाही ताल हा सिनेमा ऐश्वर्याच्याच नावाने ओळखला जातो.\nहमारा दिल आपके पास है या सतीश कौशिकच्या सिनेमातून ऐश्वर्याने साकारलेलं बलात्कार पीडित मुलीचं पात्र त्या काळापेक्षा खूप पुढे होतं. त्या सिनेमात अतिशय वेगळ्या प्रकारची कथा रंगवण्यात आली होती. ऐश्वर्या राय बच्चनला त्यावर्षी देखील अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.\nसंजय लिला भन्साळी यांचा आणखी एक सिनेमा भाव खाऊन गेला. तो सिनेमा म्हणजे देवदास. देवदासमध्ये पारोच्या भूमिकेसाठी ऐश्वर्याने खूप मेहनत घेतली होती. माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या बच्चन या दोन्ही अभिनेत्रींच्या कामाचं कौतुक झालं. त्यातल्या डोला रे डोला या गाण्यातील नृत्य आजही नव्या नृत्यांगनांना शिकण्यासारखं आहे. देवदास सिनेमासाठीदेखील फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.\nरेनकोट नावाचा वेगळ्या प्रकारचा सिनेमा ऐश्वर्याच्या करिअरमध्ये आला. या चित्रपटात ऐश्वर्याने साकारलेल्या गृहिणीची भूमिकादेखील भाव खाऊन गेली. या फिल्मसाठी ऐश्वर्याला नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाला.\n2007 साली प्रदर्शित झालेल्या गुरू या सिनेमामध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन एकत्र झळकले होते. हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता.\nआशुतोष गोवारीकर यांच्या जोधा अकबर सिनेमातली जोधा ऐश्वर्याने डौलदारपणे साकारली. या फिल्मला कॉन्ट्रोव्हर्सीचाही सानमा करावा लागला. पण उत्तम लेखन, कलाकारांचा दमदार अभिनय, प्रचंड मोठा सेट या सगळ्या बाबींमुळे सिनेमा भाव सुपरहिट ठरला.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.wordpress.com/category/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/page/4/", "date_download": "2022-12-09T16:51:21Z", "digest": "sha1:3UQPWFK36UX65NU4ZWIGBFAZR5SCF4RI", "length": 24496, "nlines": 223, "source_domain": "magevalunpahtana.wordpress.com", "title": "इतर साहित्य | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\" | पृष्ठ 4", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \nश्रद्धा॑जली: स॑गीतकार मदन मोहन\nऑगस्ट 13, 2009 अस्सल सोलापुरी यावर आपले मत नोंदवा\n १९७५ साली याच दिवशी माझ्या अत्य॑त लाडक्या स॑गीतकाराने ‘मदन मोहनने’ शेवटचा श्वास घेतला. ह्या लेखाद्वारे मी त्या॑ना भावपूर्ण आदरा॑जली वाहतो आहे.\nब्रिटिश अ॑कित मेसापोटेमिया (आत्ताचा इराक) मधील बगदाद शहरात दि. २५ जून १९२४ रोजी एका धनिक कुटु॑बात मदनमोहनचा जन्म झाला. त्या॑चे वडिल रायबहाद्दूर चुनिलाल कोहली हे एक वजनदार असामी होते. बगदादमधून रावळपि॑डी- चकवाल येथे काही वर्षे वास्तव्य केल्यावर कोहली कुटु॑ब मु॑बईत स्थायिक झाले. (१९३५)\nरायबहाद्दूर त्यावेळच्या ‘बॉम्बे टॉकिज’ ह्या नामव॑त फिल्म क॑पनीत भागिदार होते. त्या॑ना स॑गितात विशेष रस नव्हता पण मदनमोहनच्या आईला मात्र गोड गळ्याची देणगी लाभली होती. मदनमोहनचे देखणे रूप आणि स॑गिताची आवड ह्या दोन्ही गोष्टी आईकडूनच आल्या होत्या. लहानपणापासूनच त्याला स॑गिताची अतोनात आवड होती. अवघा चार वर्षा॑चा मदन ग्रामोफोन लावून गाणी ऐकत बसे\nमदनमोहनचे शालेय शिक्षण भायखळ्यातल्या ‘कॉन्वे॑ट ऑफ जीझस ऍन्ड मेरीत झाले. वडिला॑च्या आग्रहाखातर दुसर्‍या महायुद्धात त्याने ब्रिटिश लष्करात नोकरीही केली. पण लष्करात त्याचे मन रमत नव्हते. १९४५ मध्ये राजीनामा देऊन त्याने लखनौ येथे रेडिओ स्टेशनवर सहाय्यक स॑गीत स॑योजकाची नोकरी मिळविली.\nलखनौमध्ये मदन मोहनची खरी जडणघडण झाली. त्याकाळात लखनौमध्ये कोठ्या॑वरचे जलसे व मैफिली ऐन भरात होत्या. बेगम अख्तर, सिद्धेश्वरी देवी, बरकत अली खान व इतर अनेक दिग्गजा॑चे गाणे मदनमोहनने भरभरून ऐकले. खर॑ पाहता त्याने हि॑दूस्थानी शास्त्रीय स॑गीताचे शिक्षण असे घेतलेच नव्हते पण त्याने एकलव्यासारखे श्रवणभक्तीतून खूपच ज्ञान मिळविले होते. हिराबाई बडोदेकरा॑चा त्याच्यावर प्रभाव होता व पुण्याच्या सवाई ग॑धर्वची वारीही त्याने कधी चुकविली नाही.\nपुढे मु॑बईत आल्यावर मदनमोहनने सिनेमात छोटी कामेही केली (उदा. मुनिमजीमध्ये नलिनी जयव॑तच्या भावाचे काम) पण एक श्रेष्ठ स॑गीतकार बनणेच त्याच्या (व रसिका॑च्या) भाग्यात होते. काही काळ सचिनदेव बर्मन व श्यामसु॑दरकडे उमेदवारी केल्यावर १९५० मध्ये त्याने पहिल्या॑दा ‘आ॑खे’ या चित्रपटास स्वत॑त्रपणे स॑गीत दिले. पण एक्कावन सालच्या ‘मदहोश’ चे स॑गीत खूप गाजले. ‘मेरी याद मे॑ तुम ना’ हे तलतने अतिमुलायम आवाजात गायलेल॑ गाण॑ आजही लोकप्रिय आहे.\nमधुरता व भाव-भावना॑चा उत्कृष्ट परिपोष मदनमोहनच्या स॑गितात प्रकर्षाने जाणवतो. गझल, ठुमरी हे तर त्याचे हक्काचे किल्लेच होते. हि॑दी, उर्दूवर त्याचे उत्तम प्रभूत्व होते. त्याची चाल शब्दा॑ना विस॑गत वाटत नसे.\nत्यावेळच्या सर्वच गायक-गायिका॑नी मदनची गाणी गायली असली तरी लता- मदनमोहन हे मिश्रण मात्र अव्वल\nहि॑दूस्थानी वाद्या॑चा सुयोग्य वापर हे त्याच॑ आणखी एक वैशिष्ठ्य. तो सतारीचा विशेष चाहता होता. रईस खानने वाजवलेली ‘आज सोचा तो आ॑सू भर आये (हॅ॑सते जख्म) मधील सतार ऐकून लतादीदी रडल्या होत्या म्हणतात. ‘रस्मे उल्फत’ ‘वो चूप रहे॑ तो ‘ ‘ नैनो मे॑ बदरा छाये॑’ इ गाण्या॑मधील सतार अ॑गावर काटा उभा करते.\nभाई भाई (१९५६) मधील ‘कदर जानेना’ गाण॑ ऐकल्यावर साक्षात बेगम अख्तरने लखनौहून लता म॑गेशकरा॑ना मु॑बईला ट्र॑क कॉल केला होता अन फोनवर ते गाण॑ म्हणायला लावल॑ होत॑ ‘नौनिहाल’ (१९६७) मधील प॑. नेहरू॑च्या अ॑त्ययात्रेवर चित्रित केलेले ‘मेरी आवाज सुनो’ हे गाणे ऐकून इ॑दिराजी॑चे डोळेही भरून आले होते.\nमदनमोहन अतिशय शिस्तप्रिय स॑गीतकार होता. लष्करात काम केल्यामुळे असेल कदाचित पण स्वच्छता, टापटिप आणि वेळेवर हजर राहणे हे त्याचे गुण होते. खवैय्या तर होताच पण स्वतः उत्तम कुकही होता. तो भे॑डी मटण उत्कृष्ट बनवून दोस्ता॑ना खिलवित असे अशी मन्ना डे॑नी आठवण सा॑गितली होती.\nपण फ्लॉप चित्रपटा॑चा हिट स॑गीतकार अशी त्याची प्रतिमा झाली होती. खूप मोठ्या बॅनरचे चित्रपट त्याला कमीच मिळाले. हळव्या स्वभावाच्या मदनने अपयश मनाला लावून घेतले आणि खचून जाऊन मद्याचा आसरा घेतला. प्रकृतीवर व्हायचा तो परिणाम होऊन अवघ्या बावन्नाव्या वर्षी हा अतिशय गुणी स॑गितकार निधन पावला. त्या दिवशी आभाळही एव्हढ॑ कोसळत होत॑ की जणू सगळा आसम॑तच धाय मोकलून रडत होता.\nआज मात्र मदनमोहनचे चाहते दिवसे॑दिवस वाढतच आहेत. त्याच्या स॑गिताचा अभ्यास, चर्चा होत आहेत. पण तो होता ते॑व्हा मात्र त्याला अन्नुल्लेखानेच मारले जायचे. लता म॑गेशकरा॑नी ह्यावर अचूक टिप्पणी केली आहे.. ‘काही लोका॑च्या कु॑डल्या त्या॑च्या मृत्यून॑तर सुरू होतात.. मदनभैय्या त्यातला आहे..\nमदन मोहनची माझी आवडती गाणी\n१) आज सोचा तो -हॅ॑सते जख्म\n२) आप कि नझरो॑ ने – अनपढ\n३) आप क्यो॑ रोये- वो कौन थी\n४) अगर मुझसे मुहोब्बत है॑- आपकी परछाईया॑\n५) ऐ दिल मुझे बता दे- भाई भाई\n६) बदली से निकला है चा॑द- स॑जोग\n७) बेताब दिल की तमन्ना- ह॑सते जख्म\n८) चला है कहा॑- स॑जोग\n९) चिराग दिल का जलाओ- चिराग\n१०) दिल ढू॑ढता है फिर वही- मौसम\n११) दो घडी वो जो पास- गेट वे ऑफ इ॑डिया\n१२) है इसी मे॑ प्यार की आबरू- अनपढ\n१३) हम है॑ मता-ए-कूचा- दस्तक\n१४) हम प्यार मे॑ जलने वालो॑को- जेलर\n१५) जाना था हमसे दूर- अदालत\n१६) कदर जाने ना- भाई भाई\n१७) लग जा गले- वो कौन थी\n१८) माई री मै॑ कासे कहू॑- दस्तक\n१९) मेरा साया साथ होगा- मेरा साया\n२०) नगमा और शेर की बारात- गझल\n२१) नैना बरसे रिमझिम- वो कौन थी\n२२) नैनो मे॑ बदरा छाये- मेरा साया\n२३) रस्मे उल्फत को निभाये॑- दिल की राहे॑\n२४) रुके रुके से कदम- मौसम\n२५) शोख नझर की बिजलिया॑- वो कौन थी\n२६) फिर वोही शाम- जहा॑ आरा\n२७) मोरे नैना बहाये॑ नीर- बावर्ची\n२८) उनको ये शिकायत है॑- अदालत\n२९) वो भूली दास्ता॑- स॑जोग\n३०) वो चूप रहे॑ तो- जहा॑ आरा\n३१) ये दुनिया ये महफिल- हीर रा॑झा\n३२) यू॑ हसरतो के दाग- अदालत\n३३) झमीन से हमे आसमा पर- अदालत\n३४) जरा सी आहट होती है- हकिगत\n३५) तुम जो मिल गये हो- ह॑सते जख्म\n३६) मेरी बीना तुम बिन रोये- देख कबिरा रोया\n३७) बै॑या ना धरो- दस्तक\n३८) तेरी आखो॑ के सिवा- चिराग\n३९) न तुम बेवफा- एक कली मुस्कराई\n४०) एक हसी॑ शाम को- दुल्हन एक रात की\n४१) झुमका गिरा रे- मेरा साया\n४२) आपके पेहलू मे॑- मेरा साया\n४३) भूली हुई यादो॑- स॑जोग\nआधार- १) ‘मदनमोहन ऍन अनफर्गेटेबल कम्पोजर- व्हि.एम्.जोशी\n२) गाये चला जा- शिरिष कणेकर\n४) मृदुला दाढे- जोशी\nप्रेषक डॉ.प्रसाद दाढे ( सोम, 07/14/2008 – 13:28) .\nऑगस्ट 12, 2009 अस्सल सोलापुरी यावर आपले मत नोंदवा\nहोताच अवचित स्फोट, धुरांचे लोट,\nविषण्ण सुन्न आभाळ, धाडे तत्काळ,\nयवनांनी साधला डाव, घातला घाव, आणिली वेळ समराची\nहर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची\nसागराची गाज, दडपेन आज,\nभ्याडांचा माज, शिखंडी बाज,\nआलेच कसे या धरी \nबोलविते ते धनी, आहे जे कुणी,\nचाळलाच असता, इतिहास नुसता,\nमहाराष्ट्र भुमी, ठेचतेच कृमी, आहे नोंद काळपर्वाची\nहर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची\nगवताचे भाले, निमिषात झाले,\nमुषक ते टिपले, बिळात लपले,\nशहिदांच्या गजरा, मानाचा मुजरा,\nपण आहेत अजूनी प्यादी, गैर अवलादी, दडलेली जात्यंधाची\nहर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची\nबाघाच्या जबड्यात, घालूनी हात,\nमोजतील कसे हे दात \nकैसे जन्मा येती, वीर त्या प्रती,\nया अशा षंढ पाकात\nहिरवी पिलावळ, फक्त वळवळ,\nनेस्तनाबुत, करण्या हे भुत\nजाहले बहूत इशारे, फुरफुरणारे, छाटावी जात गारद्यांची\nहर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची\n\"दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे \nश्री समर्थ रामदास स्वामी\nब्लॉगवरील काही नेमके लेखन शोधत आहात \nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन…\nरसग्रहण – कविता व गाणी\nब्लॉग माझा – ३ (स्पर्धा प्रमाणपत्र)\n\"दिसामाजी काहीतरी ते लिहावे \n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"श्री स्वामी समर्थ माऊली \"\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\nFollow \" ऐसी अक्षरे मेळवीन \n381,427 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" ऐसी अक्षरे मेळवीन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2022-12-09T16:25:56Z", "digest": "sha1:QPKVQELR4SVVDCCVIUEIEFMHHSIBRK5D", "length": 4541, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:प्राचीन ग्रीक गणितज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n\"प्राचीन ग्रीक गणितज्ञ\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०१३ रोजी १९:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/kashmir/", "date_download": "2022-12-09T15:55:00Z", "digest": "sha1:ZEUYI3VYGIHQUSN3NIUDZS6ALHOSNXZ6", "length": 4051, "nlines": 41, "source_domain": "thepublitics.com", "title": "kashmir Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nकाश्मीरचे फुटीरतावादी नेते गिलानी यांनी वयाच्या 91 वर्षी घेतला अखेरचा श्वास\nश्रीनगर : ऑल पार्टी हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी सोशल मीडियावर गिलानी यांच्या निधनाची माहिती दिली. दुसरीकडे, काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, गिलानी यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर काश्मीरमध्ये काही निर्बंध लादण्यात आले आहेत….\nRead More काश्मीरचे फुटीरतावादी नेते गिलानी यांनी वयाच्या 91 वर्षी घेतला अखेरचा श्वासContinue\nकलम ३७० रद्द केल्यानंतर किती लोकांनी खरेदी केली जमीन \nजम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर जमीन खरेदीचे नियम शिथिल करण्यात आले होते. त्यानंतर तिथे देशभरातील कोणत्याही नागरिकांना जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करता येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. २०१९ मध्ये हे लागू झाल्यानंतर आतापर्यंत किती जणांनी तिथे जमीन खरेदी केली आहे याची माहिती लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात देण्यात आली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय…\nRead More कलम ३७० रद्द केल्यानंतर किती लोकांनी खरेदी केली जमीन \nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Libra-Horoscope-Today-September-30-2022/", "date_download": "2022-12-09T14:55:26Z", "digest": "sha1:KMRHQACDVRPFAJDUXRTY2KRVVE5JTZA5", "length": 1413, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "तूळ राशीभविष्य आज,सप्टेंबर 30, 2022", "raw_content": "तूळ राशीभविष्य आज,सप्टेंबर 30, 2022\nआर्थिक लाभ : व्यावसायिक संपर्क वाढतील. करिअर आणि बिझनेसमध्ये सुधारणा होईल.\nज्येष्ठ व्यक्तींना भेटेल. धनलाभाची विपुलता लाभेल.\nराहणीमान सुधारेल. व्यावसायिक बाबतीत रुची वाढेल.\nसंधीचे सोने करेल. कौटुंबिक कामे पुढे नेतील. व्यवसायात वाढ होईल.\nआर्थिक बाबतीत उत्साही राहाल. बचतीवर भर दिला जाईल.\nप्रेम जीवन : कुटुंब आनंदाने जगेल. इच्छित प्रस्ताव प्राप्त होतील.\nहेल्थ : स्वत:वर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला रिसीव्हल ऑफर्स मिळतील. व्यक्तिमत्त्वाची भरभराट होईल.\nशुभ अंक : 6, 9\nशुभ रंग : लाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/06/Jeur-panchname-news.html", "date_download": "2022-12-09T16:53:08Z", "digest": "sha1:BJJLSRZ5BSXGD3JSDRCFQWTMG2VVKO7M", "length": 7107, "nlines": 59, "source_domain": "www.mynagar.in", "title": "जेऊर परिसरातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा गणेश आवारे युवा प्रतिष्ठानची मागणी", "raw_content": "\nजेऊर परिसरातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा गणेश आवारे युवा प्रतिष्ठानची मागणी\nमाय अहमदनगर वेब टीम\nनगर तालुका--नगर तालुक्यातील जेऊर परिसरात शनिवार दि. ११ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी गणेश आवारे युवा प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गणेश आवारे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर, बहिरवाडी, ससेवाडी, धनगरवाडी या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. सिना व खारोळी नदीला महापूर आल्याने व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जेऊर परिसरातील अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने ते कुटुंबीय उघड्यावर आले आहेत.\nश्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयात विद्यार्थ्यांना जाण्यासाठी असणारा पुल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. मगर वस्ती, ससे वस्ती, नाईक मळा येथील पुल तर शेटे वस्ती, बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, धनगरवाडी या परिसरात अनेक रस्ते व शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nतरी प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्याची मागणी गणेश आवारे यांनी केली आहे. अन्यथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार असल्याचे आवारे यांनी सांगितले.\nप्रशासनाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा फार्स करण्यात येतो. मागील वर्षी पुरपरिस्थितीत जेऊर परिसरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. परंतु एकाही नुकसान ग्रस्त शेतकरी अथवा व्यावसायिक यांना प्रत्येक्षात मदत मिळालेली नाही. त्यामुळे आता केवळ दिखाव्यापुरते पंचनामे न करता नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे आहे. अन्यथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल.\n....... गणेश आवारे (संस्थापक अध्यक्ष गणेश आवारे युवा प्रतिष्ठान)\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.viraltm.org/baaraji-of-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-amit-bhatt-in-marathi/", "date_download": "2022-12-09T16:50:27Z", "digest": "sha1:QWZFOMLZH65C5MFTW5B6KOUZFEVPSTPV", "length": 9035, "nlines": 111, "source_domain": "www.viraltm.org", "title": "तारक मेहतामध्ये वृद्ध दिसणारे बापू जी खऱ्या आयुष्यामध्ये आहेत इतक्या वर्षांचे ! - ViralTM", "raw_content": "\nतारक मेहतामध्ये वृद्ध दिसणारे बापू जी खऱ्या आयुष्यामध्ये आहेत इतक्या वर्षांचे \nसब टीव्ही वरील प्रसिद्ध सिरीयल तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये बापुजीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणारे अभिनेता अमित भट्ट यांचे अनेक चाहते आहेत. सिरीयल मधील त्यांच्या अभिनयाचे खूपच कौतुक होत असते. सिरीयलमध्ये अमित भट्ट चंपकलाल जयंतीलाल गड़ाची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेसाठी दर्शकांचे त्यांना भरभरून प्रेम मिळाले आहेत. लोक त्यांना प्रेमाने चंपक चाचा म्हणतात. पण तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि सिरीयलमध्ये वृद्ध दिसणारे अमित भट्ट खऱ्या आयुष्यामध्ये खूपच तरुण आहेत. अमित भट्ट हे खऱ्या आयुष्यामध्ये विवाहित आहेत त्यांची पत्नी खूपच सुंदर आहे. त्यांच्या पत्नीचे नाव कृती भट्ट आहे. त्यांचा जन्म १९ ऑगस्ट १९७२ रोजी गुजरात मध्ये झाला होता. सध्या ते मुंबई मध्ये राहत असून त्यांना दोन जुळी मुले आहेत. सिरीयलमध्ये वृद्धाची भूमिका साकारणारे अमित खऱ्या आयुष्यामध्ये फक्त ४७ वर्षांचे आहेत. हे जाणून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल पण हे अगदी खरे आहे. अमित भट्ट यांची पत्नी दिसायला खूपच सुंदर आहे. या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसते. तसे तर अमित यांची पत्नी कृती भट्ट हि इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून दूरच असते. सध्या लॉकडाउन असल्यामुळे तारक मेहता का उल्टा चश्मा सिरीयलचे शुटींग खूप दिवसांपासून बंद आहे. शुटींग सुरु झाल्यानंतर पुन्हा आपल्याला अमित भट्ट यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे. सध्या दर्शकसुद्धा याची आतुरतेने वाट पाहत आहेत कि तारक मेहता का उल्टा चश्मा सिरीयल पुन्हा कधी सुरु होईल कारण हि सिरीयल दर्शक खूपच पसंत करतात. हि सिरीयल पाहिल्यानंतर दर्शक आपले दुख विसरून जातात आणि हसू लागतात. सिरीयलमध्ये चंपक चाचाला देखील दर्शक खूप पसंत करतात, जे आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने सर्वांची मने जिंकतात.\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले; ‘हि तर पॉ र्न स्टार…’\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने दिला धोका…\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nफोटोमध्ये दडले आहे एक रहस्य, फक्त ९ सेकंदामध्ये शोद्यायची आहे एक...\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/was-there-any-involvement-of-vajpayee-in-the-murder-of-jansangha-leader-dindayal-upadhyay/", "date_download": "2022-12-09T16:30:50Z", "digest": "sha1:FOXFAMLS6BVRUA7NV5XF2BRWWGI4TAPJ", "length": 18526, "nlines": 103, "source_domain": "bolbhidu.com", "title": "दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येचा संशय वाजपेयींवर का घेण्यात आला होता...?", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nदीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येचा संशय वाजपेयींवर का घेण्यात आला होता…\nऐतिहासिक रस्ते आणि रेल्वे स्टेशन यांच्या नावातील बदलांच्या शृंखलेत अजून एका रेल्वे स्टेशनच्या नामकरणाची भर पडलीये. उत्तरप्रदेश मधील मुगलसराय जंक्शनचं नांव बदलून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन’ असं करण्यात आलंय. नेहमीप्रमाणेच त्यावर गोंधळ देखील झाला. परंतु पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि मुगलसराय स्टेशन यांच्यात एक नातं राहिलेलं आहे, मुगलसराय हे तेच स्टेशन आहे जिथे ११ फेब्रुवारी १९६८ साली पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या शेवटच्या दिवसातील घडामोडीवर टाकलेला हा प्रकाशझोत…\nकोण होते दीनदयाळ उपाध्याय…\nपंडित दीनदयाळ उपाध्याय हे आताच्या भाजपचे आणि त्यापूर्वीच्या जनसंघाचे नेते होते. जनसंघाच्या स्थापनेपूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून कार्यरत होते. हिंदुत्वाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी १९४० साली ‘राष्ट्र धर्म’ नावाचं मासिक सुरु केलं होतं, पुढे त्यांनी ‘पांचजन्य’ नावाच्या साप्ताहिकाची आणि ‘स्वदेश’ नावाच्या दैनिकाची सुरुवात देखील केली. १९६७ साली ते जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. आजघडीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारवंत म्हणून ज्या नेत्यांना समोर करतो त्यातील एक महत्वाचं नाव म्हणजे दीनदयाळ उपाध्याय हे होय.\nहत्या कधी आणि कशी झाली…\nहरीश शर्मा लिखित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ या पुस्तकात याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध आहे. हरीश शर्मा यांच्यानुसार फेब्रुवारी १९६८ मध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जनसंघाची भूमिका काय असावी याविषयी चर्चा करण्यासाठी पक्षाची एक बैठक दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने या बैठकीसाठी दीनदयाळ उपाध्याय यांना उपस्थित राहायचं होतं. त्यासाठी त्यांना लखनऊहून दिल्लीला जायचं होतं, परंतु जनसंघाचे बिहार प्रमुख अश्विनी कुमार यांच्या बोलावण्यावरून पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘पठाणकोट-सियालदा’ एक्स्प्रेसमधून लखनऊहून पटण्याला जायला निघाले.\nसंघाच्या व्यासपीठावरून गांधीजी काय बोलले होते \nही एक्स्प्रेस फक्त जोधपूरपर्यंतच होती. तिथून पुढे गाडीचे डब्बे ‘दिल्ली-हावडा एक्स्प्रेस’ला जोडण्यात आले आणि पुढे गाडी रवाना झाली. ज्यावेळी गाडी पटण्यात पोहोचली त्यावेळी बिहारमधील जनसंघाचे नेते कैलाशपती मिश्र पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना घेण्यासाठी आले होते, परंतु त्या गाडीत उपाध्याय नव्हतेच. दीनदयाळ उपाध्याय दिल्लीतील बैठकीसाठी निघून गेले असतील असं समजून कैलाशपती मिश्र तिथून निघून गेले.\nतोपर्यंत मुगलसराय स्टेशनवर एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला त्यावेळी फक्त रेल्वेचं तिकीट, रिजर्वेशनची पावती, घडी आणि रोख २६ रुपये या चारच गोष्टी मिळाल्या. काही लोकांनी दीनदयाळ उपाध्याय यांना ओळखलं परंतु पुष्टी करण्यासाठी तेथील स्थानिक स्वयंसेवकांना बोलावण्यात आलं. स्वयंसेवकांनी खात्री केल्यानंतर अधिकृतपणे जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्षांचा मृत्यू झाल्याचं अधिकृतपणे घोषित करण्यात आलं.\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या…\nतपासातून काय हाती लागलं..\nया प्रकरणात चौकशी झाली आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या गायब झालेल्या वस्तूंवरून पोलिसांना काही पुरावे मिळाले. लालता, रामअवध आणि भरत अशा ३ लोकांना ताब्यात घेण्यात आलं. कारण लालताने पंडित उपाध्याय यांची सुटकेस गायब केला होता, हे काम त्याने रामअवधच्या सांगण्यावरून केलं होतं. तर भरतकडे उपाध्याय यांचा कोट सापडला होता. परंतु यापलीकडे तपास जायला तयार नव्हता. त्यानंतर प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं. सीबीआयला देखील या प्रकरणात सबळ पुरावे गोळा करण्यात अपयश आलं. बनारसच्या विशेष सत्र आणि जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सुनावणी करण्यात आली. जून १९६९ मध्ये न्यायालयाने आपला निकाल देताना भरत आणि रामअवध यांना शिक्षा सुनावली परंतु पुराव्याभावी हत्येच्या प्रकरणात त्यांना निर्दोष सोडण्यात आलं.\nवाजपेयी आणि नानाजी देशमुख यांच्यावर आरोप\nबलराज मधोक नावाचे जनसंघाचे संस्थापक मोठे नेते होते. ते जनसंघाचे संस्थापक सदस्य राहिले होते. मधोक यांच्या मते अटल बिहारी वाजपेयी आणि संघाचे नेते नानाजी देशमुख यांनीच दीनदयाळ उपाध्याय यांची हत्या घडवून आणली होती. ‘जिंदगी का सफर’ या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी याबाबतीत लिहिलंय. मधोक लिहितात की, “१९६७ च्या निवडणुकीत जनसंघाची कामगिरी सुधारूनही दीनदयाळ उपाध्याय यांनी वाजपेयी आणि नानाजी देशमुख यांना पक्षातील महत्वाच्या पदापासून दूर ठेवत बलराज मधोक यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये अवहेरले गेल्याची भावना निर्माण झाली. या नाराजीतूनच त्यांनी उपाध्याय यांची हत्या घडवून आणली.”\nदरम्यान मधोक यांनी केलेले हे सर्व आरोप त्यांनी आपल्यावर झालेल्या शिस्तभंगाच्या कारवाईनंतर पक्षातून काढून टाकल्यानंतर केले होते. त्यामुळे या आरोपांना फारसं गांभीर्याने घेण्यात आलं नाही.\nऑक्टोबर १९६९ साली विरोधी पक्षांच्या विनंतीवरून इंदिरा गांधी यांच्या सरकारने न्या.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली. न्या. चंद्रचूड यांनी सीबीआयच्या निष्कर्षाशी सहमती दाखवत लुटमारीच्या उद्द्येशानेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची हत्या झाल्याचं सांगितलं. असं असलं तरी जनसंघाच्या तसेच काँग्रेसच्या देखील अनेक नेत्यांना या गोष्टीवर अजूनही विश्वास नाही. त्यामुळे त्यांची हत्या नेमकी का झाली याबाबतीतलं गूढ अजूनही कायम आहे.\nअटल बिहारी वाजपेयीजनसंघपंडित दीनदयाळ उपाध्यायबलराज मधोक\nजेव्हा पेट्रोल, डिझेलच्या महागाईमुळे अटलजी बैलगाडीतून संसदेत गेले होते…\nकाही वेळातच विमान क्रॅश होवू शकत हे माहित असूनही वाजपेयी झोपून राहिले कारण.\nपत्रकार परिषदांच काय घेवून बसलात, या पंतप्रधानांना तर “लोकसभेला देखील सामोर…\n४८ प्रवाशांना वाचविण्यासाठी अटलजी केमिकल बॉम्ब असलेल्या प्लेनमध्ये घुसले होते \nकराराच्या वेळी इंदिराजींना सावध करायला अटलजी शिमल्याला गेले होते \nकिस्से त्या नेत्याचे, ज्यांच्यामुळे मोदींना गुजरात सोडावं लागलं…\nहे ही वाच भिडू\n‘ट्विटर फाईल्स’ आल्या अन् एलॉन मस्क जीवाला…\nरागाच्या भरात मोहम्मद रफी गाणं अर्धवट सोडून गेले होते..\nअजित पवारांनी ऑफर दिली त्याच वसंत मोरेंनी मनसेची ब्ल्यू…\nकलकत्तात अनेक दिवस ओम पुरींनी रिक्षा चालवली पण ते…\nपश्चिम बंगालमधील हुल्ला पार्टी सुद्धा विदर्भात आलेल्या…\nदेशात समान नागरी कायदा आणण्याची तयारी; काय आहेत याचे…\nआप राज्य जिंकते ते फक्त काँग्रेसचंच…\nभाजपनं काँग्रेसचा जो रेकॉर्ड मोडला, त्या रेकॉर्डमागचा…\nनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला मात्र पक्षाची ही एक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/09/15/majhekutumb/", "date_download": "2022-12-09T16:21:34Z", "digest": "sha1:EJ5BL5H34I7Z3OV6LMCG2VLZBHQMQTCA", "length": 22430, "nlines": 105, "source_domain": "kokanmedia.in", "title": "‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ६८६ पथके - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ६८६ पथके\nरत्नागिरी : राज्याच्या आरोग्य विभागाने करोनाच्या नियंत्रणासाठी आजपासून सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जिल्ह्यात ६८६ पथके तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (१५ सप्टेंबर) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.\nते म्हणाले की, ही मोहीम १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबर आणि १४ ते २४ ऑक्टोबर अशा दोन टप्प्यांत राबविली जाणार आहे. त्याकरिता गावस्तरावर प्रत्येकी तीन सदस्यांची पथके नेमण्यात आली आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागाचा एक कर्मचारी आणि दोन स्वयंसेवक असतील. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सल्ल्याने त्या दोघांची निवड केली जाईल. किमान दहावी उत्तीर्ण असलेली एक महिला आणि एक पुरुष यांचा पथकात समावेश असेल. प्रत्येक पथकाने दररोज ५० घरांना भेट द्यायची आहे. हे कामकाज सकाळी आठ वाजता सुरू होईल. प्रत्येक घरातील प्रत्येकाची माहिती संकलित केली जाईल. ताप, सर्दी-खोकल्याची तपासणी केली जाईल. करोनाची लक्षणे आढळली, तर त्या व्यक्तीला जवळच्या फीव्हर क्लिनिकमध्ये पाठविले जाईल. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर फीव्हर क्लिनिक सुरू राहणार आहेत.\nजिल्ह्यातील ९ तालुक्यांची एकूण लोकसंख्या १६ लाख असून जिल्ह्यात ५ लाख १५ हजार ७८२ कुटुंबे आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी ६८६ पथकांमध्ये २०५८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्याच्या दुप्पट म्हणजे ४११६ स्वयंसेवक हे काम करतील. प्रत्येक पथकामागे एक शासकीय किंवा खासगी डॉक्टरची निवड करण्यात आली आहे. स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार, एनजीओ, खासगी डॉक्टर या सर्वांच्या सहभागातून ही मोहीम राबविली जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, खासगी डॉक्टर, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडी सेविका आदींना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतचे प्रशिक्षण दिले आङे. गावपातळीवर समिती बनवून पथके तयार केली आहते. त्यांना मास्क, सॅनिटायझर, टीशर्ट देण्यात आले आहेत. बॅनर्स, चित्ररथाचे नियोजन करण्यात येणार आहे. चांगले काम करणाऱ्या पथांना बक्षिसे दिली जाणार आहेत. चांगले काम करणाऱ्या गावालाही जिल्हा स्तरावर ५० हजार, ३० हजार आणि २० हजार रुपायांची बक्षिसे दिली जाणार आहेत. मोहिमेत काम करणाऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यंत्रणा सज्ज ठेवली आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\nसध्या जिल्ह्यात करोनाचा समूहसंसर्ग सुरू झाला असल्याचे सांगून श्री. मिश्रा म्हणाले की, या मोहिमेनंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढणार आहे. संभाव्य वाढ लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आङे. आयसीयूची गरज असलेल्या रुग्णांमध्ये ३ टक्के वाढ गृहीत धरण्यात आली आहे. इतर ठिकाणांबरोबरच रत्नागिरीतील ३ खासगी रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत ३७८०, तर १० ऑक्टोबरपर्यंत ९०७२ रुग्ण सापडतील, असा अंदाज आहे.\nमुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड म्हणाल्या की, करोनाची साखळी थांबविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. अनेक संभाव्य रुग्ण आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचत नाहीत. अनेकदा ते उशिरा येतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही मोहीम आहे. या मोहिमेमुळे लोकांमध्ये आजाराबाबत असलेले गैरसमज दूर होतील. त्यांना माहिती मिळेल. प्रत्येकाची टेस्ट करून घेणे, आवश्यक वाटल्यास त्यांना दाखल करून घेणे ही प्रक्रिया सुरू राहील. आरोग्य पथकाच्या घरी येणाऱ्या सदस्यांना लोकांनी सहकार्य करावे. स्वयंसेवकांना योग्य माहिती द्यावी. तसे झाले तर आपण करोनाला मात करू शकतो, अशी अपेक्षा जाखड यांनी व्यक्त केली.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nऔषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.\nकीर्तनसंध्या देणगी सन्मानिका उपलब्ध\nस्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त १८ डिसेंबरला रत्नागिरी-पावस पदयात्रा\nप्रकल्पांमुळे कोकणासमोर निर्माण झालेले प्रश्न\nमाणगावचे श्री दत्त मंदिर\nअवधूत संप्रदाय : सद्गुरू दत्तभक्तीचा सुंदर आविष्कार\nसमजून घेण्याचा आटापिटा मौनापाशी थांबतो तेव्हा…\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nइंदुराणी जाखडकरोनाकोकणकोरोनामाझे कुटुंब माझी जबाबदारीरत्नागिरीलक्ष्मीनारायण मिश्रासिंधुदुर्गCoronaCOVIDCOVID-19Indurani JakhadKokanKonkanLaxminarayan MishraRatnagiriSindhudurg\nPrevious Post: आधुनिक काळातील भगीरथ : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nNext Post: रत्नागिरी जिल्ह्यात नव्या ७९ करोनाबाधितांची नोंद; सिंधुदुर्गात ५१ नवे बाधित\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2022-12-09T16:59:37Z", "digest": "sha1:LA4KLPMFUKXODUFH6D7P3EURG3TGABSD", "length": 8647, "nlines": 372, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फ्रान्स - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः फ्रान्स.\nयुरोपमधील फ्रान्स देशाबद्दलचे लेख.\nएकूण १३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १३ उपवर्ग आहेत.\nफ्रान्समधील इमारती व वास्तू‎ (३ क, २ प)\nफ्रान्सचा इतिहास‎ (९ क, ६० प)\nफ्रान्समधील कंपन्या‎ (१ क)\nफ्रान्समधील खेळ‎ (४ क, १३ प)\nसेझार पुरस्कार‎ (१ प)\nफ्रान्समधील चित्रपट महोत्सव‎ (१ प)\nफ्रान्समधील आंतरराष्ट्रीय विमानतळ‎ (रिकामे)\nफ्रान्समधील भाषा‎ (१ क, ७ प)\nफ्रान्सचा भूगोल‎ (४ क, ९ प)\nफ्रान्समधील राजकारण‎ (२ क, १ प)\nफ्रान्समधील वाहतूक‎ (२ क, ५ प)\nफ्रेंच व्यक्ती‎ (२२ क, ४ प)\nफ्रान्स मार्गक्रमण साचे‎ (३ प)\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nफ्रान्स राष्ट्रीय क्रिकेट संघ\nफ्रान्स राष्ट्रीय महिला फुटबॉल संघ\nफ्रान्स राष्ट्रीय हँडबॉल संघ\n२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात फ्रान्स\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी ०५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/content/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AF-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2", "date_download": "2022-12-09T16:50:03Z", "digest": "sha1:FTSEDQF3YEJXRNWTWAQFIMKHF5YOAGGX", "length": 3882, "nlines": 77, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ व सुधारित अधिनियम २०१६ अन्वये दाखल गुन्ह्यांची माहिती | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ व सुधारित अधिनियम २०१६ अन्वये दाखल गुन्ह्यांची माहिती\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/vladimir-putins-daughter/", "date_download": "2022-12-09T16:02:18Z", "digest": "sha1:ZGCLV2YSG3BASXWZF4S5XHIOJ2JUQHJU", "length": 9580, "nlines": 85, "source_domain": "bolbhidu.com", "title": "पुतीन यांच्या मुली नेमकं काय करतात..?", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nपुतीन यांच्या मुली नेमकं काय करतात..\nव्लादिमिर पुतीन यांची परत एकदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालीये. जगातल्या सर्वशक्तिमान नेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुतीन यांच्या व्यक्तिमत्वाभोवती कायमच एक गूढतेचं वलय राहिलंय. ‘केजीबी’ या गुप्तहेर संघटनेचे एजंट म्हणून आपलं काम पाहिलेल्या पुतीन यांनी आपल्या कौटुंबिक आयुष्याबद्दल कमालीची गुप्तता राखलीये. त्यांच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल कुणालाच काहीच कल्पना नाही. त्यांना २ मुली आहेत, परंतु त्या नेमक्या काय करतात आणि कुठे असतात याबद्दलची काहीही माहिती अधिकृतरित्या कधीच समोर आलेली नाहीये. पुतीन यांनी आपलं कुटुंब एखाद्या रहस्यासारखं गुप्त ठेवलंय.\nअसं असलं तरी त्यांच्या २ मुलींपैकी एकीची ओळख हळूहळू समोर येतेय. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण पुतीन यांची एक मुलगी कॅटरीना तिखनोवा ही प्रोफेशनल ‘रॉक अँड रोल डान्सर’ आहे. तिखनोवा हे तिचं आजोळचं नांव. अनेक जण कॅटरीना ही पुतीन यांची मुलगी असल्याचं सांगत असले तरी या गोष्टीला देखील अधिकृत पुष्टी नाही. अनेक जणांनी अनेकवेळा तसे दावे केले, पण कुणीही एकदा केलेल्या दाव्यावर ठाम राहू शकलेलं नाही. पुतीन यांची दहशतच इतकी की तसा दावा करणाऱ्या बहुतांश जणांनी नंतर पलटी मारली, त्यांनी एक तर आपला दावा मागे घेतला किंवा पुतीन यांनी संबंधितांच तोंड बंद केलं. मारिया पुतिना ही पुतीन यांची दुसरी मुलगी असल्याची माहितीही समोर येतेय. मारिया आपल्या नवऱ्यासोबत नेदरलँड्समध्ये राहते. अर्थात ही माहितीही अशीच सूत्रांच्या आधारेच.\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या…\nपुतीन यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील प्रचंड गुप्तता बाळगलीये. २००९ साली एका वृत्तपत्राने बातमी छापली की, पुतीन हे त्यांच्या बायकोला घटस्फोट देऊन एका आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टशी लग्न करणार आहेत. त्यावेळी त्या बातमीचं खंडन करण्यात आलं परंतु त्यानंतर काही दिवसातच बातमी देणारं वृत्तपत्र बंद पडलं. पुढे २०१३ मध्ये पुतीन यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट दिला. कौटुंबिक आयुष्यातील गुप्ततेबाबत ज्यावेळी पुतीन यांना छेडलं जातं, त्यावेळी ते सांगतात की, “आपल्या कुटुंबीयांना सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगता यावं, सेलिब्रिटी असण्याचं प्रेशर त्यांच्यावर असू नये म्हणून ही काळजी घेतली जाते.”\n….म्हणून ती झाली ८ अनाथ लेकरांची ‘माय’…\nहे ही वाच भिडू\nदेशात सत्ता असूनही भाजपला दिल्ली काबीज करता येत नाही…\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा…\nखरच “आम आदमी पक्ष” आजपासून ‘राष्ट्रीय…\nहार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्यामागे खरंच कोरोना आणि लस ही…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची…\nभाजपचा ऐतिहासिक विजय, गुजरात निवडणुकीच्या निकालात हे १०…\nरागाच्या भरात मोहम्मद रफी गाणं अर्धवट सोडून गेले होते..\nनानासाहेब पेशव्यांनी आंबील ओढ्याची दिशा बदलली आणि…\nपराभव दिसू लागला की खापर EVM वर का फोडलं जातं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%85/", "date_download": "2022-12-09T15:14:52Z", "digest": "sha1:CPILQ3WSQVQXWERMXD7IJSR22S4S5A5W", "length": 10787, "nlines": 69, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "मराठीतील ह्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या टिकेनंतर मालिकेच्या निर्मात्याची कबुली पहा काय म्हणाले ते - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / मराठीतील ह्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या टिकेनंतर मालिकेच्या निर्मात्याची कबुली पहा काय म्हणाले ते\nमराठीतील ह्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या टिकेनंतर मालिकेच्या निर्मात्याची कबुली पहा काय म्हणाले ते\nअभिनेत्री मृणाल दुसानिस हिच्यासोबत शर्मिष्ठा राऊत हिने सोशल मीडियावर काल एक पोस्ट शेअर करून निर्मात्याने आमचे पैसे दिले नसल्याचा आरोप केला होता. कलाकार नेहमीच आपल्याकडून चांगलं काम व्हावं या हेतूने मेहनत घेत असतो परंतु उत्तम काम करूनही त्याचा मोबदला जेव्हा मिळत नाही तेव्हा अगदी भीक मागावी तसे निर्मात्यांकडे स्वतःच्या कामाचे पैसे मागावे लागतात अशी खंत या दोघी अभिनेत्रींनी व्यक्त केली होती. हे मन बावरे या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञानाना त्यांच्या कामाचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याने या सर्वच कलाकारांनी मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक “मंदार देवस्थळी” यांच्यावर हे आरोप केले आहेत. मंदार देवस्थळी यांनी बोक्या सातबंडे, होणार सून मी ह्या घरची, अभाळमाया, वसुधा, फुलपाखरू, वादळवाट सारख्या अनेक दर्जेदार मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत.\nआपल्यावर झालेल्या या सगळ्या आरोपांना मंदार देवस्थळी यांनी नुकतेच उत्तर दिले आहे. त्यात ते म्हणतात की, “मी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांशी बोलतोय, मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे, माझ्याकडून तुम्हा सगळ्यांच payment थकलं आहे तुमचं म्हणणं योग्यच आहे. तुम्ही तुमच्याजागी बरोबरच आहेत, पण मी सुद्धा अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीतून जात आहे, मला खूप loss झाला आहे, त्यामुळे आत्ता पैसे देण्याची माझी खरंच परिस्थिती नाही पण मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन अगदी टॅक्स सकट, फक्त मला थोडा वेळ हवा आहे. कोणाचेच पैसे बुडवायचे माझ्या मनात नाही तशी माझी इच्छाही नाही ,पण आत्ता माझ्यावर सुध्दा आर्थिक संकट कोसळलय, मी खरंच वाईट माणूस नाही माझी परिस्थिती वाईट आहे मी यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय देवांच्या कृपेने लवकरच परिस्थिती बदलावी इतकीच मनापासून इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना… आत्तापर्यंत जो काही तुम्ही सपोर्ट केलात त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी आहे आणि माझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो.”\nPrevious मृणाल दुसानिस, शर्मिष्ठा राऊत ह्या अभिनेत्रींच्या टिकेनंतर निर्मात्याची कबुली….\nNext “एलिझाबेथ एकादशी” चित्रपटातील हि लहान मुलगी पहा आता कशी दिसते..\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/entertainment-marathi-singer-farming-wheat/", "date_download": "2022-12-09T16:14:46Z", "digest": "sha1:OBXXWUFRX4OQKWFSAP5D43GLE4CHFEIV", "length": 7762, "nlines": 75, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "हा मराठी गायक रमला शेतात; करतोय चक्क भात कापणी - India Darpan Live", "raw_content": "\nहा मराठी गायक रमला शेतात; करतोय चक्क भात कापणी\nइंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सेलिब्रिटी छोटा असो की मोठा, चर्चा तर होतेच. सध्या अशीच एका गायकाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. हा कार्यक्रम होऊन अनेक वर्ष उलटली असली तरी यातील आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, लिटील मॉनिटर मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित श्याम राऊत आजही सगळ्यांच्या आठवणीत आहेत. हे पाचहीजण संगीत क्षेत्रात उत्तम काम करतात. यातीलच एक गायक सध्या शेतीमध्ये रमला आहे. गायक प्रथमेश लघाटे आपल्या कामामधून ब्रेक घेत सध्या कोकणातील गावी पोहोचला आहे. तेथील काही फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. प्रथमेशचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले असल्याचे चित्र आहे.\nप्रथमेशच्या गोड गळ्याचे कायमच कौतुक झाले आहे. सध्या प्रथमेश आपल्या गावी कोकणात चाफेडला पोहचला आहे. घरच्या शेतामध्ये तो भात कापणी करतो आहे. प्रथमेशने गावाकडचे फोटो शेअर करत म्हटले आहे की, “माझ्या आजोळी, चाफेड गावात मामाबरोबर भातकापणीचा अनुभव मी घेतला. त्याचाच नवाकोरा व्लॉग उद्या तुमच्यासाठी घेऊन येतो आहे.”\nकोकणात मोठ्या प्रमाणात भात लागवड केली जाते. दिवाळीत भात कापणी केली जाते. मात्र पाऊस उशिरापर्यंत मुक्कामी असल्याने या कापणीला उशिरा सुरवात झाली आहे. प्रथमेशने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला त्याच्या चाहत्यांकडून छान कमेंट आल्या आहेत. ”भात कापायला आमच्याकडेही ये”, ‘खूप भारी’, ‘शेतकरी दादा’ अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी त्याचे हे फोटो पाहून केले आहेत. प्रथमेशच्या आवाजाचे हजारो चाहते आहेत. मराठी चित्रपटांसाठीही त्याने काम केलं आहे. सध्या तो आपल्या कामामधून वेळ काढत शेतीच्या कामांचा आनंद घेतो आहे.\nनरेंद्र दाभोलकर यांच्याबद्दलची या अभिनेत्रीने केलेली पोस्ट चर्चेत\nनवरदेवाने लग्नात सँडल आणले नाही… नवरीने मग घेतला हा निर्णय…\nनवरदेवाने लग्नात सँडल आणले नाही... नवरीने मग घेतला हा निर्णय...\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/kriti-sanon/", "date_download": "2022-12-09T16:06:21Z", "digest": "sha1:4QGKQ4P2RT5DABQW4V2X3HQG4LAFHFOL", "length": 3820, "nlines": 41, "source_domain": "thepublitics.com", "title": "kriti sanon Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nटायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती 2’ चित्रपटाचा नवा ट्रेलर लाँच, टायगर दिसला दमदार अ‍ॅक्शनमध्ये\nअ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफ त्याच्या ‘हिरोपंती 2’ चित्रपटासह तुम्हाला एक रोमांचक सफर घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. आता हा अॅक्शन आणि मनोरजक चित्रपट काही दिवसात रिलीज होणार आहे. चित्रपटाचे निर्माते आणखी एक रोमांचक ट्रेलर घेऊन आले आहेत. चित्रपटाच्या या नवीनतम ट्रेलरमध्ये बबलू उर्फ ​​टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती 2’ चे महत्त्वाचे हायलाइट्स दाखवले आहेत. या ट्रेलरमध्ये तुम्हाला मनोरजन…\nRead More टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती 2’ चित्रपटाचा नवा ट्रेलर लाँच, टायगर दिसला दमदार अ‍ॅक्शनमध्ये Continue\nचित्रपट ‘लिक’ होणे ही काय भानगड आहे \nमिमी : मला आई व्हायचंय या मराठी चित्रपटावर आधारित असणारा एक नवीन हिंदी सिनेमा. गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या झोतात होता. सिनेमात क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी आणि मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत आहे. येत्या ३० तारखेला ‘जिओ सिनेमा’ आणि ‘नेट फ्लिक्सवर’ प्रदर्शित होणार होता. आज मिमी सिनेमाबद्दल सांगायचं कारण हे की, मिमी चार दिवस अगोदर…\nRead More चित्रपट ‘लिक’ होणे ही काय भानगड आहे \nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/alia-bhatt-ranbir-kapoor-wont-allow-friends-to-meet-their-newborn-without-a-negative-covid-19-test-nsa95", "date_download": "2022-12-09T16:57:20Z", "digest": "sha1:G6OIZHWK4JCQA43NB4WN5MC2BDTPSZF3", "length": 7955, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "Alia-Ranbir: कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय बाळाला भेटू देणार नाही! आलिया-रणबीरचा फतवा | Sakal", "raw_content": "\nAlia-Ranbir: कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय बाळाला भेटू देणार नाही\nalia bhatt and ranbir kapoor: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलीवूडमधील बेस्ट कपल म्हणून ओळखले जातात. सध्या चर्चा आहे आलिया आणि रणबीर यांच्या लाडक्या बाळाची. ते दोघेही नुकतेच ते आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी एका चिमुकलीने जन्म घेतला आहे. आलिया भट्ट आणि रणवीर कपूर हे दोघे आपल्या मुलीची खुप काळजी घेताना दिसत आहे. आता मुलीच्या सुरक्षेसाठी त्यांनी नवा फतवा जाहीर केला आहे.\nहेही वाचा: Aastad Kale: चर्चा तर होणारच आस्ताद काळे आणि आदिती सारंगधर एकत्र..\nआलिया भट्टने रविवारी एका गोड मुलीला जन्म दिला. आलिया आणि बाळ दोघेपण मस्त आहेत. गुरूवारी आलिया आणि रणबीर बाळाला घेऊन घरी आली. रणबीरने अगदी नाजूक हातांनी आपल्या लेकीला पकडले होते. जेव्हा आलिया हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी तिला भेट दिली होती. पण आता या छोट्या बाळाला भेटण्यासाठी कठोर नियम केले आहेत.\nहेही वाचा: Bigg Boss Marathi 4:जितूच्या सरप्राइजने स्पर्धकांना अश्रु अनावर.. काय केलं असं\nसध्या कोरोनाचे नियम कडक नसले तरी अजुन कोरोना गेलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर आपले बाळ निरोगी वातावरणात वाढावे असे विचार पालक करतात. असाच विचार आता आलिया आणि रणवीर करत आहेत. ते आपल्या बाळाला कोणालाही भेटू देणार नाहीत. बाळाला भेटायचे असेल तर 'COVID-19' कोविडची चाचणी करणे बंधनकारक आहे. टी निगेटिव्ह आल्यावरच भेट शक्य होणार आहे. कारण नवजात बालकांना रोग आणि संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तसेच बाळाचे फोटो लीक होऊ नयेत म्हणून पाहुण्यांना बाळाच्या आजूबाजूला त्यांचा फोन वापरण्याचीही परवानगी दिली जाणार नाही.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22h05605-txt-navimumbai-20221120015145", "date_download": "2022-12-09T17:12:51Z", "digest": "sha1:M432AHXAXI2SHLL3WWCSZQNGMNNNDC5C", "length": 6240, "nlines": 148, "source_domain": "www.esakal.com", "title": "ऐरोलीतील रस्त्यांचे डांबरीकरणाला सुरुवात | Sakal", "raw_content": "\nऐरोलीतील रस्त्यांचे डांबरीकरणाला सुरुवात\nऐरोलीतील रस्त्यांचे डांबरीकरणाला सुरुवात\nवाशी, ता. २० (बातमीदार) : ऐरोली सेक्टर ४ येथे मे महिन्यामध्ये मलनि:सारण वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. ज्या ठिकाणी मलनि:सारण वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. त्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी माजी नगरसेविका हेमांगी सोनवणे यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार केली होती. अखेर याची दखल घेत प्रशासनाने रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आर रो हाऊसचा अर्धा भाग, जनता मार्केट ते फायर स्टेशनपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य अंकुश सोनवणे व हेमांगी सोनवणे यांच्या हस्ते रविवारी (ता. २०) या रस्ते डांबरीकरण कामाचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी मिलिंद कांबळे, बाळासाहेब कोकाटे, ज्ञानेश्वर झावरे, विलास हुले, राजेंद्र बुरखे, संदानशिव, गंगाराम मोरे, सायगावकर, वैभव देशमुख, विशाल पाटील, हभप नारायण केसकर, बिंदू केसरकर उपस्थित होते.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22g98359-txt-pune-today-20221016041947", "date_download": "2022-12-09T15:11:26Z", "digest": "sha1:WRGXZE7ZYYGFQDZ2ZOOWWZHSX2LATPMF", "length": 7975, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "शहर, परिसरात आज हलक्या सरींची शक्यता | Sakal", "raw_content": "\nशहर, परिसरात आज हलक्या सरींची शक्यता\nशहर, परिसरात आज हलक्या सरींची शक्यता\nपुणे, ता. १६ ः सध्या शहरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी शहर व परिसरात ऊन-सावलीचा खेळ सुरूच आहे. सोमवारी (ता. १७) शहर व परिसरात दुपारनंतर सामान्यतः ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.\nशहरात रविवारी (ता. १६) उन्हाचे सावट कायम होते. तर अधूनमधून ढगाळ वातावरणाची ही अनुभूती झाली. दरम्यान शहरातील कमाल तापमानात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने सरासरीपेक्षा घट होत आहे. रविवारी शहरात २८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात ३ अंशांनी घट झाली होती. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत (ता. १८) पुणे व परिसरात दुपारनंतर हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. राज्यात परतीचा पाऊस सुरू असून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून मॉन्सून परतला आहे. तर सोमवारी (ता. १७) राज्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला. उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्र ते केरळ किनारपट्टी येथे चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. तसेच मंगळवारपर्यंत (ता. १८) बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होऊ शकते.\nअसा असेल पावसाचा अंदाज\n- सोमवार (ता. १७) ः पुणे, रायगड, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ\n- मंगळवार (ता. १८) ः सांगली, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, रत्नागिरी, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, बीड, जालना, नांदेड, लातूर\n- बुधवार (ता. १९) ः उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, बीड, लातूर\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T16:15:56Z", "digest": "sha1:7SDJBMAJSG3QOJSO3B7TKX2NMDE77CUW", "length": 16368, "nlines": 217, "source_domain": "etaxwala.com", "title": "नवउद्योजकांना सहकार्य करण्यासाठी ‘TiE Pune Nurture mentoring program’ - ETaxwala", "raw_content": "\nनवउद्योजकांना सहकार्य करण्यासाठी ‘TiE Pune Nurture mentoring program’\nनवोदित उद्योजकांना यशस्वी होण्याकरता मदत करण्याच्या उद्देशाने सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर स्थानिक पातळीवर उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने २००७ साली ‘TiE पुणे’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. TiE पुणेचा ‘Nurture’ हा उद्योजकांना मार्गदर्शन करणारा व यश मिळवून देणारा उपक्रम आहे, जिथे उत्तम उदोजकांचे मार्गदर्शन मिळेल. आता जगभरातील नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी या उपक्रमाचे ‘TiE’ तर्फे ६२ चॅप्टर्स होणार आहेत.\nया संदर्भात अधिक माहिती देताना TiE ग्लोबलचे बोर्ड सदस्य किरण देशपांडे म्हणाले की, “दहा वर्षांपूर्वी आमच्यातील काही TiE पुणे चॅप्टर्सच्या सदस्यांनी तरुण स्टार्टअप्सना मदत करणारा एक मार्गदर्शक उपक्रम करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही जे बिझनेस स्कूलमध्ये शिकता त्याऐवजी, जे आम्ही वास्तविक जीवनात अनुभवले आहे त्याचा वापर उद्योजकांना मदत करण्यासाठी केला. उद्योगाचे असे खरे धडे तुम्हाला उद्योजकांकडून शिकायला मिळत नाहीत ते या nurture मध्ये मिळतात आणि हेच आमच्या या उपक्रमाला इतरांपेक्षा वेगळे करते.”\nगेल्या दहा वर्षांत २५० हून अधिक उद्योजक TiE Nurture मधून शिकून गेले आहेत. २०१२ मध्ये केवळ ४ स्टार्टअप्ससह सुरुवात करून, TiE पुणे Nurture-१० मध्ये पुणे, हुबळी, नागपूर, सुरत आणि मध्य प्रदेशातील साठहून अधिक उद्योजक होते. जागतिक उपक्रमात योगदान देत, आता सर्व TiE चॅप्टरचा जागतिक स्तरावर विस्तार केला जात आहे. TiE Pune Nurture या जागतिक उपक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल जे, बोस्टनचे TiE Scale-It, दुबई चे TiE Mentoring, कोबाचे TiE Atlanta आणि TiE सिएटलने तयार केलेले TiE इन्स्टिट्यूट या चॅप्टर्समधील कार्यक्रमांना आत्मसात करेल.\nनर्चर एक्सेलरेटर हा आता जागतिक कार्यक्रम बनला असताना, TiE पुणेने दोन स्थानिक व्यावसायिक महिलांना जागतिक नकाशावर आणण्यास मदत केली आहे. पारुल गंजू (अहममुने बायोसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड) आणि डॉ. अनुया निसाल (सेरिजन मेडिप्रॉडक्ट्स) यांनी TiE च्या ‘जागतिक महिला उद्योमी स्पर्धा’ स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांनी विजय मिळवला.\nपारुलने २५ हजार अमेरिकन डॉलरचे उपविजेतेपदाचे पारितोषिक जिंकून जागतिक स्तरावर अंतिम फेरीत प्रवेश केला आणि अनुया हिला भारतीय स्पर्धेची विजेती म्हणून घोषित केले. पुढे या दोघींनी त्यांच्या पुणेस्थित कंपन्यांचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी सर्व ६२ TiE चॅप्टर्समधील व्यावसायिक नेटवर्कचा लाभ घेतला.\nTiE महिला उपक्रमाचे प्रमुख ‘झेलम चौबल’ म्हणाल्या की, “TiE ला विश्वास आहे की महिला उद्योजकांना त्यांची खरी क्षमता ओळखण्यासाठी पूर्ण पाठबळ मिळणे आवश्यक आहे. याशिवाय आम्ही त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करतो, जसे की आम्ही उद्योजक महिलांसाठी एक विशेष जागतिक स्पर्धादेखील चालवतो ज्यामधून आमच्या पुण्यातील दोन महिला उद्योजिका, पारुल गंजू आणि अनुया निसाळ यांना भरपूर लाभ मिळालेला आहे. TiE पुणे महिला उद्योजकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.”\nTiE पुणे हे टोकियो-आधारित जागतिक सिस्टीम इंटिग्रेटर NTT DATA साठी एक अनोखा कार्यक्रम चालवते. NTT DATA ही जपानच्या NTT ग्रुपची सदस्य कंपनी आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, उत्पादने आणि सेवांमधील नावीन्य जपण्यासाठी तरुण उद्योजक आवश्यक आहेत.\nTiE पुणे हा NTT DATA चा स्टार्टअप भागीदार आहे, ज्यामध्ये TiE पुणे NTT DATA साठी भारतातून आणि जगभरातून स्टार्टअप्सबद्दलच्या माहितीसाठीचा महत्त्वाचा आधार आहे. जेव्हा NTT DATA एखाद्या स्टार्टअप्सची निवड करते, त्यानंतर ते त्यांच्याबरोबर व्यवसायासाठी लागणारी रणनीती तयार करते. NTT DATA आणि निवड झालेल्या स्टार्टअपसाठी हा एक विजयाचा मार्ग आहे. २०१८ मध्ये फक्त पुणे, बंगळुरू आणि मुंबईपासून सुरू झालेला हा कार्यक्रम आता जागतिक स्तरावर TiE पुणे द्वारे चालवला जात आहे.\nयावर कार्यक्रमाचे संस्थापक आणि TiE पुणे चॅप्टर्स सदस्य अजित पाटील म्हणाले की, “TIPP- NTT DATA – TiE स्टार्टअप कनेक्ट प्रोग्राम वर्षानुवर्षे मजबूत होत आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे १९ विविध देशांतील सातशेपेक्षा जास्त जागतिक कंपन्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. यापैकी सत्तरहून अधिक कंपन्यांनी NTT DATA च्या टीमला भेट दिली असून सहयोग शोधण्याच्या विविध टप्प्यांवर आहेत. जागतिक ग्राहक आधार आणि NTT DATA ची ओळख व पोहोच यांचा सहयोगी कंपन्यांना मोठा फायदा होत आहे.”\nआपल्या उद्योजकतेच्या भावनेनुसार, TiE पुणे ने आता TYE (TiE विद्यार्थी उद्योजक) सुरू केले आहे. ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढवणे आहे. यावर TiE पुणे अध्यक्ष, विनीत पटनी म्हणाले की “आमचा असा विश्वास आहे की, आमच्या विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकरी देणारे व्हायला हवे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची कल्पना रुजवण्यासाठी आम्ही आमची पहिली ‘TYE बिझनेस प्लॅन स्पर्धा’ चालवली ज्यामध्ये पुणे आणि आसपासच्या ४८ कॉलेजेसमधून ५७० विद्यार्थी सहभागी झाले होते. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, TiE पुणेत सहभागी व्हा.”\nआयआयटी खरगपूरने ई-रिक्षासाठी विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे व्यावसायिक उत्पादनासाठी हस्तांतरण\nसुरुवात केली एका युट्यूब चॅनेलने; भविष्यात ठरले युनिकॉर्न स्टार्टअप\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/jivnat-hotil-mothe-badal/", "date_download": "2022-12-09T15:44:00Z", "digest": "sha1:7O462M6QJRPAUTOFCZMSJXUBHSXD7QUM", "length": 10470, "nlines": 64, "source_domain": "live65media.com", "title": "भगवान विष्णूच्या कृपेने, ह्या 5 राशींच्या जीवनात होतील मोठे बदल, मिळवतील मोठी संपत्ती - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/भगवान विष्णूच्या कृपेने, ह्या 5 राशींच्या जीवनात होतील मोठे बदल, मिळवतील मोठी संपत्ती\nभगवान विष्णूच्या कृपेने, ह्या 5 राशींच्या जीवनात होतील मोठे बदल, मिळवतील मोठी संपत्ती\nVishal V 8:35 am, Mon, 8 February 21 राशीफल Comments Off on भगवान विष्णूच्या कृपेने, ह्या 5 राशींच्या जीवनात होतील मोठे बदल, मिळवतील मोठी संपत्ती\nआर्थिक बाबतीत तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. आरोग्य सुधारेल. आपण एखाद्या स्त्रीकडे आकर्षित होऊ शकता. अविवाहित लोकांच्या बोलण्याची पुष्टी केली जाऊ शकते. आपल्या मनातील काही अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.\nव्यवसायात थोड्या कष्टाने तुम्हाला चांगला फायदा मिळू शकेल. जुन्या मित्रांना भेटू शकेल. नोकरीच्या क्षेत्रातील उच्च अधिकारी तुमच्यावर प्रसन्न होतील. व्यवसायामध्ये फायदेशीर करार होऊ शकतात.\nप्रेम संबंधांमध्ये गोडपणा येईल. त्यांच्या जीवनात नवीन नात्यांची सुरूवात होऊ शकते. तुम्ही शिक्षण क्षेत्रातही उंचवट्यांना स्पर्श कराल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचा पूर्ण फायदा होणार आहे. यशाचे अनेक मार्ग साध्य होतील. तुम्हाला आनंद मिळणार आहे.\nतुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळेल. आपण इतरांच्या भल्यासाठी जितके करता तितके आयुष्यात प्रगती कराल. सुसज्ज कुटुंबा कडून विवाहाची संधी मिळण्याची शक्यता आहे, कामाची व्याप्ती वाढवून तुम्हाला यशाचे नवे उदाहरण मांडण्याची सुवर्ण संधी मिळेल, ग्रहांमधील बदलांमुळे हे विश्वातील शुभ योग निर्माण आहे.\nतुमचे उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे, तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, कौटुंबिक वाद विवादांवर विजय मिळवता येईल, कोणत्याही प्रवासात तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. तुमच्या आयुष्यात अचानक संपत्ती मिळण्याची दाट शक्यता आहे.\nआपण जे काही करता त्यामध्ये आपण सातत्याने यश मिळवाल. तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. घरगुती आनंद वाढेल, मुलांकडून प्रगतीची बातमी येऊ शकेल. नवीन व्यवसाय योजना आपल्यासाठी फायद्याचे ठरतील.\nजे लोक शेअर बाजारात गुंतवणूक करतात त्यांनी विचारपूर्वक पैशांची गुंतवणूक करावी, जास्त लोभ करू नये. थोडा संयम ठेवा आपल्याला मोठा लाभ होऊ शकतो. पूर्वीच्या गुंतवणूकीचा फायदा तुम्हाला मिळेल. करिअरशी संबंधित काही कामे होणार आहेत.\nघरे आणि वाहने खरेदी करण्याचा उत्तम काळ म्हणजे नोकरी. लोकांना पदोन्नतीसह पगाराच्या वाढीची चांगली बातमी मिळू शकते. घरात शुभ कार्यक्रम घरातील वातावरण आनंदी ठेवेल.\nज्या भाग्यवान राशींचे भाग्य उजळत आहेत त्या कर्क, सिंह, मिथुन, तुला, मीन राशी आणि त्यांचे लोक आहेत ज्यांच्यावर भगवान विष्णू आपली कृपा करत आहे. आपण हि त्या लक्ष्मीनारायणाला आपल्याला सुख, समृद्धी, आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रार्थना करा आणि लिहा “ओम नमो नारायणाय नमः”\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious सुरू होईल या 6 राशींच्या लोकांचा शुभ काळ आणि मिळेल धन संपत्ती, सर्व इच्छा होतील पूर्ण\nNext 9 फेब्रुवारी : आज या 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, व्यवसायात अचानक होईल नफा\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2022-12-09T15:11:38Z", "digest": "sha1:ZECZTTRVIGBJCDCI2SHKDVXIZ4B3MLZ2", "length": 4629, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १३७० च्या दशकातील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स.च्या १३७० च्या दशकातील मृत्यू\nइ.स.च्या १३७० च्या दशकातील मृत्यू\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nइ.स. १३७८ मधील मृत्यू‎ (२ प)\nइ.स.च्या १४ व्या शतकातील मृत्यू\nइ.स.चे १३७० चे दशक\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १७:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22h03888-txt-palghar-20221107115402", "date_download": "2022-12-09T16:46:06Z", "digest": "sha1:H4CEHQHBJTRZXKQSA2B47OU5I5YWY4DT", "length": 7662, "nlines": 150, "source_domain": "www.esakal.com", "title": "बहिणीच्या घरातून २५ लाख चोरले | Sakal", "raw_content": "\nबहिणीच्या घरातून २५ लाख चोरले\nबहिणीच्या घरातून २५ लाख चोरले\nभाईंदर, ता.७ (बातमीदार): बहिणीच्या घरातील लग्नासाठी ठेवलेल्या पंचवीस लाख रुपयांच्या रकमेसह दागिन्यांची चोरी करणाऱ्‍या भावाला मिरा रोड पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत अटक केली आहे. आरोपीला गुजरातमधून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nमिरा रोड मध्ये राहणाऱ्या तरन्नुम खान यांच्या घरात लग्न असल्याने त्यांनी घरात पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम ठेवली होती. या रकमेसह सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घरातून चोरीला गेले असल्याची तक्रार पाच नोव्हेंबरला खान यांनी मिरा रोड पोलिस ठाण्यात दाखल केली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला. पोलिसांनी फिर्यादीकडे अधिक चौकशी केल्यानंतर तसेच घटनास्थळी केलेल्या तांत्रिक तपास केल्यानंतर पोलिसांचा संशय खान यांचा भाऊ फरमान जावेद खान याच्यावर बळावला. फरमान हा मुंबईतील मालाड येथे मालवणी भागात रहातो. त्याच्या घराच्या आसपास चौकशी केल्यानंतर तो पत्नी व मुलासह निघून गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी तीन तपास पथके स्थापन करून फरमानचा शोध सुरू केला.\nरेल्वे स्थानकात माहिती घेतली असता फरमान गुजरातच्या दिशेने पळून गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा वापी, वलसाड, सुरत याठिकाणी शोध घेतला. त्यात तो सहा नोव्हेंबरला वलसाड येथे पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याच्याकडून २५ लाख २४ हजार ५०० रुपयांचा चोरलेला ऐवज व सहा मोबाईल फोन जप्त केले आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अविराज कुराडे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/ind-vs-sa-suryakumar-yadav-promoted-in-t20-rankings-rohit-virat-a-step-up-avw-92-3158484/", "date_download": "2022-12-09T16:01:40Z", "digest": "sha1:PTBOHKFY5DQV3HM37EVFQBGFOJU5OYBD", "length": 25194, "nlines": 283, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IND vs SA: Suryakumar Yadav promoted in T20 rankings, Rohit-Virat a step up avw 92 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “स्मशानभूमीत येईन, पण शहर कार्यालयात येणार नाही”, मनसेच्या वसंत मोरे यांनी ठणकावलं; म्हणाले “जिथे फुलं वेचली…”\nआवर्जून वाचा Uniform Civil Code: “एका पुरुषाने चौघींशी लग्न करणं…”; समान नागरी कायद्याबद्दल बोलताना…\nआवर्जून वाचा राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\nIND vs SA: टी२० क्रमवारीत सुर्यकुमार यादवचे प्रमोशन, रोहित-विराटचे एक पाऊल पुढे\nआयसीसीने नुकतीच टी२० क्रमवारी जाहीर केली आहे यात पहिल्या चार स्थानांमध्ये चुरस पाहायला मिळते आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसौजन्य- ट्विटर (सुर्यकुमार यादव)\nIND vs SA: सुर्यकुमार आणि केएल राहुलच्या शानदार फलंदाजीने भारतीय संघाने आठ गडी राखत दक्षिण आफ्रिका संघावर पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवला आहे. याच खेळीने त्याचे टी२० आयसीसी क्रमवारीत प्रमोशन झाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुष टी२० फलंदाजांची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. या नव्या क्रमवारीत पहिल्या चार क्रमांकात पुन्हा एकदा चुरस रंगलेली दिसतेय. भारतीय संघाचा प्रमुख टी२० फलंदाज बनलेला सूर्यकुमार यादव हा पुन्हा एकदा या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याने सातत्यपूर्ण कामगिरी करत आपले पहिले स्थान मात्र टिकवून ठेवलेय.\nआयसीसीने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान हा पहिल्या स्थानी कायम आहे. त्याच्या नावे ८६१ गुण आहेत. त्यानंतर मागच्या आठवड्यात दुसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करम व तिसऱ्या क्रमांकावरील पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांना खाली खेचत भारताच्या सूर्यकुमार यादवने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत एक अर्धशतक व ४६ धावांची खेळी केल्याचे फळ त्याला मिळाले. त्याच्या नावे ८०१ गुण आहेत. नव्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर बाबर तर चौथ्या क्रमांकावर मार्करम आहे.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nरोहित शर्मा व विराट कोहली माघारी परतल्यानंतर मैदानावर आलेल्या सूर्यकुमार यादवने आल्या आल्या खणखणीत षटकार खेचले. त्याच्या या दोन षटकारांनी दोन मोठे विक्रम मोडले. त्यात पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान याचा विश्वविक्रमही आहे. सूर्यकुमार व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलले. आयसीसी क्रमवारीत रोहितने देखील या एका स्थानाची प्रगती करत १३ वे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातील खेळीचा विराट कोहलीला खूप मोठा फायदा झाला. तो आता आयसीसी क्रमवारीत १५व्या स्थानावर आहे.\nहेही वाचा : Ind vs SA: अर्धशतक एक विक्रम अनेक… सूर्यकुमारच्या नावे झाले दोन अनोखे विक्रम; पाकच्या रिझवानला मागे टाकत ठरला Sixer King\nऑस्ट्रेलिया संघ पराभूत होऊन देखील त्यांचा कर्णधार ऍरॉन फिंच हा पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या जोडीला इंग्लंडचा डेव्हिड मलान, न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे, श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसंका, पाकिस्तानचा मोहम्मद वसीम व दक्षिण आफ्रिकेचा रिझा हेन्रिंक्स हे सुद्धा पहिल्या दहा मध्ये आहे.\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nInd vs SA: अर्धशतक एक विक्रम अनेक… सूर्यकुमारच्या नावे झाले दोन अनोखे विक्रम; पाकच्या रिझवानला मागे टाकत ठरला Sixer King\nENG vs PAK 2nd Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ\n” ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय महिला संघाचा आव्हान उभे करणारा video व्हायरल\nविश्लेषण: मोरोक्कोचे वर्ल्ड कपमधील यशाचे रहस्य काय सरकारी पाठबळ, संघटनात्मक सुधारणा, सुविधांची उभारणी…\nSania Shoaib Divorce: सानिया मिर्झा सोबतच्या घटस्फोटावर अखेर शोएब मलिकने सोडले मौन; म्हणाला…\nFifa World Cup 2022: संघ बाहेर पडल्यानंतर स्पेनचे प्रशिक्षक एनरिक यांची हकालपट्टी\nFIFA World Cup 2022: फिफा विश्वचषकात आता फक्त आठ संघ उरले, जाणून घ्या उपांत्यपूर्व फेरीत कोण कोणाशी भिडणार\nPHOTOS: खांद्याच्या दुखापतीवरील उपचार पूर्ण होताच, मोहम्मद शमी लवकरच करणार पुनरागमन\nPhotos: अ‍ॅथलीट द्युती चंदने समलिंगी जोडीदारासह बांधली लग्नगाठ जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य\n‘माझी बाजू अमित ठाकरेंनी ऐकून घेतली’; अमित ठाकरेंच्या भेटीनंतर Vasant More यांची प्रतिक्रिया\n‘ती चिठ्ठी जर पोलिसांनी गंभीरपणे घेतली असती..’; राम कदमांचा मोठा आरोप\nमनसे नेते वसंत मोरे अमित ठाकरे यांच्या भेटीला दाखल\nआफताबच्या कुटुंबीयांचीही चौकशी करा – श्रद्धाच्या वडिलांची मागणी\n‘मी स्वतःला राज्यपाल मानतचं नाही’; पाहा राज्यपालांची मिश्किल टिप्पणी\nSurekha Punekar on Koshyari:’राज्यपालांना त्यांच्या राज्यात पाठवलं पाहिजे’; सुरेखा पुणेकरांची मागणी\nमराठमोळ्या अभिनेत्रीने रणवीर सिंगवर कमेंट करताच पुढे अभिनेत्याने काय केलं पाहा स्वतःच म्हणाली, “…म्हणूनच मी त्याच्यावर”\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्यासाठी इस्लामपुरमध्ये बंद\nFifa World Cup 2022: उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशिया पहिल्यांदाच ब्राझीलला हरवण्याचा प्रयत्न करणार\nVideo : जबरदस्ती घास भरवला, डान्स केला; राखी सावंतच्या अंगात आलं भूत, घाबरुन विकास सावंत स्टोअर रुममध्ये लपला अन्…\nविश्लेषण: कैद्यांच्या देवाणघेवाणीत रशियाच्या तावडीतून अमेरिकन बास्केटबॉल पटूची मुक्तता ब्रिटनी ग्रिनर प्रकरण नेमके काय आहे ब्रिटनी ग्रिनर प्रकरण नेमके काय आहे\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nFifa World Cup 2022: उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशिया पहिल्यांदाच ब्राझीलला हरवण्याचा प्रयत्न करणार\nविश्लेषण: कैद्यांच्या देवाणघेवाणीत रशियाच्या तावडीतून अमेरिकन बास्केटबॉल पटूची मुक्तता ब्रिटनी ग्रिनर प्रकरण नेमके काय आहे ब्रिटनी ग्रिनर प्रकरण नेमके काय आहे\nFifa World Cup 2022: संघ बाहेर पडल्यानंतर स्पेनचे प्रशिक्षक एनरिक यांची हकालपट्टी\n” ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय महिला संघाचा आव्हान उभे करणारा video व्हायरल\nSania Shoaib Divorce: सानिया मिर्झा सोबतच्या घटस्फोटावर अखेर शोएब मलिकने सोडले मौन; म्हणाला…\nENG vs PAK 2nd Test: अबरार अहमदने पदार्पणातच रचला मोठा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा पाकिस्तानचा तिसराच गोलंदाज\n आयपीएलवर आगपाखड करणारा खेळाडू होणार बीसीसीआय निवड समितीचा अध्यक्ष\n लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल\nENG vs PAK 2nd Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ\nTeam India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य\nFifa World Cup 2022: संघ बाहेर पडल्यानंतर स्पेनचे प्रशिक्षक एनरिक यांची हकालपट्टी\n” ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय महिला संघाचा आव्हान उभे करणारा video व्हायरल\nSania Shoaib Divorce: सानिया मिर्झा सोबतच्या घटस्फोटावर अखेर शोएब मलिकने सोडले मौन; म्हणाला…\nENG vs PAK 2nd Test: अबरार अहमदने पदार्पणातच रचला मोठा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा पाकिस्तानचा तिसराच गोलंदाज\n आयपीएलवर आगपाखड करणारा खेळाडू होणार बीसीसीआय निवड समितीचा अध्यक्ष\n लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/what-next-after-10th-in-marathi/", "date_download": "2022-12-09T16:34:39Z", "digest": "sha1:KG2QDF6U4IDQSZGV36M75KZUOGFYY3KT", "length": 33518, "nlines": 91, "source_domain": "www.marathimol.com", "title": "१० वी नंतर काय करावे ? What Next After 10th In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\n१० वी नंतर काय करावे \nWhat Next After 10th In Marathi दहावीनंतर करिअर कसे बनवायचे, दहावीनंतर करिअर पर्याय कोणता आहेत, दहावीनंतर काय करावे, कोणता कोर्स करायचा या विषयी सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असतात. तर आपण या लेखामध्ये पाहूया कि दहावी पास झाल्यानंतर काय करावे या लेखामध्ये मी करीयर मार्गदर्शन करणार आहेत.\n१० वी नंतर काय करावे \nआपल्या देशात शिक्षणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचबरोबर स्पर्धा देखील वाढत आहे. आजकाल प्रत्येकाला सर्वोत्कृष्ट करिअर बनवायचे आहे आणि यशासाठी अतिरिक्त मेहनत करण्यास सज्ज आहे. दहावीच्या परीक्षा ही आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचा भविष्यातील बरीच वेळ त्याच्या कामगिरीवर तसेच निर्णयावर अवलंबून आहे.\nमाझी शाळा मराठी निबंध\nदहावीच्या बोर्डाची परीक्षा संपल्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याला ११ व्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठ-पूर्व शिक्षण घेण्यासाठी कोणता कोर्स घ्यावा याची चिंता असते, जेणेकरुन त्याचे करियर पुढे जाऊ शकेल.\nजर आपण दहावी उत्तीर्ण केली असेल तर आपल्या करिअरबद्दल विचार करण्याची ही योग्य वेळ आहे, कारण आपल्या शिक्षणाच्या या टप्प्यावर आपण पीसीएम, पीसीबी, कॉमर्स आणि कला यासारखे विषय निवडणार आहात परंतु वरीलपैकी कोणत्याही गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे एखाद्याचा पाठपुरावा केल्यानंतर आपल्याकडे असलेल्या संधी आणि पर्याय दूर जाता कामा नये. कारकीर्दीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही सर्व उपलब्ध पर्यायांचे पूर्ण विश्लेषण केले पाहिजे जेणेकरून भविष्यात तुमचे करियर घडेल.\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nआजच्या काळात आपल्या करिअरविषयी निर्णय घेणे ही सोपी गोष्ट नाही. दहावी पूर्ण केलेले बहुतेक विद्यार्थी योग्य करिअरचा मार्ग ठरविण्याबाबत संभ्रमात आहेत. या भ्रमात भर घालणारे बरेच बाह्य दबाव आणि अपेक्षा देखील आहेत. आजच्या काळात दहावीनंतर योग्य कोर्स निवडणे सोपे काम नाही.\nमित्रांनो, आपले संपूर्ण जीवन तसेच आपले करियर आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. यशस्वी कारकीर्दीसाठी, काळजीपूर्वक योजना करणे आणि व्यावहारिक योजनेसह त्याचे अनुसरण करणे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी, आपल्यास सर्व संसाधने आणि संधींविषयी माहिती असणे आणि आपल्या क्षमतेनुसार एक चांगला निर्णय घेणे खूप महत्वाचे आहे.\nयशस्वी करियरच्या नियोजनासाठी चांगल्या करिअरचा शोध घेणे, एखाद्याचे आत्मज्ञान, निर्णय घेण्याची क्षमता, भविष्यातील उद्दीष्टे हे काही आवश्यक घटक असतात. आपणास आपले पालक, भावंडे, मित्र आणि शिक्षक यांच्या मदतीची आवश्यकता आहे जे संभाव्य कारकीर्दीचा निर्णय घेण्यात आपली मदत करू शकतात.\nशिक्षक दिन मराठी भाषण\nएखाद्या करियरचा चांगला मार्ग निवडणे एखाद्याच्या जीवनाचा सर्वात महत्वाचा निर्णय असतो आणि संपूर्ण भविष्य या विशिष्ट निर्णयावर अवलंबून असते. करिअरचा योग्य मार्ग निवडताना हे लक्षात ठेवले पाहिजे की करिअरचा मार्ग उमेदवाराच्या हिताचा पूर्णपणे ठरविला पाहिजे आणि पालकांनी त्यांना त्यांच्या आवडीचा कोर्स घेण्यास भाग पाडले पाहिजेत, त्याविषयी त्यांचे मार्गदर्शन केले पाहिजे.\nअस्सल स्वारस्याचे अनुसरण करण्यास प्रेरित केले पाहिजे. या निर्णयावर पालकांचा व्यवसाय, पालकांची आवड, पालकांची आकांक्षा, नोकरीच्या संधी, कौटुंबिक मानक, कौटुंबिक व्यवसाय, एखाद्या विशिष्ट विषयातील विद्यार्थ्यांची गुणसंख्या किंवा इतर कशामुळेही परिणाम होऊ नये.\nपालकांनी त्यांच्या मुलांच्या भविष्यातील उद्दीष्टांच्या, त्यांच्या आवडीच्या रोल मॉडेलच्या संदर्भात त्यांची आवड समजून घेणे महत्वाचे आहे आणि जर ते आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या मुलास वेगवेगळे पर्याय देऊ शकतील तर त्यास सूचना द्या. जर मुलांना त्यांची आवड किंवा स्वारस्य असेल तर ते यश मिळविण्यासाठी १००% प्रयत्न करतात.\nमी शिक्षक झालो तर ……. मराठी निबंध\nयासह, पालकांना आणि मोठ्या बहिणींचे देखील कर्तव्य आहे की त्यांनी मुलांना इतर संभाव्य संधी, साधक आणि बाधक गोष्टी, इतर विविध कारणांबद्दल जागरूक केले पाहिजेत. त्याचबरोबर हे देखील महत्वाचे आहे की त्यांनी मुलांना ज्या ठिकाणी जायचे आहे त्या विशिष्ट दिशेने जाण्यासाठी त्यांच्यावर वाईट प्रभाव पडणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजेत. आपल्या पालकांनी त्यांच्या मुलांसाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास सक्षम बनविणे हे त्यांच्या पालकांचे कर्तव्य आहे.\nविद्यार्थी आणि पालक दोघांनीही दीर्घ मुदतीच्या दृष्टीकोनातून नव्हे तर अल्प मुदतीच्या किंवा करिअरच्या सुलभ मार्गाने विचार करू नये. ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसारख्या पुढील अभ्यासासाठी मजबूत पाया मिळण्यासाठी दहावीनंतर चांगला पर्याय म्हणजे बारावीचा अभ्यास करणे. बारावीतील विषयाची निवड गुणवत्ता, श्रेणी आणि विद्यार्थ्यांच्या गुणांवर अवलंबून असते. परंतु सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विषयाबद्दल उत्सुकता आणि अभ्यासक्रम निवडण्याचे उद्दीष्ट. दहावी नंतर काही मुख्य लोकप्रिय Faculty उपलब्ध आहेत जसे की –\nनॉन-मेडिकल (पीसीएम) सह विज्ञान शाखा\nमेडिकल (पीसीबी) सह विज्ञान शाखा\nनॉन-मेडिकल (पीसीएम) सह विज्ञान शाखा:-\nएकदा आपण दहावी पूर्ण केल्यानंतर आपल्या उच्च अभ्यासासाठी विषय निवडावे लागतील. ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी किंवा नॉन-मेडिकल लाइनमध्ये रस आहे त्यांना पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) विषय असलेले विज्ञान विषय आणि त्यांच्या आवडीचे 2 इतर विषय निवडता येतील. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की जर आपण एक कष्टकरी व्यक्ती असाल आणि आपल्याला खरोखर तांत्रिक लाइनमध्ये रस असेल तरच आपण हे विषय निवडले पाहिजेत.\nआजकाल बरेच पालक आपल्या मुलांना नॉन-मेडिकल शाखेकडे जाण्यास भाग पाडत आहेत आणि अभियांत्रिकी करणे ही एक फॅशन बनली आहे आणि प्रत्येकजण त्यांच्या क्षमतांचे विश्लेषण न करता त्यात सामील होत आहे.\nआजच्या काळात बरेच पालक आपल्या मुलांना अभियांत्रिकीमध्ये भाग पाडत आहेत असा विचार करत आहेत की त्यांच्यासाठी अभियांत्रिकी हा सर्वोत्कृष्ट करिअर पर्याय असेल, परंतु असे इतर करिअर पर्याय आहेत जे अभियांत्रिकीइतकेच आहेत आणि तितकेच समाधानकारक कारकीर्द देखील एक संधी प्रदान करतात. मित्रांनो, आपल्या क्षमतांचे विश्लेषण करणे आणि समविचारी लोकांच्या गटाचे अनुसरण करण्यापेक्षा त्यानुसार कार्य करणे आपल्यासाठी अधिक महत्वाचे आहे.\nमेडिकल (पीसीबी) सह विज्ञान शाखा :-\nवैद्यकीय शाखा म्हणजे ज्यांना जीव-विज्ञानात खरोखरच रस आहे त्यांच्यासाठी एक उत्कृष्ट संधी उपलब्ध आहे, त्यांच्याकडे इतरांना मदत करण्याचा एक उत्तम आंतरिक गुण आहे तसेच ज्यांना मानवी जीवनासाठी काहीतरी नवीन शोधण्यात खरोखर रस आहे. आजच्या काळात पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) सारख्या प्रमुख विषयांसह विज्ञान शाखा वैद्यकीय क्षेत्रातील इच्छुकांना संधी देते.\nवैद्यकीय शाखेच्या क्षेत्रासाठी बर्‍याच प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमांची आवश्यकता आहे. या साठी, कठोर परिश्रम करणे फार महत्वाचे आहे. आपण अकरावी आणि बारावीसाठी पीसीबी घेतल्यानंतर आपण विविध स्पर्धा परीक्षेस येऊ शकता आणि आपल्या व्याज आणि टक्केवारीनुसार अनेक अभ्यासक्रमांपैकी एक निवडू शकता. पदवीपूर्व स्तरावर आपण एमबीबीएस, बीडीएस, नर्सिंग, बायोटेक्नॉलॉजी, पशुवैद्यकीय अभ्यास, फॉरेन्सिक सायन्स तसेच मानवी शरीरावर तसेच मानवी वातावरणाशी संबंधित इतर कोर्सची निवड करू शकता.\nमानवी शरीराबद्दल अभ्यास करणे खूपच मनोरंजक असू शकते परंतु काहीवेळा हे खरोखर कठीण देखील होते. या क्षेत्रात, अगदी लहान त्रुटीचीही शक्यता नाही, कारण वैद्यकीय क्षेत्रात आपली छोटी चूक एखाद्यासाठी प्राणघातक ठरू शकते. म्हणून या क्षेत्रात, आपल्याला अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे आणि केवळ एक महान क्षमता असलेले लोक या क्षेत्रात यशस्वी आहेत.\nवाणिज्य शाखा ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि अकाउंटिंगमध्ये रस आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक करिअर पर्याय उपलब्ध आहे. वाणिज्य शाखेद्वारे दिले जाणारे काही लोकप्रिय पदवी अभ्यासक्रम बी.कॉम, बीबीए, बीएमएस, बीबीएम, सीएफए, सीए, आयसीडब्ल्यूए, सीएफपी इ. आहेत. बरीच मोठी वाणिज्य महाविद्यालये व्यवसाय अर्थशास्त्र, वित्तीय लेखा, व्यवसाय संप्रेषण, विपणन यासारख्या विषयांची ऑफर देतात. विद्यार्थ्यांना व्यवसाय कायदा, व्यवसाय वित्त, ऑडिटिंग, खर्च लेखा, प्राप्तिकर यामधून त्यांच्या आवडीचा विषय निवडावा लागेल.\nइयत्ता ११ वी आणि १२ वी दरम्यान विद्यार्थ्यास इंग्रजीसह एकूण सहा विषय आणि एक अतिरिक्त विषय घ्यावा लागतो. वाणिज्य शाखा त्यांच्यासाठी आहे ज्यांना व्यवसाय अभ्यासात रस आहे तसेच अकाउंटिंगमध्ये अधिक रस आहे आणि काही आकर्षक पगाराच्या पॅकेजेससह एक चांगले करियर ऑफर करतात. ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग, विमा, स्टॉक ब्रोकिंग किंवा इतर कोणत्याही वित्त संबंधित नोकरीमध्ये करियर बनवायचे आहे ते अर्थशास्त्र प्रवाहाची निवड करू शकतात. या क्षेत्रातील आर्थिक स्वातंत्र्य आणि वाढ यामुळे भारतात बर्‍याच संधी आहेत.\nकला शाखेला दहावी पूर्ण केल्यानंतर बरेच विद्यार्थी जात असतात. आर्ट स्ट्रीममध्ये विविध विषय आहेत जे विद्यार्थ्यांना करियरच्या रोमांचक संधी प्रदान करू शकतात. दहावीच्या परीक्षेनंतर कला शाखेची निवड अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासाव्यतिरिक्त काही करमणूक करिअर निवडण्याचा मार्ग मोकळा करते. उच्च माध्यमिक स्तरावरील इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत प्रदान करते. परंतु यात विद्यार्थ्याला इंग्रजी व आधुनिक भारतीय भाषेव्यतिरिक्त चार अनिवार्य विषयांची निवड करावी लागेल.\nजर आपल्याला मास मीडिया, जर्नलिझम, साहित्य, समाजशास्त्र, समाज सेवा, मानवी मानसशास्त्र, राजकारण, अर्थशास्त्र आणि इतिहास या विषयात करिअर करण्याची आवड असेल तर दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला कला शाखा निवडावी लागेल.\nपरंतु आपण केवळ सर्जनशील आहात एवढेच नाही तर आपणास स्पर्धा आवडणे देखील आवश्यक आहे कारण सर्जनशील क्षेत्रात बरीच स्पर्धा असते आणि अंतिम मुदत पूर्ण करण्यासाठी दबाव असतो अर्थात त्यात खूप मेहनत असते.\nआपण आपल्या आवडीचे विषय निवडू शकता आणि भाषा किंवा साहित्यात आपल्याला आवड असणारी भाषा आपण निवडू शकता. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात करियर बनवू इच्छित सर्जनशील लोकांसाठी कला शाखा एक करिअर पर्याय प्रदान करतो.\nदहावीनंतर काही इतर करिअरच्या संधी आणि नोकरीच्या संधी\nमित्रांनो मी वर उल्लेख केलेले काही ज्यांना पुढील अभ्यास करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना करिअर बनवायचे आहे त्यांच्यासाठी काही लोकप्रिय पर्याय आहेत. असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांना अभ्यासाच्या भागामध्ये रस नाही आणि काही व्यावसायिक नोकरीभिमुख अभ्यासक्रमांमध्ये अधिक रस नाही किंवा फक्त स्पर्धा परीक्षा क्लिअर करून नोकरी मिळवायची इच्छा आहे.\nअशी वागणूक वेगवेगळी असू शकते. कधीकधी असे विद्यार्थी असतात जे उच्च वर्गातील नसतात आणि त्यांच्या कुटुंबास त्यांच्या शिक्षणास पाठिंबा देणे शक्य नसते, दुसरीकडे, काही लोक असेही असतात ज्यांना पुढील अभ्यास करण्यास रस नसतो आणि फक्त असे काही पर्याय असू शकतात. दहावी पूर्ण करणे पुरेसे आहे असे मत असलेले उमेदवार.\nऔद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे (आयटीसी)\nआयटीआय आणि आयटीसी विविध नोकरीभिमुख अभ्यासक्रमांचे व्यावसायिक प्रशिक्षण देतात आणि उमेदवारांना शेअरिंग, मशीन शिवणकाम, शिवणकाम आणि भरतकाम इत्यादी विशिष्ट नोकरीसाठी योग्य बनवतात.\nभारत सरकारचे कामगार मंत्रालय, आयटीआय आणि खाजगीरित्या चालवल्या जाणा-या आयटीआय अंतर्गत केंद्र सरकारच्या अंतर्गत स्थापन केलेले तंत्रज्ञान व इतर प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम प्रशिक्षण देणारी संस्था आहेत. आयटीआय अभ्यासक्रम इलेक्ट्रिशियन, मशीन, फिटर, प्लंबर, टर्नर, वेल्डर इत्यादीसारख्या विशिष्ट व्यापारासाठी आवश्यक मूलभूत कौशल्ये पुरवण्यासाठी तयार केले गेले आहेत आणि व्यापारानुसार, एक वर्षापासून तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो.\nआयटीआय आणि आयटीसी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यावर कोणताही विद्यार्थी कोणत्याही उद्योगातील व्यापारात व्यावहारिक प्रशिक्षण घेऊ शकतो. राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (एनटीसी) संबंधित व्यापारात एनसीव्हीटी (नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग) द्वारे प्रदान केले जाते आणि हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एखाद्याला अखिल भारतीय व्यापार चाचणी (एआयटीटी) साठी पात्र ठरविणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेत पात्रता घेतल्यानंतर या लोकांना भारतीय रेल्वे, टेलिकॉम विभाग इत्यादी सरकारी क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच जे लोक त्यातून यशस्वीरीत्या बाहेर पडतात त्यांना विविध उद्योगांमध्येही सहज काम मिळू शकते.\nजर तुम्हाला भारतीय सैन्यात जायचे असेल तर तुम्ही सहजपणे भारतीय सैन्यात दाखल होऊ शकता. भारतीय लष्कराकडूनही मॅट्रिक पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना सैन्यात भरती होण्याची संधी उपलब्ध आहे. लष्करामध्ये प्रवेश करण्यासाठी उमेदवारांची प्रवेशाची पातळी वेगळी असल्यास मेट्रिकनंतर एखादी व्यक्ती भारतीय लष्कराचा सैनिक लिपीक परीक्षा, भारतीय लष्करातील सैनिक जनरल ड्यूटी या लेखी परीक्षेद्वारे तांत्रिक व्यापारात भारतीय सेवेत रुजू होऊ शकते.\nएनईआर परीक्षा यशस्वीरित्या पास करण्यासाठी भारतीय सैन्य सैनिक टेक्निकल (एमईआर) परीक्षा, भारतीय सैन्य सैनिक नर्सिंग सहाय्यक (एमईआर) परीक्षा इ. परीक्षेच्या उमेदवारांना अनिवार्य प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि यशस्वी झाल्यास उमेदवार आपापल्या पदांमध्ये सामील होतील.\nकर्मचारी निवड आयोग (एसएससी) परीक्षा :-\nकर्मचारी निवड आयोग दरवर्षी आपल्या विविध पदांची जाहिरात करतो ज्यासाठी दहावीपासून पात्रता सुरू होते. यामध्ये कारकुनासारख्या बर्‍याच पदांसाठी किमान पात्रता म्हणून फक्त दहावीची आवश्यकता असते आणि दहावी पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराचा हक्क या पदांवर अर्ज करता येतो. लेखी चाचणी यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर उमेदवार विविध निवडलेल्या पदांवर सहभागी होऊ शकतात. कर्मचारी निवड आयोगाप्रमाणेच सीआरपीएफदेखील दहावीत शिकल्यानंतर पोलिस दलात रुजू होण्यासाठी इच्छुकांसाठी हवालदारांच्या पदांची जाहिरात करते.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-news-today-live/city/beed", "date_download": "2022-12-09T16:10:38Z", "digest": "sha1:P42LJCGPGGO6FVPN346NWL7RI7FKBGKF", "length": 7411, "nlines": 76, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Beed News Live | बीड जिल्ह्याच्या बातम्या| Whatsapp Group Link", "raw_content": "\nचुलत भावाच्या सरपंचपदाच्या प्रचारार्थ मुंडे बंधू-भगिनीचे फोटो एकाच बॅनरवर - Mara...\nऐन लग्नात करवलीला विंचू चावला अन् तेवढ्यात साडेतीन लाखांचा ऐवज लंपास झाला ...\n'हौसेने आणली नवरी, दुसऱ्या दिवशीच बावरी'; बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ...\nपोटगीचा अडीच वर्षांचा संघर्ष, ४ तासांत न्यायालयाने संपवला; पतीस सुनावली कोठडी...\n'कसम खाता हूँ, झूट नही बोलुंगा'; केबीसीच्या नावाखाली महिलेला ३ लाखांना गडविले...\nपरळीत दिग्गजांचे ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम, सरपंचासह सदस्यांची बिनविरोध निवड...\nBeed ZP चे सीईओ दौऱ्यावर; स्वाक्षरी अभावी १ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार थ...\n मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतून मिळवा ५० लाखापर्यंत ...\nपॅरेल घेऊन पसार झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील कैद्याच्या मुसक्या आवळल्या...\nलग्नकार्यातील जेवणातून ५० महिलांना विषबाधा; अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता येथील घ...\nशिक्षण क्षेत्रात खळबळ; केजमधील मुख्याध्यापकाची बीड जिल्हा परिषदेसमोर आत्महत्या...\nएका हातात चहाचा कप, दुसऱ्या हातात नोटा; पोलीस उपनिरीक्षकासह अंमलदार लाचेच्या सा...\n...अन् जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच 'त्याने' प्राण सोडले; ४० तासानंतरही अंत्यविधी...\nआष्टीचा १ हजार कोटींचा देवस्थान जमीन घोटाळा; रॅकेटच्या मुळाशी पोहोचणार का तपास य...\nसुनबाईच्या भावांना नात्याचा विसर; मुलाकडील उचलीच्या पैशासाठी वृद्ध पित्याचे केले...\n रुग्णालयाच्या शौचालयातील बादलीत आढळले मृत 'स्त्री' अर्भक...\nतान्ह्या बाळासह सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवार आली अर्ज दाखल करण्यास...\nजमीन घोटाळ्याशी संबंध नाही, हे विरोधकांचे षडयंत्र...\nहे एक राजकीय षडयंत्र, इनामी जमिनी माझ्या किंवा कुटुंबियांच्या नावे नाहीत: सुरेश ...\n'काळ आला होता पण...'पुलावरून खाली कोसळला पिकअप; पोलिसांच्या सतर्कतेने चालक सुखरू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2022-12-09T16:49:06Z", "digest": "sha1:62TPK2RWIA4S4KZ2WCP6I7SL3BXTHFIG", "length": 7106, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९५८ मधील मराठी चित्रपटांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nइ.स. १९५८ मधील मराठी चित्रपटांची यादी\nइ.स. १९१० ते १९१९\nइ.स. १९२० ते १९२९\n१९२० १९२१ १९२२ १९२३ १९२४\n१९२५ १९२६ १९२७ १९२८ १९२९\nइ.स. १९३० ते १९३९\n१९३० १९३१ १९३२ १९३३ १९३४\n१९३५ १९३६ १९३७ १९३८ १९३९\nइ.स. १९४० ते १९४९\n१९४० १९४१ १९४२ १९४३ १९४४\n१९४५ १९४६ १९४७ १९४८ १९४९\nइ.स. १९५० ते १९५९\n१९५० १९५१ १९५२ १९५३ १९५४\n१९५५ १९५६ १९५७ १९५८ १९५९\nइ.स. १९६० ते १९६९\n१९६० १९६१ १९६२ १९६३ १९६४\n१९६५ १९६६ १९६७ १९६८ १९६९\nइ.स. १९७० ते १९७९\n१९७० १९७१ १९७२ १९७३ १९७४\n१९७५ १९७६ १९७७ १९७८ १९७९\nइ.स. १९८० ते १९८९\n१९८० १९८१ १९८२ १९८३ १९८४\n१९८५ १९८६ १९८७ १९८८ १९८९\nइ.स. १९९० ते १९९९\n१९९० १९९१ १९९२ १९९३ १९९४\n१९९५ १९९६ १९९७ १९९८ १९९९\nइ.स. २००० ते २००९\n२००० २००१ २००२ २००३ २००४\n२००५ २००६ २००७ २००८ २००९\nइ.स. २०१० ते २०१९\n२०१० २०११ २०१२ २०१३ २०१४\n२०१५ २०१६ २०१७ २०१८ २०१९\nइ.स. २०२० ते २०२९\n१९५८ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.\n१९५८ मातेविन बाळ माधव वेलणकर मास्टर विठ्ठल, हंसा वाडकर [१]\nधाकटी जाऊ अनंत माने सुलोचना, स्मिता, विमला वशिष्ठ १९५८ मध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार [२]\nसुदामाचे पोहे केशवराव धाबर शाहू मोडक, रत्नमाला, भालजी पेंढारकर [३]\nपुनर्जन्म प्रभाकर नाईक [४]\nपडदा शांताराम आठवले [५]\nसुखाचे सोबती राजा बरगीर ललिता पवार [६]\nदोन घाडीचा डाव अनंत माने [७]\nचोरावर मोर यशवंत पेठकर [८]\nवर्षानुसार मराठी चित्रपटांच्या याद्या\nइ.स. १९५८ मधील चित्रपट\nया पानातील शेवटचा बदल १ जून २०२२ रोजी १९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Aries-Horoscope-Today-September-14-2022/", "date_download": "2022-12-09T16:24:40Z", "digest": "sha1:EJYDBZJUZ5I432B6CPEBM2LNC6237JPF", "length": 1337, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "मेष राशीचे राशीभविष्य आज, सप्टेंबर 14, 2022", "raw_content": "मेष राशीचे राशीभविष्य आज, सप्टेंबर 14, 2022\nअंदाज: तुम्ही सर्जनशील प्रयत्नांना गती द्याल.\nअनोख्या प्रयत्नांनी सर्वांना प्रभावित कराल. वैयक्तिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्याल.\nआत्मविश्वासाने परिपूर्ण व्हाल. दीर्घकालीन योजनांना गती मिळेल.\nनव्या कामात रुची वाढेल. अनुकूलता वाढत जाईल.\nआर्थिक लाभ : व्यावसायिक कार्यात गती येईल.\nप्रेम जीवन : सहकार्याची भावना कायम राहील. प्रेम आणि विश्वास वाढेल.\nहेल्थ : तुम्ही सहजता ठेवाल. शिस्तीचे पालन कराल.\nशुभ रंग : हिरवट पिवळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/09/20.html", "date_download": "2022-12-09T16:56:33Z", "digest": "sha1:4SHNNVI6PUAXRKI4IZDSZFGRXVSSBLCC", "length": 15281, "nlines": 104, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "नागपूर जिल्ह्यातील 20 शिक्षकांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nसोमवार, सप्टेंबर ०५, २०२२\nनागपूर जिल्ह्यातील 20 शिक्षकांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद\nशैक्षणिक विकासात भरीव सहभाग नोंदविण्याचे शिक्षकांचे अभिवचन\nनागपूर,दि. 05 : आजच्या शिक्षक दिनाला नागपूर जिल्ह्यातील 20 शिक्षकांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ऑनलाइन संवाद साधण्याची संधी मिळाली. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत हा ऑनलाइन संवाद झाला. शैक्षणिक विकासात भरीव सहभाग नोंदविण्याचा अभिवचन यावेळी शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांना दिले.\nआज पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्रातील शिक्षकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट संवाद साधला. त्यांच्यासोबत राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देवोल, संचालक कैलास पगारे उपस्थित होते. तर नागपूर वरून शिक्षकांसोबत जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, शिक्षण उपसंचालक डॉ.वैशाली जामदार, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर उपस्थित होते.\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या संवादात त्यांच्या शाळकरी जीवनातील आठवणी सांगितल्या. महानगरपालिकेच्या 23 नंबरच्या शाळेत शिकल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांना शिकवणाऱ्या परब गुरुजींची आठवणही सांगितली.\nकाळ कितीही बदलला तरी शिक्षकांचा आदर कधीच कमी होऊ शकत नाही. आई-वडिलानंतर जगातल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या शिक्षकाचे स्मरण कायम होत असते. कितीही अडचणी, कितीही बदल झाले तरी समाज निर्मितीचे कार्य व ज्ञानदानाची प्रक्रिया शिक्षकांशिवाय कोणीही पार पाडू शकत नाही. कोरोना काळात तर शिक्षकांनी बदललेल्या फॉरमॅटमध्ये ऑनलाइन शिक्षण देऊन आपण कुठेच कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात काही नाविन्यपूर्ण प्रयोग झाले. त्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील 365 दिवसांची शाळा चालविणाऱ्या एका शिक्षकाचे तोंडभर कौतुक केले. शिक्षकाच्या अशैक्षणिक कार्यापासून तर पगारांच्या तारखेपर्यंतच्या सगळ्या विषयांवर मुख्यमंत्री मोकळेपणाने बोललेत.\nनागपूर जिल्ह्यातील शिक्षकांनीही यावेळी आपल्या समस्या त्यांच्या समक्ष मांडल्या. नागपूर जिल्ह्यातून बोलण्याची संधी मिळालेले उमरेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी येथील शिक्षक एकनाथ पवार यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक विकास संदर्भात शासन जी कार्यप्रणाली तयार करेल त्याची शंभर टक्के अंमलबजावणी नागपूरमध्ये केली जाईल, अशी ग्वाही दिली. या ऑनलाइन बैठकीनंतर शिक्षकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांसोबत थेट संवाद साधताना आनंद झाल्याचे सांगितले.\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-modis-speech-in-america-a-excellent-mohan-bhagwat-5345450-NOR.html", "date_download": "2022-12-09T15:41:51Z", "digest": "sha1:R2XTS64P3HBPRYY3CSHHXM4YFQRN24PY", "length": 6082, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मोदींचेे अमेरिकेतील भाषण अतिशय सुंदर होते, मोहन भागवतांनी केली स्तुती | Modi's Speech In America A Excellent - Mohan Bhagwat - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदींचेे अमेरिकेतील भाषण अतिशय सुंदर होते, मोहन भागवतांनी केली स्तुती\nनागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील भाषण त्या देशाची अनावश्यक स्तुती टाळून आपल्या देशाचा आत्मसन्मान जपणारे अतिशय सुंदर भाषण होते, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी मोदींना शाबासकी दिली. संघाच्या अखिल भारतीय वर्गाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा उल्लेख केला. ‘अमेरिकेत गेल्यावर त्या देशाचे महिमामंडन होणार नाही, याची काळजी घेताना पंतप्रधान मोदी यांनी देशाचा आत्मसन्मान जपणारे अतिशय समतोल भाषण केले’, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. रेशीमबाग येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास कोलकात्याचे ज्येष्ठ पत्रकार रंतीदेव सेनगुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nआपल्या भाषणात फारसे राजकीय भाष्य न करण्याची काळजी घेत सरसंघचालक भागवत यांनी कन्हैयाकुमार प्रकरणात थेट उल्लेख न करता, आकाराने छोटे पण मोठा आवाज करणाऱ्या प्रवृत्तींना अनावश्यक मोठे न करण्याची काळजी घेण्याचा सल्ला परिवारातील मंडळींना दिला. अशा प्रवृत्तींना हाताळायचे कसे, हे स्पष्ट करणारी महाभारतातील कथाही त्यांनी ऐकवली. विविधतेने नटलेल्या या देशाला भारतीयत्वाच्या भावनेने जोडून ठेवल्याचा उल्लेख करून भागवत म्हणाले की, ‘द्रविडी विचारसरणी मांडून वेगळेपणाची बीजे पेरणाऱ्या तामिळनाडूच्या अण्णादुराई सारख्या नेत्यालाही चीनच्या आक्रमणानंतर हिमालयावरील आक्रमण म्हणजे तामिळनाडूवरील आक्रमण असल्याची भावना मांडावी लागली होती. या देशावर आक्रमण करणाऱ्या परकीयांनी कधीही स्वबळावर नव्हे, तर स्वकीयांच्या साथीनेच हा देश जिंकल्याचे इतिहास सांगतो. ते संकट पुन्हा येऊ शकते. आम्ही आपसात भांडत राहिलो, तर देशाला एकतेच्या सूत्रात बांधणारे संविधानदेखील आम्हाला वाचवू शकणार नाही. आम्ही एकोप्याने राहिलो तर जगातील कुठलीही ताकद आम्हाला भयभीत करू शकणार नाही’, असे आवाहनही भागवत यांनी या वेळी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/20333/", "date_download": "2022-12-09T16:19:11Z", "digest": "sha1:OCQUI4GZWDV63ZJ4VN5OQLXGWCMIQRTO", "length": 9910, "nlines": 184, "source_domain": "dmedia24.com", "title": "*मराठी परिपत्रके मोर्चा प्रकरणी दीपक दळवींसह ३१ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर*", "raw_content": "\n*मराठी परिपत्रके मोर्चा प्रकरणी दीपक दळवींसह ३१ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर*\n*मराठी परिपत्रके मोर्चा प्रकरणी दीपक दळवींसह ३१ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर*\nमहाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २५ ऑक्टोबर २०२१ रोजी मराठीतून परिपत्रके व कागदपत्रे द्यावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता.\nहा मोर्चा विनापरवाना आणि कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप करत मोर्चा रोखुन धरण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला पण उपस्थित कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले होते. त्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत मोर्चाला मार्ग मोकळा करून दिला पण त्यानंतर मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवींसह ३१ जणांवर कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.\nगुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांच्या जामीन अर्जावर पाचवे दिवाणी व जेएमएफसी न्यायालयात सुनावणी झाली.\nयावेळी दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, किरण गावडे, रेणू किल्लेकर, प्रकाश शिरोळकर, सरिता पाटील, श्रीकांत मांडेकर, रवी साळुंखे, धनंजय पाटील, मदन बामणे, नेताजी जाधव, परशुराम ऊर्फ बंडू केरवाडकर, गजानन पाटील, संदीप चौगुले, दिगंबर काटकर, परेश शिंदे, विनायक सांबरेकर, हणमंत मजुकर, रामचंद्र कुद्रेमानीकर, विनायक पावशे, नागेश किल्लेकर, उदय नाईक, अनिल हेगडे, माधुरी हेगडे, संदीप मोरे, मल्हारी पावशे, चेतन पाटील, कृष्णा गुरव यांना जामीन मंजूर करण्यात आला.\nयावेळी वकील महेश बिर्जे आणि रिचमॅन रिकी यांनी कोर्टाचे कामकाज पाहिले.\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nगड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन\nअधिवेशना वेळी मराठी महामेळाव्याचे आयोजन\nडिवाइन प्रॉव्हिडन्स या शाळेचा शतक महोत्सव साजरा\nबेळगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय उत्सव साजरा\nराज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पहिल्या दिवशी पवन धनंजय श्रेयन दक्षण एस मीनाक्षी मेनन यानी पटकावले विजेतेपद\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A6/", "date_download": "2022-12-09T16:30:22Z", "digest": "sha1:QR55NKO7HKLQ7SD4ETKSUGTBKXACV4I4", "length": 11608, "nlines": 98, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र : Registration Form PDF संपूर्ण माहिती", "raw_content": "\nप्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र : Registration Form PDF संपूर्ण माहिती\nनमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री मत्स संपदा योजनेचि माहिती पाहणार आहोत.सरकारने मच्छीमारांसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेंतर्गत जवळपास २९ लाभ देण्यात येतील. अर्थसंकल्पात पंतप्रधान मत्स्य संपदा योजना जाहीर केली. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत ही अंमलबजावणी केली जाईल. २०,००० कोटी रुपयांपासून सरकार ही योजना सुरू करेल. या योजनातून ५५ लाख लोकांना रोजगार मिळण्याची मिळणारआहे.\n1 पंतप्रधान मत्स्यव्यवसाय योजना\n1.1 पीएमएमवायवाय चे उद्दीष्टे –\n1.2 मत्स्य संपदा योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत\n1.2.1 १ कोटी ८९ लाख प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेकरिता निधी वितरित २०२१\n1.2.2 प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अर्जाची प्रक्रिया –\nपीएमएमएसवाय २०२१ ही मत्स्यव्यवसाय क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी एक विकास योजना आहे सदर योजना वित्तीय वर्ष २०२०-२१ पासून ते आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंतच्या कालावधीत सर्व राज्य / केंद्रशासित प्रदेशात राबविली जाणार आहे.या योजनेवर सरकार अंदाजे २००५० कोटी रुपये गुंतवणार आहे. हि गुंतवणूक मत्स क्षेत्रातील सर्वाधिक गुंतवणूक असणार आहे.\nपीएमएमवायवाय चे उद्दीष्टे –\nसन २०२४-२५ पर्यंत मासेमारीच्या निर्यातीतून उत्पन्न १,००,००० कोटी पर्यंत वाढविणे\nमासे उत्पादन आणि उत्पादकता विस्तार वाढविणे.\nटिकाऊ, जबाबदार, सर्वसमावेशक आणि न्याय्य पद्धतीने मत्स्यपालनाची संभाव्यता वाढवणे.\nमत्स्यव्यवसाय क्षेत्रसंबंधित कामांमध्ये ५५ लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणे.\nमत्स्यपालक तसेच मत्स्यपालकांची दुप्पट उत्पन्न आणि रोजगार निर्मिती\nकृषी जीव्हीए आणि निर्यातीत योगदान वाढविणे.\nसन २०२४-२५ पर्यंत मत्स्यपालनाचे उत्पादन दशलक्ष टनांनी वाढविणे,\nदेशातील मत्स्यपालनाचे क्षेत्र सुधारणे.\nमत्स्य संपदा योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत\nदेशातील सर्व मच्छीमार या योजनेत अर्ज करण्यास मोकळे आहेत.मासे उत्पादक\nमासे कामगार आणि मासे विक्रेते\nअनुसूचित जाती / जमाती / महिला / वेगळ्या सक्षम व्यक्ती\nमत्स्यव्यवसाय क्षेत्रात बचत गट (बचत गट) / संयुक्त दायित्व गट (जेएलजी)\nकेंद्र सरकार आणि त्यातील घटक\nराज्य सरकारे / केंद्रशासित प्रदेश आणि त्यांची संस्था\nउद्योजक आणि खासगी कंपन्या\nराज्य मत्स्यव्यवसाय विकास मंडळे (एसएफडीबी)\nमासे उत्पादक संघटना / कंपन्या (एफएफपीओ / सीएस)\n१ कोटी ८९ लाख प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेकरिता निधी वितरित २०२१\nप्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अर्जाची प्रक्रिया –\nसदर योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी युनिट किंमतीची ६०% किंमत तर युनिट किंमतीच्या ४०% इतर प्रवर्गांना दिली जाईल.पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेसाठी अर्ज करू इच्छित असे सर्व लाभार्थी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.\nलाभार्थ्यांना विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन लॉग इन करणे आवश्यक आहे.\nत्यानंतर, त्याने किंवा तिने फॉर्म सबमिट करावा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.\nलाभार्थ्याला स्वतःचे एससीपी-डीपीआर तयार करणे आणि फॉर्मसह सबमिट करणे देखील आवश्यक आहे. युनिट किंमतीपेक्षा डीपीआर आणि एससीपीची किंमत जास्त असू शकते, परंतु युनिटच्या किंमतीनुसार अनुदान दिले जाईल.\nअर्ज करण्यासाठी संकेतस्थळ – http://pmmsy.dof.gov.in/\n नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/happy-birthday-thursday-27-october-2022/", "date_download": "2022-12-09T15:13:21Z", "digest": "sha1:VPASY2UEXUR4CZA5ZIDCEM67ERCHGUY6", "length": 5458, "nlines": 86, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - गुरुवार - २७ ऑक्टोबर २०२२ - India Darpan Live", "raw_content": "\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – २७ ऑक्टोबर २०२२\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – २७ ऑक्टोबर २०२२\nडॉ. विकास आमटे – आनंदवन, वर्धा\nअनुराधा पौडवाल – गायिका\nइरफान पठाण – क्रिकेटपटू\nवसुंधरा दास – गायिका\nपुजा बत्रा – अभिनेत्री\nअनिल पटेल – माजी आमदार\nकिमया बिरोडकर – शिक्षण क्षेत्र\nसुनिल चांडक – संचालक, उद्योगवर्धिनी, नाशिक\nविजय गुप्ता – व्यावसायिक, नाशिक\nधनंजय दंडे – सराफ व्यावसायिक, नाशिक\nसंतोष गायकवाड – माजी नगरसेवक, नाशिक\nपियुष चोरडिया – फार्मासिस्ट, येवला\nनरहरी भागवत – ज्येष्ठ पत्रकार, नाशिक\nदीपक होमकर – पत्रकार, सोलापूर\nअक्षय गायकवाड – पत्रकार, मुंबई\n(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर\nआपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – बायको आपल्या नवऱ्याला डॉक्टरकडे नेते\nया व्यक्तींनी आज मौल्यवान वस्तू सांभाळावी; जाणून घ्या, गुरुवार, २७ ऑक्टोबरचे राशिभविष्य\nया व्यक्तींनी आज मौल्यवान वस्तू सांभाळावी; जाणून घ्या, गुरुवार, २७ ऑक्टोबरचे राशिभविष्य\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/joke-hasya-shatkar-dj-in-wedding/", "date_download": "2022-12-09T16:36:52Z", "digest": "sha1:OYTYQ2O7PVKLKTOHLUXMEG3DN7YPYLN2", "length": 4189, "nlines": 78, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "इंडिया दर्पण - हास्य षटकार - डीजेवाला आणि नवरदेव - India Darpan Live", "raw_content": "\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – डीजेवाला आणि नवरदेव\n– हास्य षटकार –\nएका लग्नात डीजे सुरू असतो.\nबराच वेळ वाजविल्यानंतर डीजेवाला नवरदेवाकडे जातो आणि त्याच्याशी बोलतो\nडीजेवाला – किती वेळ डीजे वाजवायचा आहे\nनवरदेव – फक्त दारू चढेपर्यंत…\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ८ नोव्हेंबर २०२२\nया व्यक्तींनी आज शाब्दिक संयम पाळावा; जाणून घ्या, मंगळवार ८ नोव्हेंबरचे राशिभविष्य\nया व्यक्तींनी आज शाब्दिक संयम पाळावा; जाणून घ्या, मंगळवार ८ नोव्हेंबरचे राशिभविष्य\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/revenue-minister-on-farmer-corporation-land/", "date_download": "2022-12-09T15:20:58Z", "digest": "sha1:NYSN75A7LAC2NXGDTXBQ3WVUBIMTNHJV", "length": 7622, "nlines": 74, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "शेती महामंडळाच्या जमिनींबाबत महसूलमंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय - India Darpan Live", "raw_content": "\nशेती महामंडळाच्या जमिनींबाबत महसूलमंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय\nमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनींचे संरक्षण होऊन त्यांचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले.\nया संदर्भात महसूलमंत्री श्री. विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महसूल‍ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासह महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजीत माने, अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली आवळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nश्री. विखे- पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाने वाटप जमिनीचे 7/12 करण्याची प्रलंबित प्रकरणे, अतिक्रमण प्रकरणे, जमीन मोजणी इत्यादि बाबींना प्राधान्य द्यावे. अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निमगांव कोऱ्हाळे, साकुरी आणि शिर्डी येथील जमिनींसंदर्भातील सार्वजनिक प्रयोजनासाठी प्राप्त झालेले विविध प्रस्ताव संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत सादर करुन याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.\nमहाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची आकारीपड जमीन, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील हरीगाव येथील शेती महामंडळाच्या मालकीच्या क्षेत्रामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे, एक एकरपेक्षा कमी देय क्षेत्र असल्याने अपात्र ठरलेल्या खंडकरी यांना क्षेत्र वाटप करण्यासाठी धोरण ठरविणे, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालमत्तेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करणे तसेच याबाबत एक आराखडा तयार करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.\nजितेंद्र आव्हाड प्रकरणावर छगन भुजबळ म्हणाले, ;…तर दररोज लाखो गुन्हे दाखल होतील’\nगौण खनिज उत्खनन प्रक्रिया होणार ऑनलाईन; असा होणार फायदा\nगौण खनिज उत्खनन प्रक्रिया होणार ऑनलाईन; असा होणार फायदा\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/07/27/coronaupdate-58/", "date_download": "2022-12-09T17:18:19Z", "digest": "sha1:ZHKI2QZIZSW6RDOKWHHZ7FHIKNQCSJUI", "length": 19016, "nlines": 99, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत करोनाचे १०२ रुग्ण वाढले, एकाचा मृत्यू - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत करोनाचे १०२ रुग्ण वाढले, एकाचा मृत्यू\nरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २७) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाचे १०२ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १६५८ झाली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५३वर पोहोचली आहे. सिंधुदुर्गातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ३३४ झाली आहे.\nआज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – जिल्हा कोव्हिड रुग्णालय, रत्नागिरी ३९, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – २७, दापोली – ११, कळंबणी, खेड – ९, गुहागर – १३, रायपाटण, राजापूर – ३.\nदरम्यान, आज ९७ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०८४ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हिड रुग्णालयातील दोन, कोव्हिड केअर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी ७, कोव्हिड केअर सेंटर केकेव्ही, दापोली २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, खेड ४५ आणि कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे, चिपळूण येथील ३८, तर कामथे उपजिल्हा रुग्णालयातील तिघांचा समावेश आहे. आता विविध रुग्णालयांमध्ये ३७३ जण उपचार घेत असून, होम आयसोलेशनमध्ये २०, तर उपचारांसाठी इतर जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या ११ आहे.\nआज रत्नागिरीतील एका ७३ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. (जिल्हा प्रशासनाच्या माहितीमध्ये नियमानुसार त्या रुग्णाचे नाव देण्यात आलेले नाही. मात्र हा रुग्ण म्हणजे प्रसिद्ध वैद्य प्रमोद ऊर्फ रघुवीर पांडुरंग भिडे आहेत.) त्यामुळे मृतांची संख्या आता ५३ झाली आहे. आतापर्यंतची मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी – १२, खेड – ६, गुहागर – २, दापोली – ११, चिपळूण – ९, संगमेश्वर – ६, लांजा – २, राजापूर – ४, मंडणगड – १.\nआज रत्नागिरी शहर आणि तालुक्यात दामले हायस्कूल परिसर, शिवाजीनगर, आंबेकरवाडी-डीएसपी बंगला, कर्ला गणेश स्टॉप, आंबेशेत, कासारवेली, खेडशी-गयाळवाडी, पूर्णगड, निवळी, हॉटेल दर्यासागर, गणपतीपुळे एसटी स्टँड, रत्नागिरी, ओ विंग ग्रामीण पोलीस संकुल, कारवांचीवाडी, चांदेराई, घारपुरेवाडी-कोतवडेवाडी ही क्षेत्रे करोना विषाणूबाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.\nमुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने होम क्वारंटाइन केलेल्यांची संख्या २० हजार ३५४ इतकी आहे. परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात कालपर्यंत एकूण दोन लाख १४ हजार १४५ व्यक्ती दाखल झाल्या आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यांत तसेच इतर जिल्ह्यांत गेलेल्यांची संख्या एक लाख ४ हजार ४६१ आहे.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nकीर्तनसंध्या देणगी सन्मानिका उपलब्ध\nस्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त १८ डिसेंबरला रत्नागिरी-पावस पदयात्रा\nप्रकल्पांमुळे कोकणासमोर निर्माण झालेले प्रश्न\nमाणगावचे श्री दत्त मंदिर\nअवधूत संप्रदाय : सद्गुरू दत्तभक्तीचा सुंदर आविष्कार\nसमजून घेण्याचा आटापिटा मौनापाशी थांबतो तेव्हा…\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nPrevious Post: रसौषधींच्या ज्ञानाचा अर्क : वैद्य‌ रघुवीर भिडे\nNext Post: नेम श्रावणमासाचा – राघवयादवीयम् – श्लोक आठवा\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/daily-horoscope-sixteen-jan/", "date_download": "2022-12-09T15:55:33Z", "digest": "sha1:ITBXT4ZPN4CUKETZOJBJVH7V6SIZZZBW", "length": 16200, "nlines": 67, "source_domain": "live65media.com", "title": "16 जानेवारी: आज या 7 राशींना आनंदाची भेट मिळेल, प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/16 जानेवारी: आज या 7 राशींना आनंदाची भेट मिळेल, प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल\n16 जानेवारी: आज या 7 राशींना आनंदाची भेट मिळेल, प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल\nVishal V 10:09 pm, Fri, 15 January 21 राशीफल Comments Off on 16 जानेवारी: आज या 7 राशींना आनंदाची भेट मिळेल, प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल\nमेष : आज तुम्हाला एखाद्या जुन्या मित्रासह किंवा कुटूंबासह बाहेर फिरायला किंवा संभाषणासाठी बाहेर जाण्याचा आनंद होईल. वाईट लोकांपासून दूर रहा ते हानी पोहोचवू शकतात. आपले बोलणे आणि वागणे वादाला कारणीभूत ठरू शकते. अशा परिस्थितीत आपण जे काही काळजीपूर्वक विचार करता ते करणे महत्वाचे आहे. राग आणि खळबळ नियंत्रित करा. व्यवसायाचा वेग कमी असू शकेल. आपल्या मार्गात काही अडथळे येतील परंतु आपण त्यावर मात कराल.\nवृषभ : आज बहुतेक वेळा खरेदी आणि इतर कामांवर जाईल. व्यवसाय वाढेल. नवीन कल्पना मनात येतील. आज वाहन चालवताना विशेष काळजी ठेवणे उचित आहे. शारीरिक दृष्ट्या आज काही जण कमकुवत वाटू शकतात. नोकरीत काम वेळेवर होईल. उच्च अधिकाऱ्यांचा आनंद तुम्हाला मिळेल. आजचा दिवस आरोग्यासाठी मध्यम परिणाम देईल. आढळलेले आरोग्य कमकुवत होईल.\nमिथुन : आपल्याला रोजगाराशी संबंधित संधी मिळणार आहेत. आज सर्व कामे सहजपणे सुटतील आणि त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. प्रगतीचा रस्ता मोकळा होईल. वेळेच्या अनुकूलतेचा फायदा घ्या. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. आपण या दिवशी कोणत्याही मोठ्या कामाबद्दल चिंता करू शकता. व्यवसायात आपला मोठा फायदा होऊ शकतो. कृपया पालकांच्या आशीर्वादाने घर सोडा.\nकर्क : व्यवसायात अनुकूल लाभ मिळेल. इतरांशी आनंद सामायिक केल्याने आपले आरोग्य देखील सुधारेल. भाग्य तुमच्या पाठीशी असेल कार्यक्षेत्रात चांगले कार्य करेल. व्यवसायात सामील होण्याची ऑफर आढळू शकते. एक प्रभावशाली व्यक्तीकडून समर्थन आणि मार्गदर्शन मिळेल. प्रेम प्रकरणात सुसंगतता असेल. बांधकाम कौटुंबिक जीवन समान राहील.\nसिंह : आपण आपल्या आवडत्या अन्नाचा आनंद घेऊ शकाल. आरोग्य कमकुवत राहू शकते. राग आणि खळबळ नियंत्रित करा. विवादामुळे त्रास होईल. घरातील आणि कुटूंबातील सर्व जबाबदाऱ्या सोपविल्या जाऊ शकतात. तथापि, आपण देखील पूर्ण तीव्रतेने त्या खेळाल. व्यवहारात सावधगिरी बाळगा. नोकरीचा भार वाढेल. पालकांचे आरोग्य सुधारेल. कामाचा ताण वाढेल. त्यामुळे थोडे तणाव असू शकते.\nकन्या : वृद्ध आणि मुले आपला जास्त वेळ मागू शकतात. तुम्हाला संताचा आशीर्वाद मिळू शकेल. यात्रेचे नियोजन केले जाईल. कोणत्याही कलात्मक कामात तुमची आवड वाढण्याची शक्यता आहे. याखेरीज आज तुम्हाला प्रत्येक कामात तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळण्याचीही शक्यता आहे. गोंधळ होऊ शकतो. व्यवसाय वाढेल. इजा आणि आजार टाळा.\nतुला : इच्छाशक्तीचा अभाव आपल्याला भावनिक आणि मानसिक त्रास देऊ शकतो. आज तुमचे नशीब तुमच्या पाठीशी असेल. अविवाहित लोकांसाठी संबंध येऊ शकतात. कंपनीत सहकार्यांचे सहकार्य असेल. वाईट संबंध सुधारण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज कुटुंबाला भरपूर वेळ देईल. आपणास खेळामध्ये आपली प्रतिभा दाखवायला मिळेल. वर्तनाशी संबंधित समस्या सोडल्या गेल्या पाहिजेत.\nवृश्चिक : आज, आपण पालकांकडून काहीही टाळणे टाळू शकता. कुटुंबातील एखाद्या गोष्टीवर एखाद्यास सहमती दर्शविली पाहिजे. एखादा जुना मित्र वैयक्तिक समस्यांवर मात करण्यात मदत करू शकतो. नातेवाईकांशी संबंध न येण्याची काळजी ठेवा. नाती सुधारण्यासाठी दिवस शुभ असेल. बऱ्याच दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांना आज यश मिळेल. आपल्याला घरी बरेच खर्च करावे लागू शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी विश्वासार्ह मत ठेवणे चांगले.\nधनु : आज परस्पर वाद टाळणे फायद्याचे ठरेल. व्यवसायात मोठी प्रगती होईल. मोठ्या भावंडांशी संबंध अधिक घनिष्ठ होतील. आयुष्यासह कुठेतरी फिरायला योग बनवता येतो. व्यापाऱ्यांना अफाट संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना रोजगार मिळेल. वैवाहिक जीवनातील समस्या सुटतील. आपल्याला लॉटरी आणि सट्टेबाजीपासून दूर रहावे लागेल, तरीही शेअर बाजारात चांगले उत्पन्न मिळेल.\nमकर : नशीब तुमच्या बरोबर आहे आणि यश तुम्हाला किस करेल. आर्थिक बाबतीत अडचणी उद्भवू शकतात. आपल्याला क्षेत्रात अधिक परिश्रम करावे लागतील. आपण जमीन खरेदी करण्याची योजना देखील आखू शकता. आज एका मोठ्या कंपनीकडून मुलाखत मागविली जाऊ शकते. आज कामे पूर्ण झाल्याचे विशेष फायदे आहेत. आज महत्त्वाची कामे टाळणे चांगले. शिक्षणामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना तुम्ही सावधगिरी बाळगू शकता.\nकुंभ : आज व्यस्त काम असेल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही भांडण करू नका. कामात निष्काळजीपणा बाळगू नका. कौटुंबिक वातावरण शांत असेल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता असू शकते. कुटुंबात अफाट आनंद मिळेल. कोणत्याही मोठ्या कामात यश मिळेल. तुमच्या वागण्यात नम्रता येईल. नोकरीमध्ये आपणास आपली सर्जनशीलता दर्शविण्याची संधी मिळेल आणि यामुळे इतरांनाही आश्चर्य वाटेल.\nमीन : आज तुमच्या वैयक्तिक योजनेला चालना मिळेल. कौटुंबिक वातावरण तसाच राहील. संयम आणि सहनशीलता घेऊन कार्य करेल. दिवस शांती व आनंदात जाईल. आज तुमच्या विचारात मोठे बदल होऊ शकतात. आज आयुष्यात आनंद होईल. ध्येयावर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. प्रतिस्पर्ध्यांना सहज मात करू शकतो. ज्येष्ठ लोकांशी संबंध दृढ होतील. दैनंदिन कामात आत्मविश्वासाने आणि एकाग्रतेने पूर्ण करण्यास सक्षम असेल.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious या राशी ला लागू शकते करोडो ची लॉट’री होईल मोठा धन लाभ पैसे मोजायला राहा तयार\nNext वाईट काळाचा होणार शेवट, ह्या 6 राशींना मिळेल यश आणि होईल धन संपत्तीचा मोठा लाभ\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/videsh/weight-loss-of-north-korean-dictator-kim-jong-un-new-life-order-issued-for-citizens-mhmg-564159.html", "date_download": "2022-12-09T15:25:34Z", "digest": "sha1:E3XJ3X6JYHQBLG3V3KWBAWKQQ3GAKNQA", "length": 5390, "nlines": 97, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उत्तर कोरियाचा हुकूमशहा Kim Jong चं Weight loss, ओळखताही येत नाही; नागरिकांसाठी सोडलं नवं जीवघेणं फर्मान – News18 लोकमत", "raw_content": "\nउत्तर कोरियाचा हुकूमशहा Kim Jong चं Weight loss, ओळखताही येत नाही; नागरिकांसाठी सोडलं नवं जीवघेणं फर्मान\nKim Jong Weight loss : कोरियाला संपूर्ण जगात आपलं अस्तित्व तयार करायचं असेल तर नियमांचं पालन करावं लागेल, असं किम यांचं म्हणणं आहे.\nउत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. त्यांची आताची अवस्था पाहून लोकांना ओळखणंही कठीण झालं आहे.\nया नव्या व्हिडीओमध्ये किम पहिल्याच्या तुलनेत खूप बारीक झालेले दिसत आहेत. यामुळे जगभरातील लोकांनी किमच्या तब्येतीबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांना जीवघेणा आजार झाल्याची चर्चा सुरू आहे.\nकिम जोंग यांचं केवळ वजनच कमी झालेलं नाही तर त्यांची तब्येत देखील बिघडली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दक्षिण कोरियातील मीडिया एनके न्यूजने नुकतेच किम जोंग याच्या तब्येतीबाबत सवाल उपस्थित केले आहेत.\nदुसरीकडे किमने मोठं फर्मान जारी केलं आहे. परदेशी कपडे घातले तर डोकं छाटलं जाईल, असं फर्मान त्यांनी जारी केलं आहे. याशिवाय परदेशी चित्रपट पाहिला तरीही मृत्यूदंड ठोठावण्यात येणार आहे. इतकच नाही तर परदेशीर हेअर स्टाइल करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.\nउत्तर कोरियाला संपूर्ण जगात आपलं अस्तित्व तयार करायचं असेल तर नियमांचं पालन करावं लागेल, असं किम यांचं म्हणणं आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathihealthblog.com/health/aatadyanchi-lakshane-10-04-06/", "date_download": "2022-12-09T16:14:44Z", "digest": "sha1:I5XHVH3TLOI6VFD4IUWKUALW5TXNOI3P", "length": 14764, "nlines": 150, "source_domain": "marathihealthblog.com", "title": "आतड्यांचे आरोग्य देईल आपल्याला दीर्घायुष्य. खाण्यापिण्याच्या सवयीने आतडी निरोगी कशी ठेवायची ते जाणून घ्या.", "raw_content": "\nआतड्यांचे आरोग्य देईल आपल्याला दीर्घायुष्य. खाण्यापिण्याच्या सवयीने आतडी निरोगी कशी ठेवायची ते जाणून घ्या.\nशरीर निरोगी ठेवण्यासाठी, आपले आतडे आणि पचनसंस्था निरोगी असणे खूप महत्वाचे आहे, आतडी निरोगी कशी ठेवायची मंडळी नुकताच जागतिक आरोग्य दिन साजरा झाला. जगभरात आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यामागचा उद्देश जगभरातील लोकांना आरोग्याबाबत जागरुक करणे आणि आरोग्याशी संबंधित आव्हानांबाबत लोकांना सावध करणे हा आहे.\nशरीर सुदृढ ठेवण्यासाठी पचनसंस्था सुदृढ असणे अत्यंत आवश्यक असल्याने तसेच पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आतडे निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया आतड्यांचे आरोग्य आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे अन्नाशी संबंधित कोणत्या गोष्टी आपल्या पचनसंस्थेचे आणि आतड्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवतात\nआतडे निरोगी ठेवणे महत्वाचं का आहे\nचांगल्या आरोग्यासाठी आतडी निरोगी असणे खूप महत्वाचे आहे. आतडे हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. तुम्ही जे काही खात आहात त्याचे पचन तुमच्या आतड्यांमध्ये होते. आतड्याचे मुख्य कार्य म्हणजे आपल्या अन्नातून शरीरासाठी निरोगी आणि आवश्यक पोषक तत्वांचे पचन करणे.\nयाशिवाय अन्नातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम आतड्यातूनच केले जाते. लहान आणि मोठे आतडे शरीराच्या पचनसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुमची आतडी निरोगी नसतील तर यामुळे तुम्हाला आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.\nआतड्यांच्या खराब आरोग्यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्तीही कमकुवत होऊ शकते आणि त्यामुळे शरीराच्या पोषणात समस्या निर्माण होतात. आतड्याचा मायक्रोबायोटा खराब झाल्यामुळे तुम्हाला समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.\nजेव्हा आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवते तेव्हा ते आपल्याला अनेक संकेत देते. त्याचप्रमाणे आतडे आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्यांमध्येही लक्षणे दिसतात. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त अन्न खातात, त्यामुळे तुम्हाला अपचन, गॅस बनणे, उलट्या होणे यासारख्या समस्या होतात.\nया समस्या तुमच्या पचनसंस्थेतील, आतड्यांमधील बिघाडाची लक्षणं आहेत. आतड्याच्या खराब आरोग्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. आतड्याच्या मायक्रोबायोटामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो.\nजेव्हा तुमची पचनसंस्था कमकुवत होते आणि तुमच्या आतड्यांचे आरोग्य बिघडते तेव्हा तुम्हाला ही लक्षणे दिसू शकतात.\nउलट्या आणि मळमळ ची लक्षणे.\nआतडी निरोगी ठेवण्यासाठी असा आहार घ्या\nआपण जे काही अन्न खातो ते थेट आतड्यात पोहोचते आणि या अन्नातून पोषक तत्व आतड्यातच काढले जातात. आतडे निरोगी ठेवण्यासाठी तुमचा आहार अतिशय संतुलित आणि निरोगी असावा. रात्रीच्या विश्रांतीनंतर सकाळचे निरोगी जेवण घेतल्याने तुमच्या आतड्यांना फायदा होतो.\nसकाळच्या वेळी फक्त अशाच पदार्थांचे सेवन करावे जे पचनसंस्था आणि आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जातात. काही लोक जे अशा पदार्थांचे सेवन करतात जे फक्त दक्षिण भारतात आढळतात आणि त्यांना उत्तर भारतीय जेवण दिले तर त्यांचे पोट खराब होऊ शकते.\nम्हणून, आपण नाश्त्याच्या स्वरूपात संतुलित आहाराचे पालन केले पाहिजे. तुमच्या आहारात 30 ग्रॅम फॅट, 1 ग्रॅम प्रति किलो प्रोटीन असले पाहिजे. याशिवाय आहारात कार्ब्स आणि इतर पोषक तत्वांची काळजी घेणे आवश्यक आहे.\nअति चरबीयुक्त खाल्ल्याने किंवा विशिष्ट प्रकारच्या आहाराचे पालन केल्याने तुमच्या आतड्यांचे आणि पचनसंस्थेचे गंभीर नुकसान होते. यामुळे तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असू शकते. म्हणूनच संतुलित आहार घ्यावा.\nआतडी कमकुवत झाली असं ओळखा हे त्रास व्हायला सुरूवात होते.\nदिवसभर फ्रेश राहाल, जर हे आसन कराल.. बद्धकोष्ठतेसाठी सोपी कोब्रा पोझ\nएक कप चहा सर्व रोगांवर रामबाण उपाय ओलोंग चहा म्हणजे काय\nसंगीत गर्भातील बाळाच्या मेंदूसाठीही का फायदेशीर आहे\nनियमित बटर चिकन खाताय सावधान हे आधी वाचा.\nडायबिटिस आहे तर मग सकाळी बिनधास्त हा चहा प्या डायबिटीस साठी आहे फायदेशीर\nआयुर्वेदानुसार या रुग्णांनी तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे ठरते धोकादायक \n लो बीपी असेल तर जीवही जाऊ शकतो. कधीच नका खाऊ हा पदार्थ\n हे खावं असं सांगतात रुजुता दिवेकर \nदृष्यम 2 चित्रपटात एपिलेप्सी आजाराची झलक जाणून घ्या या आजाराशी संबंधित माहिती.\nआतडी कमकुवत झाली असं ओळखा हे त्रास व्हायला सुरूवात होते.\nहे आयुर्वेदिक औषधी त्रिकूट घ्या. पोटदुखी आयुष्यात होणार नाही.\nदिवसभर फ्रेश राहाल, जर हे आसन कराल.. बद्धकोष्ठतेसाठी सोपी कोब्रा पोझ\nएक कप चहा सर्व रोगांवर रामबाण उपाय ओलोंग चहा म्हणजे काय\nकेसांकडे पाहून लोक म्हणतील काय भारी उपाय केला आहे. वाचा सविस्तर भारी उपाय.\nटूथपेस्ट लावल्यावर मुरूमं जातात ही गोष्ट खरी की खोटी\nसंगीत गर्भातील बाळाच्या मेंदूसाठीही का फायदेशीर आहे\nरक्तातली साखर वाढली की त्याचा परिणाम वागण्यावरही होतो\nनियमित बटर चिकन खाताय सावधान हे आधी वाचा.\nमराठी हेल्थ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अधिकृत आणि विश्वासार्ह लेखांद्वारे आरोग्य संबंधित टिप्स, वजन कमी करण्याच्या टिप्स, फिटनेस आणि योग शिका आणि निरोगी राहण्यासाठी दररोज बरंच काही मिळवा.\nतुम्ही इतरांशी नातं तोडायला सुरुवात का करता ह्याची कारणं समजून घ्या.\nआतडी कमकुवत झाली असं ओळखा हे त्रास व्हायला सुरूवात होते.\nएक कप चहा सर्व रोगांवर रामबाण उपाय ओलोंग चहा म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/01/10-20-mh-covid.html", "date_download": "2022-12-09T16:25:56Z", "digest": "sha1:CMLEAZJKLD37OGXFARIPEAHEBECH23TU", "length": 13262, "nlines": 107, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "ओ माय गॉड! धक्कादायक । 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित #MH #Covid - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nशनिवार, जानेवारी ०१, २०२२\n 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित #MH #Covid\n 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित\nमहाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संपताच राज्यातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे. \"काळजी घ्या कोरोनामुळे स्थिती फार वेगाने खराब होतेय. राज्याचे 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोना बाधित आहेत. सगळ्यांना नियम पाळावे लागतात स्थिती जर आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल\", असं अजित पवार म्हणाले. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांचं राज्यांना पत्रं आल आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता,राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य विषयक सेवा सुविधा सक्षम ठेवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश देण्यात आले आहेत.\nभाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडेंना यााआधी देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पंकजा यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंकजा यांना ओमायक्रोची लागण झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. तरीही पंकजा यांची प्रकृती ठीक असून काळजी करण्यासारखं काही नाही, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.\nकॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे\nअभिनेत्री मृणाल ठाकूरला कोरोनाची लागण\nमुक्ताईनगरचे आमदार आमदार चंद्रकांत पाटील कोरोनाची लागण\nबाळासाहेब थोरातही कोरोना पॉझिटिव्ह\nHarshvardhan Patil यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह\nसुप्रियाताई सुळे व सदानंद सुळे सरांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actress-and-dabbang-girl-pallavi-jadhav-wedding-photos-and-latest-news/", "date_download": "2022-12-09T16:02:03Z", "digest": "sha1:3AF23RRKJF7IZOHEOZ3PLBXBMNYHG4OS", "length": 9725, "nlines": 69, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "अभिनेत्री आणि रिअल लाईफ \"दबंग गर्ल\" नुकतीच अडकली विवाहबंधनात - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / अभिनेत्री आणि रिअल लाईफ “दबंग गर्ल” नुकतीच अडकली विवाहबंधनात\nअभिनेत्री आणि रिअल लाईफ “दबंग गर्ल” नुकतीच अडकली विवाहबंधनात\nआधी पीएसआय मग अभिनेत्री आणि आता एक पत्नी हा प्रवास आहे दबंग गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या पल्लवी जाधवचा. पल्लवी आणि कुलदीप या दोघांनी रविवार १५ मे २०२२ रोजी औरंगाबाद येथे एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांचे लग्नसोहळ्याचे काही सुंदर फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत. या दोघांनी लग्नात पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. तसेच रिसेप्शन लूकसाठी पल्लिविने लाल रंगाचा शालू नेसला आहे. सध्या दोघांच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय.\nपल्लवी ही आधीच बेधडक आणि बिनधास्त त्यात ती दबंग गर्ल म्हणून प्रसिद्ध आता या कारणामुळे पल्लविला अनेक मुलांनी लग्नासाठी नकार कळविला. मात्र कुलदीपला तिच्यातील हीच दबंगगिरी भावली आणि त्याने सात जन्मासाठी पल्लविचा हात हाती घेतला. पल्लवीला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. मात्र घरची परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याने शिक्षणासाठी आई बाबांनी तिला ५ हजार रुपये कर्ज काढून दिले होते. त्यामुळे पुढे तिने कमवा आणि शिका या योजनेतून एम ए मानसशास्त्र विषयाची पदवी मिळवली. याच वर्षी तिने दुसऱ्या प्रयत्नात पीएसआय परीक्षेत देखील यश मिळवलं. जालना जिल्ह्यातील महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकात तिची नियुक्ती झाली आणि पुढे तिच्या कामामुळे तिला दबंग गर्ल हे नाव मिळाले. पल्लवीने जयपूरमध्ये ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत फर्स्ट रनरअप हा किताब जिंकला आहे​.​ ​लवकरच बबन चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्या “हैद्राबाद कस्टडी” या चित्रपटात​ नायिका​ बनून पल्लवी प्रेक्षकांच्या भटीला येणार आहे.\nPrevious माझी तुझी रेशीमगाठमधील ‘या’ अभिनेत्रीने सोडली मालिका \nNext आदेश बांदेकर यांनी होमिनिस्टर शोबाबत केला खुलासा म्हणाले आता शहरं बास झाली महामिनिस्टरचा\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/ccd-owner-siddharth-and-wife-malvika-real-life-story-and-latest-news/", "date_download": "2022-12-09T17:05:27Z", "digest": "sha1:KW6EY6D4C57TTJW6XI42QE2FQ4FGUXFK", "length": 13683, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "तब्बल ७००० कोटींचं कर्ज झालं म्हणून जीवन संपवलं मग पत्नीने घेतला पुढाकार आणि मेहनतीच्या जोरावर घडवून आणला चमत्कार - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / तब्बल ७००० कोटींचं कर्ज झालं म्हणून जीवन संपवलं मग पत्नीने घेतला पुढाकार आणि मेहनतीच्या जोरावर घडवून आणला चमत्कार\nतब्बल ७००० कोटींचं कर्ज झालं म्हणून जीवन संपवलं मग पत्नीने घेतला पुढाकार आणि मेहनतीच्या जोरावर घडवून आणला चमत्कार\nसीसीडी एक असं ठिकाण जे प्रत्येकच तरुणाच्या आयुष्यातलं एक भाग आहे. प्रत्येक शहरात प्रत्येक ठिकाणी आज अनेक सीसीडी म्हणजेच कॅफे कॉफी डे उभारलेले आहेत. आपल्यातील अनेक जण आपल्या मित्र मंडळीसह हमखास सीसीडीमध्ये विरंगुळा करताना दिसतात. आज मोठा नफा कमवत असलेली ही कंपनी मात्र एकेकाळी कर्जाच्या ढिगाऱ्याखाली दबली होती. कंपनीच्या मालकांवर मोठी संकट देखील आली. आज या बातमीमधून याच सीसीडी विषयी थोडी माहिती जाणून घेऊ. सीसीडीची सुरुवात कर्नाटकमध्ये राहणाऱ्या वी जी सिद्धार्थ यांनी साल १९९६ मध्ये केली होती.\nआता त्या काळी आपल्या देशात कॉफी पेक्षा चहाची मागणी जास्त होती. त्यामुळे अनेकांनी सीसीडी फार दिवस चालणार नाही असं ही म्हटलं होतं. मात्र सिद्धार्थ यांनी माघार न घेता मेहनत सुरू ठेवली आणि बघता बघता सीसीडी २ दशकातील मोठा ब्रँड झाला. मात्र सिद्धार्थ यांच्या सीसीडीवर कालांतराने फार वाईट दिवस आले. कंपनीवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि या भार न पेलवल्याने सिद्धार्थ यांनी साल २०१९ मध्ये आत्महत्या केली. २९ जुलै २०१९ रोजी ते मैगलोर येथून आपल्या गाडीने चालले होते. मात्र अचानक त्यांनी आपल्या वाहन चालकाला गाडी थांबवायला सांगितली. आणि त्यानंतर ते विचार करत पुढे एकटेच चालत गेले. त्या रात्री ते घरी गेलेच नाही. पुढेचे दोन दिवस ते बेपत्ता होते. त्यानंतर ३१ जुलै रोजी नेत्रवदी नदीच्या किनारी त्यांचे शव काही मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना सापडले. सीसीडी कंपनी तब्बल ७ हजार कोटींच्या कर्जात बुडाली होती. सिद्धार्थ यांच्या मृत्यू नंतर त्याची एक चिठ्ठी देखील समोर आली. ज्यामध्ये लिहिलं होतं की, “मी कंपनीला मोठं करण्यासाठी काही गुंतवणूक केली होती. मात्र मला तिथे अपयश आलं. कर्जदरांचे फोन इनकटॅक्स यांची वसुलीची भाषा मला सहन होतं नव्हती. त्यामुळे मी हे टोकाचं पाऊल उचललं.” अशात सिद्धार्थ यांच्या पत्नी मा हेगडे यांनी माघार घेतली नाही.\nकर्जात असलेली कंपनी त्यात पतीचे निधन या सर्वामधून कंपनीला मोठं करण तितकं सोप नव्हतं. पण काहीतरी करून दाखवण्यासाठी आधी प्रयत्न आणि मेहनत तरी करून बघू असं ठेवून त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहलं त्यात त्या म्हणाल्या “आम्ही जे स्वप्न पाहिलं होत त्यात आम्हाला यश आलं नाही पण पुन्हा एकदा प्रयत करूयात मला तुमच्या सर्वांच्या मदतीची अपेक्षा आहे तुमच्या सर्वांच्या शिवाय पुढे जाणे अशक्य आहे जे झालं ते खूप वाईट झालं पण आता पुढे जाण गरजेचं आहे.” मालविका यांनी मेहनतीने या कंपनीला वर आणलं. २०२० साली त्या सीसीडीच्या सीईओ झाल्या. मालविका या कर्नाटकचे माझी मुख्यमंत्री एस एम कृष्ण यांच्या कन्या आहेत. त्यांना दोन मुलं देखील आहेत. गेल्या वर्षी त्यांचा मुलगा अमर्त्यचे काँग्रेस नेता डी के शिवकुमार यांच्या मुलीशी त्याचा विवाह झाला. आज सीसीडी आपल्या देशात एक मोठी कंपनी झाली आहे. सध्या एकूण ५७२ सीसीडी सुरू आहेत. हजारो कर्मचारी ह्या कंपनीसाठी काम करतात आज कॅफे कॉफी डे एक उत्कृष्ट ब्रँड बनला आहे. ७००० कोटींचं कर्ज असलेल्या कंपनीवर आता फक्त १२०० कोटी इतकंच कर्ज राहील आहे. शिवाय कंपनीची वॅल्युएशन आता हजारो कोटींच्या घरात गेली आहे. कठीण काळात न डगमगता खंबीरपणे लढण्यान यश नक्की हाती लागतं याच हे एक उत्तम उदाहरण असल्याचं दिसून येत.\nPrevious २६ जानेवारी गणतंत्र दिवसानिमित्त किचन कल्लाकर शो मध्ये येणार या खास व्यक्ती\nNext लोककलावंतांसाठी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी दिली मोठी बातमी\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-indonesia-festival-5082384-NOR.html", "date_download": "2022-12-09T17:13:51Z", "digest": "sha1:5ZJXXBTFZITLL4DMBHU43YJG5QB6NOVT", "length": 2290, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "खांबावरील कोल्ड्रिंक काढण्यासाठी चढाओढ | Indonesia festival - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखांबावरील कोल्ड्रिंक काढण्यासाठी चढाओढ\nजावा - इंडोनेशियात सितुबोदो शहरात बानानगन बेटावर अमेरिकन नौसैनिकांनी एका पारंपरिक खेळात भाग घेतला. यात तेल लावलेल्या खांबावर चढून वर लटकावलेल्या कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या काढण्यासाठी शर्यत लागली होती. बराच काळ सैनिक या खेळात रमले होते. चार दिवसांपर्यंत चाललेल्या या संयुक्त सराव शिबिरात अमेरिका व इंडोनेशियाचे ६७६ सैनिक सहभागी झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/14468/", "date_download": "2022-12-09T15:10:26Z", "digest": "sha1:UWVVGVVPSHO6SCDUJVTZWISVNPHLCVYO", "length": 8691, "nlines": 181, "source_domain": "dmedia24.com", "title": "आणि गावातच करण्यात आली रेशनची व्यवस्था", "raw_content": "\nआणि गावातच करण्यात आली रेशनची व्यवस्था\nआणि गावातच करण्यात आली रेशनची व्यवस्था\nखानापूर तालुक्याच्या बोरूनक्की ग्रामपंचायतीत असलेल्या गस्तीहोळी आणि चाणकबैल या गावांना रेशन आणण्यासाठी सात किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागते. दुर्गम भागात असलेल्या या गावांत कोणत्याही सुविधा नसल्याने त्यांच्या समस्या जाणून घेऊन ती सोडवण्याची तयारी महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ सोनाली सरनोबत यांनी हाती घेतली आहे.\nत्यामुळे त्यांनी ही गोष्ट संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या दृष्टीस आणून देऊन गस्तीहोळी आणि चाणकबैल या गावातील नागरिकांना गावातच रेशन वितरणाची व्यवस्था करून दिली.त्यामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद पाहायला मिळाला.\nयावेळी मुन्नेही कुलशंकर, ईश्वर सानिकोप, कमलव्वा वद्दीन, शाहीर हुबळीकर, बालेश चव्हाण्णावर,कुशल अंबोजी,महेश गुरव प्रभू अरवादी यांच्यासह गावातील महिला उपस्थित होत्या.\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nगायींची अवैद्य तस्करी लवकरात लवकर थांबवावी यांनी केली मागणी\nअतिवृष्टीने नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता सर्वती खबरदारी\nनिर्मला सीतारमण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nराज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांच्या शपथविधी व दीक्षांत समारंभ संपन्न\nशहरात वाल्मिकी जयंती साजरी\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nगड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nगुजरातमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे कारण ‘आप’: केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE-2/", "date_download": "2022-12-09T16:47:33Z", "digest": "sha1:ESLIMNZQFMGKLJ6CX3B5L6O2SM4VMDXA", "length": 11248, "nlines": 208, "source_domain": "etaxwala.com", "title": "खादी उत्पादकांनी नवीन मार्केटिंग धोरण लक्षात घेऊन कापडाचे डिझाईन्स तयार केल्यास विक्रीमध्ये लक्षणीय वाढ : मनोज कुमार गोयल - ETaxwala", "raw_content": "\nखादी उत्पादकांनी नवीन मार्केटिंग धोरण लक्षात घेऊन कापडाचे डिझाईन्स तयार केल्यास विक्रीमध्ये लक्षणीय वाढ : मनोज कुमार गोयल\nखादी उत्पादक संस्थांनी कापडाचे डिझाईन्स नवीन विपणन धोरण आणि तंत्रांचा वापर करून निर्माण केल्यास या संस्था खादी उत्पादने तसेच कपडे यांच्या विक्रीत मोठी वाढ करू शकतात, असे मनोगत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे विपणन तज्ज्ञ सदस्य मनोज कुमार गोयल यांनी व्यक्त केले.\nविदर्भातील खादी आणि ग्रामोद्योग युनिटशी संबंधित कारागीर, विणकर आणि कामगार यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरता तसेच खादी युनिट्सद्वारे उत्पादनातील वाढ पाहण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी गोयल २९ ते ३० मार्च दरम्यान विदर्भ दौऱ्यावर होते. आपल्या दोन दिवसीय दौ-यादरम्यान त्यांनी प्रारंभी ‘नागविदर्भ चरखा संघा’द्वारे संचालित सीताबर्डी नागपूर येथे चालणाऱ्या खादी विक्री दुकानाला भेट दिली.\nया दरम्यान गोयल यांनी या संस्थेच्या इमारतीच्या सुसज्जतेची प्रशंसा करून उपलब्ध कपडे व वस्तूंच्या विविधतेची आणि देखभालीचे निरिक्षण करून विक्री वाढवण्यासाठी नवीन विपणन तंत्रांचा वापर करण्यास सुचवले. त्यानंतर सेवाग्राम वर्धा येथील बापूकुटी येथे जाऊन बापू महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित इतिहासाची माहिती त्यांनी घेतली तसेच वर्धा येथील ग्राम सेवा मंडळ गोपुरी येथे जाऊन खादीच्या कामांचे निरीक्षण केले.\nसंस्थेने तयार केलेल्या खादी जॅकेटचा नवी दिल्ली येथील खादी भवन येथे पुरवठा केल्यास त्याचा मुबलक लाभ घेता येईल असे गोयल यांनी यावेळी सुचवले तसेच संस्थेने मांडलेल्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. यानंतर वर्धा येथील खादी संस्था मगन संग्रहालय समितीला भेट देण्यात आली, जिथे संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या चरख्यावर तसेच हातमागावर काम करणाऱ्या कारागिरांना व विणकरांना प्रोत्साहन देण्यात आले.\nत्यानंतर चंद्रपूरच्या भद्रावती येथे कार्यरत असलेल्या कुंभार उद्योग प्रशिक्षण केंद्रासही त्यांनी भेट दिली. नागविदर्भ चरखा संघ, मुल चंद्रपूरच्या सावली गावात चालणाऱ्या खादी उत्पादन केंद्राची पाहणी करण्यात आली. यावेळी ‘खादी पंचायत’देखील आयोजित करण्यात आली होती. यामध्ये खादी उत्पादक संस्थामधील विणकर महिला तसेच कारागीर मोठया संख्येने उपस्थित होते, त्यांच्यांशी मनोज कुमार गोयल यांनी संवाद साधला.\nThe post खादी उत्पादकांनी नवीन मार्केटिंग धोरण लक्षात घेऊन कापडाचे डिझाईन्स तयार केल्यास विक्रीमध्ये लक्षणीय वाढ : मनोज कुमार गोयल appeared first on स्मार्ट उद्योजक.\n‘स्टँडअप इंडिया’ योजना झाली सहा वर्षांची जाणून घ्या कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ\nथांबला तो संपला, या उक्तीप्रमाणे जगणारेच यशस्वी होतात; प्रणव सातभाई हे याचेच एक उदाहरण\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/cm-eknath-shinde-on-soybean-and-cotton-rates/", "date_download": "2022-12-09T15:24:09Z", "digest": "sha1:WXGZGQFGH2HCSJMOXLAP3YYLGPKJZ736", "length": 11421, "nlines": 77, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "सोयाबीन-कापसाचा बाजारभाव यंदा स्थिर राहणार का? मुख्यमंत्री म्हणाले.... - India Darpan Live", "raw_content": "\nसोयाबीन-कापसाचा बाजारभाव यंदा स्थिर राहणार का\nमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोयाबीन-कापूस पिकाच्या बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भातील धोरणात बदल करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासित केले.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर व त्यांच्या शेतकरी शिष्टमंडळाने आंदोलन मागे घेतले.\nकापूस उत्पादकांच्या केंद्र व राज्य सरकारशी संबंधित मागण्यांसंदर्भात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत, मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे शिष्टमंडळाला आश्वासित केले. दुष्काळ कालावधीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रूपये वितरीत केले असून, १० हजार कोटीपर्यंत हे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. सलग पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळावी यासाठी नियम शिथील करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे पीक विमा योजनेअंतर्गत शेतमजुराला विमा संरक्षण देता येईल का यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिका-यांना दिले.\nकृषी कर्जाला सिबिलची अट लावल्यास कारवाई करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशेतकरी शिष्टमंडळाने मांडलेल्या मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, कृषी कर्जासाठी सिबिलची अट लावू नये, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. राज्यातील राष्ट्रीयकृत बँक जर शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत अशी अट लावत असतील तर तत्काळ रद्द करावी व संबंधित बँकांवर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.\nशासनाने दिलेले शेतकऱ्यांसाठीचे अनुदान परस्पर कर्ज खात्यात वळविल्यास संबंधित अधिका-यांवरही कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. अत्याधुनिक उपग्रहाचा वापर करून यापुढे नुकसानभरपाई देण्यात येईल जेणेकरून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळेल. सर्व फिडर सोलरवर करण्यात येणार आहेत, यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे असून, यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही १२ तास वीज उपलब्ध करून देता येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.\nयाचबरोबर जंगली जनावरांच्या त्रासापासून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण, जळालेली विद्युत रोहित्रे तातडीने बदलणे, मेंढपाळांना चराई क्षेत्र, महिला बचत गटांचे कर्ज माफ करून भरीव प्रोत्साहन अनुदान, लम्पी आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या पशुपालकांना १०० टक्के मोबदला मिळणे, खाद्य तेलावर आयात शुल्क ३० टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क नियमित ११ टक्के करणे, जीएम सोयाबीनच्या लागवडीस परवानगी, सोयाबीनवरील ५ टक्के जीएसटी रद्द करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा यावेळी झाली.\nन्यायप्रविष्ट प्रकरणे निकाली काढण्याचा हा आहे सुखद आणि सोपा मार्ग\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T16:40:07Z", "digest": "sha1:YBJ6OHGR447FY7YMWWVRZATXGTKGOURY", "length": 7825, "nlines": 251, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओमाहा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nस्थापना वर्ष इ.स. १८५४\nक्षेत्रफळ ३०७.९ चौ. किमी (११८.९ चौ. मैल)\n- घनता १,३०१ /चौ. किमी (३,३७० /चौ. मैल)\nओमाहा (इंग्लिश: Omaha) हे अमेरिका देशाच्या नेब्रास्का राज्यामधील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर राज्याच्या पूर्व भागात मिसूरी नदीच्या काठावर आयोवा राज्याच्या सीमेजवळ वसले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने ओमाहा हे अमेरिकेमधील ४२व्या क्रमांकाचे शहर आहे.\nअब्जाधीश वॉरन बफे ह्यांच्या बर्कशायर हॅथवे ह्या कंपनीचे मुख्यालय ओमाहा येथेच आहे.\nअमेरिकेमधील ५० सर्वाधिक लोकसंख्येची शहरे\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०२१ रोजी १०:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/date/2021/01/04/page/2", "date_download": "2022-12-09T17:15:33Z", "digest": "sha1:2JBPWRDMYNUK4LXGC2WZ53OTWRGSX64Z", "length": 48188, "nlines": 203, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "January 4, 2021 - Page 2 of 6 - सनातन प्रभात", "raw_content": "\n• वेरे, गोवा येथील श्री शांतादुर्गा नेर्लेकरीण देवीचा आज कालोत्सव • श्री मोरया गोसावी पुण्यतिथी\n• मध्यप्रदेश येथील श्री अनंतानंद साईश यांचा महानिर्वाणोत्सव\n• सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा आज वाढदिवस\nCategories दिनविशेष Tags चौकटी, दिनविशेष, सण-उत्सव, संत, सनातनचे संत, हिंदु धर्म\nनेपाळला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी आम्ही मरायला आणि मारायला सिद्ध – नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमल थापा\nहिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी काठमांडू येथे मोठ्या संख्येने हिंदूंनी मोर्चा काढला होता. त्याचे रूपांतर शेवटी सभेत झाल्यावर थापा बोलत होते.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, नेपाल Tags आंतरराष्ट्रीय, आंदोलन, चीन, ताज्या बातम्या, नेपाळ, भारत, मोर्चा, हिंदु राष्ट्र\n(म्हणे) ‘इस्लामी देशात मंदिरे असतील, तर ती फोडली पाहिजेत \nआतंकवाद्यांचा आदर्श असलेल्या डॉ. झाकीर नाईक याच्याकडून पाकमधील हिंदूंचे मंदिर पाडल्याचे समर्थन भारतातील मुसलमान संघटना किंवा जभगरातील इस्लामी संघटना यांना याविषयी काय म्हणायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, मलेशिया Tags आतंकवाद, आंतरराष्ट्रीय, डॉ. झाकीर नाईक, ताज्या बातम्या, धर्मांध, पाकिस्तान, हिंदुविरोधी वक्तव्ये, हिंदूंची मंदिरे असुरक्षित\n(म्हणे) ‘शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या महापुरुषांनी ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य स्थापन केले ’ – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस\nमुसलमानांचे तळवे चाटायचे, हीच काँग्रेसची धर्मनिरपेक्षता आहे. त्याच धर्मनिरपेक्षतेचे गोडवे सावंत यांना गायचे असतील, तर त्यांनी प्रथम मुसलमानांना धर्मनिरपेक्षता शिकवावी. ते धारिष्ट्य नसल्यामुळे काँग्रेसवाले हिंदूंना फुकाचे सल्ले देत आहेत \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्या Tags इतिहासाचे विकृतीकरण, काँग्रेस, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मनिरपेक्षता, फुटीरतावादी, भारताचा इतिहास, राष्ट्रद्रोही, राष्ट्रीय, हिंदुविरोधी वक्तव्ये, हिंदूंचा इतिहास\nमंगळुरूमधील मंदिरांच्या अर्पण पेट्यांमध्ये सापडलेल्या बनावट नोटांवर धार्मिक द्वेष पसरवणारे लिखाण\nचर्च आणि मशीद यांच्या अर्पण पेट्यांमध्ये कधी असे झाल्याचे ऐकिवात आहे का हिंदूंच्या मंदिरांना विविध मार्गांनी लक्ष्य केले जात आहे आणि हिंदू त्याविषयी निद्रिस्त आहेत, हे लज्जास्पद \nCategories कर्नाटक, राष्ट्रीय बातम्या Tags ख्रिस्ती, धर्मांध, मंदिर, मुसलमान, राष्ट्रीय, हिंदु विरोधी, हिंदूंचा विरोध, हिंदूंची मंदिरे असुरक्षित\nउत्तरप्रदेशात स्मशानभूमी परिसरातील छत कोसळून २१ जणांचा मृत्यू\nयेथील मुरादनगर स्मशानभूमी परिसरातील एक छत कोसळल्याने २१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण दबले गेले. येथे बचावकार्य चालू असून आतापर्यंत ३८ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्या Tags अपघात, राष्ट्रीय\nआंध्रप्रदेशात आता सीतामातेच्या मूर्तीची तोडफोड \nप्रतिदिन राज्यात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होऊन मूर्तींची तोडफोड होत असतांना ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी शांत कसे राहू शकतात अशी घटना अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांविषयी झाली असती, तर त्यांनी आकाशपाताळ एक केले असते \nCategories आंध्र प्रदेश, राष्ट्रीय बातम्या Tags ख्रिस्ती, गुन्हेगारी, धर्मांतर, धर्मांध, प्रशासकीय अधिकारी, प्रशासनाचा भोंगळ कारभार, हिंदु धर्म, हिंदु विरोधी, हिंदूंची मंदिरे असुरक्षित, हिंदूंचे धर्मांतरण, हिंदूंवर आक्रमण, हिंदूंवरील आघात\nरोम (इटली) मध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी केलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सहस्रो पक्षांचा मृत्यू\nवर्ष २०२१ च्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मोठ्या प्रमाणात पक्षांचा मृत्यू झाला आहे. येथील रस्ते मृत पक्षांमुळे भरून गेले आहेत. पक्षी मित्र संघटना याविषयी गप्प का आहेत \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, युरोप Tags ३१ डिसेंबर, आंतरराष्ट्रीय, ताज्या बातम्या, प्रसारमाध्यम, फटाक्यांवर बंदी, युरोप, सामाजिक\nश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतले श्री भवानीदेवीचे दर्शन\nयंदाच्या वर्षी होणार्‍या गडकोट मोहिमेविषयी (विशाळगड ते पन्हाळगड २८ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१) पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मार्गदर्शन केले. ही बैठक येथील दशावतार मठ येथे घेण्यात आली.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags तुळजापूर भवानी मंदिर, पू. संभाजीराव भिडे गुरुजी, राज्यस्तरीय, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान\nमुंबई येथे रेस्टॉरंटमधील स्वच्छतागृहात महिलेचे चोरून चित्रीकरण करणार्‍या धर्मांधाला अटक\nएका रेस्टॉरंटमधील स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचे भ्रमणभाषमधून चोरून चित्रीकरण करणार्‍या समीर शेख या धर्मांधाला पोलिसांनी अटक केले आहे. त्याच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags गुन्हेगारी, धर्मांध, पोलीस, महिलांवरील अत्याचार, राज्यस्तरीय\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag 'त्रैलोक्यराणा दत्त’ विशेषांक २०२२ (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक क्रीडा खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Gemini-Horoscope-Today-September-16-2022/", "date_download": "2022-12-09T16:54:58Z", "digest": "sha1:3KM7UE5TNDCOWUE6N667QQDOXXXQBFBQ", "length": 1447, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "मिथुन राशीचे राशीभविष्य आज,सप्टेंबर 16, 2022", "raw_content": "मिथुन राशीचे राशीभविष्य आज,सप्टेंबर 16, 2022\nपूर्वानुमान : गुंतवणुकीच्या प्रयत्नांमध्ये सक्रियता येईल. करिअर असेच राहील.\nदूरवरच्या देशांच्या कारभारात सक्रियता वाढेल.\nआर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत संयम ठेवाल. स्मार्ट विलंबाचे धोरण स्वीकारा .\nपरिस्थितीवर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.\nआर्थिक लाभ : व्यवसायात समर्पण वाढवा. कार्यात सतर्कता ठेवा.\nलव्ह लाइफ : प्रेम दाखवण्यात घाई करू नका. भावनिक बाबतीत संयम दाखवा.\nआरोग्य : आवश्यक ती माहिती मिळू शकेल. तयारीनिशी पुढे चला.\nशुभ अंक : 4, 7\nशुभ रंग : आसमानी नीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.bhovra.com/2019/12/", "date_download": "2022-12-09T17:02:47Z", "digest": "sha1:YEWK4X6M4S7CI5BJY2HE4NGAILCRNYQQ", "length": 30826, "nlines": 153, "source_domain": "www.bhovra.com", "title": "December 2019 - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nमुखवटा कादंबरी | लेखक -अरुण साधू\nमुखवटा | लेखक -अरुण साधू | रसग्रहण\n(हा ब्लॉग इंग्रजी मध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा )\nएका फेसबूक मित्राने सुचवल्यावर अरुण साधू यांची \"मुखवटा\" ही कादंबरी वाचायला घेतली. कादंबरी वाचण्याआधी अरुण साधू कोण आहेत कादंबरी कशी आहे याबद्दल काहीच माहिती नव्हती. जवळपास साडेपाचशे पानांची भरगच्च कादंबरी हातात घेतली आणि प्रस्तावना पासून सगळे वाचायला सुरुवात केली. सुरुवातीचे जवळपास दहा ते पंधरा पाने वाचून झाले असतील आणि त्या कादंबरीचा आवाका, भाषेवरची पकड, लिखाणाची सुसूत्रता हे सगळे बघून अचंबित झालो. नक्कीच हा लेखक खूप चांगला असणार असे वाटून सहज कुतुहल म्हणून अरुण साधू आणि मुखवटा कादंबरी यांच्याबद्दल गुगलवर सर्च केले.\nकादंबरी तशी जास्त जुनी नाहीये. प्रथम आवृत्ती १९९९ साली छापली गेली आहे. कादंबरीचा कालखंड हा स्वातंत्र्यानंतरचा आहे. लेखकाचा जन्म १९४१ सालचा आणि मृत्यू सप्टेंबर २०१७ म्हणजेच गेल्या वर्षीच त्यांचे निधन झाले. प्रसिद्ध \"सिंहासन\" ही कादंबरी या लेखकानेच लिहिलेली आहे. ह्या कादंबरीवर निळू फुले, अरुण सरनाईक, श्रीराम लागू ह्यांचा चित्रपट पण आला होता. त्यांचे चरित्र, जीवन मृत्यू ह्या बद्दल माहिती घेताना समजून गेले कि पत्रकार विश्वात त्यांचे खूप चांगले नाव होते. रजत शर्मा, नरेंद्र मोदी सारख्या लोकांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलेले आहे. मला स्वत:लाच खूप वाईट वाटले की अरुण साधू महाराष्ट्राचा एवढा मोठा लेखक/पत्रकार असून मला त्यांच्याबद्दल काहीच कसे माहिती नाही. कादंबरी बद्दल जास्त काही माहिती गुगल वर मिळाली नाही.\n मनातले सगळे किंतु परंतु बाजूला ठेवून मी पुन्यांदा कादंबरी वाचायला सुरुवात केली. कादंबरी एवढी मोठी आहे की संपता संपत नाही.... खऱ्या अर्थाने ही कादंबरी आहे. जवळपास दोनशे पाने वाचून झाले असतील आणि वाचनामध्ये खंड पडला. कामाच्या व्यापामुळे एक दोन महिन्यात कादंबरीला हात लावता आला नाही. प्रवासामध्ये सुद्धा एवढी जाड कादंबरी वागवता येत नव्हती. काहीतरी वाचन करावे म्हणून शेवटी दुसरी पुस्तके वाचायला घेतली. मधल्या एक दीड महिन्याच्या कालखंडामध्ये तीन-चार छोटी-मोठी पुस्तकं वाचून झाली पण ही कादंबरी आणि त्या कादंबरीमधली पात्रे मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी दरवाजा ठोठावत होती. त्या पात्रांच्या आयुष्यामध्ये पुढे काय घडले असावे याची उत्सुकता मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी ठुसठुसत होती. मग पुन्हा या कादंबरीला हात घातला आणि वाचायला सुरुवात केली तसतशी मनाची तगमग शांत होऊ लागली आणि गाडी पुन्हा रुळावर आल्यासारखी वाटायला लागली.\nकादंबरीचे नाव असल्याप्रमाणे कादंबरी एका 'मुखवट्या' भोवती फेऱ्या घालते. देवगिरी वर झालेल्या अब्दालीच्या आक्रमणाच्या काळापासून ते अगदी १९९० पर्यंतचा काळ त्या कादंबरीमध्ये वाचण्यास मिळतो.\nअब्दालीच्या आक्रमणापासून वाचलेला वामन शास्त्री नावाच्या एका ब्राह्मणाचा वंश पिढ्यानपिढ्या चालत स्वातंत्र्य काळापर्यंत येतो. या वंशावळी वरच आणि आताच्या पिढीच्या प्रत्येक सदस्यावर, प्रत्येकाच्या स्वभावावर ही कादंबरी रेखाटली आहे. कादंबरीमध्ये एवढी पात्रे आहेत की पहिले कोणाचा कोण हे समजण्यासाठी दहा-बारा पाने मागे जाऊन संदर्भ घ्यावा लागतो.... पण हळूहळू लेखकाच्या ओघवत्या शैलीने आणि प्रत्येक पात्राच्या केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वर्णनाने सगळी पात्रे नावासकट लक्षात राहून जातात आणि थोड्या पाना नंतर त्या पात्राबद्दल मागे जाऊन बघण्याची गरज पडत नाही.\nवामन शास्त्रीची ही पिढी 'आकसी' नावाच्या गावामध्ये भल्यामोठ्या वाड्यामध्ये राहत असते. या घराण्याचा वंशवृक्ष मुंबई, नागपूर, दिल्ली, पुणे, बेंगलोर, अमेरिका अशा विविध ठिकाणी ठिकाणी सेटल झालेला असतो. पण वामन महाराजांच्या मुखवट्या मुळे हा वंशवृक्ष आपल्या मूळ मातीशी आणि मूळ घराशी नाळ जोडून असतो. वामन महाराजांचा मुखवटा याबरोबरच 'नानी' नावाचे पात्र या सगळ्या कुटुंबाला जोडून असते. पहिल्या पानापासून चालू झालेले नानी चे पात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत समोर येत राहते.\nबालपणीच विधवा झालेली नानी या वाड्यात वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून आलेली असते. घरातला कर्ता पुरुष गेल्यावर ही नानी घरदार सांभाळण्या पासून शेती वसुली पर्यंत सगळी कामे कणखरपणे सांभाळत असते. घरातल्यांची ऊठबस करण्यापासून बाळंतपणे काढण्यापर्यंत ते वामन महाराजांचा उत्सव साजरा करण्यापर्यंत सगळी कामे अगदी मनापासून करत असते. सगळ्यांना कडक शिस्त लावण्यापासून, सगळ्यांवर मनापासून जीव लावण्याच्या तिच्या स्वभावामुळे सगळे कुटुंब 'नानी' नावाच्या वटवृक्षापाशी आपोआप येऊन जोडले जात असतात.\nघरातल्या आजच्या पिढीच्या तीन मुख्य भावांपैकी एक भाऊ नागपूरला स्थायिक होऊन चांगले नाव आणि पैसा कमावत असतो. दुसरा भाऊ कुटुंबापासून दूर होऊन संन्यास घेतो आणि आबा नावाचा भाऊ वाडा सांभाळतो, शेती सांभाळतो आणि आकसी मधल्या ह्या भल्या मोठ्या वाड्यात स्थायिक झालेला असतो. या तीन भाऊ आणि त्यांच्या मुलांवर ही कादंबरी घुटमळत राहते. लेखकाने हे तीन भाऊ, त्यांची मुले, त्यांच्या बायका, त्यांचे नातेवाईक असे एकेक पात्रे त्यांच्या गुणविशेषांसह योग्यतेने रंगवलेले आहे. प्रत्येक सदस्याचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ही सगळी पात्रे जिवंत वाटतात आणि नजरेसमोर फिरत राहतात.\nती पात्रे कमी म्हणून काय लेखकाने या वाड्याशी संबंध येणाऱ्या अनेक माणसांचा विस्तृतरित्या उल्लेख आणि वर्णन केलेले आहे. त्यामुळे हि कादंबरी मुंबई पुणे नागपूर दिल्ली बंगलोर अशी फिरत राहते... ह्यामुळेच एवढ्या मोठ्या कादंबरी मध्ये येऊ शकणारा एकसुरीपणा टाळला गेला आहे. कादंबरीमध्ये वैविध्य खेळत राहते अगदीच कमी म्हणून की काय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्यावर ही काही पाने खर्ची केली आहेत.\nपण या कादंबरीमध्ये येणाऱ्या प्रत्येक पात्राचा काही ना काही संबंध या वाड्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या येत असतो त्यामुळे कुठलेही पात्रे जबरदस्तीने घुसडलेली वाटत नाही. आणि प्रत्येक पात्र आपल्याला एक वेगळाच अनुभव देत जाते. जवळपास फरकाने अशी पात्रे आपल्याच आजूबाजूला कुठेनाकुठे फिरत असतात ह्याचा दाट अनुभव येऊन जातो.\nनानीची कडक शिस्त पण तेवढीच लाघवी माया.... आबांचा कनवाळूपणा.... प्रदीपचा स्वतंत्रपणा..... शरदचा तुसडेपणा...... मंजुषाचा स्पष्टवक्तेपणा....शरद आणि मंजुषाचा हलका फुलका नवरा-बायको मधला रोमान्स..... द्वारका काकूंचा निर्मळ स्वभाव... रवींद्रची श्रीमंती.... गायत्री काकूंचा बडेजावपणा.....शोभाचे कवी मन.... शोभा आणि पाटील गुरुजी यांची प्रेम कथा....रमेशचा हट्टीपणा... तात्यांची अचूक भविष्य वाणी.... अच्युतरावांचा आणि रमेश ह्यांचा झालेला कायापालट..... आढाव कुटुंबीय..... आढाव कुटुंबातील शेषराव, उत्तमराव, बाई, यशवंत, वसंत आढाव कुटुंबीय, मंत्र्यांचा पीए मुंगळे आणि त्याची बायको सीमा...... ढोंगी प्रभाकर महाराज..... दिल्ली मधला धनंजय आणि त्याची बायको.... पुण्याची नलू आत्या.... वयात आल्यापासून संन्यासाकडे आकृष्ट झालेला विजू असे एकापेक्षा एक सुंदर व्यक्ती आपल्या गुणविशेष सकट या कादंबरीमध्ये लेखकाने आपल्या दणकट लेखन शैलीतून उभे केलेले आहेत.\nवंशवृद्धी ही पुरुषाने होते.... वंश आणि घराणे नावारूपास येण्यास घराण्यात होऊन गेलेले पुरुषच जबाबदार असतो ही पूर्वापार चालत आलेली समजूत किती चुकीची आहे हे पटवून देण्यात लेखक यशस्वी झाला आहे........ ह्या अश्या घराण्यात बाहेरून येणार स्त्रीवर्ग ह्यांचा अशी नावाजलेली घराणे घडवण्यात किती हातभार असतो ह्याचे छोटेखाणी वर्णन लेखकाने उदाहरणासकट अतिशय सुंदर रित्या केलेले आहे. प्रत्येक घराण्यामध्ये स्त्री ही किती महत्त्वाची असते, मग ती कोणत्याही स्वरूपात असुदेत मुलगी असू देत ....सून असू देत.... सासु असु देत.... आई असू देत... किंवा आजी, पणजी असुदेत... ह्या वेगवेगळ्या कुटुंबातून येणाऱ्या स्त्रिया आपआपल्या घराण्यातले संस्कार, चालीरीती, परंपरा, अनुभव घेऊन येतात आणि ह्या घराण्यातील पुरुष घडवण्यात हातभार लावतात. ह्या सगळ्या चालीरीती परंपरा संस्कार आणि अनुभव ह्यांच्यामुळेच पुरुषाचे घराणे नावारूपाला येते. त्यामुळे स्त्रिया हे एखाद्या घराण्यांमध्ये किती महत्त्वाचा घटक आहे याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.\nसावकारी करून कमावलेली किंवा हडपलेली शेती हळू हळू विकावी लागते. योग्य तशी शेती करू शकत नसल्यामुळे कर्जाचा वाढलेला डोंगर.... वामन महाराजांचा उत्सवाला येणारा खर्च... वाड्यावर येऊन जाऊन राहणाऱ्या प्रत्येकाची उठबस करताना आलेला खर्च यामुळे अक्षिकर कुटुंबांवर कर्ज वाढत जाते. पुढे पुढे वाडा सुद्धा मोडकळीला यायला लागतो. त्यावेळेस रमेश मुद्दाम भांडणे आणि कुरापत काढून मोठ्या भावाला आणि नानीला भांडणे लावून वेगळे करतो व मोठ्या भावाला शहरात वर्ध्याला नोकरीला पाठवून देतो. त्यांच्यामागोमाग आजारपणाची निमित्त काढून नानी आणि द्वारका काकूला सुद्धा त्यांच्याकडे पाठवून देतो. एक एक व्यक्ती बाहेर पडत वाड्यात फक्त दोन माणसे राहतात. दरवर्षी न चुकता दणक्यात साजरा होणारा वामन महाराजांचा उत्सव, एक वर्ष साजरा करण्यासाठी कोणीच नसतो.\nआपल्या शेवटच्या घटका मोजत असलेल्या नानीला तिच्या नातवाची- विजूची आस लागलेली असते. विजू न सांगता संन्यास घेण्यासाठी हिमालयात निघून गेलेला असतो आणि नानीला खात्री असते तो आल्याशिवाय आपण प्राण जाणार नाही.....आपला प्राण गेला तर विजूच्या मांडीवरच जाणार आहे ह्याची तिला खात्री आणि अपेक्षा असते.\nआयुष्यभर सगळ्यांना जीव लावलेल्या नानीच्या सोबत शेवटच्या क्षणी शरद आणि द्वारका सोडले तर कोणीच नसते. आणि तिचा बिचारीचा सगळा जीव तिच्या नातावामध्ये -विजू मध्ये अडकलेला असतो. तिच्या शेवटच्या क्षणी सुद्धा तिला वामन महाराजांचा उत्सवाची तारीख जवळ आलेली आहे हे लक्षात असते. गेल्या ऐंशी-नव्वद वर्षांमध्ये पहिल्यांदा तिचा उत्सव चुकणार असतो.\nपूर्ण कथेवर एक उदासी दाटून आलेली असते. कादंबरी आणि कथानक जर-तरच्या काट्यावर उभे राहिलेले असते.\nशेकडो वर्षापासून चालत आलेला वामन महाराजांचा उत्सव पूर्ण होतो की नाही...नानीला शेवटचा उत्सव मिळतो कि नाही..... नानी च्या तोंडामध्ये गंगाजल टाकण्यासाठी विजू परत येतो का..... नानीला जीव घालणारे सगळे कुटुंब नानीच्या शेवटच्या क्षणी तिच्या सोबत येते का..... नानीला जीव घालणारे सगळे कुटुंब नानीच्या शेवटच्या क्षणी तिच्या सोबत येते का...... वर्षानुवर्ष सांभाळून ठेवलेला वामन महाराजांचा मुखवटा त्याचे पुढे काय होते...... वर्षानुवर्ष सांभाळून ठेवलेला वामन महाराजांचा मुखवटा त्याचे पुढे काय होते..... हे सगळे जाणून घेण्यासाठी कादंबरी स्वतःच वाचल्यास योग्य राहील.\nशेवटच्या वीस-पंचवीस पानांमध्ये लेखकाने कथेला अशा कलाटणी दिल्या आहेत, पाचशे पानांची कादंबरी शेवटच्या वीस-पंचवीस पानांमध्ये सुंदररीत्या पूर्णत्वास आणली आहे. कादंबरीमध्ये येणाऱ्या सगळ्या पात्रांचा आणि पूर्ण कथानकाचा 'क्लायमॅक्स' लेखकाने योग्य रितीने मांडला आहे. कादंबरी वाचून झाल्यावर एखादं कादंबरीचे कथानक पूर्ण झाल्याचे समाधान मिळते. सगळ्या प्रश्नांची उकल होते. एक मानसिक समाधान लाभते.\nपण नानी, आबा, अण्णासाहेब ह्या पात्रांचे स्वभाव विशेष आणि त्यांचे मृत्यू वेगळाच रुखरुखीतपणा आणि एक वेगळीच बेचैनी मनावर सोडून जातात.\nपाचशे पानांची कादंबरी खरोखरच वाचण्यासारखी आहे. नक्कीच संग्रही ठेवण्यासारखी सुद्धा आहे. ग्रामीण तसेच शहरी जीवनाचे बेमालूम मिश्रण करत लिहिलेल्या एवढी मोठी कादंबरी मराठी भाषेला एक वेगळेच वैभव देऊन जाते. शहरी आणि ग्रामीण मराठी भाषा, वऱ्हाडी, खानदेशी आणि नागपुरी मराठी भाषेचा योग्य तिथे उपयोग करत लिहिलेल्या या विस्तृत कादंबरीला कुठलाच पुरस्कार मिळाल्याचे माझ्या वाचनात आले नाही. इतकेच काय की या पुस्तकावर कोणी अभिप्राय लिहिलेले पण मला नेटवर सापडले नाही. एवढी सुंदर कथानक असलेली आणि भाषेने संपन्न असलेली कादंबरी वाचक, समीक्षक यांच्या नजरेतून सुटली गेली की काय याचे राहून राहून आश्चर्य वाटते.\n मी ही कांदबरी पूर्ण वाचली, अनुभवली आणि तिचा रसास्वाद ही घेतला. तुम्हीही हि कांदबरी नक्कीच\nवाचाल अशी अपेक्षा. स्वर्गीय अरुण साधू यांना खरच मनापासून अभिवादन आणि प्रणाम.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nअसे पाहुणे येती घरा...\nऐंशी नव्वद च्या दशकामध्ये मी चाळीमध्ये राहायला होतो. दोन खोल्यांची कॉमन गॅलरी असलेली चाळ होती. वडीलांचा आणि चाळीतल्या जवळपास सगळ्यांचाच पगार...\n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी \n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी मिलिंद धुरीच्या फेसबुक भिंती वरच्या एकेक आठवणी मनाला भूतकाळात नेऊन सोडतात. अशीच एक आठवण ऐंश...\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जवाबदार कोण \nकोरोनाच्या प्रसाराला, लोकांच्या मृत्यूला जेवढे आपण राज्य किंवा केंद्र सरकारला दोषी धरतोय तेवढेच दोषी हे लोकं पण आहेत ज्यांनी औषधांचा काळाबा...\nहो नाही करत शेवटी अर्ध्या दिवसासाठी का होईना येऊरला जायचे ठरले. माझ्या घरच्या मागेच येऊर च्या डोंगररांगा आहेत. हा भाग संजय गांधी नॅशनल पा...\nमुखवटा कादंबरी | लेखक -अरुण साधू\nमुखवटा कादंबरी | लेखक -अरुण साधू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-gaurav-shirsath-passed-10th-5347804-NOR.html", "date_download": "2022-12-09T15:27:02Z", "digest": "sha1:B5WFNRF5M2CH5CBIQP2ZJSF4PKRHC2J7", "length": 8786, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पत्र्याचे छोटेसे घर, जिद्दीने गाठले दहावीत यशोशिखर | Gaurav shirsath passed 10th - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपत्र्याचे छोटेसे घर, जिद्दीने गाठले दहावीत यशोशिखर\nनाशिक - घरात अठरा विश्व दारिद्र्य, पत्र्याच्या शेडमध्ये राहून पोटाची खळगी भरण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी मोलमजुरी करणारे आई-वडील.. अशा हलाखीच्या परिस्थितीवर जिद्दीने मात करत गौरव शिरसाठ याने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण संपादन करत शाळेत पहिला क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, जिद्द आणि हुशारी पाहून गौरवची शिवसेनेच्या वतीने शिवदत्तक योजनेंतर्गत वर्षभरापूर्वी निवडही करण्यात आली होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गौरवने दहावीत मिळविलेल्या यशाने शिवदत्तक योजनेत झालेली निवडही सार्थ ठरली आहे.\nरोजगाराच्या शोधार्थ साधारण आठ वर्षांपूर्वी विष्णू शिरसाठ आपल्या कुटुंबीयांसह पाथर्डीत आले. एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये राहून त्यांनी मिळेल ते काम करत घर चालविले. गावातीलच आदिवासी सेवा समिती संचलित माध्यमिक शाळेत गौरवने दहावीची परीक्षा दिली. शिक्षणासाठीचा खर्च परवडणार नाही म्हणून आई-वडिलांनी त्याला शाळा सोडून देण्यास सांगितले. परंतु, गौरवची हुशारी पाहून त्याचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनीच त्याचे नाव शिवदत्तक योजनेसाठी सुचविले. शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख सुदाम डेमसे यांनी या योजनेंतर्गत गौरवसह एका विद्यार्थिनीला दत्तक घेत त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला. गौरवनेही जिद्दीने अभ्यास करत दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळविला. त्याला शिवसेनेचे कार्यकर्ते संजय डेमसे, दत्तात्रय डेमसे, ज्ञानेश्वर भुसारे यांचे सहकार्य मिळाले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याचे गाैरवचे स्वप्न असल्याने त्याला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.\n^शिवसेनेच्या वतीने दरवर्षी शिवदत्तक योजनेंतर्गत गरजू मुलांना दत्तक घेतले जाते. त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला जातो. आर्थिक कारणांमुळे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये, यासाठी गरजू विद्यार्थ्यांची निवड केली जाते. वर्षभरासाठी लागणारा सर्व शैक्षणिक खर्च उचलून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. गौरवने शाळेत पहिला क्रमांक मिळविल्याने शिवदत्तक योजनेचा उद्देश सार्थ ठरला आहे. - सुदाम डेमसे, शिवसेना उपमहानगरप्रमुख\n^दहावीच्या शिक्षणासाठी मला आर्थिक मदत मिळू शकल्यानेच चांगले गुण मिळवता आले. शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन, योजनेचा हातभार आणि आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे यश मिळाले. इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न आहे. - गौरव शिरसाठ, विद्यार्थी\nप्रतिकूल परिस्थितीवर मात करत उत्तुंग यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे केवळ आर्थिक कारणांमुळे शिक्षणात खंड पडू नये, यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याची गरज आहे. बिकट परिस्थितीत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यशाेगाथा ‘दिव्य मराठी’ प्रसिद्ध करीत अाहे. गौरव शिरसाठ या विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्य वा अार्थिक मदत मिळाल्यास त्याचा शिक्षणाचा प्रवास अव्याहतपणे सुरू राहील. त्याला अार्थिक मदत करण्यासाठी ८८८८६८४४४४, ९०२१६१५६४० तसेच एसबीआय बँक अकाउंट नंबर ३१६३५९८५४४१ येथे आर्थिक मदत करता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathihealthblog.com/author/marathi-health-blog/", "date_download": "2022-12-09T16:17:01Z", "digest": "sha1:V5F3TKGPXKF3LWUG6P6OXWOP4T74NDDS", "length": 6452, "nlines": 97, "source_domain": "marathihealthblog.com", "title": "Team Marathi Health Blog | Marathi Health Blog", "raw_content": "\nरोज रात्री दुधात भात मिसळून खा, आरोग्यासाठी होतील जबरदस्त फायदे.\nडार्क सर्कलसाठी कच्चं दूध वापरतात हे माहित आहे पण ते कसं वापरतात\n कडुलिंबाच्या पानांचे तुपासोबत आरोग्याला होतील हे अनोखे फायदे\n आता नाही वाटणार. मनाला शिकवणाऱ्या ट्रिक्स करा.\n तर त्यावर हा उपाय करा.\n 90% त्रास कमी होतील, तुम्ही आयुर्वेदिक नियम पाळायला सुरुवात करा.\n अशा पद्धतीने तुरटी वापरुन काळेपणा घालवा.\nक्रीम नकोच. त्वचेला आतून चमकदार आणि डागरहित बनवेल हे भारी औषध.\n तर चालण्याच्या व्यायामात हे बदल करा. तुम्हाला भरपूर फायदा होईल.\nरोज झोपण्यापूर्वी डोळ्यांचा हा व्यायाम करा, हे त्रास नाहीसे होतील.\nस्त्रियांचं डोकं जास्त का दुखतं त्यामागे असेल हे कारण दुर्लक्ष करू नका.\nस्पर्धेच्या युगात बुद्धिमान होण्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय\nदृष्यम 2 चित्रपटात एपिलेप्सी आजाराची झलक जाणून घ्या या आजाराशी संबंधित माहिती.\nआतडी कमकुवत झाली असं ओळखा हे त्रास व्हायला सुरूवात होते.\nहे आयुर्वेदिक औषधी त्रिकूट घ्या. पोटदुखी आयुष्यात होणार नाही.\nदिवसभर फ्रेश राहाल, जर हे आसन कराल.. बद्धकोष्ठतेसाठी सोपी कोब्रा पोझ\nएक कप चहा सर्व रोगांवर रामबाण उपाय ओलोंग चहा म्हणजे काय\nकेसांकडे पाहून लोक म्हणतील काय भारी उपाय केला आहे. वाचा सविस्तर भारी उपाय.\nटूथपेस्ट लावल्यावर मुरूमं जातात ही गोष्ट खरी की खोटी\nसंगीत गर्भातील बाळाच्या मेंदूसाठीही का फायदेशीर आहे\nरक्तातली साखर वाढली की त्याचा परिणाम वागण्यावरही होतो\nनियमित बटर चिकन खाताय सावधान हे आधी वाचा.\nडायबिटिस आहे तर मग सकाळी बिनधास्त हा चहा प्या डायबिटीस साठी आहे फायदेशीर\nआयुर्वेदानुसार या रुग्णांनी तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे ठरते धोकादायक \nदररोज थकल्यासारखं वाटतं का स्त्रियांमधील अशक्तपणा दूर करा ह्या सोप्या 6 उपायांनी.\n लो बीपी असेल तर जीवही जाऊ शकतो. कधीच नका खाऊ हा पदार्थ\nमराठी हेल्थ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अधिकृत आणि विश्वासार्ह लेखांद्वारे आरोग्य संबंधित टिप्स, वजन कमी करण्याच्या टिप्स, फिटनेस आणि योग शिका आणि निरोगी राहण्यासाठी दररोज बरंच काही मिळवा.\nदृष्यम 2 चित्रपटात एपिलेप्सी आजाराची झलक जाणून घ्या या आजाराशी संबंधित माहिती.\nडायबिटिस आहे तर मग सकाळी बिनधास्त हा चहा प्या डायबिटीस साठी आहे फायदेशीर\n तुम्ही तुमच्या मनाची काळजी घेत आहात हे सांगतात ही लक्षणं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathihealthblog.com/nutrition/diabetes-diet-marathi/", "date_download": "2022-12-09T15:26:40Z", "digest": "sha1:I76VZRUUHR7IXNKS34XYIF7KZ5Y4FFDU", "length": 16867, "nlines": 154, "source_domain": "marathihealthblog.com", "title": "डायबिटिस असलेल्या लोकांसाठी खास आहार. मधुमेही लोकांसाठी आहाराचं गोड गुपित जाणून घ्या.", "raw_content": "\nडायबिटिस असलेल्या लोकांसाठी खास आहार. मधुमेही लोकांसाठी आहाराचं गोड गुपित जाणून घ्या.\nमधुमेही लोकांसाठी आहार – आम्हाला माहीत आहे की ह्या प्रश्नाचं उत्तर वाचण्यासाठी तुम्ही उत्साही असाल कारण हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनातला आहे. मधुमेही लोकांनी कोणता आहार घ्यावा (Blood Sugar Health) जेव्हा एखाद्या व्यक्तीला मधुमेह होतो तेव्हा त्याने काय खावे व काय खाऊ नये याची सर्वात काळजी असते.\nआपल्यापैकी बर्‍याचजणांना माहित नसेल की, भारत आधीच जगाच्या मधुमेहाची राजधानी बनलेला आहे. 2017 च्या अहवालानुसार (Diabetes Diagnosis Tests) भारत दोन दशलक्षाहूनही जास्त मधुमेहींचं घर आहे.\nतसं बघायला गेलं तर , “मधुमेह आहार” किंवा डायबिटिस चा आहार असं वेगळं म्हणून काहीही नाही. डायबेटिक किंवा नॉनडिबॅटीक प्रत्येक व्यक्तीसाठी निरोगी खाण्याची तत्त्व समान असतात. पण हो, जर तुम्ही भारतीय आहात आणि तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्हाला अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागेल कारण आपल्या आहाराच्या सवयी आणि खाण्याच्या पद्धती गोड लोकांसारख्या गोड आहेत.\nआपल्या देशातील बर्‍याच भागात भात, भाकरी आणि तांदळाची पक्वान्न केली जातात. भारत हा एक भातप्रेमी देश आहे पण जर आपल्याला मधुमेह असेल आणि आपल्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्याची तुमची इच्छा असेल तर भाताच्या ऐवजी गव्हाची पोळी निवडा. भातात पोळी किंवा चपातीपेक्षा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असतो आणि ह्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत वेगाने वाढ होते. मधुमेही लोकांनी आहारात भात थोडासा आठवड्यातून एकदा ते दोनदा डॉक्टरांच्या सल्ल्याने खावा.\nपांढर्‍या तांदळा ऐवजी तपकिरी तांदूळ (Brown Rice)\nआता हे केवळ सांगण्यापुरत नाही पूर्वी लोक जसे लाल भात खायचे तसा प्रत्यक्षात खायचा आहे. लाल किंवा तपकिरी तांदळामध्ये कमी GI आणि अधिक फायबर आणि पोषक पदार्थ असतात. तुम्हाला कदाचित ही चव सुरुवातीला आवडत नसेल, परंतु तपकिरी तांदळाच्या दाणेदार भाताची चव नंतर आवडायला लागेल.\nपॉलिश डाळीऐवजी अन पॉलिश डाळ :\nमधुमेही आहारात, परिष्कृत किंवा पॉलिश केलेल्या धान्यापेक्षा अनपॉलिश गावठी धान्य आणि डाळी निवडा. ते धान्य कमी प्रक्रिया केलेले आणि अधिक पौष्टिक असते. त्या डाळी आपण खाल्लेल्या अन्नाचा GI कमी करण्यासाठी ते पुरेसे तंतू देतात.\nआहारात मैद्याचा समावेश टाळा\nमैदा अजिबात खाऊ नका. मधुमेही लोकांनी किंवा डायबिटीस असलेल्या लोकांनी आहारात मल्टीग्रेन म्हणजे भरपूर धान्य एकत्र करून दळलेल पीठ वापरा. तुम्ही फक्त सोयाबीन, बाजरी, ज्वारी, चणा एकत्र करून पिठ करा आणि त्यात अंबाडीच्या किंवा चीया सिड घालू शकता. म्हणजे भाकरी पौष्टिक होईल.\nस्नॅक्समध्ये फळे आणि शेंगदाणे:\nआपण सगळेच गोड चहाला कोण नको म्हणणारे नाही. आणि पाहुण्यांना दिलेला स्वादिष्ट समोसा खाऊन त्याचा आस्वाद आपण घेतोच लंच आणि डिनरसारख्या प्रमुख जेवणांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे महत्वाच आहे. स्नॅक्समध्ये समोसा-चटणी विसरा आणि फळे आणि शेंगदाणे समाविष्ट करा.\nचविष्ट खा, स्मार्ट व्हा:\nबघा सफरचंद, स्ट्रॉबेरी, संत्री, खरबूज अशी लो-कार्ब फळे खाण्यासाठी निवडा. ज्यूस प्या किंवा सलाड करा. आता ह्याचा अर्थ असा नाही की आपण आंबे आणि केळी खाऊ शकत नाही. फक्त आपल्यासाठी मोठ्या आकाराच एक फळ किंवा अगदी लहान आकाराची दोन चार फळं एवढीच मर्यादित करा. मधुमेह आहार म्हणून हे योग्य आहे.\nपूर्वीच्या मोहरीच्या तेलात किंवा शुद्ध तुपात स्वयंपाक करण्यासारख्या जुन्या पध्दती पुन्हा सुरू करा. सोयाबीन तेल किंवा रिफाइंड तेल बंद करा. मध्यम प्रमाणात वापरलेलं तूप देखील एक मधुमेही आहारासाठी उत्तम पर्याय आहे. कृपया लक्षात घ्या की ऑलिव्ह ऑईल हा उच्च तापमानात स्वयंपाकासाठी योग्य नाही, कोशिंबीरीमध्ये किंवा इतर साध्या पदार्थांमध्ये घालून खाणे हेच योग्य.\nयोग्य पेय प्या आणि भरपूर प्या.\nपिण्याची आपली व्याख्या बदला पिण्यासाठी थंड वाळ्याच पाणी, ताक, कांजी, लिंबू पाणी करून ठेवा. मधुमेही व्यक्तीने आहारासोबत हे पथ्य पाळले पाहिजे. कृपया कोल्ड्रिंक्स पिऊ नका.1 कॅन किंवा बाटलीत (350 ml) कोल्डड्रिंक मध्ये 10 चमचे साखर असते. बापरे पिण्यासाठी थंड वाळ्याच पाणी, ताक, कांजी, लिंबू पाणी करून ठेवा. मधुमेही व्यक्तीने आहारासोबत हे पथ्य पाळले पाहिजे. कृपया कोल्ड्रिंक्स पिऊ नका.1 कॅन किंवा बाटलीत (350 ml) कोल्डड्रिंक मध्ये 10 चमचे साखर असते. बापरे कोल्डड्रिंक पिण्याची सवय आपण सोडून दिली पाहिजे\nआपण मधुमेह असलेल्या लोकांसाठी असलेला आहार (Blood Insulin Level Chart) पाहिला . पण हे शेवटच पण महत्वाचं. दररोज ठरलेल्या वेळी जेवण करा आपल्या शरीराला आपल्या खाण्याच्या पद्धतीची सवय लावा आणि त्यानुसार काम करू द्या आपल्या शरीराला आपल्या खाण्याच्या पद्धतीची सवय लावा आणि त्यानुसार काम करू द्या जेवण आणि न्याहरी दरम्यान 2 ते 3 तासांच अंतर ठेवा. हे आपल्याला हायपोक्लेसीमिक (कमी साखर) भाग आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करते.\nथोडक्यात आपण ह्या लेखातून भारतीय आहार आणि मधुमेह असलेल्या लोकांनी घ्यायचा आहार ह्याची तुलना करून त्यातल्या त्यात चांगल्या गोष्टी निवडण्याचा प्रयत्न केला आहे.\nकोळंबी हृदय आणि मेंदू दोन्हीसाठी फायदेशीर. लसूण कोळंबी अशी बनवा.\nडायबिटिस मध्ये कोणते कार्ब्स अजिबात घेऊ नयेत. वाचा.\nआजकाल लोकप्रिय असा मल्टीग्रेन आटा चांगला आहे का आणि का खायचा\n अनहेल्दी नूडल्सऐवजी ही पौष्टीक चवदार राईस नूडल सूप रेसिपी\nउकडलेले शेंगदाणे आरोग्यासाठी सुपरफुड\nकेस, डोळे, तोंड सर्वांवर भृंगराज पावडर कोमट पाण्यात मिसळून प्या, बरेचसे आजार अक्षरशः पळतील.\nड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात, जाणून घ्या काही तोटेही.\nआल्याची चटणी जबरदस्त उपाय रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक फायदे होतात, जाणून घ्या रेसिपी\nबदाम शिरा आणि लाडू. वजन वाढवायचं असेल तर बदाम असे खा. बारीकपणा जाईल.\nदृष्यम 2 चित्रपटात एपिलेप्सी आजाराची झलक जाणून घ्या या आजाराशी संबंधित माहिती.\nआतडी कमकुवत झाली असं ओळखा हे त्रास व्हायला सुरूवात होते.\nहे आयुर्वेदिक औषधी त्रिकूट घ्या. पोटदुखी आयुष्यात होणार नाही.\nदिवसभर फ्रेश राहाल, जर हे आसन कराल.. बद्धकोष्ठतेसाठी सोपी कोब्रा पोझ\nएक कप चहा सर्व रोगांवर रामबाण उपाय ओलोंग चहा म्हणजे काय\nकेसांकडे पाहून लोक म्हणतील काय भारी उपाय केला आहे. वाचा सविस्तर भारी उपाय.\nटूथपेस्ट लावल्यावर मुरूमं जातात ही गोष्ट खरी की खोटी\nसंगीत गर्भातील बाळाच्या मेंदूसाठीही का फायदेशीर आहे\nरक्तातली साखर वाढली की त्याचा परिणाम वागण्यावरही होतो\nनियमित बटर चिकन खाताय सावधान हे आधी वाचा.\nमराठी हेल्थ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अधिकृत आणि विश्वासार्ह लेखांद्वारे आरोग्य संबंधित टिप्स, वजन कमी करण्याच्या टिप्स, फिटनेस आणि योग शिका आणि निरोगी राहण्यासाठी दररोज बरंच काही मिळवा.\nनियमित बटर चिकन खाताय सावधान हे आधी वाचा.\nअंगावर पुरळ, डाग येऊन खराब दिसत असेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा.\nदृष्यम 2 चित्रपटात एपिलेप्सी आजाराची झलक जाणून घ्या या आजाराशी संबंधित माहिती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/06/Jeur-vijecha-khelkhandoba-news.html", "date_download": "2022-12-09T15:43:06Z", "digest": "sha1:OGFXBBTFQAOY7VRLQNHCOPLCBTW4AXCF", "length": 10313, "nlines": 64, "source_domain": "www.mynagar.in", "title": "ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच विजेचा खेळखंडोबा जेऊर गाव चार दिवसांपासून अंधारात ; आंदोलनाचा इशारा", "raw_content": "\nऊर्जा राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच विजेचा खेळखंडोबा जेऊर गाव चार दिवसांपासून अंधारात ; आंदोलनाचा इशारा\nमाय अहमदनगर वेब टीम\nनगर तालुका--नगर तालुक्यातील जेऊर परिसर गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहे. पहिल्याच पावसाने महावितरण कंपनीचे पितळ उघडे पाडल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर यांनी दिला आहे.\nशनिवार दि. ११ जुलै रोजी जेऊर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. त्या पावसात महावितरण कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. परिसरातील विद्युत खांब विद्युत वाहिन्यांची दाणादाण उडाली आहे. अनेक खांब, विद्युत वाहिन्या तुटून पडलेल्या आहेत.\nचार दिवस झाले तरी विद्युत पुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. जेऊर परिसरामध्ये विजेचा खेळखंडोबा ही नित्याचीच बाब बनली आहे. पावसामुळे नादुरुस्त झालेल्या विद्युत वाहिन्या व विद्युत खांबांची दुरुस्ती विद्युत वितरण कंपनीकडून तात्काळ करणे गरजेचे असताना देखील कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून हलगर्जी पणा करण्यात येत असल्याचा आरोपही बेल्हेकर यांनी केला आहे.\nमहावितरण कंपनीच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असून त्यामुळे विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी नेहमीच उशीर होत असतो. गेल्या चार ते पाच दिवसांपासून अनेक भागातील बत्ती गुल असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तरी जेऊर परिसरातील विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करावा अन्यथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर यांनी दिला आहे.\nअधिकारी तसेच कर्मचारी यांना फोन घेण्याची 'ॲलर्जी'\nजेऊर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून अनेक शेतकरी व नागरिक महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करत असतात. परंतु अधिकारी व कर्मचारी यांना नागरिकांचे फोन घेण्याची'ॲलर्जी' असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जेऊर महावितरण कार्यालयातील कर्मचारी प्रत्येक कामात हलगर्जीपणा करताना दिसून येतात. आपली जबाबदारी दुस-‍यावर ढकलून मोकळे होण्याचा प्रकार नेहमीच पाहावयास मिळत आहे.\nअधिका-‍यांपेक्षा ठेकेदारी पद्धतीचे कामगार 'शिरजोर'\nजेऊर महावितरण कंपनीच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. बहुतेक काम हे ठेकेदारी पद्धतीवर घेतलेल्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असून अधिका-‍यांपेक्षा तेच शिरजोर झाल्याचे चित्र गावांमध्ये पहावयास मिळत आहे. तेच शेतकरी व नागरिकांशी अरेरावी करून केलेल्या कामाचे पैसे उकळत असल्याचा आरोप अनेक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. तरी ठेकेदारी पद्धतीवर कामावर घेतलेल्यांना काढून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.\nजेऊर महावितरण कंपनीमध्ये बहुतेक कर्मचारी है दारूच्या नशेत तुर्र असतात. दारूच्या नशेत कामावर येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकले आहे. तरीदेखील जेऊर येथील कार्यालयात कर्मचारी हे सकाळीच दारू पिऊन कामावर येत असल्याचा अनुभव परिसरातील शेतकऱ्यांना आला आहे. अशा तळीरामांना कंपनीने काढून टाकणे गरजेचे आहे. अशी मागणीही ग्रामस्थांमधून होत आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Aquarius-Horoscope-Today-September-14-2022/", "date_download": "2022-12-09T15:11:22Z", "digest": "sha1:HFOMIWLF2O62SK6BKHDTHBQKD5KCUXBQ", "length": 1322, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "कुंभ राशीभविष्य आज,सप्टेंबर 14, 2022", "raw_content": "कुंभ राशीभविष्य आज,सप्टेंबर 14, 2022\nभविष्यवाणी महत्त्वाची माहिती मिळू शकते. संवाद अधिक चांगला होईल.\nसामाजिक संबंध सुधारतील. समूहकार्यात रुची राहील.\nबोलण्यातील व्यवहार प्रभावी ठरतील. कामकाजाच्या बाबी होतील.\nकमी अंतराचा प्रवास संभवतो. जोखीम घेणे टाळा.\nआर्थिक लाभ- मोठी उद्दिष्टे साध्य कराल. व्यावसायिक सक्रियता जपाल.\nलव्ह लाइफ- आल्हाददायक वातावरण राहील. प्रेमाचे विषय आनंदी राहतील.\nस्वास्थ्य- स्वास्थ्य सुधार रहेगा. व्यक्तिमत्त्व आकर्षक असेल.\nशुभ रंग : हिरवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/1993/02/1408/", "date_download": "2022-12-09T16:53:13Z", "digest": "sha1:KG6EVGRZK5E5GBE2YNL6ZSQK3WLIHY7E", "length": 28329, "nlines": 77, "source_domain": "www.sudharak.in", "title": "चर्चा -आरोपाची आक्षेपार्हता पुराव्यांवर असते! - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nचर्चा -आरोपाची आक्षेपार्हता पुराव्यांवर असते\nग्रंथावरील परीक्षणात्मक टीकालेख वाचला. (आजचा सुधारक, नोव्हें. डिसे.९२) या ग्रंथाबद्दलचा त्यांचा अभिप्राय जाणून घेण्यास आम्ही अगोदरच उत्सुक असल्यामुळे त्यांच्या या परीक्षणाने आम्हाला साहजिकच आनंद झाला.\nपरीक्षणकर्त्याने आपल्या ग्रंथाचे कौतुक करावे अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. आमच्यापुरते बोलायचे तर आमच्या ग्रंथावर टीकाकारांनी कठोर टीका करावी असे आम्हाला वाटत असते. ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ या आपल्या १९८८ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथावर अशी कठोर टीका कुणीही केली नाही याचे आम्हाला दुःखच वाटत आले आहे. मोघम कौतुकापेक्षा कठोर टीका विचारप्रवर्तक व म्हणूनच उपयुक्त असते. त्यामुळे डॉ. भोळे यांनी परीक्षणलेखात आमच्या ग्रंथावर कठोर टीका केली, हे आम्ही स्वागतार्ह मानतो.\nअशा प्रकारे डॉ. भोळे याच्या या लेखाबद्दल एवढेच लिहून इथे थांबायला हवे होते. तथापि डॉ. भोळे यांचे हे परीक्षण तटस्थ, समतोल व न्यायोचित मूल्यमापन करणारे न होता ते एकांगी झाल्यामुळे त्यातील एका महत्त्वाच्या मुद्याचा खुलासा करणे आम्हाला आवश्यक वाटत आहे. सावरकरांवर टीका करणार्‍या पुरोगामी व मार्क्सवादी प्रवाहातील टीकाकारांवर प्रा. मोत्यांचा विशेष रोष आहे असे मानून आमच्यावर डॉ. भोळे यांनी जो विशेष रोष व्यक्त केला आहे, त्या मुद्यासंबंधी काहीसे स्पष्टीकरण आम्ही पुढे करीत आहोत.\nपुरोगामी व माक्र्सवादी मंडळींबद्दल. विशेषतः रा. वसंत पळशीकर व डॉ. य. दि. फडके यांच्याबद्दल, आम्ही जी आरोपात्मक विशेषणे वापरली आहेत, त्याबद्दल डॉ. भोळे यांनी आम्हाला खूपच दोष दिला आहे. रा. पळशीकर व डॉ. फडके ह्यांची वैचारिक क्षेत्रातील प्रतिष्ठा पाहता, आमची ती विशेषणे जर बाजूला सुटी घेऊन वाचली तर ती वापरल्याबद्दल कोणीही आम्हाला दोषच देईल यात शंका नाही. म्हणून भोळे यांचा हा लेख वाचून वाचकांच्या मनात आमच्याविषयी गैरसमजाची भावना निर्माण होण्याची भीती वाटते. विशेषतः ज्या आमच्या वाचकांना ग्रंथ मुळातून वाचणे शक्य होणार नाही, त्यांच्या मनात हा गैरसमज राहू नये म्हणून पुढील खुलासा करणे आवश्यक वाटते.\nया पुरोगामी मंडळींनी जाणीवपूर्वक सावरकरांच्या समाजकारणाचा विपर्यास केला आहे, अशा स्वरूपाचा व अर्थाचा आरोप आम्ही ग्रंथात या मंडळीवर वेळोवेळी केलेला आहे, हे खरेच आहे. विचारवंतांच्या दृष्टीने पाहिल्यास हे गंभीर स्वरूपाचे आहे हे उघड आहे. असे आरोप करण्यात वा तत्संबंधीची विशेषणे वापरण्यात आम्हाला फार आनंद वाटला असे मानण्याचे कारण नाही. अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही हे काम केलेले आहे, हे आम्ही येथे नोंदवू इच्छितो.\nकोणत्याही आरोपाची आक्षेपार्हता त्याच्या गंभीरपणावर किंवा ते आरोप कोणावर केले आहेत त्याच्यावर अवलंबून असते, की त्या आरोपासाठी सादर केलेल्या पुराव्यांवर अवलंबून असते, हे एकदा स्पष्ट झाले पाहिजे. सादर केलेला पुरावा आरोप सिद्ध करण्यास पुरेसा आहे की नाही हा निकष लावून आरोपाची वा तत्संबंधीच्या विशेषणाची आक्षेपार्हता ठरविली पाहिजे, असे आमचे मत आहे. या मताशी वाचकांचे वा डॉ. भोळे यांचे दुमत होईल असे वाटत नाही.\nआरोप करण्याइतका सबळ पुरावा सादर केला असेल तर केवळ ज्यांच्यावर आरोप ठेवायचे ते ख्यातनाम विचारवंत आहेत किंवा असे आरोप शिष्टाचाराला वा सुसंस्कृतपणाला शोभत नाहीत, एवढ्याचसाठी तसे आरोप करायचे नाहीत असे म्हणणे योग्य ठरते काय म्हणजे येथे मुख्य मुद्दा, आम्ही जे आरोप केलेले आहेत त्यासाठी सबळ वा समाधानकारक पुरावा आम्ही सादर केलेला आहे की नाही, हाच आहे\nआम्ही येथे वाचकांना खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की, ग्रंथात आम्ही ज्यांच्यावर जे जे आरोप केलेले आहेत, त्यासाठीचा सबळ पुरावा त्या त्या ठिकाणी सादर केलेला आहे. हे पुरावे सादर केल्यामुळेच ग्रंथाचा आकार वाढलेला आहे. सत्यापेक्षा विपर्यासांचाच अधिक ऊहापोह या ग्रंथात केलेला आहे, व सातशे पृष्ठांच्या या ग्रंथाचा तीन चतुर्थांश भाग यासाठी खर्च झालेला आहे, असे डॉ. भोळे यांनी टीकेच्या स्वरूपात म्हटले आहे, त्याचा खरा संदर्भ आम्ही ग्रंथात सादर केलेल्या ह्या पुराव्यांशी आहे. आम्ही केलेले आरोप सिद्ध करण्याइतपत हा पुरावा सबळ आहे की नाही याची पुराव्यांच्या तपशिलात जाऊन चर्चा करणे आवश्यक ठरते. तसे करून आमचा पुरावा असमाधानकारक असेल तर तसे नमूद करून आमच्यावर डॉ. भोळे यांनी दोषारोप करणे योग्य व स्वागतार्ह ठरले असते.\nपरंतु डॉ. भोळे यांचे म्हणणे असे आहे की, सावरकरांच्या या टीकाकारांचे म्हणणे बरोबर की प्रा. मोर्‍यांचे याबद्दल आम्हाला येथे काही म्हणावयाचे नाही. (पृ. २७७) याचा अर्थ कोणत्या कारणास्तव आम्ही ह्या पुरोगामी मंडळींवर आरोप केलेले आहेत किंवा आरोपासंबंधीचा पुरावा सबळ वा समाधानकारक आहे की नाही हा मुख्य मुद्दा डॉ. भोळे विचारात घेण्यास तयार नाहीत. त्यांचे म्हणणे असे की “ज्या पद्धतीने वा ज्या भाषाशैलीचा वापर करून मोरे त्या टीकाकारांचा समाचार घेतात ती आम्हाला आक्षेपार्ह वाटते. (कित्ता) म्हणजे त्यांचा मुख्य आक्षेप आरोपाच्या गुणवत्तेबद्दलचा नसून आरोपाच्या भाषाशैलीबद्दलचा आहे. आमचे म्हणणे असे की, आरोपच जर गंभीर असतील तर ते व्यक्तविताना त्यानुरूप भाषाशैली येणे अपरिहार्य आहे. जाणीवपूर्वक विपर्यास केल्याचा आरोप सिद्ध होत असेल तर तो त्याच भाषेत मांडायचा नाही तर तो मांडायचा कसा खोटेपणा सिद्ध होत असेल तर तो त्याच भाषेत मांडला तर त्यात आक्षेपार्ह काय\nडॉ. भोळे यांना आमची विनंती आहे की, आम्ही दिलेल्या पुराव्यांच्या तपशिलात जाऊन त्यांनी त्यांचे मूल्यमापन करावे व पुरावा देण्यात आम्ही कुठे कमी पडतो हे त्यांनी दाखवून द्यावे. असे करताना त्यांनाही या मंडळींनी केलेल्या कृत्याबद्दल संताप आल्याशिवाय राहणार नाही असे आम्हांस वाटते. परंतु त्यांनी नेमके हेच टाळलेले आहे. संतापाच्या वा आरोपाच्या कारणांचा निर्देश पूर्णपणे टाळून फक्त संतापाच्या वा आरोपाच्या अभिव्यक्तीच्या पद्धतीच्या औचित्याबद्दल त्यांनी आमच्यावर टीका केलेली आहे.\nज्या जाणीवपूर्वक विपर्यासाचा संदर्भ आमच्या ग्रंथात आला आहे तो विपर्यास वस्तुस्थितीच्या (about facts) संबंधातील आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्याला जे वाटते तसेच इतरांनाही वाटले पाहिजे असे कोणीच म्हणू नये, ही डॉ. भोळे यांची भूमिका योग्यच आहे. वस्तुस्थितीचे निर्वचन अभ्यासक आपापल्या परिप्रेक्ष्यात करणार हे उघड आहे, हेही त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. परंतु अशा प्रसंगी जाणीवपूर्वक विपर्यासांचा आरोप आम्ही केलेलाच नाही. ज्या ठिकाणी नेमकी वस्तुस्थिती (fact) दाखवून देता येते अशा ठिकाणीच आम्ही हा आरोप केलेला आहे. अर्थात् तपशिलाने व उदाहरणे घेऊन हा मुद्दा आम्हाला येथे स्थलाभावी सांगता येणार नाही. तथापि त्याचे साधारण स्वरूप सांगता येईल. उदाहरणासाठी आपण रा. पळशीकरच घेऊ.\nरा. पळशीकरांनी सावरकरांच्या अवतरणातील मूळ विचारात बदल करून मूळ अर्थाचा अनर्थ होईल अशा पद्धतीने ते अवतरण बदलून सावरकरांच्या नावे मांडलेले आहे. आता या ठिकाणी सावरकरांचे मूळ अवतरण कोणते आहे, हे दाखवून देणे म्हणजे वस्तुस्थिती दाखवून देणे होय. अशा प्रकरणी प्रत्येक अभ्यासकाचे वेगवेगळे मत असण्याची शक्यता फार कमी असते. तुलनेसाठी जे अवतरण घेतलेले आहे, त्याऐवजी अन्य एखादे अवतरण सावरकरांच्या साहित्यात असू शकते, एवढीच एक शक्यता शिल्लक उरते. ही शक्यतासुद्धा आम्ही ग्रंथात गृहीत धरलेली आहे व आमचेच खरे असा दावा आम्ही केलेला नाही. या संबंधात ग्रंथातील पुढील एक विधान उल्लेखनीय ठरेल : ‘आम्ही सावरकरांचा जो मूळ उतारा दिला आहे, त्यापेक्षा पळशीकरांनी उद्धृत केलेल्या उतार्‍यांशी जुळणारा अधिक जवळचा उतारा आम्हाला सापडला नसल्यामुळे, निदान पळशीकर याचा खुलासा करीपर्यंतकिंवा नवा संशोधक तसे दाखवून देईपर्यंत, वर आम्ही दिलेल्या उतार्‍याचेच पळशीकरांनी विकृतीकरण केलेले आहे, असे वाचकांनी समजावे अशी आमची विनंती आहे.’ (पृ.२००) यापेक्षा अधिक सावधगिरीने व संयमाने विपर्यास कसा दाखवून द्यावा अवतरणे जेथून घेतली त्या ग्रंथातील पृष्ठांकाचा उल्लेख पळशीकरांनी कुठेही केलेला नाही. मूळ हस्तलिखितात असे पृष्ठांक होते, मात्र प्रकाशित लेखात पळशीकरांनी ते येऊ दिलेले नाहीत, याचा पुरावा आम्ही ग्रंथात सादर केलेला आहे. सावरकरांना अनुवंशवादी व ब्राम्हण्यवादी ठरविण्यासाठी केलेले हे उद्योग आहेत. यालाच आम्ही वस्तुस्थितीचा विपर्यास असे मानतो. अशा स्वरूपाच्या आक्षेपार्ह बदलाला ‘जाणीवपूर्वक विपर्यास वा ‘खोटेपणा’ याशिवाय दुसरे काय नाव द्यावे अवतरणे जेथून घेतली त्या ग्रंथातील पृष्ठांकाचा उल्लेख पळशीकरांनी कुठेही केलेला नाही. मूळ हस्तलिखितात असे पृष्ठांक होते, मात्र प्रकाशित लेखात पळशीकरांनी ते येऊ दिलेले नाहीत, याचा पुरावा आम्ही ग्रंथात सादर केलेला आहे. सावरकरांना अनुवंशवादी व ब्राम्हण्यवादी ठरविण्यासाठी केलेले हे उद्योग आहेत. यालाच आम्ही वस्तुस्थितीचा विपर्यास असे मानतो. अशा स्वरूपाच्या आक्षेपार्ह बदलाला ‘जाणीवपूर्वक विपर्यास वा ‘खोटेपणा’ याशिवाय दुसरे काय नाव द्यावे ही वैचारिक मतभिन्नता आहे काय ही वैचारिक मतभिन्नता आहे काय असा प्रकार ख्यातनाम व पुरोगामी विचारवंतांनी केला म्हणून तो दुर्लक्षणीय मानावा काय असा प्रकार ख्यातनाम व पुरोगामी विचारवंतांनी केला म्हणून तो दुर्लक्षणीय मानावा काय भोळेसाहेब, या पुराव्यांच्या तपशिलात न जाता या मंडळींचे म्हणणे बरोबर की मोत्यांचे बरोबर याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही, अशा पळवाटेने जाऊन आम्ही केलेल्या आरोपाला आपेक्षार्ह कसे ठरविता येईल\nअर्थात डॉ. भोळे यांना एकतर आपल्या लेखाच्या मर्यादेत पुराव्यांच्या तपशिलात व त्यांच्या मूल्यमापनात जाता येणार नाही, हेही खरे आहे. आणि दुसरे म्हणजे त्यासाठी टीकाकारांचे सर्व साहित्य व सावरकरांचे साहित्य समोरासमोर ठेवून अभ्यास करावा लागतो. ग्रंथपरीक्षण करताना एवढे करण्यास कुणाला वेळ नसतो. मात्र या बाबतीत डॉ. भोळे यांना एक मार्ग उपलब्ध होता. तो म्हणजे ज्यांच्यावर आम्ही आरोप केलेले आहेत, त्यांना त्यांच्यावरील आरोपाचा खुलासा करण्यासंबंधी डॉ. भोळे यांनी त्यांना आवाहन वा विनंती करणे. रा. पळशीकर तर त्यांच्या स्नेहसंबंधातीलच आहेत. (दोघे मिळून आमच्या नांदेडच्या डॉ. स.रा. गाडगीळांशी ‘आजचा सुधारक’मध्ये संघर्ष करीतच आहेत.) तेव्हा रा. पळशीकरांनी त्यांची ही विनंती वा आवाहन नाकारले नसते. विशेषतः आमच्या ग्रंथाबद्दल कौतुक करणारा रा. पळशीकरांचा जो अभिप्राय डॉ. भोळे यांनी उद्धृत केलेला आहे, त्याच ठिकाणी त्यांना हे आवाहन करता आले असते. पण हाही मार्ग त्यांनी योजला नाही. शेवटी प्रश्न हा उरतोच की, आमच्या पुराव्यांतील फोलपणा, कच्चेपणा वा खोटेपणा कुणीतरी दाखवून दिल्याशिवाय आमच्या आरोपांना आक्षेपार्ह कसे ठरविता येईल\nआपल्या परीक्षणात डॉ. भोळे यांनी अनेक मुद्दे व आक्षेप उपस्थित केलेले आहेत. त्यांपैकी वाचकांचा गैरसमज होऊ नये म्हणून फक्त एकाच महत्त्वाच्या मुद्द्याचे स्पष्टीकरण आम्ही वर दिलेले आहे. जाता जाता एक गोष्ट नमूद करून ठेवितो की, आम्ही केवळ पुरोगाम्यांवरच ग्रंथात टीका केलेली नसून त्याचप्रमाणे अनेक सावरकरअनुयायांवर व हिंदुत्वनिष्ठांवरही तशीच कठोर टीका केलेली आहे.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://khetigaadi.com/compare-tractor/john-deere-5210-e-4wd-and-new-holland-3600_2-tx-super-4wd/mr", "date_download": "2022-12-09T16:14:21Z", "digest": "sha1:EN54VEWENVACIIGQG33IV54VUP7P72O4", "length": 7788, "nlines": 224, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Compare Tractor in India: Comparison John Deere 5210 E 4WD vs New Holland 3600-2 TX Super 4WD", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nनवीन हार्वेस्टर वापरलेले हार्वेस्टर\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nविस्तृत ट्रॅक्टरची तुलना करा\nट्रैक्टर संबंधी जानकारी के लिए फॉर्म भरे\nपुढे जाऊन आपण खेतीगाडीला स्पष्टपणे सहमती देता नियम आणि अटी आणि गोपनीयता धोरण\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/face-and-hair-burn-while-smoking-shocking-video-viral-mhpl-633412.html", "date_download": "2022-12-09T16:47:00Z", "digest": "sha1:WWALRKFL4ZIOQO3HGINQDUMB6K7L2OKH", "length": 9275, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Face and hair burn while smoking shocking video viral mhpl - Shocking Video! Smoking करताना अख्खा चेहराच पेटला; ऐटीत धूर सोडण्याची हौस पडली महागात – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\n Smoking करताना अख्खा चेहराच पेटला; ऐटीत धूर सोडण्याची हौस पडली महागात\n Smoking करताना अख्खा चेहराच पेटला; ऐटीत धूर सोडण्याची हौस पडली महागात\nहे खतरनाक व्हिडीओ पाहिल्यानंतर स्मोकिंग करताना काहीतरी हटके करणं दूर तुम्ही स्मोकिंग करणंही सोडून द्याल.\nहे खतरनाक व्हिडीओ पाहिल्यानंतर स्मोकिंग करताना काहीतरी हटके करणं दूर तुम्ही स्मोकिंग करणंही सोडून द्याल.\nसांगू शकता हे काय आहे VIDEO एकदा पाहाच, तुम्हाला विश्वास बसणार नाही\nअसं प्री-वेडिंग शूट नको गं बाई नवरीसोबत धक्कादायक घडलं, तुम्ही व्हा सावध\nइथं सरकारच 18 ते 25 वयोगटातील तरुणांना वाटतंय फ्री कंडोम; काय आहे कारण\nचालत्या कारवर अचानक पडली वीज, पुढे जे घडलं ते आश्चर्यचकीत करणारं, पाहा Video\nमुंबई, 21 नोव्हेंबर : स्मोकिंग (Smoking video) हे व्यसन म्हणजे सध्याच्या तरुणाईसाठी फॅशनच झाली आहे. फक्त तरुणच नव्हे तर तरुणीही बिनधास्तपणे सिगारेट किंवा हुक्का ओढताना दिसतात (Smoking shocking video) . त्यातही काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करताना दिसतात (Smoking stunt video) आणि हाच प्रयत्न त्यांना चांगलाच महागात पडतो. सध्या असेच काही व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत आहेत.\nधूम्रपान करणं आरोग्यासाठी हानिकारक तर आहेच. पण स्मोकिंग करताना स्टंट करणं किंवा काहीही काळजी न घेता स्मोक करणं जीवावरही बेतू शकतं. बेस्ट व्हिडीओज ट्विटर अकाऊंटवर स्मोकिंगचे असे दोन खतरनाक व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत, जे पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.\nस्मोकिंग करता करता एका तरुणाचा अख्खा चेहराच पेटला आहे, तर एका तरुणीचे केस पेटले आहेत. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. हे दोन्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर स्मोकिंग करताना काहीतरी हटके करणं दूर तुम्ही कदाचित स्मोकिंग करणंही सोडून द्याल.\nहे वाचा - तरुणाने मगरीच्या जबड्यात घातलं आपलं डोकं आणि...; VIDEO पाहून अंगावर येईल काटा\nएका व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुणी हेअरस्टाइल किंवा हेअरकटसाठी बसली आहे. हेअर ड्रेसरने तिचे काही केस पुढे तिच्या चेहऱ्यावर सोडले आहेत.\nत्याचवेळी तरुणी हेअर ड्रेसरशी बोलता बोलता सिगारेट आपल्या तोंडात ठेवते आणि हातात लायटर घेऊन ती ते पेटवायला जाते. आपल्या चेहऱ्यावर केस सोडलेले आहेत, याचंही भान तिला बोलण्याबोलण्यात राहिलं नाही. त्यामुळे ती लायटर पेटवते आणि मग सिगारेटऐवजी तिचे केसच पेट घेतात.\nहे वाचा - Pain Killer समजून तरुणीने गिळला हेडफोन; पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही\nदुसऱ्या व्हिडीओ तर यापेक्षाही भयंकर आहेत. यामध्ये एका व्यक्तीच्या हातात सिगारसारखीच एक काचेची वस्तू आहे. त्यातून कसं स्मोक करायचं हे ही व्यक्ती समोरच्या व्यक्तीला समजावते.\nत्यानंतर ही व्यक्ती सिगार ओढायला दाते. जशी ती व्यक्ती ही सिगार ओढते तेव्हा आग पेटते आणि त्या व्यक्तीच्या अख्खा चेहराच पेटतो.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9C,_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8B", "date_download": "2022-12-09T16:54:03Z", "digest": "sha1:FX5VTE44QZLZANT22CUEKLMKBPGNQ6XW", "length": 5696, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टीमबोट स्प्रिंग्ज, कॉलोराडो - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्टीमबोट स्प्रिंग्ज शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, स्टीमबोट स्प्रिंग्ज (निःसंदिग्धीकरण).\nस्टीमबोट स्प्रिंग्जचा मध्यवर्ती भाग\nस्टीमबोट स्प्रिंग्ज हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. रूट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१][२] असलेल्या स्टीमबोट स्प्रिंग्जची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १३,२१४ होती.[३]\nस्टीमबोट स्प्रिंग्ज स्की रिसॉर्ट या शहराच्या हद्दीत आहे.\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०२२ रोजी १६:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://newsposts.in/27/09/2021/genius-without-a-touch-of-pride-discussion-of-simplicity-of-mrs-dhanorkar/", "date_download": "2022-12-09T16:28:16Z", "digest": "sha1:MU23ATS2EFEEAKH54YLC46N7YSSL7TZR", "length": 12656, "nlines": 165, "source_domain": "newsposts.in", "title": "गर्वाचा स्पर्श नसलेली ” प्रतिभा “; सौ.धानोरकरांच्या साधेपणाची चर्चा | Newsposts.", "raw_content": "\nरविवार की रात न्यूज पोर्टलधारकों का ऑनलाइन मार्गदर्शन\nयुवती को सोशल मीडिया पर फेक प्रोफाइल बनाकर बदनामी करने वाले…\nचंद्रपुर में बारिश के साथ गिरा साबुन सा झाग..\nदो वर्षोंसे कैंसर से पीड़ित ने की आत्महत्या\nडारसल कंपनी के ड्राइवरों को मिलेगा न्याय\nगर्वाचा स्पर्श नसलेली ” प्रतिभा “; सौ.धानोरकरांच्या साधेपणाची चर्चा\nजनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र बनावे\nयुवकांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा\nराजुरा महसूलची गौण खनिज वाहनावर कारवाही\nWCL अप्रेंटशिप मध्ये 80% स्थानिकांना प्राधान्य द्या; काँग्रेसची मुख्य महप्रबंधकांना…\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi गर्वाचा स्पर्श नसलेली ” प्रतिभा “; सौ.धानोरकरांच्या साधेपणाची चर्चा\nगर्वाचा स्पर्श नसलेली ” प्रतिभा “; सौ.धानोरकरांच्या साधेपणाची चर्चा\nराजकारण हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. मात्र राजकारणातील फार कमी माणसे राजकारणाकडे समाजकारणाचे माध्यम म्हणून बघतात हे दुदैव. दुसरे असे, मिळालेल्या प्रसिद्धीने,पदाने काही माणसे हूरळून जातात. पदाचा अहंकार ऐवढा वाढीस लागतो की, ज्या सामान्य कार्यकर्त्यामूळे खुर्ची मिळाली त्या कार्यकर्त्यांचा विसर होतो. अश्यात वरोरा विधानसभेचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या साधेपणाची चर्चा होते.\nआज दिवसभर एक फोटो समाज माध्यमात व्हायरल होत आहे. तो भद्रावती येथील शास्त्री नगरातील एका विकासात्मक कामाच्या भुमिपुजन सोहळ्यात आमदार प्रतिभाताई धानोरकर गेल्यात. यादरम्यान त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी खुर्ची आणली. मात्र तिथे वयस्कर महीला पदाधिकारी उभ्या दिसताच त्यांनी आपली खुर्ची त्या वयस्कर महीला पदाधिकार्याला दिली. अन स्वतः दगडावर बसल्यात. प्रतिभाताई धानोरकरांची ही अतिशय सामान्य कृती. मात्र या कृतीतून त्यांचा मोठेपणा कार्यकर्त्यांना दिसला. त्यांचा साधेपणा कार्यकर्त्यांना भावला.\nप्रतिभाताईंचा साधेपणा याआधी अनेकांनी बघीतला.त्यांचा बोलण्यातून,कृतीतून कधीच सत्तेचा,पदाचा गर्व दिसला नाही. मी अनेकदा त्यांच्या सोबत शासकीय बैठकीत व इतर कार्यक्रमाच्या वेळी जात असतो.प्रतिभाताई आपल्या कृतीने उपस्थितांची हृदये जिंकत असतात.चंद्रपूर जिल्हाचा राजकारणात प्रतिभाताईंनी स्वताची ओळख निर्माण केली आहे.आणि आपल्या साधेपणाने जनतेची हृदये ते जिंकत आहेत.\n✍️ गोविल प्रभाकर मेहरकुरे\nPrevious articleजनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र बनावे\nजनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र बनावे\nयुवकांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा\nराजुरा महसूलची गौण खनिज वाहनावर कारवाही\nगर्वाचा स्पर्श नसलेली ” प्रतिभा “; सौ.धानोरकरांच्या साधेपणाची चर्चा\nराजकारण हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. मात्र राजकारणातील फार कमी माणसे राजकारणाकडे समाजकारणाचे माध्यम म्हणून बघतात हे दुदैव. दुसरे असे, मिळालेल्या प्रसिद्धीने,पदाने काही माणसे...\nजनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र बनावे\nयुवकांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा\nराजुरा महसूलची गौण खनिज वाहनावर कारवाही\nWCL अप्रेंटशिप मध्ये 80% स्थानिकांना प्राधान्य द्या; काँग्रेसची मुख्य महप्रबंधकांना...\nगर्वाचा स्पर्श नसलेली ” प्रतिभा “; सौ.धानोरकरांच्या साधेपणाची चर्चा\nजनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र बनावे\nयुवकांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा\nराजुरा महसूलची गौण खनिज वाहनावर कारवाही\nWCL अप्रेंटशिप मध्ये 80% स्थानिकांना प्राधान्य द्या; काँग्रेसची मुख्य महप्रबंधकांना मागणी\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nरविवार की रात न्यूज पोर्टलधारकों का ऑनलाइन मार्गदर्शन\nयुवती को सोशल मीडिया पर फेक प्रोफाइल बनाकर बदनामी करने वाले…\nचंद्रपुर में बारिश के साथ गिरा साबुन सा झाग..\nदो वर्षोंसे कैंसर से पीड़ित ने की आत्महत्या\nडारसल कंपनी के ड्राइवरों को मिलेगा न्याय\nगर्वाचा स्पर्श नसलेली ” प्रतिभा “; सौ.धानोरकरांच्या साधेपणाची चर्चा\nजनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र बनावे\nयुवकांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा\nराजुरा महसूलची गौण खनिज वाहनावर कारवाही\nWCL अप्रेंटशिप मध्ये 80% स्थानिकांना प्राधान्य द्या; काँग्रेसची मुख्य महप्रबंधकांना…\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/450900.html", "date_download": "2022-12-09T15:45:06Z", "digest": "sha1:ZPNLW2VOQKZAJ2RGLFLLUJTJNKJDRCKF", "length": 44986, "nlines": 177, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "(म्हणे) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत चांगल्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवणार !’ - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > गोवा > (म्हणे) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत चांगल्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवणार \n(म्हणे) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत चांगल्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवणार \n‘फॉर द नेशन विथ पॉप्युलर फ्रंट’, या अभियानाला प्रारंभ\nपॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे चांगले उमेदवार म्हणजे धर्मांधांचे लांगूलचालन करणारे उमेदवार, हे वेगळे सांगायला नको \nउमेदवारांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा इतिहास माहिती करून घ्यावा. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने त्यांना आतंकवादाशी संबंध असल्याच्या सूचीत समाविष्ट केले होते. त्याचप्रमाणे लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.\nअयोध्या येथील बाबरी मशिदीची जागा ही श्रीरामाचे जन्मस्थान होते, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही तो मान्य न करता त्याविषयी मुसलमानांना ही संघटना चिथावून घालून ‘पुन्हा बाबरी उभारू’, असा प्रचार करत आहे.\nमडगाव, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – सध्या देशाच्या भल्यासाठी कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना सरकारकडून विविध कारणांखाली कह्यात घेण्याचे सत्र चालू आहे. गोव्यातही विविध विषयांवर आंदोलने चालू आहेत; मात्र शासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. या पार्श्‍वभूमीवर देशासाठी कार्य करणार्‍या लोकांना एकत्र आणण्यासाठी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) ही संघटना ‘फॉर द नेशन विथ पॉप्युलर फ्रंट’ या अभियानाला प्रारंभ करत आहे. (देशासाठी कार्य कि भारताला इस्लामी राष्ट्र करण्याच्या कार्याला ‘पी.एफ्.आय.’ अभियानाद्वारे प्रारंभ करत आहे – संपादक) तसेच ‘पी.एफ्.आय.’ ही संघटना गोव्यातील नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत चांगल्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवणार, अशी माहिती संघटनेचे गोवा विभागप्रमुख शेख अब्दुल रौफ यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.\nते पुढे म्हणाले, ‘‘पी.एफ्.आय.’ संघटना सध्या ‘नया कारवां, नया हिंदुस्तान’ घडवण्यासाठी कार्य करत आहे. या अभियानाच्या अंतर्गत राज्यातील गावागावात जाऊन देशाच्या भल्यासाठी आणि सर्वांनी एकजूट टिकवून ठेवावी, यांसाठी जनजागृती करणार आहे. याविषयी लोकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. गोव्याच्या भल्यासाठी वावरलेल्या लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. याविषयी लोकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे, तसेच ‘पी.एफ्.आय.’ संघटनेला १४ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यासह देशभरात रॅली, कोपरा बैठका, सार्वजनिक बैठका आदी घेण्यात येणार आहेत. घटनात्मक अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. गोव्यात ‘फेसिस्ट’ राज्य कारभाराच्या विरोधात गोमंतकियांनी आवाज उठवला पाहिजे. गोव्यात अभियानाचा भाग म्हणून २१ फेब्रुवारी या दिवशी मोठे संमेलन घेण्यात येणार आहे.’’\nCategories गोवा, राज्यस्तरीय बातम्या Tags निवडणुका, राज्यस्तरीय Post navigation\n‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा बनवण्यासाठी अन्य राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करणार – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री\nसोलापूर, अक्कलकोट भागांतील नागरिकांना कुणी भडकावत आहे का याची पडताळणी झाली पाहिजे याची पडताळणी झाली पाहिजे – शंभूराज देसाई, पालकमंत्री\nनवी मुंबई महापालिकेकडून वाशीतील महिला सुलभ शौचालयाची स्वच्छता \nनाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधूग्रामसाठी ३५४ एकर भूमीची आवश्यकता \nजिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची हुशारी पडताळण्यासाठी विद्यार्थ्यांसमवेत ६० सहस्र शिक्षकांची परीक्षा घेण्यात येणार \nतीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील बसस्थानकाची दुरवस्था \nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag 'त्रैलोक्यराणा दत्त’ विशेषांक २०२२ (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक क्रीडा खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24616/", "date_download": "2022-12-09T17:26:31Z", "digest": "sha1:2WF65AYGL3UTH7CM6L2YUCTRR262WRHS", "length": 117021, "nlines": 348, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "इलेक्ट्रॉनीय विवर्धक – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nइलेक्ट्रॉनीय विवर्धक : इलेक्ट्रॉन नलिका किंवा ट्रँझिस्टरसारख्या क्रियाशील प्रयुक्तींचा [→ इलेक्ट्रॉनीयप्रयुक्ति] उपयोग करून आदान (आत येणाऱ्या) विद्युत् संकेताच्या दाबाचे मूल्य अथवा त्याचा परमप्रसर (मध्यम स्थानापासून लंब दिशेने होणारे कमाल स्थानांतर) किंवा त्याच्या विद्युत् शक्तीत वाढ करण्यासाठी वापरलेली विद्युत् मंडले. या कार्याकरिता लागणारी विद्युत् ऊर्जा, ही मंडले कार्यान्वित करण्याकरिता लावलेल्या एकदिश (एकाच दिशेने वाहणाऱ्या) विद्युत् पुरवठ्यापासून मिळविली जाते.\nज्या कंप्रता मर्यादेमध्ये (दर सेकंदास होणार्‍या कंपनसंस्थेच्या मर्यादेमध्ये) विवर्धकांपासून होणारा लाभांक (प्रदान म्हणजे बाहेर पडणारी शक्ती व आदान शक्ती यांचे गुणोत्तर) जवळजवळ अचल असतो – म्हणजे त्यामधील उतार ३ डेसीबेलपेक्षा (ध्वनीच्या तीव्रतेच्या मापाच्या बेल या एककाच्या दशांशापेक्षा) जास्त असत नाही – त्यास विवर्धकाचा विशिष्ट कंप्रता पट्टा म्हणतात. निर्वात नलिका किंवा ट्रँझिस्टरचा प्रकार, मंडलात वापरलेल्या रोधक (विद्युत् प्रवाहास विरोध करणारे साधन), धारित्र (विद्युत् भार साठविणारे साधन) इ. घटकांची मूल्ये, मंडलाची रचना इ. गोष्टींनी या पट्ट्याच्या मर्यादा ठरविल्या जातात. ज्या विशिष्ट कंप्रता पट्ट्यात विवर्धक काम करतो त्यावरून त्याचे वर्गीकरण करता येते.\nश्राव्य कंप्रता विवर्धकाचा कंप्रता पट्टा २० हर्ट्‌झ (कंप्रता मोजण्याचे एकक) ते २० सहस्र हर्ट्‌झ एवढा असतो, तर रेडिओ कंप्रता विवर्धक १० सहस्र हर्ट्‌झ ते सु. ३०० दशलक्ष हर्ट्‌झ या मर्यादेमध्ये वापरण्यात येतो. परा-उच्च कंप्रता विवर्धकाचा पट्टा ३०० दशलक्ष हर्ट्‌झ ते ३,००० दशलक्ष हर्ट्‌झ एवढा असतो. दूरचित्रवाणी योजनेकरिता दुसर्‍या एका प्रकारच्या रुंद कंप्रता पट्ट्याचा विवर्धक वापरतात. त्याच्या कंप्रता मर्यादा अंदाजे ५० हर्ट्‌झ ते काही दशलक्ष हर्ट्‌‌झ एवढ्या एकमेकांपासून दूर असतात. निरनिराळ्या प्रकारच्या विवर्धकांत वापरलेल्या निर्वात नलिका किंवा ट्रँझिस्टर यांचे प्रकार अर्थातच वेगवेगळे असतात व त्यांच्या मंडलांच्या अंतर्गत मांडणीमध्येसुद्धा बराच फरक असतो. उदा., श्राव्य कंप्रता विवर्धन करण्यासाठी त्रिप्रस्थ (तीन विद्युत् अग्रे असलेल्या) नलिका वापरता येतात, तर रेडिओ कंप्रतेकरिता सर्वसाधारणपणे पंचप्रस्थ (पाच विद्युत् अग्रे असलेल्या) नलिकांचा उपयोग केला जातो [→ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति].\nफक्त विद्युत् दाब विवर्धन हे ज्याचे उद्दिष्ट आहे अशा विवर्धकास विद्युत् दाब विवर्धक असे म्हणतात. प्रदान विद्युत् ऊर्जेचे प्रमाण सर्वांत जास्त होईल, अशा रीतीने विवर्धकाची योजना व जोडणी केली असल्यास त्यास शक्ती विवर्धक असे म्हणतात. रेडिओ ग्राहीतील (रेडिओ तरंग करण्याच्या साधनातील) विवर्धकाचा शेवटचा टप्पा ध्वनिक्षेपकाला व रेडिओ तरंगांचे प्रेषण करणाऱ्या मंडलातील अंतिम टप्पा अवकाशाला (ज्यामधून रेडिओ तरंग अवकाशात सोडले जातात अशा तारेला किंवा अन्य योजनेला) विद्युत् ऊर्जा पुरवितो. त्यामुळे हे टप्पे शक्ती विवर्धक प्रकारचे असतात.\nमूलभूत त्रिप्रस्थ नलिका विवर्धक : निर्वात नलिका ही विद्युत् दाब संवेदनशील अशी प्रयुक्ती आहे. तिचा प्रतिसाद मुख्यत्वेकरून तिच्यावर लावलेला विद्युत् दाब संकेतावरच अवलंबून असतो व आदान विद्युत् शक्तीचे मूल्य बऱ्याच वेळा नगण्य असते. नलिकेच्या जालकाग्रावर बाह्य संकेताव्यतिरिक्त Ecc (जालकाग्राला दिलेला एकदिश विद्युत् दाब पुरवठा सामान्यपणे ऋण) एवढा ऋण विद्युत्\nदाब घटमालेच्या साहाय्याने कायम दिलेला असतो. कोणत्याही परिस्थितीत जालकाग्रातून इलेक्ट्रॉन विद्युत् प्रवाह वाहू नये यासाठी ही व्यवस्था असते. आ. १ E­­bb (पट्टिकेस दिलेला एकदिश विद्युत् दाब पुरवठा नेहमी धन) हा नलिकेच्या पट्टिकामंडलाकरिता विद्युत् पुरवठा Rl हा प्रदान संकेत ज्यावर निर्माण होतो असा भाररोधक दाखविला आहे. हे विवर्धक मंडल रोधक-धारित्र (R-C) युग्मित (म्हणजे जोडलेले) असून Rl च्या ऐवजी एक प्रवर्तक (प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाच्या बदलास विलंब लावणारा घटक) जोडला तर ते प्रवर्तक-धारित्र (L-C) युग्मित होते. येथे R, C आणि L ही अक्षरे अनुक्रमे रोधकाचा रोध, धारित्राची धारिता (विद्युत् भार साठवून ठेवण्याची क्षमता) आणि प्रवर्तकाचे प्रवर्तकत्व दर्शवितात. अशा बाह्य संकेत नसताना नलिकेतून Ibo (पट्टिकेतून बाहेर पडणारा) एवढा एकदिश विद्युत् प्रवाह वाहतो व त्यामुळे भाररोधकावर RlxIbo एवढा एकदिश वर्चस् पात (विद्युत् दाबातील ऱ्हास) होतो. जालकाग्रावर e1=Egmsinwt एवढ्या अल्पप्रमाणातच प्रत्यावर्ती (उलटसुलट) विद्युत् दाब संकेत दिला जातो, तेव्हा जालकाग्रावरील तात्कालिक विद्युत् दाब = Ecc + Egm व पट्टिकाप्रवाह = Ibo + Ipm एवढे होतात. येथे Egm जालकाग्राला उत्तेजित करणारा महत्तम विद्युत् दाब, wt एकूण कोन आणि Ipm मूलभूत महत्तम पट्टिकाप्रवाह दर्शवितात. परिणामत: भारावरील प्रत्यावर्ती विद्युत् दाब e2 = Ipm sinwt X Rl एवढा होतो. अशा परिस्थितीत विवर्धकाचा लाभांक\nया सूत्राने काढता येतो. तेथे m = नलिकेचा विवर्धनांक व rp = पट्टिका रोध होय. यावेळी प्रत्यावर्ती शक्ती,\nएक रोधक-धारित्र मंडल भाररोधकाच्या अनेकसरी जोडणीत (मंडलाची एकेक अग्रे भाररोधकाच्या एकेका अग्रांना जोडून) ठेवून त्यातील रोधकाच्या अग्रावरून प्रदान विद्युत् दाब घेतात. ही रीत\nवापरण्याचा उद्देश भारावरील एकदिश व प्रत्यावर्ती विद्युत् दाबांची विभागणी करून आवश्यक तो प्रत्यावर्ती संकेत अलग मिळविणे हा होय. हे उद्दिष्ट रोहित्र (विद्युत् चुंबकीय प्रवर्तनामुळे प्रत्यावर्ती विद्युत् दाबात फरक करणारे उपकरण) किंवा प्रवर्तक-धारित्र मंडल वापरूनसुद्धा साध्य करता येते (आ. २). अशा वेळी रोहित्राचे प्राथमिक वेटोळे पट्टिकामंडलात असते, तर भाररोधक त्याच्या द्वितीयक वेटोळ्याला जोडलेला असतो.\nनिर्वात नलिकेच्या कार्यबिंदूनुसार विवर्धकांचे वर्गीकरण : बाह्य संकेत नसताना नलिकेच्या जालकाग्रावर जो एकदिश विद्युत् दाब अथवा वर्चस् पात दिला जातो त्यामुळे नलिकेचा कार्यबिंदू निश्चित होतो. सर्व साधारणपणे नलिका कार्यान्वित करावयाचे तीन मुख्य प्रकार आहेत (आ. ३).\nअ-वर्ग : या पद्धतीमध्ये जालकाग्रावर असलेला स्थिर विद्युत् दाब Ecc,पट्टिकाप्रवाह शून्य करण्यास आवश्यक अशा ऋण मूल्यापेक्षा बराच कमी\nअसतो. संकेतपूर्वपट्टिका प्रवाहाचे मूल्य बरेच असते व त्यामुळे या पद्धतीच्या विवर्धकाची कार्यक्षमता कमी होते. पट्टिकाप्रवाह व जालकाग्र विद्युत् दाब यांचे या कार्यबिंदूच्या आसपास एकमेकांबरोबर होणारे चलन बरेचसे रैखिक (सरळ रेषेच्या आलेखाच्या) स्वरूपाचे असते. या कारणाकरिता प्रदान संकेताचा तरंगाकार मूळ संकेताच्या तरंगाकाराशी बर्‍याच मोठ्या प्रमाणात जुळेल असा मिळतो. प्रत्यावर्ती संकेत आदान केला असता आवर्तनाच्या प्रत्येक क्षणी पट्टिकाप्रवाह वाहत असतो अथवा पट्टिकाप्रवाहाचा संवाहक कोन (पट्टिकेमधून जितका वेळ प्रवाह वाहतो तो दर्शविणारा कोन) ३६०० एवढा असतो. त्यामुळे सममूल्य मंडल गृहीत धरून अशा प्रकारे कार्यान्वित केलेल्या विवर्धकाच्या कार्याचे सैद्धांतिक स्वरूपात विवेचन करणे शक्य होते.\nआ-वर्ग : या पद्धतीमध्ये पट्टिकाप्रवाह शून्य करण्याकरिता जेवढा ऋण विद्युत् दाब जालकाग्रावर द्यावा लागतो तेवढाच स्थिर अवपात (एका बाजूस कल असलेला विद्युत् दाब) त्यास देण्यात येतो. संकेतपूर्व पट्टिकाप्रवाह शून्य असल्यामुळे या पद्धतीची कार्यक्षमता खूप वाढते. लहान प्रमाणाचा प्रत्यावर्ती संदेश दिला असता त्याच्या संपूर्ण ऋण अर्ध-आवर्तनाच्या कालात पट्टिकाप्रवाह शून्य मूल्यावरच राहणार, हे उघड आहे. संकेताच्या धन अर्ध-आवर्तन कालातच पट्टिकाप्रवाह वाहतो व त्याचा संवाहक कोन १८०० एवढा असतो. प्रदान तरंगाकार आदान तरंगाकाराशी तुलना करता अर्धा म्हणजे विकृत स्वरूपाचा असतो.\nइ-वर्ग : या पद्धतीत संकेतपूर्व स्थितीत असलेल्या जालकाग्रावरील एकदिश विद्युत् दाब आ-वर्गात असतो त्यापेक्षाही अधिक ऋण मूल्याचा असते. त्यामुळे या पद्धतीतही संकेतपूर्व पट्टिकाप्रवाहाचे मूल्य शून्य असते. जालकाग्राला लहान प्रत्यावर्ती संकेत दिला असता, त्याच्या धन अर्ध-आवर्तन कालापेक्षाही कमी काळपर्यंत पट्टिकामंडलात प्रवाह मिळतो अथवा पट्टिकाप्रवाहाचा संवाहक कोन १८०० पेक्षाही कमी असतो. कार्यक्षमता व विकृती या दोहोंचे प्रमाण या प्रकारे कार्यान्वित केलेल्या विवर्धकात जास्त असते.\nविद्युत् दाब विवर्धक बहुतकरून अ-वर्ग प्रकारातच कार्यान्वित केले जातात. विद्युत् शक्ती विवर्धकासाठी आ-वर्ग व क्वचित प्रसंगी इ-वर्ग कार्यपद्धती वापरतात. ‘ढकल-ओढ’ या प्रकाराच्या विवर्धकामध्ये (आ. १५ व २८) दोन नलिका सहकारी मंडलात जोडून योग्य त्या वर्गात कार्यान्वित करतात. दोघांकडून मिळणारा प्रदान संकेत रोहित्राच्या साहाय्याने एकमेकांत अशा रीतीने मिसळतात की, त्यांचे कार्य परिणामत: दोन्ही प्रदान संकेतांच्या सहयोगात होते. शिवाय या सहयोग क्रियेत प्रदान संकेताची विकृती कमी होते.\nयुग्मन पद्धतीनुसार विवर्धकांचे वर्गीकरण : एकच नलिका वापरून बनविलेल्या विवर्धकापासून मिळणारा जास्तीत जास्त लाभांक मर्यादित असतो. ज्यावेळी या मर्यादेपेक्षा अधिक विवर्धनाची आवश्यकता असते तेव्हा दोन किंवा अधिक टप्पे असलेले विवर्धक वापरतात. हे सर्व टप्पे अशा रीतीने एकापुढे एक जोडलेले असतात की, पहिल्या विवर्धक टप्प्यापासून मिळणारा प्रदान संकेत दुसऱ्या टप्प्याला आदान संकेत म्हणून पुरविला जातो. अशा प्रकारच्या विवर्धकाचा एकूण लाभांक सर्व टप्प्यांच्या लाभांकांच्या गुणाकाराएवढा होतो. टप्प्यांचे युग्मन (जोडण्याचे काम) करण्याकरिता वापरलेल्या मंडल-पद्धतीनुसार विवर्धकांचे वर्गीकरण करता येते. सोईकरिता येथे केवळ दोन टप्प्यांच्याच विवर्धकांचे विवेचन केले आहे. सैद्धांतिक विवेचनाकरिता हे सर्व टप्पे अ-वर्गात कार्यान्वित केले आहेत असे गृहीत धरले आहे. व्यावहारिक विवर्धकात जालकाग्रावर लागणारा संकेतपूर्व एकदिश विद्युत् दाब ज्या ‘निज अवपात’ (स्वत:च्या मंडलातील रोधामुळे तयार झालेला अवपात) पद्धतीने मिळवितात तीच रीत आ. ४ मधील मंडलात दाखविली आहे. संकेतपूर्व पट्टिकाप्रवाह Iboएवढा असेल आणि Rk या मूल्याचा रोधक ऋणाग्राला जोडलेला असल्यास त्यामुळे Ibo × Rk = Eccएवढा ऋण अवपात जालकाग्र व ऋणाग्र यांच्यामध्ये मिळतो. Iboचे मूल्य अभिलक्षण वक्रावरून (नलिकेचे गुणधर्म दर्शविणाऱ्या आलेखावरून) मिळते. प्रत्यावर्ती संकेत दिला असता ऋणाग्र मंडलातील या रोधकामुळे पुन:प्रदाय क्रिया (प्रदान संकेतापैकी काही भाग आदान संकेत होण्याची क्रिया) होऊ नये म्हणून Ck या मूल्याचे धारित्र रोधकाच्या अनेक सरी जोडणीत ठेवून प्रत्यावर्ती प्रवाहघटकाला नगण्य संरोध (सर्व प्रकारचा एकूण रोध) असलेला पर्यायी मार्ग काढून देतात.\nरोधक-धारित्र मंडल युग्मित विवर्धक : विवर्धकाच्या आदान-अग्री प्रत्यावर्ती बाह्य विद्युत् दाब संकेत दिला जातो. त्यामुळे पहिल्या नलिकेच्या योगे अ या बिंदूपाशी मिळणारा प्रत्यावर्ती प्रदान संकेत हा धारित्र (C) – रोधक (R) मंडलाच्या द्वारे दुसऱ्या नलिकेच्या\nजालकाग्राला पुरविला जातो (आ. ४). धारित्राचा अवरोध (प्रत्यावर्ती प्रवाहास होणारा धारित्राचा रोध) रोधकाच्या रोधाच्या मानाने नगण्य असल्यास प्रदान संकेताचा बहुतांश पुढील टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचतो. धारित्राचे अवरोधन मूळ संकेताच्या कंप्रतेवर व्यस्त प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळे नीच कंप्रतेकरिता त्याचे अवरोधन विचारात घ्यावे लागते. या कंप्रतेकरिता संकेताचा काही भाग धारित्रातच रहात असल्यामुळे नीच कंप्रतेस विवर्धकाच्या परिणामी लाभांकात घट येते. दुसऱ्या कारणाने उच्च कंप्रतेस लाभांकात अशीच घट येते. मिलर यांनी दाखविल्याप्रमाणे या कंप्रतेस दुसऱ्या नलिकेची आदान-अग्र धारिता विचारात घ्यावी लागते. ही धारिता पहिल्या नलिका मंडलातील भाररोधकाच्या अनेकसरी जोडणीत येऊन त्याचा परिणामी भार कमी करते. नीच व मध्यम कंप्रतेस मात्र हिचा परिणाम नगण्य होतो. या प्रकारच्या विवर्धकाचा कंप्रता प्रतिसाद आ. ५ मध्ये दाखविल्याप्रमाणे असते. ज्या कंप्रतांना मध्यम कंप्रतेच्या मानाने लाभांक १/√२ या पटीने कमी होतो, अशा f1आणि f2 या कंप्रता मर्यादा खालील अंदाजी सूत्रांनी मिळतात :\nयेथे rp = पट्टिकारोध, C = धारिता व C ’ = मिलर आदान-अग्र-धारिता होय. पंचप्रस्थ नलिकेत मिलर आदान-अग्र-धारितेचे मूल्य कमी असल्यामुळे त्या प्रकारच्या नलिका विवर्धकात वापरल्या असता विवर्धकाची उच्च कंप्रता मर्यादा काही पटीने वाढविता येते. सोईस्कर व रुंद कंप्रता प्रतिसाद, मंडलरचनेची सुलभता आणि कमी किंमत हे या विवर्धकाचे विशेष गुण आहेत.\nरोहित्र युग्मित विवर्धक : या विवर्धकाची रचना व कार्य आ. ६ वरून स्पष्ट होईल. पहिल्या टप्प्याच्या शेवटी मिळणारे विवर्धन हे नलिका व रोहित्र या दोहोंच्यामुळे मिळते. रोहित्राच्या द्वितीयक व\nप्राथमिक वेटोळ्यांच्या वेढ्यांची संख्या अनुक्रमे n2व n1असल्यास हे विवर्धन साधारणपणे mn2/n1एवढे होते (येथे mहा नलिकेचा विवर्धनांक आहे). त्यात रोहित्राच्याच मुळे होणारी विद्युत् दाबातील वाढ n2 / n1 एवढी असते. श्राव्य-कंप्रता विवर्धनासाठी लोखंडी पट्ट्यांचा गाभा\nअसलेले रोहित्र वापरतात, तर रेडिओ कंप्रतेकरिता गाभा म्हणून हवा किंवा निरोधक घन माध्यमात लोखंडाची बारीक पूड मिसळून तयार केलेला दांडा वापरतात. रोहित्र युग्मित प्रत्येक टप्प्यागणिक मिळणार्‍या एकूण विवर्धनाचे मूल्य जरी बरेच जास्त असले, तरी याचा कंप्रता प्रतिसाद (विशेषत: लोखंडाचा गाभा असलेल्या रोहित्राचा) तितकासा सपाट व चांगल्या प्रकारचा नसतो (आ. ७). किंमतीच्या दृष्टीनेसुद्धा या प्रकारचा विवर्धक महागच पडतो. मात्र रेडिओ ग्राहीमध्ये रेडिओ कंप्रता टप्पा व मध्यम कंप्रता टप्पा यांची जोडणी रोहित्राच्या द्वारे करणे सोईचे असते.\nसरल युग्मित विवर्धक : हा विवर्धक एकदिश किंवा प्रत्यावर्ती विद्युत् संकेताच्या विवर्धनासाठी उपयोगी पडतो. म्हणजे याचा कार्यकारी कंप्रता पट्टा बराच रुंद असतो. याच्या कार्याची कल्पना आ. ८ वरून येईल. अ या बिंदूपाशी संकेतपूर्व स्थितीत एक ठराविक धन विद्युत् दाब असतो. तो पुढच्या\nटप्प्याच्या जालकाग्रावर जाऊ नये म्हणून या विद्युत् दाबापेक्षा जास्त विद्युत् चालक-प्रेरणा (वि. चा. प्रे., मंडलात विद्युत् प्रवाह वाहण्यास कारणीभूत होणारी प्रेरणा) असलेली घटमाला अ कडे तिचे धनाग्र करून अ आणि जालकाग्र यांच्यामध्ये जोडतात (Ec = अ चा विद्युत् दाब). त्यामुळे या घटमालेच्या वि. चा. प्रे. एवढा ऋण विद्युत् दाब दुसऱ्या नलिकेचा जालकाग्रावर निर्माण होतो. यानंतर पहिल्या नलिकेला एकदिश अथवा प्रत्यावर्ती संकेत दिला की अ या बिंदूवरील विद्युत दाबामध्ये बदल होतो. हा बदल अर्थातच पुढील टप्प्याला घटमालेच्या मार्गाने जाऊन पोहोचतो. दुसऱ्या नलिकेचे कार्य अ- वर्गातच राहील ही काळजी घेण्यासाठी मूळ संकेताचे प्रमाण योग्य पातळीपेक्षा जास्त होणार नाही, हे बघावे लागते. युग्मित घटमालेच्या विद्युत् दाबामध्ये कालानुसार सारखे सूक्ष्म बदल होतात व त्याचे दुसऱ्या नलिकेत विवर्धन होऊ ते प्रदान अग्रापर्यंत पोहोचतात. यामुळे हा विवर्धक स्थिर प्रकारचा रहात नाही. विवर्धन स्थिर राहण्यासाठी व विवर्धकात निरनिराळ्या कारणांनी निर्माण होणाऱ्या गोंगाटाची पातळी कमी ठेवण्यासाठी विशेष विद्युत् मंडल योजना वापराव्या लागतात. लॉफ्टीन-व्हाइट मंडलामध्ये विवर्धकात लागणारे निरनिराळ्या मूल्यांचे विद्युत् दाब वर्चस्‌ विभाजक (ठराविक विद्युत् दाबाचे भाग देणारी) योजना वापरून एकाच विद्युत् पुरवठ्यापासून मिळविले जातात. दुसऱ्या नलिकेच्या ऋणाग्र व जालकाग्र यांच्या निरपेक्ष विद्युत् दाबांची पातळी अ बिंदूच्या धन विद्युत् दाबाच्या आसपास आणली जाते. यामुळे अ बिंदूचे युग्मन दुसऱ्या नलिकेच्या जालकाग्राशी सरळ तार जोडून करता येते.\nवैद्यकीय कामासाठी वापरण्यात येणारी आधुनिक इलेक्ट्रॉनीय यंत्रे, उद्योगधंद्यात लागणारी स्वयंप्रेरित नियंत्रण योजना, संगणक (गणितकृत्ये करणारे यंत्र) इ. उपकरणांमध्ये या प्रकारच्या विवर्धकांचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.\nविवर्धकाच्या कार्याचे मूल्यमापन : विवर्धकाची गुणवत्ता ठरविण्यासाठी पुढील गोष्टी विचारात घेतात : (१) कंप्रता प्रतिसाद, (२) कला प्रतिसाद, (३) लाभांक × कंप्रता पट्टा या गुणाकाराचे मूल्य.\nकंप्रता प्रतिसादाबद्दलचे सर्वसाधारण विवेचन मागे आलेच आहे. विवर्धकातील प्रत्येक नलिकेमुळे आदान व प्रदान प्रत्यावर्ती संकेतात १८०० एवढे कलांतर (दोन कंपनांच्या समाईक संदर्भाच्या सापेक्ष असणाऱ्या कोनामध्ये मोजण्यात येणाऱ्या स्थितींमधील म्हणजे कलांमधील अंतर) निर्माण होते. धारित्र, प्रवर्तक, रोहित्र इ. कला बदलणारे घटक विवर्धकाच्या मंडलात असल्यास त्या प्रत्येक घटकामुळे कलांतर निर्मितीला मदत होते. या घटकांमुळे घडणारे कलांतर कंप्रतेवर अवलंबून असते. आदर्श विवर्धकात लाभांक व कला या दोन्ही गोष्टी कंप्रतेनुसार बदलू नयेत, हे अपेक्षित असते. व्यवहारात विशिष्ट मंडले वापरून हे उद्दिष्ट थोड्या फार प्रमाणात साध्य करता येते. महत्तम लाभांक व रुंद कंप्रता पट्टा या दोन्हीही गोष्टी एकाच वेळी साध्य करणे शक्य ठरत नाही. त्यामुळे विवर्धकाची गुणवत्ता, लाभांक × कंप्रता पट्टा रुंदी या गुणाकाराच्या मूल्याप्रमाणे ठरवितात.\nयाशिवाय विवर्धकात अनेक अनिष्ट परिणाम आढळून येतात. त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी काही विशेष योजना कराव्या लागतात.\n(१) विकृती : प्रदान संकेताचा तरंगाकार हा आदान संकेताच्या तरंगाकाराची हुबेहूब प्रतिमा नसल्यास विकृती निर्माण झाली आहे असे म्हणतात. निर्वात नलिकेच्या अभिलक्षण वक्राचे अरैखिक (सरळ रेषेच्या आलेखासारखे नसलेले) स्वरूप हे विकृती निर्माण होण्याचे एक प्रमुख कारण आहे. नलिकेला एकाच कंप्रतेचा आदान संकेत दिला असता प्रदान संकेतात प्रगुण (पटीत असणार्‍या) कंप्रतांची निर्मिती याच दोषामुळे होते. ऋण पुन:प्रदाय क्रिया (मूळ संकेताची शक्ती कमी होईल अशा प्रकारे प्रदान संकेताचा काही भाग आदान संकेताला देण्याची क्रिया) वापरून या प्रकारच्या विकृतीचे प्रमाण खूपच कमी करता येत असले, तरी ते अजिबात नाहीसे करता येत नाही.\n(२) गोंगाट : गोंगाट दोन प्रकारचा असतो. त्यांपैकी ऊष्मीय हा रोधक, निर्वात नलिका, ट्रॅंझिस्टर यांमधील इलेक्ट्रॉनांच्या इतस्तत: हालचालींमुळे निर्माण होतो. रोधकामुळे निर्माण होणाऱ्या गोंगाटाची विद्युत् शक्ती रोधकाच्या तापमानाप्रमाणे वाढते. निर्वात नलिकेतील इलेक्ट्रॉन हे ‘कण’ रूपात उत्सर्जित होत असल्यामुळे पट्टिकाप्रवाहात सारखे अतिसूक्ष्म बदल होत राहतात. यामुळे भाररोधकावर गोंगाट विद्युत् दाब निर्माण होतो. या दोन्हीही प्रकारच्या गोंगाटांचे प्रमाण काही दशलक्षांश व्होल्ट एवढे असते. गोंगाटामुळे प्रदान संकेतात बिघाड होतो. संकेत/गोंगाट या गुणोत्तराचे मूल्य एका ठराविक पातळीपेक्षा जास्त असले तरच विवर्धनाची कार्यक्षमता योग्य अशी समजली जाते. ऋण पुन:प्रदाय क्रियेमुळे वरील गुणोत्तराचे मूल्य बरेच वाढविता येते.\nयोग्य ती काळजी न घेतल्यास नलिकेमधील इलेक्ट्रॉन उत्सर्जक तंतू तापविण्यासाठी वापरलेल्या प्रत्यावर्ती मुख्य विद्युत् पुरवठ्यामधून काही वेळा विद्युत् प्रवाह क्षरणाने (गळतीने) विवर्धकात येतो. त्यामुळे प्रदान संकेतात ५० हर्ट्‍झ इतक्या विद्युत् पुरवठा कंप्रतेचा (किंवा तिच्या प्रगुण कंप्रतेचा) एक घटक येऊन त्यामध्ये बिघाड करतो. रेडिओ ग्राहीमध्ये या कंप्रतेचा गुंजारव बऱ्याच वेळा ऐकू येतो.\nविवर्धकाच्या पहिल्या टप्प्यात वापरलेल्या नलिकेतील तारांच्या किंवा अग्रांच्या कंपनांमुळे किंवा हालचालींमुळेसुद्धा एक प्रत्यावर्ती जातीचा, पण निरनिराळ्या कंप्रतांचा त्रासदायक आवाज निर्माण होतो. यास ध्वनिग्राहक परिणाम म्हणतात. सदोष नलिका बदलणे हाच या प्रकारचा आवाज नाहीसा करण्याचा उपाय होय. कंपनशोषक पायावर नलिका बसविणे हाही काही ठिकाणी प्रतिबंधक उपाय म्हणून उपयोगी पडतो.\nपुन:प्रदाय क्रियायुक्त विवर्धक : ऋण जातीच्या पुन:प्रदाय क्रियेमध्ये प्रदान संकेतातील काही थोडा भाग एका मंडलाच्या द्वारे विवर्धकाच्या आदान अग्राला परत पुरवला जातो. या पुन:प्रदाय संकेताची कला मूळ आदान संकेताच्या अगदी विरुद्ध असते. त्यामुळे विवर्धकाच्या लाभांकात काही प्रमाणात घट होते. या घटीच्या बदल्यात मात्र अनेक हितकारक असे परिणाम घडवून आणता येतात. पुन:प्रदाय क्रिया मुख्यत्वेकरून दोन जातींच्या असतात : (१) पट्टिका विद्युत् प्रवाह आधारित व (२) प्रदान विद्युत् दाब आधारित. या दोन जातींच्या पुन:प्रदायांच्या कार्याचे मूलभूत स्वरूप आ. ९ व आ. १० वरून स्पष्ट होईल.\nपुन : प्रदाय मंडलाचे आणखीही अनेक प्रकार उपलब्ध आहेत. पुन:प्रदायामुळे पुढे दिलेले फायदे मिळतात : (१) विवर्धकाच्या कंप्रता पट्ट्यांत वाढ, (२) प्रदान अग्री संकेत/गोंगाट या गुणोत्तरात वाढ, (३) नलिकेमुळे निर्माण झालेल्या अरैखिक विकृतीत घट, (४) विवर्धकाचा आंतरिक संरोध, आदान व प्रदान अग्र संरोध यांच्या वर नियंत्रण व आवश्यक तसे बदल करण्याची शक्यता व (५) नलिकेच्या पट्टिकेवरील विद्युत् दाबात बदल व इतर काही कारणांमुळे विवर्धकाच्या लाभांकातील बदलाविरुद्ध स्थैर्य. या फायद्यांमुळे व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या विवर्धकांत पुन:प्रदाय क्रिया नेहमीच योजितात.\nस्वयंप्रेरित आंदोलनाविरुद्ध स्थैर्य : श्राव्य किंवा त्यासारख्याच कमी कंप्रतांसाठी नियोजित केलेल्या विवर्धकांमध्ये अनेक अनिष्ट परिणाम आढळून येतात. त्यांपैकी स्वयंप्रेरित आंदोलननिर्मिती हा एक महत्त्वाचा परिणाम समजला जातो. अधिक विचारांती असे प्रत्ययास येते की, हे सर्व परिणाम शेवटी विवर्धकात मुद्दाम योजिलेल्या किंवा आपोआप घडून येणाऱ्या पुन:प्रदाय क्रियेमुळे उद्‌भवतात. व्यवहारात उपयोगात असणाऱ्या बहुतेक सर्व विवर्धकांत पुन:प्रदाय क्रिया वापरलेली असते. या कामासाठी जे जाल वापरतात त्यात बहुधा धारित्र, प्रवर्तक, रोहित्र इ. अवरोधनी घटकांचा उपयोग केलेला असतो. मूळ K लाभांक असलेल्या विवर्धकात पुन:प्रदाय योजनेचा वापर केल्यास त्याचा परिणामी लाभांक Kf खालील सूत्राने मिळतो:\nवरील सूत्रात β हा स्थिरांक पुन:प्रदाय क्रियेचे प्रमाण दाखवितो. Kβ चे मूल्य सदिश (दिशा व मूल्य असणाऱ्या राशीच्या) स्वरूपात म्हणजे Kβ = x ±√ -1 y\nअशा अंशत: सत् (x) व अंशत: असत् (y) या दोन राशींच्या साहाय्याने दाखविता येते (सत् व असत् या संज्ञांच्या स्पष्टीकरणासाठी ‘संख्या’ ही नोंद पहावी). याचे मूल्य |Kβ| = √x2+y2 आणि कला Ø= tan-1 (y/x)\nया सूत्राने मिळविता येते. पुनःप्रदाय क्रिया ऋण प्रकारची हवी असल्यास Kβ चे मूल्य त्यास योग्य म्हणजे ऋणच ठेवावे लागते. अशा परिस्थितीत Kf या लाभांकाचे मूल्य मूळ मूल्यापेक्षा (K) कमी होते. Kβ चे चिन्ह अर्थातच त्याच्या कलेवरून ठरते. पुनःप्रदाय जालात अवरोधनी घटक असतील, तर कला अचल न राहता तिचे मूल्य कंप्रतेप्रमाणे बदलत जाते. त्यामुळे नीच कंप्रतेकरिता Kβ चे चिन्ह ऋण असले, तरी ते कंप्रता वाढविली असता काही मर्यादेनंतर धनही होऊ शकते. असे झाले, तर मात्र विवर्धकात आंदोलने निर्माण होण्याची शक्यता असते. ही घटना कोणत्या परिस्थितीत घडू शकेल याविषयी निश्चित ज्ञान मिळविण्याकरिता विवर्धकावर प्रत्यक्ष प्रयोग करून Kβ ह्या राशीचे निरनिराळ्या कंप्रतांच्या संकेतांना किती मूल्य व कला येते ते पाहतात व मिळालेली माहिती आलेखाच्या स्वरूपात दाखवितात. यामध्ये y अक्षावर Kβ चा सत् घटक व x अक्षावर त्याचा असत् घटक मांडून जी आकृती मिळते तिला नायक्विस्ट आकृति असे म्हणतात. या आकृतीवरून विवर्धकात कोणत्या कंप्रतेला आंदोलने निर्माण होण्याची शक्यता आहे ते कळते. उच्च रेडिओ कंप्रतेस विवर्धकात ज्या मुख्य कारणांमुळे अंतर्गत पुनःप्रदाय क्रिया आपोआप घडून येतात त्यांचे थोडक्यात विवेचन पुढे केले आहे.\n(१) मिलर परिणामामुळे पुनःप्रदाय क्रिया : निर्वात नलिकेमधील पट्टिका व जालकाग्र यांमध्ये धारिता असते व ती विचारात घ्यावी लागते, याचा उल्लेख मागे आलाच आहे. नीच कंप्रतेस या धारितेचे अवरोधन खूप मोठे असते. त्यामुळे या कंप्रतेस पुनःप्रदाय क्रियेचे प्रमाण नगण्य राहते. उच्च कंप्रतेस ही स्थिती राहत नाही व पट्टिकेपाशी निर्माण झालेल्या प्रदान संकेतापैकी काही भाग पट्टिका जालकाग्र धारितेमार्गे परत आदान अग्री येऊ शकतो. पट्टिका मंडलातील भार हा शुद्ध रोधक किंवा धारित्र स्वरूपाचा असेल, उदा., मेलन (मिळत्या जुळत्या) कंप्रतेपेक्षा जास्त मूल्याच्या कंप्रतेस भार म्हणून मेलित मंडल [अनुस्पंदित अवस्थेतील मंडल, → अनुस्पंदन] वापरले, तर त्यापासून होणारी पुनःप्रदाय क्रिया नेहमीच ऋण स्वरूपाची राहील, असे दाखविता येते. भार प्रवर्तक स्वरूपाचा असल्यास मात्र काही ठराविक कंप्रता मर्यादेनंतर मिलर परिणामामुळे (निर्वात नलिकेच्या आदान धारितेवर होणाऱ्या विवर्धनाच्या परिणामामुळे) धन प्रकारची पुनःप्रदाय क्रिया होऊन विवर्धकात आंदोलने निर्माण होण्याची शक्यता उत्पन्न होते. अशा प्रकारची परिस्थिती रेडिओ कंप्रता विवर्धकाच्या मंडलात त्रिप्रस्थ नलिका वापरल्यास आढळते. विशिष्ट प्रकारची निर्मूलन मंडले वापरून हा परिणाम टाळता येतो.\n(२) ऋणाग्र सांधतार प्रवर्तन परिणाम : निर्वात नलिकेच्या आतील ऋणाग्र व नलिकेच्या बाहेर असलेले अग्र यांच्यामध्ये एक लहान तार जोडलेली असते. हिला सांधतार म्हणतात. जेव्हा संकेत उच्च कंप्रतेचा असतो तेव्हा या तारेचे अवरोधन उपेक्षणीय नसते. या अवरोधनावर होणाऱ्या वर्चस् पातामुळे विद्युत् प्रवाह पुनःप्रदाय क्रिया घडून येते. ऋणाग्राला बाहेरून रोधक जोडला असता जी परिस्थिती निर्माण होते, तशीच परिस्थिती या अवरोधनामुळे निर्माण होते. त्याबरोबरच ऋणाग्र व जालकाग्र यांमधील परिणामी धारिताही लक्षात घ्यावी लागते. या सर्व गोष्टींमुळे परिणामी ऋण पुनःप्रदाय क्रिया सिद्ध होते. या क्रियेचे प्रमाण कंप्रतेच्या वर्गाच्या सम प्रमाणात वाढते. पुनःप्रदाय क्रिया ऋण जातीची असल्यामुळे आंदोलन निर्मितीची शक्यता असत नाही. फक्त नलिकेमुळे मिळणार्‍या विवर्धनात उच्च कंप्रता संकेतात घट येते.\n(३) इलेक्ट्रॉन संक्रमण काल परिणाम : निर्वात नलिकेमध्ये (अ) ऋणाग्रापासून जालकाग्रापर्यंत व (आ) जालकाग्रापासून पट्टिकेपर्यंत विद्युत् प्रवाह इलेक्ट्रॉनांच्या प्रत्यक्ष हालचालींमुळे मिळतो. जालकाग्रावर दिलेल्या संकेतामुळे जालकाग्रामधून जाणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवले जाते व अशा रीतीने पट्टिकेपाशी पोहोचणाऱ्या इलेक्ट्रॉनांची संख्या या संकेतामुळे बदलते. जालकाग्रापासून पट्टिकेपर्यंत पोहोचण्यास इलेक्ट्रॉनांना त्यांच्या निरूढीमुळे (जडत्वामुळे) काही संक्रमण काल लागतो. जालकाग्रावर कालपरिवर्ती (कालानुसार बदलणारा) आदान संकेत दिलेल्या क्षणापासून पट्टिकाप्रवाहात त्याला अनुरूप असा प्रत्यक्ष बदल घडून येण्यासाठी वरील संक्रमण-कालाएवढा विलंब लागेल, हे उघड आहे. या विलंबामुळे आदान संकेत व पट्टिकाप्रवाह या दोघांच्या कलेमध्ये कोणत्याही क्षणी फरक दिसून येतो. याचा ऋण पुनःप्रदाय क्रियेसारखाच परिणाम होतो, असे दाखविता येईल. या क्रियेचे प्रमाणसुद्धा कंप्रतेच्या वर्गाच्या सम प्रमाणातच वाढते. यामुळे इलेक्ट्रॉन संक्रमण-काल परिणाम व ऋणाग्र सांधतार प्रवर्तन परिणाम हे दोन परिणाम प्रयोगाने परस्परांपासून वेगळे करणे अवघड ठरते.\nविशिष्ट प्रकारचे विवर्धक: विशिष्ट कामासाठी उपयोगी पडणाऱ्या कही महत्त्वाच्या विवर्धकांच्या प्रकारांचे वर्णन खाली दिले आहे.\n(१) अरुंद पट्टा अथवा मेलित विवर्धक : या प्रकारचे विवर्धक एका अतिशय अरुंद कंप्रता पट्ट्यातील संकेताचेच विवर्धन करतात. रेडिओ व दूरचित्रवाणी ग्राही मंडलांमध्ये या तऱ्हेचा विवर्धक एक महत्त्वाचा घटक असतो. हव्या असलेल्या ठराविक वाहक कंप्रतेच्या संकेताबरोबर त्या कंप्रता पट्ट्यात असणारे इतर अनेक संकेत एकाच वेळी आकाशकामध्ये प्रवेश करतात. त्यामधील इष्ट संकेताचे विवर्धन व इतर संकेतांचे दमन करणे, हे या विवर्धकांचे कार्य असते (आ. ११).\nअनुस्पंदनी (कंपनास प्रतिसाद देणाऱ्या) मंडलाच्या Q-गुणांकाच्या (विविध प्रकारच्या रोधांचा समावेश असलेल्या मंडलात साठणारी शक्ती व नष्ट होणारी शक्ती यांच्या गुणोत्तराच्या) सम प्रमाणात या विवर्धकाची विवेचनक्षमता (इष्ट संकेत व अडथळा आणणाऱ्या इतर कंप्रता यांच्यात भेद करण्याची क्षमता) वाढते. रेडिओ कंप्रतेच्या टप्प्याकरता मेलन परिवर्ती (बदलता येणारे) असावे लागते. म्हणून बाहेर ठेवलेली कळ फिरवून ज्याचे मूल्य बदलता येईल अशा प्रकारचे धारित्र या मंडलात वापरतात. मध्यम कंप्रता टप्प्यामध्ये कंप्रतेचे मूल्य स्थिर असल्यामुळे याकरिता वापरलेल्या विवर्धकाचे मेलनही स्थिर असते.\n(२) रुंद पट्टा विवर्धक : प्रतिपूरण (क्षीण होण्याच्या क्रियेमुळे उच्च कंप्रतेचा जो र्‍हास होतो त्याची भरपाई करणारी) मंडले जोडून रोधक-धारित्र युग्मित विवर्धकाच्या कंप्रता मर्यादा वाढवून त्याचे रुंद पट्टा विवर्धकात रूपांतर करता येते. उच्च कंप्रता प्रतिपूरण करण्यासाठी वापरात असलेली एका प्रकारची योजना आ. १२ मध्ये दाखविली आहे. मागे विवेचन केल्याप्रमाणे उच्च केल्याप्रमाणे उच्च कंप्रतेस होणारी लाभांकातील घट दुसर्‍या नलिकेच्या आदान अग्रामधील परिणामी धारितेमुळे पहिल्या टप्प्यातील भार संरोधात होणार्‍या घटीतून उद्भवते. या परिणामाचे प्रतिपूरण करण्यासाठी या भाराच्या एकसरीत L हा प्रवर्तक जोडतात. प्रवर्तक अवरोधनाचे मूल्य कंप्रतेच्या सम प्रमाणात वाढत असल्यामुळे योग्य मूल्याच्या प्रवर्तकाची निवड केल्यास उच्च कंप्रतेस होणारी भार संरोधातील घट भरून काढता येते. कारण एकसरीत (एकापुढे एक) जोडलेले रोधक R1व L प्रवर्तक आणि एकूण अनेकसरी धारिता या सर्वांचा मिळून पहिल्या टप्प्याचा भार होतो. नीच कंप्रतेस प्रवर्तकाचे अवरोधन नगण्य होते व अनेकसरी धारितेचे अवरोधन अत्युच्च होते. त्यामुळे उच्च कंप्रता विभाग सोडला असता, इतर कोणत्याही कंप्रतेस हा भार R1एवढाच राहतो.\nविवर्धकात होणारी नीच कंप्रता विभागातील घट युग्मन करण्यासाठी जोडलेल्या धारित्र-रोधक मंडलातील धारित्रावर होणार्‍या प्रदान विद्युत् दाबपातामुळे (विद्युत् दाबाचे मूल्य कमी झाल्यामुळे) होते. या परिणामाचे प्रतिपूरण करण्यासाठी योजिलेली एक पद्धत आ. १३ मध्ये दाखविली आहे. C’ व R’ या नवीन जोडलेल्या धारित्र व रोधक यांची सापेक्ष मूल्ये अशी ठेवलेली असतात की, उच्च व\nमध्यम कंप्रतेच्या संकेतांकरिता धारित्र-रोधकाचा मंडलसंक्षेप (निरनिराळ्या विद्युत् स्थितींतील बिंदू जोडले जाणे) करते. त्यामुळे या कंप्रतेस पहिल्या टप्प्याचा संरोध R1 एवढाच राहतो. नीच कंप्रतेत मात्र धारित्राचे अवरोधन रोधक R च्या सापेक्ष बरेच जास्तहोत असल्यामुळे, या परिस्थितीत भारएवढा होतो. घटकांची मूल्ये योग्य ठेवली असता नीच कंप्रता संकेताकरता C—R जोडीमुळे लाभांकात होणारी घट व भार संरोधात झालेल्या वाढीमुळे होणारी वाढ, यांचा परस्पर संक्षेप जातो. अशा रीतीने विवर्धकाचा कंप्रता पट्टा साधारणपणे २० हर्ट्झ‌पासून कित्येक दशलक्ष हर्ट्झ‌पर्यंत वाढविता येतो.\n(३) ऋणाग्र अनुगामी विवर्धक : (आ. १४). या विवर्धकात विद्युत् दाब लाभांक एकापेक्ष कमीच असल्यामुळे याचा विद्युत् दाब विवर्धक म्हणून उपयोग करता येत नाही. यामधील प्रदान अग्र संरोध फार कमी असल्यामुळे याचा उपयोग विद्युत् प्रवाह किंवा विद्युत् शक्ती विवर्धक म्हणून करतात. प्रदान व आदान संकेतांची एकच कला हा या विवर्धकाचा आणखी एक चांगला गुण आहे.\n(४) आ-वर्ग ढकल-ओढ शक्ती विवर्धक : येथे दोन्ही नलिका आ-वर्गात कार्य करतात, त्यामुळे बाह्य संकेताच्या धन अर्ध-आवर्तनामध्येच नलिकेच्या पट्टिकेतून प्रवाह वाहतो. क आणि ख या बिंदूवरील विद्युत् दाब नेहमी विरुद्ध कलेमध्ये असतात. क या ठिकाणी धन अर्ध-आवर्तन चालू असल्यास ख येथे त्याचे पूरक ऋणार्थ आवर्तन चालू असते (आ. १५). त्यामुळे जेव्हा एक नलिका कार्यान्वित होते तेव्हा दुसर्‍या नलिकेतील विद्युत् प्रवाह शून्य असतो. दोन्हीही नलिकांपासून मिळणारा विद्युत् प्रवाह रोहित्राच्या साहाय्याने एकत्रित करून संपूर्ण प्रदान ऊर्जा R या रोधकावर मिळविली जाते. प्रत्येक नलिकेसाठी विद्युत् प्रवाह कोन १८०० एवढाच असला, तरी संपूर्ण विवर्धनासाठी परिणामी संवाहक कोन ३६०० चा होतो. त्यामुळे प्रदान व आदान तरंगाकारांमध्ये चांगले साम्य मिळते.\n(५) गणिती क्रिया करणारा विवर्धक : एकदिश विद्युत् प्रवाह विवर्धकाचा उपयोग गणितात लागणाऱ्या बेरीज, गुणाकार,\nसमाकलन, अवकलन [→ अवकलन व समाकलन] इ. क्रिया करण्यासाठी करतात. याकरिता आवश्यक असे मूलभूत मंडल आ. १६ मध्ये दाखविले आहे. या\nमंडलात K या लाभांकाच्या सरल युग्मित विवर्धकास Z1या संरोधामधून (संरोधात्मक घटकामधून) (१) सरल युग्मिक विवर्धक. e1 हा विद्युत् दाब संकेत दिला आहे. विवर्धकाला i2 एवढा पुन:प्रदाय विद्युत् प्रवाह Zया संरोधामार्गे दिला आहे. विवर्धकाच्या आदान अग्रातून वाहणारा विद्युत् प्रवाह नगण्य आहे, असे मानले आणि K > > 1+ Z / Z1असल्यास, e2 हा\nविवर्धनातून मिळणारा विद्युत् दाब e2 =–\nया सूत्राने मिळतो, असे दाखविता येते. प्रदान व आदान विद्युत् दाब विरुद्ध कलेचे असतात, असे येथे गृहीत धरले आहे. त्यामुळेच वरील सूत्रात ऋण चिन्ह आले आहे. दोन्हीही संरोध रोधक स्वरूपाचे असल्यास e2 = – (R/R1 ) e1 येथे R व R1 हे रोधक आहेत. अशा रीतीने चिन्हबदल व एका स्थिरांकाने गुणाकार या क्रिया या योजनेद्वारा करता येतील.\nबेरीज व समाकलन करण्यासाठी वापरण्यात येणारी मंडले आ. १७ मध्ये दाखविली आहेत. त्यासाठी लागणारी सूत्रे अशी :\nविवर्धक २ : समाकलन : E2 =\n(६) विभेदी विवर्धक : (आ. १८). संकेतपूर्व पातळीपासून पट्टिका प्रवाहात होणारा बदल प्रत्यक्षपणे मोजण्यासाठी या विवर्धकाचा उपयोग करतात. यामध्ये दोन एकरूप निर्वात नलिका अनेक सरी जोडणीत ठेवतात. त्यांना R रोधकाद्वारे एक सामाईक निज अवपात दिलेला असतो. संकेतपूर्व स्थितीत मया ठिकाणी जोडलेल्या विद्युत् प्रवाहदर्शकातील नोंद शून्य करण्यासाठी R‘हा रोधकावरील चलित संपर्क हलवितात. यानंतर बाह्य संकेत (e1) एका नलिकेला पुरविला असता म मधील निर्देशन दिलेल्या दाबाच्या प्रमाणात बदलते.\n(७) प्रगामी तरंग विवर्धक:या प्रकारच्या विवर्धकाचा कंप्रता पट्टा खूप रुंद असला, तरी तो सामान्यत: ३,००० दशलक्ष हर्ट्‌झ किंवा त्यापेक्षा जास्त कंप्रतेच्या\nविवर्धनासाठी उपयोगी पडतो. याचे कार्य यशस्वी होण्यासाठी या विवर्धकाचे आकारमान दिलेल्या संकेताच्या तरंगलांबीपेक्षा पुष्कळच जास्त असावे लागते. इलेक्ट्रॉनांना गतिमान करणाऱ्या रैखिक प्रवेगकाच्या [वेगात वाढ करणाऱ्या उपकरणाच्या, → कण वेगवर्धक]वया विवर्धकाच्या मूलभूत तत्त्वामध्ये बरेचसे साम्य आहे. प्रवेगकामध्ये वेगवान इलेक्ट्रॉन व जवळजवळ तितक्याच वेगाने जाणारे विद्युत् चुंबकीय तरंग यांच्यामध्ये अशी रीतीने सतत परस्पर क्रिया होते की, ते (इलेक्ट्रॉन) तरंगाची ऊर्जा शोषतात व त्यांच्या गतिज ऊर्जेत वाढ होत जाते. प्रगामी तरंग विवर्धकात अशीच परस्पर क्रिया घडते, पण तिचा परिणाम मात्र बरोबर उलटा होईल, अशी योजना केलेली\nअसते. या प्रयुक्तीत वेगवान इलेक्ट्रॉन हेच प्रगामी तरंगाला सतत ऊर्जा पुरवितात व त्यामुळे त्यांची स्वत:ची गतिज ऊर्जा कालांतराने कमी होत जाते. इलेक्ट्रॉनांच्या वेगात अशी सारखी घट होत असल्यामुळे तरंगवेग व इलेक्ट्रॉनवेग यांच्यामध्ये संपूर्ण व कायम समकालीकरण घडवून आणणे शक्य होत नाही. यामुळे परस्पर क्रिया अवकाशात इलेक्ट्रॉन धावत असताना ते काही काळ तरंगाला ऊर्जा पुरवितात व काही काळ त्यापासून ऊर्जा शोषून घेतात. पण सरासरीने पाहता इलेक्ट्रॉन हे तरंगांपासून जेवढी ऊर्जा घेतात त्यापेक्षा अधिक ऊर्जा ते परत करतील, अशी व्यवस्था करणे शक्य होते. पीअर्स यांनी प्रथम शोधून काढलेल्या या विवर्धकाच्या कार्याची कल्पना आ. १९ वरून येईल. विवर्धक नलिकेच्या एका टोकापासून पीअर्स इलेक्ट्रॉन बंदुकीमधून (ब) एक बारीक, संकेंद्रित (एका बिंदूत एकत्र होऊन पुढे जाणारी) अशी इलेक्ट्रॉन शलाका निघते व ती लांब लांब वलये असलेल्या संवाहक तारेच्या एका मळसूत्राच्या (कख) मध्यभागातून वेगाने जाऊन शेवटी सं या संकलकावर (एकत्र करणाऱ्या प्रयुक्तीवर) आपटते. शलाकेच्या संकेंद्रणासाठी नलिकेभोवती असलेल्या वेटोळ्यामध्ये (वे) विद्युत् प्रवाह सोडून समाक्ष असे एक स्थिर चुंबकीय क्षेत्र प्रस्थापित केलेले असते. विवर्धित करावयाचा संकेत तरंग मार्गदर्शकाच्या साहाय्याने मळसूत्राचा क या टोकाला पुरविला जातो. विद्युत् चुंबकीय तरंगाचा वेग संवाहक तारांमध्ये सर्वसाधारण प्रकाशाच्या वेगाएवढा (c) असतो. संवाहक तार मळसूत्राच्या स्वरूपात असल्यामुळे तरंगाचा नलिकेच्या अक्षाला समांतर वेगघटक हा c पेक्षा हवा तेवढा कमी करता येतो. योग्य विद्युत् दाब लावून इलेक्ट्रॉनांना जवळजवळ तरंगाच्या वेगाचा नलिकेच्या अक्षाला समांतर असा जेवढा घटक असेल, तेवढाच वेग दिला जातो. तरंगलांबी कख या अंतरापेक्षा खूप कमी असल्यामुळे या अवकाशामध्ये तरंगांमुळे समाक्ष दिशेत निर्माण होणारे विद्युत् क्षेत्र इलेक्ट्रॉनांच्या दृष्टीने पाहता काही ठिकाणी प्रवेगी (वाढत्या वेगाने जाणाऱ्या) व काही ठिकाणी प्रतिसारक (दूर लोटणाऱ्या) स्वरूपाचे असते. इलेक्ट्रॉनांची घनफळ घनता कख या अवकाशात सर्वत्र सारखी असल्यास काही विशिष्ट भागांवर तरंगाला जेवढी ऊर्जा मिळेल तेवढीच ऊर्जा इतर भागात होणाऱ्या परस्पर क्रियेमुळे तरंगापासून घेतली जाईल व परिणामत: विवर्धन शून्य मिळेल, हे स्पष्ट आहे. तरंगामुळे जे प्रगामी स्वरूपाचे विद्युत् क्षेत्र निर्माण होते, ते इलेक्ट्रॉनाशी केवळ उर्जेची देवघेवच करून राहत नाही. कख या अवकाशातील इलेक्ट्रॉनांची घनफळ घनता ते अशा रीतीने बदलते की, जेथे तरंगाला ऊर्जा मिळण्याचा संभव असतो, त्या ठिकाणी ही घनता महत्तम होते, तर जेथे तरंगापासून ऊर्जा शोषिली जाते अशा जागी घनतेचे मूल्य किमान होते. या क्रियेमुळे संबंध अवकाशामध्ये तरंग व इलेक्ट्रॉन यांमध्ये होणाऱ्या ऊर्जेच्या देवघेवीचा हिशोब केल्यास सरासरीने तरंगांना मिळणारी ऊर्जा ही त्यांना द्यावा लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा खूप जास्त होते. यामुळे वेटोळ्यामधून मार्गक्रमण करणाऱ्या संकेत तरंगाचा परमप्रसर (स्थिर स्थितीपासून लंब दिशेने होणारे कमाल स्थानांतरण) सारखा वाढत जातो. प्रदान ऊर्जा परत ख या टोकापासून दुसऱ्या एका तरंग मार्गदर्शकाच्या साहाय्याने मिळविली जाते. या विवर्धकाचे कार्य यशस्वी होण्यासाठी ख येथे तरंगाचे परावर्तन होऊन कख या अवकाशात स्थिर तरंग (ऊर्जेचे स्थानांतरण न होता तिचे विद्युत् प्रवाह व विद्युत् दाब या स्वरूपात आवर्ती बदल होऊन निर्माण होणारे तरंग) तयार होणार नाहीत, ही काळजी घ्यावी लागते. त्यासाठी साधारणपणे आदान टोकाच्या जवळपास क्षीणक (ऊर्जेचा काही भाग शोषून घेणारा घटक) वापरतात. हा क्षीणक वेगवेगळ्या प्रकारचा असतो. सामान्यपणे क्षीणक म्हणून नलिकेच्या आतील बाजूने ॲक्वाडॅगचा (एका ग्रॅफाइटयुक्त संयुगाचा) लेप वापरतात. या विवर्धकाचा मुख्य गुण हा की, त्याला उच्च व नीच कंप्रता मर्यादा नाहीत.\nट्रँझिस्टर विवर्धक : निर्वात नलिका वापरून विवर्धकाचे जे अनेक प्रकार बनविता येतात ते सर्व व इतर आणखी काही प्रकारही ट्रँझिस्टरांचा उपयोग करून तयार करता येतात. विवर्धक कार्यान्वित करण्यास लागणारा कमी मूल्याचा विद्युत् दाब (६–९ व्होल्ट), प्रयुक्तीचा लहान आकार, कमी किंमत, दीर्घ आयुष्य व निर्वात नलिकेतल्याप्रमाणे तंतू विद्युत् प्रवाहाने तप्त करण्याची अनावश्यकता हे सर्व फायदे ट्रँझिस्टरांचा उपयोग केल्यास मिळतात. त्यामुळे ट्रँझिस्टरांचा विवर्धकांकरिता फार मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ लागला आहे. ट्रँझिस्टर ही विद्युत्‌ प्रवाह संवेदनशील प्रयुक्ती असल्यामुळे तिचे गुणधर्म, कार्य, मंडलातील योजना इ. गोष्टी नलिकेपेक्षा बऱ्याच वेगळ्या असतात. विवर्धकांकरिता सामान्यपणे जे संधि-ट्रँझिस्टर वापरण्यात येतात ते विशिष्ट अर्धसंवाहक (धातू व निरोधक पदार्थ यांच्या दरम्यान ज्यांची विद्युत् संवाहकता आहे अशा) द्रव्यांचे एकमेकांवर तीन सपाट थर तयार करून बनविलेले असतात. या तीन थरांना अनुक्रमे उत्सर्जक, पाया व संकलक अशी नावे आहेत. ज्या अर्धसंवाहकामध्ये मुख्य विद्युत् प्रवाह वाहक इलेक्ट्रॉन असतात त्यास n प्रकारचा अर्धसंवाहक व ज्याच्यामध्ये मुख्यत्वेकरून धन विद्युत् भार असलेल्या पोकळ्या हे कार्य करतात त्यास p प्रकारचा अर्धसंवाहक असे म्हणतात [→अर्धसंवाहक]. जर्मेनियम किंवा सिलिकॉन या अर्धसंवाहक मूलद्रव्यांत योग्य भेसळद्रव्ये मिसळून त्याचे n किंवाp\nप्रकारात रूपांतर करता येते. पायाकरिता एक प्रकारचा अर्धसंवाहक वापरला असल्यास उत्सर्जक व संकलकाकरिता दुसऱ्या प्रकारच्या अर्धसंवाहकाची योजना करतात. संधि-ट्रँझिस्टरामध्ये उत्सर्जक, पाया व संकलक अनुक्रमे n – p – n या प्रकारच्या अर्धसंवाहकांचे\nबनवलेले असतील, तर त्यास n – p – n ट्रँझिस्टर व हा क्रम p – n – p असा असल्यास त्यास p – n – p ट्रँझिस्टर म्हणतात. ट्रँझिस्टर ही तीन अग्री प्रयुक्ती आहे. आदान संकेत उत्सर्जकाकडून पायाकडे देऊन प्रदान संकेत संकलकाकडून पायाकडे जाऊ दिला, तर या जोडणीस समाईक (किंवा भूसंपर्कित) पाया जोडणी म्हणतात. प्रदान संकेत संकलकातून उत्सर्जकाकडे जाऊ दिला, तर त्यास समाईक (किंवा भूसंपर्कित) उत्सर्जक जोडणी व प्रदान संकेत उत्सर्जकाकडून संकलकाकडे जाऊ दिला, तर त्यास समाईक (किंवा भूसंपर्कित) संकलक जोडणी, असे म्हणतात. या निरनिराळ्या प्रकारच्या\nजोडणींची कल्पना आ. २१, २२ व २३ यांवरून येईल. तुलनेसाठी या आकृत्यांत उजवीकडे संबंधित नलिका मंडलही दाखविले आहे. आ. २० (अ) n – p – n मध्ये प्रकारच्या ट्रँझिस्टराचा विवर्धक म्हणून उपयोग करण्याकरिता आवश्यक अशी प्रत्यक्ष समाईक पाया जोडणी व त्याचे चिन्हांच्या साहाय्याने करण्यात येणारे मंडल प्रतिरूपण ही दाखविली आहेत. आ. २० (आ) मध्ये p – n – p प्रकारच्या ट्रँझिस्टकरिता लागणारी योजना दाखविली आहे, उत्सर्जकाच्या रेषेवर बाण काढून ट्रँझिस्टर प्रकाराचे स्पष्टीकरण कसे केले जाते हे या दोन आकृतींवरून दिसेल. p – n – p आणि n – p – n यांच्या मंडलामध्ये संकलक-पाया व उत्सर्जक-पाया यांवर लावलेल्या विद्युत् दाबांच्या दिशा उलट्या असतात हे लक्षात घेण्याजोगे आहे. कोणत्याही एका ट्रँझिस्टरमध्ये उत्सर्जक व पाया यांच्यावर लावलेल्या दाबाची दिशा, त्या विभागातील विद्युत् प्रवाह वाहकाच्या स्वरूपाप्रमाणे, विद्युत् प्रवाह वाहण्यास अनुकूल अशी ठेवण्यात येते. याउलट संकलक व पाया यांच्यावरील विद्युत् दाबाची दिशा प्रवाह संवहनास विरोधी अशी असते.\nट्रँझिस्टर वापरावयाचे तीन प्रकार व त्यांना समतुल्य असे नलिका वापरण्याचे तीन प्रकार आ. २१, २२ व २३ मध्ये दाखविले आहेत. या प्रकारच्या मंडलांचे विद्युत् गुणधर्म वेगवेगळे असतात. निर्वात नलिका विद्युत् दाब संवेदनशील प्रयुक्ती असल्यामुळे त्यांच्या कार्याचे निश्चित वर्णन करण्यास विवर्धनांक (u) व पट्टिकारोध (rp) हे दोन प्रचल (निरनिराळी मूल्ये देता येणार्‍या स्थिर राशी) पुरेसे होतात. नलिकेच्या अभिलक्षण वक्रांपासून त्यांच्याविषयी पूर्ण माहिती मिळते. ट्रँझिस्टर प्रयुक्तीचे कार्य जास्त गुंतागुंतीचे आहे, त्यामुळे त्यांच्या मंडलाचे अभिकल्प (नवीन रचना) करण्यासाठी कमीतकमी चार प्रचल लागतात. या प्रचलांची मूल्ये व स्वरूप ट्रँझिस्टरच्या प्रकारांवर व त्यातून वाहणार्‍या विद्युत् प्रवाहावर अवलंबून असतातच, पण त्याशिवाय त्यांच्या जोडणीच्या प्रकाराप्रमाणेही त्यांच्यामध्ये बदल होतो. ही प्रयुक्ती विद्युत् प्रवाह संवेदनशील असल्यामुळे त्यायोगे होणार्‍या विद्युत् प्रवाह लाभांकाचे मूल्य विचारात घ्यावे लागते.\nसमाईक उत्सर्जक जोडणीमध्ये विद्युत् प्रवाह व दाब या दोहोंमध्ये होणारे विवर्धन उच्च मूल्याचे असते. प्रदान व आदान विद्युत् दाबांत १८००चे कलांतर असते. या जोडणीमध्ये आदान अग्र संरोध मध्यम मूल्याचा (अंदाजे एक सहस्र ओहम) व प्रदान संरोधही मध्यम मूल्याचा (सु. ५० सहस्र ओहम) असतो.\nसमाईक पाया जोडणीमध्ये याउलट विद्युत् प्रवाह लाभांक कमी प्रतीचा (< १) तर विद्युत् दाब लाभांक उच्च प्रतीचा (काही सहस्र) असतो. यामध्ये आदान अग्र संरोध खूप कमी (सु. ५० ओहम), तर प्रदान अग्र संरोध जास्त (१ दशलक्ष ओहम) असतो.\nसमाईक संकलक जोडणीमध्ये उच्च प्रतीचा विद्युत् प्रवाह लाभांक (सु. ५०), नीच प्रतीचा विद्युत् दाब लाभांक, जास्त मूल्याचा आदान अग्र संरोध (सु. ३०० सहस्र ओहम) व कमी मूल्याचा प्रदान अग्र संरोध (सु. ३०० ओहम) मिळतो.\nसमाईक उत्सर्जक जोडणीच्या चांगल्या गुणधर्मांमुळे या जोडणीचा विवर्धकाकरिता जास्त उपयोग करण्यात येतो. या प्रकारच्या विवर्धकाच्या अभिकल्पासाठी लागणारे प्रचल व त्यांच्या एका\nप्रातिनिधिक ट्रँझिस्टरसाठी असणारी सरासरी मूल्ये खाली दिली आहेत.\nhie= १·५ सहस्र ओहम,\nhoe = २५ × १०-६ म्हो.\nयेथे h हा एक संमिश्र प्रचल आहे hie= प्रदानाचा मंडलसंक्षेप केला असताना, समाईक उत्सर्जकाच्या स्थितीचा (विन्यासाचा) आदानरोध hre = खंडित मंडलात अल्प संदेश असताना, समाईक उत्सर्जकावर उलट येणाऱ्या व स्थानांतरीत होणाऱ्या विद्युत् दाबांचे गुणोत्तर hfe = संक्षेपित मंडलात अल्प संदेश असताना, समाईक उत्सर्जकातून पुढे जाणाऱ्या प्रवाहाचे स्थानांतरण-गुणोत्तर hoe = आदान खंडित असताना, समाईक उत्सर्जकाच्या स्थितीची (विन्यासाची) प्रदान संवाहकता.\nयाट्रँझिस्टरच्या मंडलात भार म्हणून रोधक (R) वापरला असल्यास खालील अंदाजी सूत्रे वापरता येतात:\nविद्युत् दाब लाभांक Av =\nविद्युत् दाब लाभांक Ai =\nआदान अग्र संरोध ≈ hie\nप्रदान अग्र संरोध ≈\nट्रँझिस्टरचा कार्यबिंदू ठरविणे : यापुढील विवेचनाकरता p – n – p ट्रँझिस्टरचा वापर गृहीत धरला आहे.याचा कार्यबिंदू ठरविणे म्हणजे बाह्य संकेत नसताना एकदिश पाया विद्युत् प्रवाह Ib व संकलन उत्सर्जक यांमधील विद्युत् दाब VCE यांची मूल्ये निश्चित करणे हे होय. ही मूल्ये ठरविताना निरनिराळ्या मूल्यांचा पाया विद्युत् प्रवाह वाहत असताना, ट्रँझिस्टरचा संकलक विद्युत् प्रवाह व VCE हा विद्युत् दाब यांच्या अभिलक्षण वक्राचा आधार घेतात. ट्रँझिस्टर हा बहुतकरून त्याच्या रैखिक कार्यकक्षेत वापरला जातो. कार्यबिंदू ठरविताना काही आडाखे वापरतात. ते खाली दिले आहेत :\n(१) पाया व उत्सर्जक यांमधील वर्चस् पात नगण्य आहे. उत्सर्जक हा नेहमी पायाच्या सापेक्ष थोडासा धन विद्युत् दाब पातळीवर राहिली पाहिजे. (२) VCE चा संकलक विद्युत् प्रवाहावर होणारा परिणाम नगण्य आहे. (३) उत्सर्जक विद्युत् प्रवाह = संकलक विद्युत् प्रवाह + पाया विद्युत् प्रवाह ≈ संकलक विद्युत् प्रवाह.\nनिर्वात नलिका मंडलात ज्याप्रमाणे ‘निज-अवपात’ पद्धतीने जालकाग्र विद्युत् दाब मिळवितात तशाच पद्धतीने ट्रँझिस्टरमध्ये संकेतपूर्व पाया विद्युत् प्रवाहIb मिळवितात. अशा तर्‍हेने मिळविलेल्या पाया विद्युत् प्रवाहाने निश्चित केलेल्या कार्यबिंदूला स्थैर्य नसते. याकरिता अवपातनिर्मितीबरोबरच विद्युत् दाब किंवा प्रवाह पुन:प्रदाय क्रिया सिद्ध होईल, अशी व्यवस्था करतात.या परिस्थितीत ट्रँझिस्टरचा कार्यबिंदू पूर्णपणे स्थिर रहात नसून तो काही प्रमाणात बदलता असतो, हे स्पष्ट आहे. अवपात मिळविण्याकरिता अनेक मंडले उपलब्ध आहेत. त्यांपैकी फक्त दोन प्रातिनिधिक योजना आ. २४ मध्ये दाखविल्या आहेत.\nट्रँझिस्टर वापरून बनविलेल्या विवर्धकांचे मुख्य प्रकार आ. २५ ते २८ मध्ये दाखविले आहेत. काही मंडलांमध्ये वापरलेल्या घटकांची प्रत्यक्ष मूल्येही अधिक माहितीकरता दाखविली आहेत. ही मूल्ये अर्थातच वापरलेल्या ट्रँझिस्टरच्या गुणधर्मांवर अवलंबून राहतात. या विवर्धकांत स्थैर्य आणण्याकरता पुन:प्रदाय मंडलांचाही समावेश केलेला आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nस्टॅनिस्लॅव्हस्की ( कन्स्टंट्यीन सिर्गेये व्ह्यिच अल्यिक्स्येव्ह )\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/13661/", "date_download": "2022-12-09T15:57:45Z", "digest": "sha1:3ZDI6AP636QD3FKUDJUTWMHATI5N4MFU", "length": 9619, "nlines": 181, "source_domain": "dmedia24.com", "title": "कंग्राळी बुद्रुक गावातील सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोषात स्वागत", "raw_content": "\nकंग्राळी बुद्रुक गावातील सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोषात स्वागत\nकंग्राळी बुद्रुक गावातील सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोषात स्वागत\nबेळगाव: तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावातील सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले.\nकोरोना महामारीमुळे देशातील तसेच राज्यातील एक वर्षापासून शाळा कॉलेजेस बंद करण्याचे करण्यात आले होते तर सोमवार पासून सरकारने शाळेचे सहावी ते आठवीचे नियमित वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आठवड्याचे फक्त पाच दिवसच आणि अर्धवेळ शाळा चालवण्यात येतील. सर्व प्रकारची पूर्व खबरदारी घेऊन आणि सुरक्षा नियमांचे पालन करुन शाळा भरवण्यात येणार आहेत.\nकंग्राळी बुद्रुक गावातील सरकारी शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता .यावेळी एसडीएम सी अध्यक्ष मोहन भरडकर यांच्या हस्ते फीत कापून शाळेची सुरुवात करण्यात आली .यानंतर विद्यार्थ्यांच्या वर पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये घेण्यात आले. या प्रसंगी एचडीएफसीचे सदस्य शंकर कोणेरी सदस्या रंजना हुदली , राजेश्री लोहार , मनिषा परिट , शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक यु. पी .चौगुले , शिक्षक आय.जी. तरोडकर,पी.ए.पाटील,बेपरी, शेरलेकर , एस एस पाटील, शाहापटी टिचर असे उपस्थित होत्या.\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nगायींची अवैद्य तस्करी लवकरात लवकर थांबवावी यांनी केली मागणी\nअतिवृष्टीने नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता सर्वती खबरदारी\nनिर्मला सीतारमण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nराज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांच्या शपथविधी व दीक्षांत समारंभ संपन्न\nआरपीडी सर्कलचे नामकरण करण्याचा प्रयत्न\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-3/", "date_download": "2022-12-09T16:43:15Z", "digest": "sha1:HX4UOIVPVIQ2EUGEOALWQSILRJ4GJKV6", "length": 10006, "nlines": 213, "source_domain": "etaxwala.com", "title": "आंब्याचा व्यवसाय - ETaxwala", "raw_content": "\nकोकणचा राजा आपल्याला फक्त उन्हाळ्यातले दोन-तीन महिनेच खायला मिळतो. गरीब असो, श्रीमंत असो की मध्यमवर्गीय प्रत्येक घराच्या वार्षिक बजेटमध्ये या दोन महिन्यांमध्ये आंबा खरेदीची तरतूद करून ठेवलेली असते.\nहापूस, पायरी, केशर, दशहरी असे हजारो प्रकारचे आंबे आपल्या देशात पिकतात आणि विकलेही जातात. वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या प्रदर्शनामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे आंबे पाहायला मिळतात.\nफक्त दोन महिन्यांसाठी असला तरी वर्षभराचा फायदा करून देणारा हा धंदा आहे. तुम्ही हा कितीही छोट्या किंवा मोठ्या प्रमाणात करू शकता. अगदी घरच्या घरीसुद्धा करू शकता. गरज आहे ती फक्त फळ म्हणून आंब्याच्या जपणुकीविषयी थोडी माहिती मिळवण्याची.\nतुम्ही दोन प्रकारे आंब्याची घाऊक खरेदी करू शकता. एक म्हणजे थेट शेतकऱ्याकडून किंवा जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच मंडीमधून.\nहापूस आंबा हा सगळ्यात जास्त विकला जातो आणि या आंब्याला भावही खूप चांगला मिळतो. कोकण किंवा आसपासच्या परिसरात तुमच्या ओळखीची लोकं असतील तर तुम्ही आंबा शेतकरी म्हणजे ज्यांच्या आंब्याच्या बागा आहेत त्यांच्याकडून थेट खरेदी करू शकता.\nकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे बागायतदार आणि शेतकरी आंबे विक्रीसाठी घेऊन येतात. पण इथे व्यापार करणं वाटत तितकं सोपं नाही. तुम्ही धंद्यात थोडे मुरलेले असाल तरच मंडीतून थेट खरेदी करू शकाल.\nकोकणातल्या हापूसच्या खालोखाल पायरी, कर्नाटक हापूस, वलसाड हापूस आणि केशर या आंब्यांनाही चांगली मागणी असते.\nघरच्या घरी दोन-दोन डझनचे बॉक्स किंवा पाच डझनची लाकडी पेटी तयार करून लोकांना घरपोच डिलिव्हरी देऊ शकता. व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आंब्याचे आकर्षक फोटो टाकून ओळखीतल्या लोकांना तुमच्याकडून आंबे घेण्यासाठी आकृष्ट करू शकता.\nदर वर्षी हा धंदा करा. फक्त दोन ते तीन महिन्यात लाखोंची कमाई होईल. त्यांनतर महिनाभर आराम केला की मग श्रावणासोबत माळेने गणपती, नवरात्र, दिवाळी असे सगळे सण येतातच आहेत. एकेका सिझनला एक धंदा केला तर वर्षाकाठी बारा ते पंधरा लाख रुपये सहज कमवू शकाल.\nThe post आंब्याचा व्यवसाय appeared first on स्मार्ट उद्योजक.\nथांबला तो संपला, या उक्तीप्रमाणे जगणारेच यशस्वी होतात; प्रणव सातभाई हे याचेच एक उदाहरण\n१ लाख नोकऱ्यांसाठी आज देशभरात ७०० ठिकाणी राष्ट्रीय ऍप्रेंटीसशिप मेळाव्याचे आयोजन\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/dainik-rashifal-rashibhavishya-09-april-2022/", "date_download": "2022-12-09T15:14:50Z", "digest": "sha1:Y223NT6KONCFXDEQ4H6XM3BEYOWKXBHU", "length": 12302, "nlines": 67, "source_domain": "live65media.com", "title": "राशीफळ 09 एप्रिल 2022 : मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिवार शुभ आहे, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/राशीफळ 09 एप्रिल 2022 : मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिवार शुभ आहे, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nराशीफळ 09 एप्रिल 2022 : मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिवार शुभ आहे, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nVishal V 7:21 am, Sat, 9 April 22 राशीफल Comments Off on राशीफळ 09 एप्रिल 2022 : मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिवार शुभ आहे, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nमेष : स्वतःवर विश्वास ठेवा. अधिक नफा मिळविण्यासाठी व्यवसायात भाऊ-बहिणींचे सहकार्यही मिळू शकते. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सहज पूर्ण होतील. महिलांना घरगुती वस्तूंची खरेदी करावी लागेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यश मिळेल.\nवृषभ : चांगली माहिती मिळू शकेल. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरीत चांगले काम होईल. वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. नोकरीत सहकारी तुमचा हेवा करू शकतात.\nमिथुन : दिवस तुमच्यासाठी खास असेल. तुमच्या मनात काही असेल तर ते व्यक्त करा. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. महिलांनी त्यांच्या करिअरबाबत अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे. मालमत्ता खरेदीसाठी दिवस चांगला आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.\nकर्क : तुमच्या व्यक्तिमत्त्वात नवीन आकर्षण निर्माण होईल. तुमच्या कौशल्याने आणि समजूतदारपणाने तुम्ही कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. व्यवसायात अचानक चांगली बातमी मिळू शकते. अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडण्याची हीच योग्य वेळ आहे.\nसिंह : कोणाचेही म्हणणे मनावर ठेऊ नका. नोकरी करणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. व्यवसायात उत्कृष्ट परिणाम होतील. कामाच्या संदर्भात केलेले प्रयत्न तुम्हाला चांगले परिणाम देतील.\nकन्या : दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. सासरच्यांशी चांगली चर्चा होईल. नोकरीत यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजी राहू नका.\nतूळ : कामात चांगल्या संधी मिळतील. कौटुंबिक व्यवसायात तुम्हाला तुमच्या जीवन साथीदाराचे पालन करावे लागेल. सरकारी नियमांमुळे व्यापाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही नवीन मित्र बनवाल.\nवृश्चिक: तुम्हाला अज्ञात स्त्रोताकडून पैसे मिळू शकतात. नवीन प्रोजेक्टवर काम करून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तरुणांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी आहेत. पालकांसोबत खरेदीला जाता येईल.\nधनु : तुमच्या सकारात्मक विचारांमुळे कुटुंबातील सदस्यांना आनंद मिळेल. बँकिंग क्षेत्रातील लोकांना नोकरीत लाभाचा काळ आहे. प्रलंबित राहिलेला मालमत्तेचा सौदा फायदेशीर ठरू शकतो. मुलाकडून मनाला समाधान मिळेल.\nमकर : देवाच्या कृपेने तुमच्यासाठी अनेक गोष्टी घडू शकतात. जीवन साथीदाराच्या मदतीने संपत्तीत हात घालू शकाल. तुमच्या वेळेचा सदुपयोग केल्याने तुम्हाला फायदा होईल. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा. घरातील महत्त्वाच्या कामात मदत होईल.\nकुंभ : तुम्ही केलेल्या कामामुळे तुमची उधळपट्टी होणार नाही. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमचे विचार बदलू शकतात. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळेल.\nमीन : नवीन कामात रस राहील. तुमच्या पराक्रमाच्या आणि धैर्याच्या जोरावर तुम्ही पैसे कमवू शकाल. तरुणांना करिअरशी संबंधित नवीन माहिती मिळेल. भूतकाळात घडलेल्या घटनांवरूनच वाद निर्माण होऊ शकतात. अनावश्यक समस्यांवर नियंत्रण राहील.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious 13 एप्रिल रोजी गुरु ग्रहाचे संक्रमण होणार आहे, या 3 राशींना धना सोबतच प्रगतीची प्रबळ मिळणार आहे\nNext ग्रहांची हालचाल बर्‍याच राशींसाठी चांगली बातमी देणारी आहे. येणारा काळ आनंदाने भरलेला असेल\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2022-12-09T16:14:22Z", "digest": "sha1:JXXVUSDUHS6T2NSLGSVHYQZXT7ZWL3TW", "length": 5906, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मेक्सिकोचे फुटबॉल खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n\"मेक्सिकोचे फुटबॉल खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण २६ पैकी खालील २६ पाने या वर्गात आहेत.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१४ रोजी १२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/kiyara-adwani/", "date_download": "2022-12-09T16:35:33Z", "digest": "sha1:WO4G252NOWBIZAEK33QIT4S5CQA3RMSE", "length": 3778, "nlines": 41, "source_domain": "thepublitics.com", "title": "kiyara adwani Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\n‘भूल भुलैया 2’ चित्रपटाचे 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट, चित्रपटाची दमदार कमाई सुरूच…\nबॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा चित्रपट ‘भूल भुलैया 2’ बॉक्स ऑफिसवर वादळाच्या वेगाने पुढे जात दमदार कमाई करत आहे. कार्तिक आणि कियारा यांच्या चित्रपट कारकिर्दीला यशाचे पंख लागून ते उंच भरारी घेऊन कोट्यावधी रुपयाची कमाई करताना दिसत आहे. भूल भुलैया 2 ने आता नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रिलीजच्या 9व्या…\nRead More ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाचे 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट, चित्रपटाची दमदार कमाई सुरूच…Continue\nबाप – लेक घेताय एकाच वेळ घटस्फोट जुग जुग जियो चित्रपटाचा ट्रेलर रिलीज…\nवरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या जुग जुग जिओ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जुग जुग जिओ हा एक फॅमिली ड्रामा आहे जो २४ जून २०२२ रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाची स्टोरी लग्न आणि नातेसंबंधांभोवती फिरते. जुग जुग जिओमध्ये वरुण धवन आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच एकत्र कामं करताना दिसत आहेत….\nRead More बाप – लेक घेताय एकाच वेळ घटस्फोट जुग जुग जियो चित्रपटाचा ट्रेलर रिलीज…Continue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Cancer-Horoscope-Today-September-26-2022/", "date_download": "2022-12-09T15:54:29Z", "digest": "sha1:CLZTPGOFH3LEWNCL5Q5CA7TQAKA5GZJE", "length": 1452, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "कर्क राशीफल आज,सप्टेंबर 26, 2025", "raw_content": "कर्क राशीफल आज,सप्टेंबर 26, 2022\nअंदाज : संपर्काची व्याप्ती मोठी असेल. नवीन लोकांसोबत समाजकारण करणे सोयीस्कर ठरेल.\nलोककल्याणकारी कामांकडे लक्ष देणार . गणिती कामात रस घ्याल.\nव्यावसायिक प्रयत्नांना यश मिळेल. फायद्याच्या परिस्थितीचे भांडवल करा.\nविविध कामे वेळेत पूर्ण कराल. सामाजिक जबाबदाऱ्यांमध्ये पुढे राहील.\nआर्थिक लाभ : सहकारी संस्थांवर भर दिला जाईल. आर्थिक लाभावर भर .\nलव्ह लाइफ : योग्य वेळी मन की बात म्हणेल. प्रियजनांसोबत आनंद वाटून घ्याल.\nआरोग्य : मान सन्मान राखला जाईल. आरोग्याकडे लक्ष देईल.\nशुभ अंक : 2, 8\nशुभ रंग: हलका गुलाबी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-suvichar.com/ragaun-tumchi-shakti/", "date_download": "2022-12-09T16:35:17Z", "digest": "sha1:5X33BRHOGCUOPW5W5XRRWIQVMQWKRZJV", "length": 9330, "nlines": 174, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "रागावून तूमची शक्ती… – आयुष्य मराठी सुविचार – Life Marathi Suvichar – मराठी सुविचार", "raw_content": "\nरागावून तूमची शक्ती… – आयुष्य मराठी सुविचार – Life Marathi Suvichar\nरागावून तूमची शक्ती… – आयुष्य मराठी सुविचार – Life Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला आयुष्य (Life Suvichar) मराठी सुविचार वाचायला मिळतील…\nवाया घालवू नका .\nप्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार\nअर्थ तरी काय उरणार आहे…”\n“सुख दुखाचा विचार करताना\nमी तुलाच समोर पाहिले..\nतुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले…”\nहे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती\n“जीवन जगण्याची आशा आहेस तू ,\nमाझ्या हृदयाची चावी आहेस तू ,\nजीवनाची माझ्या कोमल गरज आहे तू ,\nमाझ्या विचारापेक्षाही सुंदर आहेस तू…”\nमैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार\nदेव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा\n“स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,\nजेव्हा स्वप्नातली कल्पना आणि\nकल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,\nतेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत.”\nशुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार\nपिंपळाच्या पानासारखे असायला हवे,\nत्याची कितीही जाळी झाली,\nआयुष्यभर जपुन ठेवायला हवे.”\n“मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात\nनेहमीकरता असणारी तुझीचं साथ…..\nसोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे…\nतू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे….”\nकृपया :- मित्रांनो हे (रागावून तूमची शक्ती… – आयुष्य मराठी सुविचार) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.viraltm.org/nagraj-manjule-full-biography/", "date_download": "2022-12-09T16:06:08Z", "digest": "sha1:6RLR56674KKQUC2JL6XADB4CSZ6SIVZ6", "length": 10814, "nlines": 113, "source_domain": "www.viraltm.org", "title": "नागराज मंजुळे यांचा बालपण ते सैराट पर्यंतचा खडतर प्रवास जाणून घ्या ! - ViralTM", "raw_content": "\nनागराज मंजुळे यांचा बालपण ते सैराट पर्यंतचा खडतर प्रवास जाणून घ्या \nनागराज मंजुळे यांचा बालपण ते सैराट पर्यंतचा खडतर प्रवास जाणून घ्या मराठी सिनेसृष्टीत रेकॉर्ड ब्रेकिंग यश मिळविणारा आणि इतिहास करणारा दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते नागराज पोपटराव मंजुळे ला. त्यांना अनेक कलाकार प्रेमाने अण्णा या नावाने पुकारतात. एक कवी लेखक अभिनेता आणि दिग्दर्शक अशा बहुतांशी भूमिकांमधून प्रवास करणाऱ्या नागराजचा जन्म 1978 साली झाला. वडार समाजात जन्मलेल्या नागराजच्या घरामध्ये उच्चशिक्षित आसा कुणीच नव्हतं. करमाळा तालुक्यातील जेऊर गावात त्यांचा बालपण गेलं. पण जसजसं वय वाढायला लागले दिवस-रात्र ते घराच्या बाहेर फिरायला लागले. सैराट आणि मुकाटपणे फिरू लागले व व्यसनाच्या आहारी गेले.\nजसजसं वय वाढत होतं तसतसे त्याचे एकटेपण त्याला त्रास देत होत. आणि त्यामुळे शालेय अभ्यासामध्ये त्याचं मन कधीच रमले नाही आणि म्हणूनच शाळेची दफ्तर एका ठिकाणी लपवून ठेवून मित्रांसमवेत सिनेमाला जाणं हा एक निराळाच छंद त्याला जडला. सिनेमांविषयी त्यांना इतका आकर्षण वाढले की अमिताभ बच्चनला पाहण्यासाठी आणि त्याच्यासारखा दिसण्यासाठी ते अनेकदा सलूनच्या फेऱ्या मारायचे. आपल्या वाईट सवयींमुळे कदाचित आपल्याशी कुणीच बोलणार नाही. त्यांनी हळूहळू सगळ्या वाईट गोष्टी सोडायला सुरुवात केली. शालेय शिक्षण घेत असताना विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते भाग घ्यायचे कधी शिवसेनेचे संघाच्या शाखेत जाऊन खेळ खेळायचे आहे तीमध्ये आराध्या तल्या मेळ्यात चांदणे हलगी वाजवायचे पैसे जमवायचे बालपणी विविध दंगलींमध्ये ही सामील व्हायचे पण त्याच्या आयुष्यातल्या या प्रवासामध्ये दोन वेळेस प्रचंड खटला खाली जेव्हा त्याला दत्तक घेणारे वडील वारले आणि 2005 साली जेव्हा त्याचे जन्मदाते वडील वार. तेव्हा त्याच्या आयुष्याला वळण मिळालं.\nते दहावीत दोन विषयात नापास झाल्यावर त्यानंतर मात्र त्यांना वाचनाचा छंद जडला. घरी अतिशय अवस्था असल्याकारणाने पेपर विकत घेण्यासाठी पैसे नसायचे वाचनालयामध्ये जाऊन पेपर वाचू लागला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच पोलिसात जाण्याची संधी चालून आली पोलिस भरतीमध्ये त्याची निवड झाली. पण तिथं मात्र त्याचे मन रमले नाही. केवळ तेरा दिवसांची नोकरी करून त्यांना तिथून पळ काढला. अकरावी बारावीच्या काळात त्याला कविता लिहिण्याची सवय जडली. बारावीत असताना त्यांनी एक कविता लिहिलेली त्यांनी लोकमतला पाठवली आणि त्याच कवी त्यासाठी त्याला प्रथम क्रमांकाने सन्मानितही करण्यात आले. तेव्हापासून त्याचा आत्मविश्वास वाढला. आणि येथूनच सिनेसृष्टील प्रवासाला सुरुवात झाली.\nतब्बल ‘इतक्या’ करोडची संपत्ती मागे सोडून गेले शेयर मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे ‘राकेश झुनझुनवाला’, वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…\nसोडून द्या मुलींच्या लग्नाचे टेंशन या पॉलिसी मध्ये भरा १२१ रुपये लग्नासाठी मिळतील २७ लाख रुपये \nLIC ची जबरदस्त स्कीम गुंतवा फक्त ७६ रुपये आणि मिळवा ९ लाख रुपयांची मोठी रक्कम \nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nफोटोमध्ये दडले आहे एक रहस्य, फक्त ९ सेकंदामध्ये शोद्यायची आहे एक...\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/brijbhushansinh-on-raj-thackeray-says-ready-to-beat-him-on-airport/", "date_download": "2022-12-09T17:15:09Z", "digest": "sha1:EEHA4QF5JHUYPKEFIAZ37E5PDNHETR7E", "length": 6105, "nlines": 55, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "\"राज ठाकरे कधी एअरपोर्टवर भेटले तर हिसका दाखवीन\"; बृजभूषण सिंह", "raw_content": "\n“राज ठाकरे कधी एअरपोर्टवर भेटले तर हिसका दाखवीन”; बृजभूषण सिंह\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. आपल्याला अयोध्या दौऱ्यात अडकवण्यासाठी सापळा रचण्यात आल्याचं कारण देत त्यांनी हा दौरा स्थगित केला आहे. या दौऱ्याला तीव्र विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यामुळेच दौरा रद्द केल्याच्याही चर्चा सातत्याने होत आहेत. दरम्यान, हा दौरा स्थगित होऊनही बृजभूषण शांत बसलेले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे.\nदेवरिया इथल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज ठाकरेंच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, मी राज ठाकरेंना २००८ पासून शोधतोय. जर ते कधी एअरपोर्टवर भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन. राज ठाकरेंचं आता हृदय परिवर्तन झालंय आणि त्यांना अयोध्येला यायचं आहे. पण उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल जोपर्यंत ते माफी मागणार नाही, तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. आम्ही सगळेच रामाचे वंशज आहोत आणि त्यांनाच राज यानी अपमानित केलं आहे, मारलं आहे. त्यामुळे जेव्हा ते माफी मागतील, तेव्हाच येऊ शकतील.\nबृजभूषण सिंह पुढे म्हणाले की, राज ठाकरे ज्या कोणत्या उत्तर भारतीय राज्यात जातील, तिथे त्यांना विरोध केला जाईल. माफी मागितल्याशिवाय त्यांना प्रवेश नाही. राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते, पण नंतर त्यांनी आपला दौरा रद्द केल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतरही बृजभूषण सातत्याने राज ठाकरेंना विरोध करत आहेत.\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/bigboss-marathi-actor-vishal-nikam-and-shivlila-patil-in-pandharpur-latest-news/", "date_download": "2022-12-09T17:07:41Z", "digest": "sha1:H6DZ6U6MIQJNW37SIXHMZG7JFIJ2HK6D", "length": 13779, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "अभिनेता विशाल निकम आणि कीर्तनकार शिवलीलाताई पाटील पुन्हा चर्चेत जे बोलले ते करून दाखवलं - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / अभिनेता विशाल निकम आणि कीर्तनकार शिवलीलाताई पाटील पुन्हा चर्चेत जे बोलले ते करून दाखवलं\nअभिनेता विशाल निकम आणि कीर्तनकार शिवलीलाताई पाटील पुन्हा चर्चेत जे बोलले ते करून दाखवलं\nबिग बॉस मराठी सीजन ३ सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात पाहायला मिळाला. ऐकून १७ स्पर्धकातील एक एक बाहेर पडत गेला आणि शेवटी ५ स्पर्धकात कोण विजेता घोषित होणार असा प्रेक्षकांना प्रश्न पडलेला. २६ डिसेबर या तारखेला महाअंतिम सोहळा पार पडला अख्या महाराष्ट्राला उत्सुकता होती कि नेमका कोण विजेता होणार. शेवटी पाच स्पर्धक फायनल मध्ये पाहायला मिळाले जय दुधाने ,मीनल शहा ,विशाल निकम ,उत्कर्ष शिंदे ,विकास पाटील हे टॉप पाच फायनॅलिस्ट पाहायला मिळाले यात मीनल ने सगळ्यात आधी तिकीट मिळवल्याने सगळ्यांना वाटायचं कि मीनल हीच विजेती होणार आणि शेवटी मीनल,विकास उत्कर्ष हे घरा बाहेर पडले मग जय दुधाने आणि विशाल निकम यांच्यात एक निवडण्यात आला तो होता अभिनेता विशाल निकम.\nअभिनेता विशाल निकम आणि कीर्तनकार शिवलीला ताई पाटील दोघेही बिगबॉसच्या घरात एकत्र पाहायला मिळालेले. दोघांत चांगली मैत्री देखील झाली. विशाल देखील हरिभक्त पारायनाशी लहानपणापासूनच जोडला गेला आहे. कदाचित यामुळेच शिवलेला ताई आणि विशाल निकम यांचे विचार जुळले. शिवलीला आजारी असताना देखील विशाल निकम तिला सपोर्ट करताना पाहायला मिळाला. त्याचे अश्रू अनावर झाले सोशिअल मीडियावर विशालची खिल्ली देखील उडवली गेली पण म्हणतात ना सत्याचा नेहमीच विजय होतो आणि अगदी तसच घडलं देखील. अभिनेता विशाल निकम बिगबॉस मराठी सीजन ३ चा विजेता ठरला. ग्रँड फिनाले वेळी सर्वच स्पर्धकांनी बिगबॉसच्या घरात हजेरी लावली पण कीर्तनकार शिवलीला ताई पाटील मात्र ह्यावेळी उपस्थित नव्हत्या. त्याच कारण देखील तसेच होत. सोशल मिडियावरच नव्हे तर महाराष्ट्रातील संप्रदाय समजातील अनेकांनी त्यांना धारेवर धरले होते. इथून पुढे आम्ही त्यांचे कीर्तन ऐकणार नाही अशी भूमिकाच त्यांच्याविरुद्ध घेण्यात आली होती. त्यामुळे बिग बॉसच्या घरात येण्यामागचा आपला हेतू नेमका काय होता याचा खुलासा त्यांनी केला होता. आठ दिवसांच्या कालावधीत शिवलीला पाटील बिग बॉसच्या घरात राहिल्या मात्र ह्या घरात नेमकं कसं वागायचं हेच त्यांना समजत नव्हतं. मला हा खेळ समजलाच नाही असं स्पष्ट शब्दात त्यांनी मत मांडलं होतं. मी ह्या घरात कीर्तनकार म्हणून आले आपली परंपरा कानाकोपऱ्यात पोहोचावी याच उद्देशाने मी ह्या घरात आले होते अशी बाजू त्यांनी मांडली होती.\nत्यावेळी त्यांनी समस्त वारकरी संप्रदायाची हात जोडून माफी मागितली होती. आपल्यावर टीका केली जात असल्याचे पाहून त्यांनी पुन्हा बिग बॉसच्या घरात जाणार नसल्याचा निर्णय घेतला होता. याच कारणास्तव शिवलीला पाटील महाअंतिम सोहळ्याला देखील उपस्थित राहू शकल्या नाहीत. बिगबॉसच्या घरात विशाल निकम म्हणाला होता कि ह्या घरातून जेंव्हा मी बाहेर पडेल तेंव्हा सर्वात आधी मी कीर्तनकार शिवलीला ताई पाटील ह्यांची नक्की भेट घेईल. आणि आता विजेता झाल्यावर त्यांनी जे बोललं ते करून दाखवलं. विशाल निकम एक पोस्ट शेअर करत म्हणतो ” बिग बॉसच्या घरामध्ये मी बोललो होतो, पहिलं जर कोणाला भेटीन तर शिवलीला ह्यांना आणि आज आमची भेट झाली ती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात….माऊलींच्या पंढरपुरात ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी” ह्या दोघांच्या जे बोललं ते करून दाखवल्याचा आंनद त्यांचे चाहते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. आपण वारकरी संप्रदायातले असल्याने त्यांनी भेटण्यासाठी माऊलीच्या पंढरपुरातील जागा निवडली ह्याच देखील भरभरून कौतुक केलं जातंय.\nPrevious आई वडीलांपश्चात या दोघी अभिनेत्री बहिणींनी घेतलं स्वतःचं घर\nNext ‘देवमाणूस २’ मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री तुम्ही ओळखलंत ह्या सुंदर अभिनेत्रीला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://granthpremi.wpcdn-a.com/?page_id=1057", "date_download": "2022-12-09T14:57:12Z", "digest": "sha1:QBTK7CP7IYFYOTPMAN6THI35EMAKRLUL", "length": 5236, "nlines": 88, "source_domain": "granthpremi.wpcdn-a.com", "title": "ग्रंथप्रेमी Tv – Granthpremi – Online Book Store | ग्रंथप्रेमी – पुस्तकांचे ऑनलाइन दालन", "raw_content": "\nGranthpremi Memes - मिळत नसलेलं पुस्तक उपलब्ध आहे असं कळल्यावर ग्राहक\nArthsakshar Vha - अर्थसाक्षर व्हा\nBook Reading - फिरुनी नवी जन्मले मी\nBook Reading - बोर्डरुम (Boardroom) पुस्तकामधून हर्षेज् चॉकलेट्स या प्रकरणाचे अभिवाचन\nBook Reading तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही श्रींचीच इच्छा आहे पुस्तकामधून अंगारा प्रकरणाचे अभिवाचन\nBook Reading - कानमंत्र आईबाबांसाठी (Kanmantra Aaibabansathi) या पुस्तकामधून पतंग प्रकरणाचे अभिवाचन\nBook Intro Devyoddha - देवयोद्धा या पुस्तकाचा परिचय\nसहावे सुख - या यशवंत पाटणे लिखित पुस्तकामधून एका प्रकरणाचे अभिवाचन\nअयोध्येचा रावण आणि लंकेचा राम - या दिनकर जोशी लिखित पुस्तकामधून एका प्रकरणाचे अभिवाचन\n\"इमोशनल हायजॅक \" - या मनोज अंबिके लिखित पुस्तकामधून \"मला टेन्शन आलंय \" प्रकरणाचे अभिवाचन\n\"उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा\" - सुरेश हावरे या पुस्तकामधून \"कार्यारंभ\" प्रकरणाचे अभिवाचन\n\"एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे\" या पुस्तकाचे श्री दिलीप निंबाळकर यांनी केलेले परीक्षण\n\"मस्तानी कुलवती की कलावंतीण - काही प्रश्न\" या प्रकरणाचे अभिवाचन - \"देवयोद्धा\" या महाकादंबरी मधुन.\nहे पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लीक करा\nग्रंथप्रेमी हा उपक्रम लोकांना अस्तित्वात असलेल्या विविध प्रकारच्या चांगल्या पुस्तकांबद्दल जाणीव करून देणे तसेच असे सुंदर साहित्य आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या लेखकांस प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे. ग्रंथप्रेमी, हा उपक्रम, मराठी लोकांमधे वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी सुरु केलेला आहे. लोकांना अस्तित्वात असलेल्या विविध प्रकारच्या चांगल्या पुस्तकांबद्दल जाणीव करून देणे तसेच असे सुंदर साहित्य आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या लेखकांस प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे. मराठी वाचकांना, मराठी साहित्य वाचनासाठी आणि विकत घेण्यासाठी मदत , प्रेरणा येथे देण्याचा हा प्रयास आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2021/11/22/corona-sindhudurg-153/", "date_download": "2022-12-09T15:22:17Z", "digest": "sha1:XDTXNHOZ5JP3ZGVPN4H2GN5BH5DOKLL6", "length": 16355, "nlines": 100, "source_domain": "kokanmedia.in", "title": "सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे ७ रुग्ण, त्याहून दुप्पट करोनामुक्त - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे ७ रुग्ण, त्याहून दुप्पट करोनामुक्त\nसिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२२ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ७ रुग्ण आढळले, त्याच्या दुप्पट म्हणजे १४ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंदही झाली नाही.\nजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालात नमूद केल्यानुसार जिल्ह्यात सध्या केवळ ६७ सक्रिय रुग्ण आहेत.\nआज आढळलेल्या नव्या ७ करोनाबाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ०, कणकवली ४, कुडाळ १, मालवण १, सावंतवाडी ०, वैभववाडी ०, वेंगुर्ले ०.\nजिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या ६७ रुग्णांपैकी ९ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.\nजिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ५, दोडामार्ग ७, कणकवली १९, कुडाळ ८, मालवण ८, सावंतवाडी १२, वैभववाडी ३, वेंगुर्ले ४, जिल्ह्याबाहेरील १.\nआज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५७ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९८, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०३, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nकीर्तनसंध्या देणगी सन्मानिका उपलब्ध\nस्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त १८ डिसेंबरला रत्नागिरी-पावस पदयात्रा\nप्रकल्पांमुळे कोकणासमोर निर्माण झालेले प्रश्न\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nPrevious Post: रत्नागिरी जिल्ह्यात नवबाधितांची संख्या शून्यावर\nNext Post: कोकण इतिहास परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात ६० शोधनिबंध सादर\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T17:14:54Z", "digest": "sha1:PGRP75NDX4BJZOPPBINFLBJG6253LMSQ", "length": 4864, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोड्डा जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहा लेख गोड्डा जिल्ह्याविषयी आहे. गोड्डा शहराबद्दलचा लेख गोड्डा आहे.\nगोड्डा हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र गोड्डा येथे आहे.\nकोडर्मा • खुंटी • गढवा • गिरिडीह • गुमला • गोड्डा • चत्रा • जामताडा • डुमका • देवघर • धनबाद • पलामू • पूर्व सिंगभूम • पश्चिम सिंगभूम • पाकुर • बोकारो • रांची • रामगढ • लातेहार • लोहारडागा • सराइकेला खरसावां • साहिबगंज • सिमडेगा • हजारीबाग\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१५ रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.canada-visa-online.org/mr/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T17:15:28Z", "digest": "sha1:YPKWO7O62WLLFGVYLVAYFT2L7YSLJLTV", "length": 26800, "nlines": 132, "source_domain": "www.canada-visa-online.org", "title": "ब्रिटीश कोलंबियामधील स्थाने अवश्य पहा", "raw_content": "\nयूएस ग्रीन कार्ड धारकांसाठी कॅनडा व्हिसा\nब्रिटिश नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nस्पॅनिश नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nफ्रेंच नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nइस्रायली नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nइटालियन नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nदक्षिण कोरियाच्या नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nपोर्तुगीज नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nचिलीच्या नागरिकांसाठी कॅनडा व्हिसा\nकॅनडा ईटीए अर्ज करण्याची प्रक्रिया\nईटीए कॅनडा व्हिसा अर्ज\nयूएस ग्रीन कार्डवर कॅनडाचा प्रवास\nवर्किंग हॉलिडे व्हिसा कॅनडा\nवैद्यकीय रुग्णांसाठी कॅनडा व्हिसा\nपुढील चरण - ईटीए कॅनडा व्हिसा नंतर\nकॅनडामधील शीर्ष हिवाळी गंतव्ये\nनायगारा फॉल्स प्रवास मार्गदर्शक\nकॅनडा मध्ये आईस हॉकी\nकॅनडा मध्ये शरद .तूतील\nकॅनडा-यूएस सीमा पुन्हा उघडली\nकोविड-19: कॅनडाने लसीकरण पासपोर्टचे अनावरण केले\nकोविड -१:: कॅनडाने प्रवास निर्बंध सुलभ केले\nआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा विस्तार\nभाषा निवडाइंग्रजीफ्रेंचजर्मनइटालियनजपानीस्पेनचानॉर्वेजियनडॅनिशडचस्वीडिशपोलिशफिन्निशग्रीकरशियनचीनी (सरलीकृत)अरबीबल्गेरियनकॅटलानचीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकफिलिपिनोहिब्रूहिंदीकोरियनपोर्तुगीजरोमानियनइंडोनेशियनलाट्वियनलिथुआनियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनयुक्रेनियनव्हिएतनामीअल्बेनियनएस्टोनियनगॅलिशियनहंगेरियनमाल्टीजथाईतुर्कीपर्शियनआफ्रिकान्समलयस्वाहिलीआयरिशवेल्समधील लोकांची भाषाबेलारूसीआईसलँडिकमॅसेडोनियनयिद्दीआर्मेनियनअजरबेजानीबास्कजॉर्जियनहैतीयन क्रेओलउर्दूबंगालीबोस्नियनवाळू मध्ये जलतरणमुद्दाम तयार केलेली भाषागुजरातीहौसामंगईग्बोजावातील लोक किंवा त्यांची भाषाकन्नडख्मेरलाओलॅटिनमाओरीEnglishमंगोलियननेपाळीपंजाबीसोमालीतामिळतेलगूयोरुबाझुलूम्यानमार (बर्मीज)ठरतेकझाकमलागसीमल्याळमसिंहलीसिसोथोसुदानीताजिकउझ्बेकअम्हारिककोर्सिकीफ्रिशियनहवाईयनकुर्दिश (Kirmanji)किर्गिझस्तानडायलरपश्तोसामोअनस्कॉट्स गेलिकशोनासिंधीझोसा\nब्रिटीश कोलंबियामधील स्थाने अवश्य पहा\nवर स्थित कॅनडाचा वेस्ट कोस्ट, ब्रिटिश कोलंबिया एका बाजूला प्रशांत महासागराने तर दुसरीकडे प्रसिद्ध रॉकी पर्वतांनी वेढलेले आहे. हे तीन मुख्य प्रदेशांमध्ये विभागले गेले आहे, लोअर मेनलँड, दक्षिणी अंतर्गत भाग आणि किनारपट्टी. कॅनडातील सर्वाधिक लोकसंख्येच्या प्रांतांपैकी एक, ब्रिटिश कोलंबियामध्ये कॅनडातील काही महानगरे आहेत, जसे की व्हिक्टोरिया आणि व्हँकुव्हर, व्हँकुव्हर हे संपूर्ण पॅसिफिक वायव्येकडील सर्वात मोठ्या महानगरांपैकी एक आहे. ब्रिटिश कोलंबिया हे कॅनडातील काही सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांचेही घर आहे आणि हा कॅनडाचा प्रांत आहे ज्याला जगभरातील पर्यटक सर्वाधिक भेट देतात. समुद्रकिनारी असलेल्या मेट्रोपॉलिटन शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत व्हिस्लर सारखी ठिकाणे जी हिवाळ्यातील अद्भुत प्रदेशात बदलतात, ब्रिटिश कोलंबियामध्ये पर्यटकांना ऑफर करण्यासाठी अनेक ठिकाणे आणि अनुभव आहेत.\nतुम्हाला पर्वत, तलाव, हिरवीगार जंगले, महासागरातील मोर्चे आणि समुद्रकिनारे यांचे सौंदर्य पाहायचे असेल किंवा निसर्गरम्य शहरे आणि विलक्षण लहान शहरांमधील प्रेक्षणीय स्थळे पाहायची असतील किंवा स्कीइंग, हायकिंग आणि कॅम्पिंग साहस पाहायचे असतील, तुम्ही हे सर्व ब्रिटिश कोलंबियामध्ये करू शकता. जर तुम्ही कॅनडामध्ये वैविध्यपूर्ण सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल, तर ब्रिटिश कोलंबिया हे तुमचे ठिकाण आहे. व्हँकुव्हर, व्हँकुव्हर आयलंड, योहो नॅशनल पार्क आणि व्हिस्लर सारख्या सुप्रसिद्ध ठिकाणांव्यतिरिक्त, तुम्ही ब्रिटिश कोलंबियामध्ये शोधलेल्या इतर सर्व ठिकाणांची यादी येथे आहे.\nईटीए कॅनडा व्हिसा 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी कॅनडाला भेट देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक अधिकृतता किंवा प्रवास परवाना आहे. कॅनडामध्ये प्रवेश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यागतांकडे कॅनेडियन ईटीए असणे आवश्यक आहे. परदेशी नागरिक अर्ज करू शकतात ईटीए कॅनडा व्हिसा ऑनलाईन काही मिनिटांत. ईटीए कॅनडा व्हिसा प्रक्रिया स्वयंचलित, सोपी आणि पूर्णपणे ऑनलाइन आहे.\nआम्ही आधीच याबद्दल लिहिले आहे ब्रिटिश कोलंबियामधील व्हिसलर ब्लॅककॉम्ब सारख्या शीर्ष स्कीइंग स्थाने आणि ब्रिटीश कोलंबियामधील रॉकीज आणि राष्ट्रीय उद्याने मागील लेखात.\nओकानागन काउंटीचा एक भाग जो युनायटेड स्टेट्समध्ये चांगला विस्तारतो, काउंटीचा कॅनेडियन भाग ओकानागन व्हॅली म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या सभोवती आहे ओकानागन लेक्स आणि भाग ओकानागन नदी जे कॅनडाच्या हद्दीत येते. कोरडे, उबदार, सनी दिवस, ओकानागन व्हॅलीचे लेकशोअर लँडस्केप आणि बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स, स्कीइंग, हायकिंग इत्यादीसारख्या क्रियाकलापांमुळे जगभरातील पर्यटकांना खोऱ्यात आणले जाते. तलावाच्या पूर्व किनाऱ्यावर केलोना हे शहर आहे, खोऱ्यातील मुख्य शहर, ज्याच्या नावाचा स्थानिक भाषेत अर्थ असा होतो. 'ग्रिजली अस्वल'. स्वत:चे एक महानगर, केलोना हे इतर लहान शहरांनी वेढलेले आहे जसे की पीचलँड, समरलँड आणि पेंटिक्टन. व्हॅली तसेच ही आसपासची शहरे त्यांच्या सुखद उन्हाळ्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळे ते ब्रिटिश कोलंबियामधील पर्यटकांसाठी एक परिपूर्ण माघार आहे.\nहे शहर व्हँकुव्हर बेटावर, प्रसिद्ध पॅसिफिक रिम नॅशनल पार्कच्या काठावर आहे. मुख्यतः एक किनारी शहर, ते देखील आहे उन्हाळ्यात सर्वाधिक भेट दिली जाते. सर्फिंग, हायकिंग, पक्षी निरीक्षण, कॅम्पिंग, व्हेल वॉचिंग, मासेमारी इत्यादी निसर्गप्रेमींना आवडतील अशा अनेक उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. टोफिनोचे नयनरम्य, वालुकामय समुद्रकिनारे, जसे की लाँग बीच, त्याचे गरम झरे आणि कोसळणाऱ्या लाटा. त्याच्या किनार्‍यावर असलेल्या या छोट्याशा गावात पर्यटकांना आनंदी ठेवा.\nत्याची दुर्गमता आणि शहरापासूनचे अंतर याचा अर्थ ते अनेक पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या माघारीसारखे कार्य करते. ते समुद्रकिनारी आणि येथे दिल्या जाणार्‍या असंख्य क्रियाकलापांचा आनंद घेण्यासाठी तसेच समुद्रातील रिसॉर्ट्समध्ये आरामशीर, शांत सुट्टी घालवण्यासाठी येथे येतात. जरी हिवाळ्यात, तरीही बरेच पर्यटक त्यावेळेस येत नसले तरीही, तरीही शहराच्या गर्दीपासून दूर शांत आणि शांत सुट्टी देते.\nकॅनेडियन संस्कृतीबद्दल वाचा आणि आपल्या कॅनडाच्या योग्य सहलीची योजना करा.\nमध्ये वसलेले हिमवर्षाव सेल्किक पर्वत, नेल्सन म्हणून ओळखले जाते कॅनडाचे क्वीन सिटी. हे ब्रिटिश कोलंबियाच्या दक्षिणी आतील भागात कूटेने तलावाजवळ स्थित आहे, ज्यामध्ये ब्रिटिश कोलंबियाच्या किनारपट्टी नसलेल्या प्रदेशांचा समावेश आहे. नेल्सन एक आहे कॅनडाची सर्वाधिक लोकप्रिय छोटी शहरे. एकदा सोने आणि चांदी खाण शहर, आता ते प्रसिध्द आहे ऐतिहासिक व्हिक्टोरियन इमारती वर्षानुवर्षे काळजीपूर्वक जतन आणि पुनर्संचयित केले गेले आहे. रेस्टॉरंट्स, कॅफे, आर्ट गॅलरी आणि थिएटरने भरलेले डाउनटाउन क्षेत्र असलेले हे शहर एक प्रकारचे सांस्कृतिक केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे.\nहे स्कीइंग रिसॉर्ट्स, हायकिंग ट्रेल्स, तसेच स्नोबोर्डिंग, माउंटन बाइकिंग, रॉक क्लाइंबिंग इ. यासारख्या इतर मनोरंजक क्रियाकलापांसाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. जर तुम्ही नेल्सनमध्ये सुट्टी घालवत असाल, तर तुम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे. जवळच्या कोकणी ग्लेशियर प्रोव्हिजनल पार्कला भेट द्या, जे त्यापैकी एक होते ब्रिटिश कोलंबियामध्ये बांधले जाणारे पहिले तात्पुरते पार्क.\nया शहराला 1858 मध्ये सोन्याच्या भरभराटीचा एक आकर्षक इतिहास आहे जेव्हा ते एका रात्रीत सोन्याचे खोदणारे शहर बनले. म्हणून ओळखले जाते कॅरिबू गोल्ड रश, कॅरिबू पर्वताच्या शेजारी असलेल्या बार्करविलेच्या स्थानामुळे, येथील एका नदीच्या प्रवाही वाळूमध्ये सोन्याच्या साठ्याचा एका माणसाने केलेला शोध इतक्या लोकांच्या तोंडून पसरला की अचानक हे शहर सोन्याच्या खाणकामासाठी समर्पित झाले. 10 वर्षांनंतर हे शहर जळून खाक झाले, सोन्याच्या तेजीचा अंत झाला तरीही ते त्वरित पुन्हा बांधले गेले. परंतु आज हे शहर ऐतिहासिक शहर म्हणून जतन आणि संरक्षित आहे 75 ऐतिहासिक इमारती, वेशभूषा केलेले अभिनेते शहराचा इतिहास जणू काही पीरियड ड्रामा असल्याप्रमाणे अभिनय करत आहेत आणि स्मिथी, छपाईचे काम, जनरल स्टोअर, नाईची दुकाने इत्यादी ठिकाणे, जणू काही ती 19व्या शतकातील अस्सल ठिकाणे आहेत.\nजेव्हा फ्रेझर नदी, द ब्रिटिश कोलंबिया मध्ये सर्वात लांब नदी, कॅनडामधील काही सर्वात प्रभावशाली घाटांमधून उतरते, ते फ्रेझर कॅनियन म्हणून ओळखले जाणारे भूस्वरूप बनवते. कॅन्यन लाखो वर्षे जुना आहे, प्रथम मध्ये तयार झाला Miocene कालावधी. ते 270 किलोमीटर इतके प्रचंड क्षेत्र आणि अंतर देखील व्यापते. फ्रेझर कॅनियनमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असे म्हणतात हेल्स गेट जिथे फ्रेझर नदी अचानक फक्त ३५ मीटर रुंद असलेल्या खडकाच्या भिंतींनी वेढलेल्या पॅसेजपर्यंत अरुंद होते. हेल्स गेट हे एक लोकप्रिय मासेमारीचे मैदान होते परंतु आता ते देखील आहे ब्रिटिश कोलंबिया मध्ये लोकप्रिय पर्यटन गंतव्य, विशेषत: एअर ट्राममुळे ज्यामधून तुम्हाला फ्रेझर कॅनियनचे विहंगम दृश्य मिळते.\nआपले तपासा ईटीए कॅनडा व्हिसासाठी पात्रता आणि आपल्या फ्लाइटच्या अगोदर 72 तास आधी ईटीए कॅनडा व्हिसासाठी अर्ज करा. ईटीए कॅनडा व्हिसा अर्ज प्रक्रिया अगदी सरळ आहे आणि तुम्हाला कोणतीही मदत हवी असल्यास किंवा कोणत्याही स्पष्टीकरणाची आवश्यकता असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा मदत कक्ष समर्थन आणि मार्गदर्शनासाठी.\nएक त्रुटी आली आहे, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nआपली वैयक्तिक माहिती सिक्योर सॉकेट्स लेयर (एसएसएल) सॉफ्टवेअरने सुरक्षितपणे कूटबद्ध केली आहे\nईटीए अर्ज करण्याची प्रक्रिया\neTA कॅनडा व्हिसा अर्ज\nयूएस ग्रीन कार्डवर कॅनडा व्हिसा\nएटा कॅनडा व्हिसा नंतर\nकॅनडा वर्किंग हॉलीडे व्हिसा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबर्फ हॉकी कॅनडा मध्ये\nअभ्यागतांसाठी शीर्ष कॅनेडियन मिष्टान्न\nअटलांटिक कॅनडासाठी पर्यटक मार्गदर्शन\nला कॅनडा - मॅग्डालेन बेटे\nमॅनिटोबा पहाणे आवश्यक आहे\nनवीन ब्रन्सविक पाहायलाच हवे\nन्यूफाऊंडलँड आणि लॅब्राडोर पाहायलाच हवे\nकॅलगरी पाहणे आवश्यक आहे\nअस्वीकरण: या व्यावसायिक वेबसाइटद्वारे जारी केलेला कॅनेडियन ईटीए थेट कॅनडा सरकारच्या वेबसाइटवर लागू केला जातो. कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे, निर्वासित आणि नागरिकत्व कॅनडा (आयआरसीसी) यांनी www.canada-visa-online.org थेट, अप्रत्यक्ष किंवा केवळ नियुक्त केलेले नाही. आमच्या सेवांसाठी आणि या वेबसाइटवर अर्ज करणा those्यांसाठी शासकीय व्हिसा शुल्क आकारण्यासाठी एक व्यावसायिक फी आकारली जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh/loksatta-donar-name-donating-money-for-sarva-karyeshu-sarvada-initiative-zws-70-3170743/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-12-09T17:05:09Z", "digest": "sha1:VXH2BQJRIPKIR3MAO27O4BGWVEBUQTVR", "length": 19770, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta donar name donating money for sarva karyeshu sarvada initiative zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय\nआवर्जून वाचा राष्ट्रभाव : समाजात आदिवासी अविभाज्यच\nआवर्जून वाचा देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा\nसर्वकार्येषु सर्वदा : विधायक कार्याला अर्थबळ\nसमाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या दहा संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात करून दिल्यानंतर मदतीसाठी हजारो हात पुढे आले.‘\nWritten by लोकसत्ता टीम\nसमाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या दहा संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात करून दिल्यानंतर मदतीसाठी हजारो हात पुढे आले.‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू असून, ‘कॉसमॉस’ बँकेच्या सहकार्याने उपलब्ध असलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेचाही लाभ दानशूर घेत आहेत. एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे पुढीलप्रमाणे..\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\n*काशिनाथ पांडुरंग बाईंग, विरार रु.२००० *मुग्धा मिलिंद सरनाईक, मुलुंम्ड रु.३००० *श्रावण केसरकर, बोरिवली रु.२०००० *देविदास चोथवे, घाटकोपर रु.४२०० *अमित डी. जाधव, माहिम रु.७००० *संदीप वैशंपायन, अंधेरी रु.१००१*सदाशिव कमलाकर देसाई, बोरिवली रु.५००१ *हरिश्चंद्र जोशी, ठाणे रु.१०००० *स्वाती श्रीनिवास जोशी, मुलुंड रु.१२००० *हृषिकेश धामापूरकर, अंधेरी रु.७५०० *प्रियांका आठल्ये, ठाणे रु.१००१ *एस. एस. पांचाळ, गोरेगाव रु.२००० *अनामिक, धारवाड-कर्नाटक रु.२०००० *पद्माकर एच. शिरवडकर, बोरिवली रु.१३००० *जयेंद्र दत्ताराम गोसावी, नवी मुंबई रु.९००० *निनाद दाते, ठाणे रु.२५००५ *अश्विन डी. दळवी, माहिम रु.४५०० *अर्चना बात्रा, कांदिवली रु.५००० *अरुण बात्रा, कांदिवली रु.५००० *सुचेता शिनारी, खार रु.६००० *प्रदीप जी. महाडिक, वाशी रु.४५०० *एकनाथ दाजी वारंग, भांडुप रु.५००० *श्रृतिका सुळे, कोपरखैरणे यांजकडून कै.सुधा दाभोळकर यांच्या स्मरणार्थ रु.१०००० *सुप्रिया राजेंद्र वैवडे, बोरिवली रु.४००० *पुष्पलता पी. साळवी, बोरिवली रु.४००० *विनोद एच. साळवी, दहिसर रु.२००० *सुरेखा नरेंद्र मुरकुटे, मालाड रु.२००० *अमृताशु नेरुरकर, विलेपार्ले रु.५००३ *प्रदीप प्रधान, बोरिवली रु.२००० *माजिवडा योगा ग्रुप, ठाणे रु.५००० *शाम आर. बडगु, कल्याण रु.२२००*जयश्री मनोहर सिरसावकर, बोरिवली रु.१०००००*किर्तीकुमार मनोहर गोरे, विरार रु.१०००० *बाळकृष्ण आत्माराम सामंत, अंधेरी रु.२५०० *सुरेंद्र मारुती कोचरेकर, कळवा यांजकडून कै.मारुती कृष्णा कोचरेकर व कै.छाया मारुती कोचरेकर यांच्या स्मरणार्थ रु.१०५०० *नीला इंगळे, गोरेगाव रु.२०००० *श्रीनिवास व स्नेहल वैशंपायन, विलेपार्ले यांजकडून कै.ज्येष्ठ बंधू रामचंद्र यांच्या स्मरणार्थ रु.५००० *प्रदीप चंद्रकांत प्रधान, बोरिवली रु.८००० *शोभना मुळ्ये, अंधेरी रु.१०००० *विनया महाडिक, कांदिवली रु.५००० *अंजली ठकार, गोरेगाव रु.५००० *हेमलता कमलाकर वर्तक, मुलुंम्ड रु.९०००\n*मोहन वामन खैरे, अंधेरी रु.४००००. (क्रमश:)\nमराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nउसाच्या मळय़ात रबर शेतीचा प्रयोग\nकर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले ते बरेच झाले..\nचावडी : एक विमान बदलीचे\nचावडी : गॅसबत्ती हवी की विकास \nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nधक्कादायक: जेवणात मीठ कमी झालं म्हणून ढाबा चालकाने आचाऱ्याचा केला खून; पुण्यातील चाकण परिसरातील घटना\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\n…म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित\n“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nकर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले ते बरेच झाले..\nचावडी : गॅसबत्ती हवी की विकास \nचावडी : एक विमान बदलीचे\nकर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले ते बरेच झाले..\nचावडी : गॅसबत्ती हवी की विकास \nचावडी : एक विमान बदलीचे\nसर्वकार्येषु सर्वदा : सेवाव्रतींना पाठबळ\nचावडी : हरिभाऊंचा रामराम अन् इच्छुकांचे ‘बांधकाम’\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/vairatgad-fort", "date_download": "2022-12-09T16:36:07Z", "digest": "sha1:JBBYJRVGHCO6TOPQLDRY7V4VGU2D76UN", "length": 35325, "nlines": 258, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "वैराटगड किल्ला - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nपुणे सातारा हमरस्त्याने भुईंज - पाचवड या गावापासून जाताना उजव्या बाजूला असलेला वैराटगड नेहमीच प्रवाशांचे लक्ष वेधून घेत असतो.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nहमरस्त्याने त्याची दिसणारी भव्य उंची पाहून काहीशी मनात शंका येते की, आपल्याला गडमाथा गाठणे शक्य होईल का दि.२६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ७:३० भोर मधून आमचे नेहमीचेच भटकंती करणारे मित्र आनंद गोसावी, कैलासराव जाधव, सुरेशराव कंक व मी हे चारचाकीने निघालो.\nभोर - शिरवळ - खंडाळा या मार्गाने पाचवड येथे पोहोचलो. तेथे चहा घेऊन पाचवड - वाई मार्गाने प्रवास करीत व्याजवाडी या गावी पोहोचलो. याच गावापासून जवळच असलेल्या घेरेवाडी येथे साधारणतः सकाळचे ८:३० वाजता पोहोचलो. तेथूनच वैराटगडची चढण सुरू होते. घेरेवाडीतील शेवटच्या घराच्या समोर एक चारचाकी उभी होती. तिच्या पाठीमागील काचेवर राणादा हे नाव लिहलेले होते. तेथे त्या नावाबाबत विचारणा केल्यावर एका भगिनीने आपल्या तीन वर्षे वयाच्या मुलाला बोलावले व सांगितले, 'हाच राणादा, ह्याचे पाळण्यातील नाव राजवीर असून आम्ही सर्वजण राणादा या नावाने संबोधत असतो. चिमुकला राणादा नवीन लोकांना पाहून आईकडे गेला. अशा एका चिमुकल्या गोड हस-या मुलाचा निरोप घेऊन गडवाटेला लागलो.\nवाईच्या नैऋत्येस फक्त १० कि.मी.अंतरावरील ३३४० फूट उंचीच्या किल्ल्याच्या गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी मानसिक व शारीरिक क्षमतेची कसोटी नक्कीच लागते. खडी चढण, तीही अतिशय निसरडी अशी आहे. सुमारे दोन तासांचा अवधी लागातो. वाटेत कैलासरावांचा गडमाथ्यावर पोहचण्याचा संघर्ष पाहून आपलीही चढण चढण्याची क्षमता आपोआपच वाढते. ही वाट किल्ल्याच्या उत्तरेची असून सुमारे मध्यावर गेल्यावर पूर्वेकडे जाते. दमछाक करीत आपण काळ्या कातळाची नैसर्गिक तटबंदींतील पश्चिमाभिमुख दरवाजाच्या पायऱ्यात पोहोचतो.समोर दोन्ही बाजूस असलेल्या बुरूजांचे अवशेष दिसतात, तर डाव्या हातास थोड्या उतारावरील लक्ष्मीमाता मंदिराचे लोखंडी छत लक्ष वेधून घेतात. नकळत आपण तिचे दर्शनासाठी पोहोचतो तर जाताना उजव्या बुरूजाच्या बरोबर खाली खडकात असलेली पुरातन लहान गुहा दिसून येते. मग मुख्य व एकमेव असलेल्या दरवाजाच्या खडकात खोदलेल्या वळणावळणाच्या पायऱ्या चढून वर येतो. दरवाजाची कमान व दोन्हीही दगडी स्तंभ काळाच्या ओघात नष्ट झाल्याचे पाहून मन दुखावते, मात्र दरवाजाचा दगडी उंबरठा पाहून थोडे हायसे वाटते. उंबरठ्याच्या डाव्याबाजूस अडगळ खोचण्याची दगडातील खाच पाहून तत्कालीन व्यवस्थेची जाणीव होते. शेजारीच दोन्हीबाजूस असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या देवड्या अर्धवट अवस्थेत आहेत.\nगडमाथ्यावर सर्वात प्रथम दर्शन होते ते मारुतीरायाच्या लहान मंदिराचे. मंदिर लहान असून त्यात दगडी प्रभावळीत मारुतीची प्रसन्न मूर्ती आहे, तर शेजारीच अलीकडील काळातील छत्रपति शिवाजी महाराजांचा बैठा पुतळा आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस देखील उघड्या जागेवर मारुती शिल्प असल्याचे पाहून मनात गोंधळ होतो. शक्तिदेवता मारूती दर्शनाने काहीशी उर्जा अंगात संचारते. किल्ला साधारणतः पूर्व - पश्चिम असा असून कमी क्षेत्रफळ असलेला आहे. मग पश्चिमेस असलेल्या बुरूजाकडे / माचीकडे आपण जातो. तटबंदीची पडझड झाली असली तरी तरी शत्रूच्या सैन्यावर मारा करता यावा यासाठी जागोजागी असलेल्या तटबंदीतील जंग्या पाहत आपण पश्चिम बुरूजाजवळ पोहोचतो. बुरूजावरून समोरील डोंगर व परिसर पाहण्यात एक वेगळाच आनंद येतो. हा किल्ला प्रतापगडपासून आलेल्या शंभूमहादेव डोंगररांगेवर असल्याने ह्या डोंगररांगेतील उर्वरित हिरवाईने सजलेल्या लांबच लांब डोंगर मनाला आनंद देतात. त्यानंतर पलिकडील बाजूची तटबंदी पाहत असताना बुरूजाजवळच्या तटबंदीत असलेला चोरवाट पाहाताना मनात धडकीच भरते. सह्याद्रीच्या विशालरूपातीला ही तटबंदीतील चोरवाट म्हणजे एक दिव्यच आहे. सुमारे दोनशे फूट तीव्र उतार व अरुंद बोळ असणारी चोरवाटेचा वापर करणारे मावळे म्हणजे चमत्कार आहे. वाई येथील निवासी व पुणे येथे दंतमहाविद्यालयात शिक्षण घेणारे डाॕ.सचिन सांवत हे एकटेच वाईहून वैराटगड पाहणेसाठी आले होते. घेरेवाडीतून येणाऱ्या मळलेल्या पाऊलवाटेने अर्धा किल्ला चढून आल्यावर डावीकडे जाणाऱ्या वाटेने येण्या ऐवजी उजव्या वाटेने आले. परिणामी ते पश्चिमेकडील माचीच्या जवळ असलेल्या चोरवाट ठिकाणी पोहोचले. त्यांनी त्या अवघड अशा वाटेने किल्ल्यावर येण्यास सुरूवात करून बरेच वरपर्यंत येण्यात यशस्वी झाले पण शेवटच्या टप्प्यात शक्य होत नव्हते. त्याचवेळी आम्ही तेथे असल्याने आनंद गोसावी, कैलासराव जाधव व सुरेशराव कंक यांनी सामुहिक युक्ती व शक्तीने त्यांना गडमाथ्यावर येण्यास मदत केली. अशक्य असणाऱ्या टप्प्यावर आमच्या सहका-यांनी धाडसी मेहनत करून वर घेतल्यावर डाॕ.सावंत यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. चोरवाटेचा तो थरार आमच्या व सावंतांच्या कायमच स्मरणात राहिल. चोहोबाजूने काळ्या कातळाची नैसर्गिक तटबंदी या किल्ल्यास लाभल्याने वरील भागात थोडे बांधकाम करून किल्ला सुरक्षित केल्याचे प्रामुख्याने आढळून येते. तेथून पूर्वेकडे येताना वेताळ स्थापित केल्याचे आढळून येते, तर त्याच्या शेजारीच पुरातन बांधकामाचे त्यातल्या त्यात बरे अवशेष दिसून येतात. येथे मोठा वाडा असावा असे वाटते. पुढे पूर्वेस तटबंदी पाहत येताना तटबंदीतील दोन शौचकुप असल्याचे आढळून येते. सातारा जिल्हा हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडणारा जिल्हा असल्याने तटबंदीच्या लादणीतील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेली सोय अप्रतिम अशी आहे. गडमाथ्यावर अनेक इमारती असल्याचे तुरळक अवशेष आहेत. चारपाच मोठी पाण्याची तळी असून त्यातील दोनतीन मधे पाणी असते, मात्र ते पिण्यास अयोग्य आहे. पूर्वेकडील माचीवर पूर्वाभिमुखी वैराटेश्वर शंभूमहादेवाचे मंदिर असून नंतरच्या काळात मंदिरासमोर भव्य लोखंडी पत्र्याचा आधुनिक सभामंडप उभारलेला आहे. मंदिरात वैराटेश्वराची पिंडी असून शाळुंकेवर पितळी नागदेवता विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना दगडी चौकटीवर असलेल्या गणपति शिल्पाला वंदन केले जाते. समोरील बाजूस नंदी शिल्प तर बाजूला तुळशी वृंदावन आहे. याच मंदिराच्या उजव्या बाजूस भिंतीला टेकवून ठेवलेली भव्य वीरगळ आहे. १९८३ साली ही वीरगळ, मारुतीच्या दोन मूर्त्या ह्या या किल्ल्यावर मिळाल्या आहेत. ह्या मंदिराजवळच भैरवनाथाचे लहान मंदिर असून तेथे एक सतीशिळा देखील आहे. किल्ल्यावर विद्युत पुरवठा केला आहे. दर महाशिवरात्रीस परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजर असतात. वैराटेश्वर मंदिराच्या प्रारंगणात आम्ही जेवणाचे डबे सोडून एकत्र भोजनाचा आनंद घेतला. पोटपुजा झाल्यावर काही वेळ निवांत घालविला. संपूर्ण किल्ला पाहण्यास एक तासाचा अवधी पुरेसा आहे. गडमाथ्यावरुन आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. पूर्वेला असलेला चंदन वंदन, नांदगिरी तर वायव्येला कमळगड, केंजळगड, पांडवगड हे किल्ले दिसतात. तसेच जरंडेश्वर डोंगर, मांढरदेव डोंगर, मेरुलिंग डोंगरासह कृष्णा नदीचे खोरे, कण्हेर खोरे, पसरणीचा घाट यांचे विहंगम दृश्य सुखावते.\nकोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील दुसरा राजा भोज यांनी ११७८ ते ११९३ दरम्यानच्या कालखंडात निर्माण केलेल्या पंधरा किल्ल्यापैकी हा एक आहे. मात्र परिसरात एक दंतकथा सांगितली जाते ती अशी की, महाभारतातील राजा विराट राजाची वैराटगड ही राजधानी होती. ऐतिहासिक कालखंडात या किल्ल्यावर फार मोठा सैनिकी संघर्ष झाल्याच्या नोंदी आढळून येत नाहीत. ११ नोव्हेंबर १६७३ रोजी सातारा जिंकल्यावर छत्रपति शिवाजी महाराजांनी वाईच्या परिसरातील पांडवगड, कमळगड, केंजळगड इत्यादी किल्ले जिंकून घेतले यात नक्कीच वैराटगड असावा कारण चिटणीस व चित्रगुप्त बखरी मधे विराटगड नावाचा उल्लेख येतो. छत्रपति संभाजी महाराजांच्या हयातीत हा किल्ला स्वराज्यात होता. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ मोगल वरचड झाल्याने हा किल्ला त्याने जिंकला होता, मात्र १६९० मधे रामचंद्रपंत अमात्य व सचिव शंकराजी नारायण गांडेकर यांनी वाई प्रांतातील किल्ले परत स्वराज्यात घेतले होते त्यात वैराटगडचा देखील समावेश असावा. सातारा किल्ल्यास औरंगजेब सैन्याने वेढा दिला होता तेव्हा स्वतः औरंगजेब करंजे ह्या गावी होता. मुघल दरबारातील ९ डिसेंबर १६९९ च्या नोंदीनुसार हमीदुद्दीन बहादूर यांच्या सैन्याने सलग दोन दिवस मराठ्याच्या ताब्यातील या किल्ल्यावर लढाई करून जिंकून घेतला व त्याच्या चाव्या औरंगजेबाकडे पाठवून दिल्या. त्याने वैराटगडचे सर्जागड असे नामकरण केले तर किल्ल्यावरील संपत्तीची मोजदाद करण्यास सांगून १३ डिसेंबर १६९९ रोजी किल्लेदार म्हणून मुहम्मद इब्राहिम यास नियुक्त केले. मुहम्मद इब्राहिम हा वाईचा ठाणेदार असलेल्या नाहरखानचा मुलगा होता. किल्लेदार म्हणून नेमणूक केल्यावर औरंगजेबाने त्याची मनसब वाढविली व त्याच्या सोबत १५० सैनिक, २ बाजदार, २ पानके व २ गोलंदाज दिले.\nपुढे ९ जुलै १७०४ च्या नोंदीनुसार मराठ्यांनी वैराटगडच्या किल्लेदारास कैद करून किल्ला ताब्यात घेतला तेव्हा औरंगजेबाने कराडच्या ठाणेदारासोबत म्हसवडचा ठाणेदार नागोजी माने, बुधपाचगावचा ठाणेदार पदाजी घाटगे व खटावचा ठाणेदार कृष्णराव यांना किल्ला घेण्यास पाठविले मात्र तो त्यांनी जिंकला की नाही हे माहित होत नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर वैराटगडचा सरनोबत दादजी फाटक हा नाईकजी फाटकचा दुसरा मुलगा होता. पेशवे माधवराव यांच्या काळात खंडोजी जाधवराव हा वैराटगडचा किल्लेदार होता. पेशवाईत कुडाळ प्रांताचा सर्व कारभार याच किल्ल्यावरून पाहिला जायचा. तत्कालीन पत्र व्यवहारात \" अज दिवाण किले वैराटगड ....\" अशी पत्राची सुरूवात केली जायची.खंडोजी जाधवराव हे सुमारे तीस वर्षापेक्षा जास्त काळ ह्या किल्ल्याचे किल्लेदार होते ही ऐतिहासिक काळातील एकमेव घटना असावी. १८१८ मधे हा किल्ला इतर किल्ल्याप्रमाणे इंग्रजांच्या ताब्यात गेला. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या वैराटगडला घेरेवाडी येथून पुन्हा एकदा वंदन करुन दुपारी अडीच वाजता भोरला सहका-यासोबत निघालो. वाटेतील प्रवासात वैराटगडचे गाडीतून दर्शन घेतले.\n- सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])\nरोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड\nकृषी पर्यटन - काळाची गरज\nकुणकावळे येथील श्री दुर्गादेवी\nसंदकफू - एक रमणीय ट्रेक\nमार्लेश्वर मंदिर - एक गूढरम्य तीर्थस्थान\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4795377008051383325?BookName=Tuka-Mhane", "date_download": "2022-12-09T16:52:20Z", "digest": "sha1:LXFXGMI3MQPWLKZZTLPW4G3O7QMWORAO", "length": 11048, "nlines": 141, "source_domain": "www.bookganga.com", "title": "तुका म्हणे-Tuka Mhane by Dr. Sadanand More - Utkarsh Prakashan - BookGanga.com", "raw_content": "\nHome > Books > धार्मिक, आध्यात्मिक > तुका म्हणे\nAuthor: डॉ. सदानंद मोरे\nसंत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनास ३५० वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्स या वर्तमान पत्रामधून डॉ सदानंद मोरे यांनी तुका म्हणे हे सदर वर्षभर लिहिले .तेच सदर तुका म्हणे या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित झाले .या पुस्तका मागची लेखकाची भूमिका स्पष्ट करणारा प्रस्तावनेतील हा काही भाग -\nया अभंगांची निवड केवळ अध्यात्मिक व पारमार्थिक दृष्टीकोनातून केलेली नसून तुकोबांच्या विचारांचे व व्यक्तित्वाचे अनेक पैलू दिसावेत अशा तऱ्हेने केलेली आहे .या पैलुंचाच प्रभाव मराठी संस्कृतीवर आहे .प्रयत्न ,प्रतिभा आणि प्रसाद अशी तीन काव्य कारणे असल्याचे प्रतिपादन प्राचीन काव्य मिमान्साकांनी केले आहे .मात्र प्रासादिक कवींची उदाहरणे फारशी आढळत नाहीत तुकोबा आपली कविता प्रसादातून निर्माण झाल्याचे सांगतात .हा प्रसाद देवाचा व संतांचा असा दुहेरी आहे .\nतुकोबांच्या वचनांना समकालीन गुणग्राहक लोक तुकाराम वेद म्हणू लागले होते त्यामुळे व ‘ वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा ‘ अशा तुकोबांच्या आव्हानात्मक अभिव्यक्तीमुळे सनातनी पंडितांचा रोष होणे साहजिकच होते .पण त्यातून तुकोबांचे व्यक्तित्व तावून सुलाखून झळाळून बाहेर पडले . त्याची लोकप्रियता एवढी होती कि सालोमालो सारख्याला त्याची नक्कल करण्याचा मोह आवरला नाही .’अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची’ असे समीकरण रूढ झाले .’तुकारामाचे अभंग लाघवी रामा मजेवरी गात जा ‘ असे सगन भाऊ आपला साथीदार राम गोंधळी याला सांगतो तर दुसरीकडे मोरोपंतांसारखा संस्कृत निष्ठ कवी सुध्दा तुकोबांच्या अभंगाशिवाय किर्तनच शक्य नाही अशी भूमिका घेतो\nतुकोबांचे हे आकर्षण इंग्रजी काळातही टिकून राहिले . प्रार्थना समाजाच्या रानडे भांडारकर यासारख्या धुरिणांनी आपल्या नव भागवत संप्रदायाची उभारणी तुकोबांच्या अभंगाच्या आधारे करून तुकोबा जगदगुरू असल्याचे घोषित केले .स्वातंत्रोत्तर काळात तर दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांसारख्या वैश्विक जाणीवेच्या कवीने तुकोबांचे कवी म्हणून जागतिक पातळीवर स्थान किती वरचे आहे याचे दर्शन घडवले .वारकरी परंपरेचे कळस झालेल्या मराठीपणाचा आदर्श असलेल्या आणि तरीही सार्‍या सीमा ओलांडून वैश्विक आवाहन क्षमता असलेल्या तुकोबांच्या अभंगाचे हे एक ओझरते दर्शन .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2022-12-09T17:08:39Z", "digest": "sha1:N7UI2TVHJVZ5XELID4MERKAXHXYDCPNC", "length": 14664, "nlines": 231, "source_domain": "etaxwala.com", "title": "आत्मविश्वास वाढवणासाठी करा या २० छोट्या छोट्या गोष्टी - ETaxwala", "raw_content": "\nआत्मविश्वास वाढवणासाठी करा या २० छोट्या छोट्या गोष्टी\nआत्मविश्वास म्हणजे स्वतःवर, स्वतःच्या क्षमतांवर असलेला विश्वास. फुल जसे त्याच्या सुगंधाने ओळखले जाते तसेच आत्मविश्वासाचे असते. आत्मविश्वासाच्या अभावामुळे अनेकजण काळाच्या, जगाच्या मागे राहतात. कोणी कितीही हुशार असला तरी त्याची हुशारी आत्मविश्वासाशिवाय उपयोगी नाही.\nआत्मविश्वास हाच यशाचा पाया असतो असे म्हणणे चूक ठरणार नाही. आत्मविश्वासाच्या अभावाने माणसं स्वतःवरच संशय घेतात आणि नकारात्मक विचारांच्या आहारी जातात. आत्मविश्वास हा प्रत्येकाकडे असतोच असे नाही तर जे दृढनिश्चयी असतात, मेहनती, साहसी, वचनबद्ध, कृतिशील असतात ते आत्मविश्वासी असतात.\nतुमचा आत्मविश्वास वाचावा यासाठी खालील टिप्सचा नक्कीच उपयोग होईल.\n१. स्वतःवर विश्वास ठेवा. छोटी छोटी लक्ष्य समोर ठेऊन ती वेळेत पूर्ण करा. यातून आपला आत्मविश्वास वाढायला मदत होते.\n२. ध्येय ठरवताना ते साध्य करू शकाल असेच ठेवा. कारण दृष्टिपथ्यात नसलेले ध्येय आपल्यातील असलेला आत्मविश्वासही कमी करतो. म्हणूनच ध्येय नेहमी SMART असावं. SMART म्हणजे Specific (स्पष्ट), Measurable (मोजता येईल असे), Achievable (साध्य होईल), Realistic (वास्तविक) आणि Time-Bound (वेळेत पूर्ण होईल असे).\n३. सदैव हसत राहा. स्वतःला प्रेरणा देत राहा. अपयशाने दुःखी न होता त्यातून योग्य शिक्षा घ्या. कारण अनुभव हा ‘वाईट’ अनुभवातूनच शिकता येतो.\n४. नेहमी सोपी कामं प्रथम करा. कठीण काम शेवटी, कारण जेव्हा आपण सोपी काम चांगल्या पद्धतीने पार पाडतो, तेव्हा आपल्यावरील दबाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो.\n५. सकारात्मक विचार करा. दिवसाची सुरुवात चांगल्या कामाने करा. विनम्र राहा.\n६. अशक्य काहीच नसते. आत्मविश्वासाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे अपयश येण्याची भीती. आपल्याला या भीतीवर विजय मिळवायचा असेल तर ज्याची भीती वाटते ते जरूर करा.\n७. लोक काय म्हणतील या प्रश्नाचा विचार करू नका. खरं तर हा एक प्रकारचा रोगच. कोणतेही काम करण्यापूर्वी अनेक लोक इतर लोक काय म्हणतील असा विचार करत असतात. असा विचार करत बसणाऱ्या लोकांच्या हातातून वेळ निसटून जाते. असे लोक नेहमी भीत भीत जगतात. म्हणून लोकांचा विचार जास्त करू नका, कारण जगातल्या प्रत्येकालाच दुसऱ्याचे वागणे पटेल असे नाही. त्यामुळे आपल्याला जे योग्य वाटते ते करा.\n८. खरं बोला, प्रामाणिक राहा. चांगले कार्य करा. गरजवंताला मदत करा. या चांगल्या गोष्टी आत्मविश्वास वाढवतात.\n९. आपल्या आवडीचे काम करा. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करा.\n१०. आपल्याला शोभतील असे कपडे परिधान करा. यातून आत्मविश्वास वाढतो. कपडे नेहमी स्वच्छ, टापटीप आणि नीटनेटके असावेत.\n११. व्यवहारकुशलता अंगी बाणवा. विनम्र राहा. यातून केवळ आत्मविश्वासच नव्हे, तर चांगले मित्रही वाढतात. चांगले मित्र नेहमी मदतीला धावून येतात.\n१२. प्रेरणादायी सेमिनारमध्ये भाग घ्या. प्रेरणादायक व्हिडिओ पाहा. स्वसुधारणा आणि वैयक्तिक विकासाची पुस्तके, लेख, ब्लॉग्स वाचा. ते आपल्याला ताजेतवाने करतात आणि आत्मविश्वास वाढवतात.\n१३. वर्तमानात जागा. भूतकाळ अथवा भविष्यकाळावर कोणाचेही नियंत्रण नसते हे सत्य आहे.\n१४. सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक विचारांचे चांगले मित्र बनवा. आत्मचिंतन करा.\n१५. ध्यान, योग व प्राणायाम करा. स्वतःसाठी वेळ काढा आणि काही काळ एकांतात घालवा. स्वतःशी बोला आणि आपण किती चांगले आहोत ते स्वतःच अनुभवा.\n१६. आपले यश आठवा आणि कल्पना करा की तुम्ही काहीही करू शकता. तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही.\n१७. नेहमी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. रचनात्मक म्हणजे creative पद्धतीने विचार करा. काहीतरी नवीन आणि सर्जनशील करा. दिवसातील काही वेळ संगीत, रचनात्मक कार्यांसाठी काढा. काहीतरी वेगळे करा.\n१८. आत्मनिर्भर व्हा. स्वतःची कामं स्वतः करा. यातून आत्मविश्वास वाढतो.\n१९. तुमच्या आवडीचे काम करा. तुम्हाला स्वारस्य नसेल असे कोणतेही काम करू नका. अन्यथा आत्मविश्वास ढासळतो. जे कराल ते सर्वोत्तम करा.\n२०. दृढनिश्चय करा. लक्ष्य प्राप्त करायचे असेल तर मेहनत आणि मन लावून काम काम करणे आवश्यक आहे. यासाठी दृढनिश्चय महत्त्वाचा आहे. यातूनच आत्मविश्वास बळकट व्हायला मदत होते.\n– टीम स्मार्ट उद्योजक\nThe post आत्मविश्वास वाढवणासाठी करा या २० छोट्या छोट्या गोष्टी appeared first on स्मार्ट उद्योजक.\nस्वतःला ऑनलाइन शिक्षणाची आवड असणाऱ्या ‘बायजू’ने जगभरातल्या करोडो विद्यार्थ्यांना लावली ऑनलाइन शिक्षणाची गोडी\nहॉटेल उद्योगाचा चेहरामोहरा बदलणारा ‘ओयो’चा संस्थापक रितेश अग्रवाल\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.khaasre.com/archives/tag/famous", "date_download": "2022-12-09T15:18:33Z", "digest": "sha1:AV22RLYVEYMKLHMG66HUAXF3PY5366VY", "length": 2763, "nlines": 76, "source_domain": "www.khaasre.com", "title": "famous Archives - Khaas Re", "raw_content": "\nपुणेला गेले तर ह्या २३ गणपती मंडळास अवश्य भेट द्या…\nपुण्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाची आगमन आणि विसर्जन केले जाते. अशा या गणेशोत्सव मंडळाकडून ...\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/06/Maharashtra-politics-shivasena-eknatha-shinde-.html", "date_download": "2022-12-09T16:26:35Z", "digest": "sha1:JJ4QW7GMUO5NO2VNMTFQZ6YHNIUZXUYT", "length": 4698, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "महाविकास आघाडीत शिवसेना भरडली; शिवसैनिकांच्या अस्तित्वासाठी 'ही' भूमिका घेणारच - शिंदे", "raw_content": "\nमहाविकास आघाडीत शिवसेना भरडली; शिवसैनिकांच्या अस्तित्वासाठी 'ही' भूमिका घेणारच - शिंदे\nमाय अहमदनगर वेब टीम\nशिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर एक महत्वपुर्ण ट्विट केले आहे. ''गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. असा मजकूर एकनाथ शिंदेंच्या ट्विटमध्ये आहे.\nगेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने केवळ घटकांना फायदा करून दिला आणि शिवसैनिकांचे मोठे नुकसान झाले. घटक बळकट होत असतानाच शिवसेना-शिवसेनेचे पद्धतशीर रूप मोडीत काढले जात आहे. पक्ष आणि शिवसैनिकांच्या अस्तित्वासाठी असामान्य आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. आता महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेण्याची गरज आहे\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://civicservices.nmc.gov.in/demand", "date_download": "2022-12-09T16:35:52Z", "digest": "sha1:LYL22LVPSQDIKIBHOHRQP6KWFNJQE3HD", "length": 2098, "nlines": 21, "source_domain": "civicservices.nmc.gov.in", "title": "Civic Services Nashik Municipal Corporation", "raw_content": "\nप्राचीन काळात पद्यपुर, जनस्थान अशी नावं धारण करणारं हे शहर मोगल काळात गुलशनाबाद होतं. नंतर ते नासिक झालं आणि आता नाशिक, पद्यपुर म्हणजे कमळांचं शहर आणि गुलशनाबाद म्हणज‌ए फ़ुलाचं शहर. या दोन नावांमध्ये कमालीचे साम्य आहे. लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक म्हणजे नासिका या ठिकाणी कापलं म्हणून नासिक हे नांव असावं. दक्षिण गंगा गोदावरिच्या काठी वसलेलं, वाढलेलं, सिंहस्थ कुंभमेळा भरविण्याचा मान असलेलं नाशिक शहर पुराण काळात मुळं रुजवलेलं. इतिहासाच्या अवकाशात फ़ांद्या फ़ैलावलेल्या. आधुनिकतेच्या मोहराचे धुमार शाखेशाखेवर लगडलेले. प्राचीन तीर्थस्थळ ते आधुनिक सांस्कृतिक- औद्योगिक नगरी ही आहे नाशिक शहराची वाटचाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%87/", "date_download": "2022-12-09T15:26:52Z", "digest": "sha1:OB3KNFMHNRAR2ME7EBKJWS4S5U5ON563", "length": 12161, "nlines": 216, "source_domain": "etaxwala.com", "title": "नव्याने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ५ महत्त्वाच्या टिप्स - ETaxwala", "raw_content": "\nनव्याने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ५ महत्त्वाच्या टिप्स\nसुख समाधान, आर्थिक स्वातंत्र्य, सकारात्मक दृष्टिकोन, चांगले राहणीमान आणि जीवनशैली एकाचवेळी मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे व्यवसाय करणे. व्यवसाय प्रस्थापित करण्यासाठी अपार मेहनत आणि त्याग करावा लागतो आणि व्यवसायात यश प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणी, अपयश याचा सामना करत अनुभवाच्या शिक्षणाने तावून सुलाखून निघावे लागते; तेंव्हा कुठे व्यवसायात म्हणावे तसे यश येते हे अनुभवी व्यावसायिक आपल्याला वेळोवेळी सांगतात.\nएक उद्योजक म्हणून आपल्याला नेहमीच आपल्या स्वतःच्या त्रुटी आणि परीक्षांतून शिकावे लागते. व्यवसायात यशस्वी होऊन इतरांनी आदर्श घ्यावा इथपर्यंत स्वतःला एक उंचीवर नेने हे कठीण असते त्याऐवजी व्यवसाय सुरू करणे शक्य असते आणि तुलनेनं सोपेही असते. आपण काही टिप्स पाहू जेणेकरून आपल्याला व्यवसायात यश मिळवण्यासाठी मदत करतील.\n१. प्री – वर्किंग : सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमची प्री-वर्किंग. आपल्या ग्राहकाला काय हवंय. त्यांची मागणी आणि त्या गोष्टीतील रस समजून घेण्यासाठी सर्व्हे म्हणजेच सर्वेक्षण करा. त्याची चाचणी करा. ग्राहकाची मागणी आणि त्यासाठी आवश्यक बाजार व्यवस्थेचा अभ्यास करून आपला पायलट प्रोजेक्ट तयार करा. सॅम्पल प्रॉडक्ट तयार करून ते लोकांना वाटा. लोकांच्या सूचना आणि मते घेऊन आवश्यक तो बदल करा. शेवटी आपले प्रोडक्ट बाजारात उतरावा.\n२. योग्य मार्गाने एक परिपूर्ण उत्पादन तयार करण्याचा विचार करत आहात. फक्त प्रारंभ करा आणि विक्री करा.\n३. आपल्या विद्यमान प्रेक्षकांना आणि ग्राहकांना अधिक चांगले सेवा देण्यासाठी मार्ग शोधा. पैशाने नक्कीच व्यवसायाला गती मिळते. पण इतरही अनेक गोष्टी व्यवसायवाढीसाठी आवश्यक असतात आणि तो व्यवसाय यशस्वी करण्यात हातभार लावतात. आपली चांगली परिपूर्ण वेबसाईट बनवा. त्यामुळे विक्रीसाठी याचा चांगला फायदा होईल.\nआपल्या ग्राहकांची यादी तयार करा. त्याना जे हवे ते द्या. पुढच्या वेळी अधिक सुधारणा करत राहा. आपले प्रॉडक्ट, सेवा जास्तीत जास्त चांगले व्हावे यासाठी कार्यरत राहा. आपल्या व्यवसायाच्या बाजारपेठेला काय हवे ते शोधा. मग ते त्यासाठी तयार करा.\n४. ग्राहकांकडून अभिप्राय घ्या. त्यातून सुधारणा करा. आपण कोणीही परिपूर्ण नसतो. वेळोवेळी ग्राहकांचा अभिप्राय घेऊन आपणच आपल्याला जागरुक ठेवायला हवे. म्हणजे आवश्यक ते बदल करण्यात आपण नेहमी आग्रही आणि अग्रभागी असू.\n५. सोशल मीडियाचा वापर करा. फेसबुकसारख्या माध्यमांच्याद्वारे आपल्या ग्राहकांचे गट बनवा. लोकांच्या सूचना, चांगल्या गोष्टी यांचे आपल्याला फायदा होतो. विक्रीसही मदत होते. ब्रॅण्ड तयार करा. आपल्या टार्गेट ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी ब्रॅण्ड मदत करतो. शिवाय ब्रॅण्ड हा विश्वासार्हतेचा पहिला टप्पा आहे. ब्रॅण्डमुळे आपण आपल्या ग्राहकांना विश्वास देतो. आपल्या व्यवसायाची अथवा आपली गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.\n– टीम स्मार्ट उद्योजक\nThe post नव्याने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ५ महत्त्वाच्या टिप्स appeared first on स्मार्ट उद्योजक.\nउद्योजकीय मानसिकता आणि मराठी उद्योजक\nखादी उत्पादकांनी नवीन मार्केटिंग धोरण लक्षात घेऊन कापडाचे डिझाईन्स तयार केल्यास विक्रीमध्ये लक्षणीय वाढ : मनोज कुमार गोयल\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/small-girl-using-every-thing-to-sanitize-her-hands-cute-video-viral-mhkp-581162.html", "date_download": "2022-12-09T16:20:08Z", "digest": "sha1:R5QF4MCLRWUNFLCMUGTFAELMXQOOJZEA", "length": 9279, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO: कोरोनाचा असाही परिणाम? लॉकडाउनमध्ये जन्मलेल्या मुलीला सर्वत्र दिसतंय सॅनिटायझर – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nVIDEO: कोरोनाचा असाही परिणाम लॉकडाउनमध्ये जन्मलेल्या मुलीला सर्वत्र दिसतंय सॅनिटायझर\nVIDEO: कोरोनाचा असाही परिणाम लॉकडाउनमध्ये जन्मलेल्या मुलीला सर्वत्र दिसतंय सॅनिटायझर\nसोशल मीडियावर (Social Media) सध्या एका लहानग्या मुलीचा क्यूट व्हिडिओ (Video Video of Small Girl) प्रचंड व्हायरल होत आहे. यात दिसतं की ही चिमुकली आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक गोष्टीला सॅनिटायझर समजत आहे\nसोशल मीडियावर (Social Media) सध्या एका लहानग्या मुलीचा क्यूट व्हिडिओ (Video Video of Small Girl) प्रचंड व्हायरल होत आहे. यात दिसतं की ही चिमुकली आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक गोष्टीला सॅनिटायझर समजत आहे\nसांगू शकता हे काय आहे VIDEO एकदा पाहाच, तुम्हाला विश्वास बसणार नाही\nअसं प्री-वेडिंग शूट नको गं बाई नवरीसोबत धक्कादायक घडलं, तुम्ही व्हा सावध\nइथं सरकारच 18 ते 25 वयोगटातील तरुणांना वाटतंय फ्री कंडोम; काय आहे कारण\nचालत्या कारवर अचानक पडली वीज, पुढे जे घडलं ते आश्चर्यचकीत करणारं, पाहा Video\nनवी दिल्ली 18 जुलै : कोरोना (Coronavirus) महामारीमुळे लोकांची जीवनशैली पूर्णतः बदलली. या महामारीमुळे लोकांना आपल्या जीवनात अनेक बदल करावे लागले. या कारणामुळे अनेकांना अशा काही सवयी लागल्या ज्या सहज विसरणं शक्य नाही. कोरोना काळात मॉलपासून रेस्टॉरंट, ऑफिस (Office) आणि लग्नसमारंभ (Marriage Functions) प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझरचा (Sanitizer) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जेणेकरून लोक आपले हात वारंवार सॅनिटाइज करू शकतील. अशात कोरोना महामारीच्या काळात जन्मलेली मुलं सुरुवातीपासूनच आपल्या आसपास असलेल्या सर्वांनाच हाताला सॅनिटायझर लावताना पाहात आहेत. याचा परिणाम लहान मुलांवरही होत आहे.\nसमोर मगर दिसताच बिबट्यानं घेतली उडी अन्...; पाहा अंगावर काटा आणणारा Live Video\nसोशल मीडियावर (Social Media) सध्या एका लहानग्या मुलीचा क्यूट व्हिडिओ (Video Video of Small Girl) प्रचंड व्हायरल होत आहे. यात दिसतं की ही चिमुकली आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक गोष्टीला सॅनिटायझर समजत आहे आणि आपले हात सॅनिटाइज करत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही चिमुकली भिंतीपासून इलेक्ट्रिक सर्कीटपर्यंत प्रत्येक गोष्टीला सॅनिटायझर समजत आहे. चिमुकलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.\nजिवंत बाळाला केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं त्यानं सगळेच हादरले\nएकीकडे हा व्हिडिओ लोकांना हसवून त्यांचं मनोरंजन करत असतानाच दुसरीकडे मात्र सध्याची सत्य परिस्थितीही दाखवत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1.8 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. चिमुकलीची निरागसता नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. काही यूजर्सनी सोशल मीडियावर कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं आहे, की हा व्हिडिओ अतिशय क्यूट आहे. तर, काहींनी चिंता व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ Babygram.tr नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/pokhara-yojana-online-application/", "date_download": "2022-12-09T15:38:22Z", "digest": "sha1:CPT4C6772STPT6M7QOPXUP73Z65VC26U", "length": 8089, "nlines": 77, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "अर्ज सुरु फळबाग/ बांबू लागवड (पोखरा) योजना । Last Date किती?", "raw_content": "\nअर्ज सुरु फळबाग/ बांबू लागवड (पोखरा) योजना \nPokhara Yojana 2022 Online Application: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा अंतर्गत कोणत्या योजनेसाठी अर्ज सुरू आहेत. आणि त्यांची अर्ज करण्याची लास्ट डेट किती आहे याची माहिती आजच्या या लेखामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक शेतकऱ्यांनी हा लेख संपूर्ण वाचावा.\n1 पोखरा योजना अर्ज सुरु | पहा कोणत्या घटकासाठी अर्ज सुरु आहेत | अर्ज करण्याची अंतिम तारिख किती \n2 पोखरा अंतर्गत अर्ज सुरु\n2.1 पोखरा योजना अर्ज करण्याची लास्ट डेट किती\n2.2 फळबाग लागवड करण्याची Last Date\n3 संपर्क कुठे करावा\n3.1 अर्ज कुठे करावा\nपोखरा योजना अर्ज सुरु | पहा कोणत्या घटकासाठी अर्ज सुरु आहेत | अर्ज करण्याची अंतिम तारिख किती \nपोखरा अंतर्गत अर्ज सुरु\nमित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत फळबाग आणि बांबू लागवड या घटकासाठी सध्या अर्ज सुरू आहेत.\nपोखरा योजना अर्ज करण्याची लास्ट डेट किती\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत फळबाग आणि बांबू लागवड या घटकासाठी अर्ज करण्याची (Last date) अंतिम मुदत ही शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर 2022 आहे. त्यानंतर पोर्टल वरील फळबाग व बांबू लागवड घटक बंद होणार आहे.\nफळबाग लागवड करण्याची Last Date\nम्हणून सर्व शेतकऱ्यांना सुचित करण्यात आलेले आहे की फळबाग व बांबू लागवड अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत (Last Date) 30 सप्टेंबर 2022 असून लागवड फळबाग लागवड पूर्ण करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2022 आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप फळबाग किंवा बांबू लागवड करता अर्ज केलेले नाहीत. आणि जे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी पुढील दोन दिवसात तात्काळ पोखरा योजनेमध्ये अर्ज करून घ्यावेत.\nत्याचप्रमाणे आपल्या परिसरातील गावातील तसेच तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करावी.\nअर्ज करण्यासाठी आपल्या गावातील समूह सहाय्यक व कृषी सहाय्यक यांना संपर्क करावा.\nअर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये किंवा सेतू केंद्रामध्ये अर्ज करू शकता.\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nदूध उत्पादक शेतकरी GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2022 संपूर्ण माहिती\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/imposing-the-molestation-clause-on-a-representative-is-a-very-cowardly-attack-ajit-pawar/", "date_download": "2022-12-09T16:58:56Z", "digest": "sha1:I5OY2ACS2V6ZJBAFX5GSAHHS6XULLYTS", "length": 14593, "nlines": 94, "source_domain": "thepublitics.com", "title": "लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड हल्ला - अजित पवार", "raw_content": "\nलोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड हल्ला – अजित पवार\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारे विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला आहे, अशा शब्दात राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी संताप व्यक्त केला.\nया प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारचे वातावरण करून जे महत्त्वाचे विषय आहेत त्याला बगल देण्याचे काम होते हे महाराष्ट्राला मारक आहे, असे अजित पवार म्हणाले.\nपुढे ते म्हणाले की, सरकारने लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहाता जर कोणी कायदा हाती घेतला, चूक केली, नियमाप्रमाणे वागले नाही तर जरूर कारवाई करावी.\nमात्र कारण नसताना नवीन कायदे नियमाचा आधार घेऊन लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे, जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम कोणी करत असेल याकडे जनतेने जागरुकतेने पाहावे, असं आवाहन अजित पवारांनी केलं. तसंच जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याचीआग्रही मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.\nआव्हाडांना हलक्यात घेऊ नका, मुंडेंनी दिलेली विधानपरिषदेची ऑफर त्यांनी नाकारली होती\n”अभिनयातून ब्रेक घ्यायला हवा” ; आमिरनं नेमका काय निर्णय घेतलाय \nरुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई – राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय रुपाली चाकणकर यांनी घेतला आहे. आज मुंबईमध्ये त्यांनी आपल्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात येणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे. रुपाली चाकणकर यांची काही दिवसांपूर्वीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर…\nRead More रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पदाचा राजीनामाContinue\nUncategorized | ब-बातम्यांचा | राजकीय\n‘महाराष्ट्र सरकारने २४ तासाच्या आत माझी माफी मागावी’\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..शिवसेना नेते प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री अनिल परब, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आपला मोर्चा वळवला होता. त्यांनी मुश्रीफ १२७ कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. मागच्या काही दिवसांपूर्वी सोमय्या हे मुश्रीफांची मालमत्ता पाहण्यासाठी कोल्हापूरला जाणार होते….\nRead More ‘महाराष्ट्र सरकारने २४ तासाच्या आत माझी माफी मागावी’Continue\n मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या 3 तासांत\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई : नव्या कोकण महामार्गासंदर्भातली ही बातमी. मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येईल, अशा मुंबई कोकण ईवेचा प्रस्ताव आहे. ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेसवे असे त्याचे नाव आहे. त्याचा सर्व्हे ड्रोनच्या माध्यमातून होणार आहे. 70 हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रोजेक्टसाठी अपेक्षित आहे. दरम्यान, मुंबई – गोवा महामार्गाचे काम…\n मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या 3 तासांतContinue\n“भगिनींनो कंबर खोचून उभ्या राहा” ; दारूबंदीच्या निर्णयानंतर चित्रा वाघ संतापल्या\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई : राज्य सरकारने आज चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर विरोधी पक्ष टीका करू लागले आहेत. भाजपाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यासंदर्भात ट्वीट करून सरकारच्या या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी दारूबंदीसाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून देत चित्रा वाघ यांन राज्य सरकारवर…\nRead More “भगिनींनो कंबर खोचून उभ्या राहा” ; दारूबंदीच्या निर्णयानंतर चित्रा वाघ संतापल्याContinue\nराजकीय पक्ष स्थापन केल्याशिवाय ओबीसींना पर्याय नाही – प्रकाश आंबेडकर\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..ठाणे : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत निवडणूका नको अशी भूमिका घेऊन निवडणुका अनिश्चीत काळासाठी मविआ सरकारने पुढे ढकल्या आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणावर भाष्य केले आहे. ओबीसीना आरक्षण देण्यास या सरकारची मानसिकता नसून आरक्षण मिळवण्यासाठी…\nRead More राजकीय पक्ष स्थापन केल्याशिवाय ओबीसींना पर्याय नाही – प्रकाश आंबेडकरContinue\n११ तास उलटूनही लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरू नाही; नागरिक हैराण\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई : देशात १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी २८ एप्रिल (आज) पासून रजिस्ट्रेशन सुरु होईल असे सांगण्यात आले होते. मात्र ११ तास उलटून गेल्यानंतरही रजिस्ट्रेशन होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.केंद्र सरकारनं १ मे पासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाला परवानगी दिली आहे. या वयोगटातील नागरिकांचं…\nRead More ११ तास उलटूनही लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरू नाही; नागरिक हैराणContinue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Sagittarius-Horoscope-Today-October-6-2022/", "date_download": "2022-12-09T16:47:57Z", "digest": "sha1:Q2YMAGI33YIWV5QODUYXTYZPJXUFGPOH", "length": 1137, "nlines": 10, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "धनु राशीभविष्य आज,ऑक्टोबर 6, 2022", "raw_content": "धनु राशीभविष्य आज,ऑक्टोबर 6, 2022\nआर्थिक लाभ- व्यवसाय व्यवसायात पुढे राहील. धोरणात्मक नियमांचे पालन करणार .\nआधुनिक प्रयत्नांना वेग येईल. चहूबाजूंनी नफा होईल.\nविश्वासार्हता सुधारण्यावर भर दिला जाईल. आर्थिक बाबतीत संयम दाखवाल.\nघाईगडबडीत निर्णय घेणे टाळा. प्रयत्नांना गती मिळेल.\nलव्ह लाइफ- प्रेम संबंधांमध्ये विश्वास वाढेल.\nहेल्थ- कॉन्फिडन्स ठेवा. आरोग्य सुधारेल. उत्साह वाढेल.\nशुभ अंक : 1, 9\nशुभ रंग : मॅजेंटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Sagittarius-Horoscope-Today-September-30-2022/", "date_download": "2022-12-09T16:34:22Z", "digest": "sha1:L6KIR24GPETKYM2HDWVRBYI2HFCF7WGO", "length": 1382, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "धनु राशीभविष्य आज,सप्टेंबर 30, 2022", "raw_content": "धनु राशीभविष्य आज,सप्टेंबर 30, 2022\nआर्थिक लाभ- व्यवसायातील अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. अफवांच्या आहारी जाऊ नका.\nव्यावसायिक बाबींमध्ये आपण सुसह्य राहाल. व्यवसायातील यश सामान्य राहील.\nकरिअर आणि बिझनेसमध्ये डेडिकेशन वाढवा. विशिष्ट कार्यात सतर्कता ठेवा.\nबजेटवर फोकस वाढवा . योजनेनुसार काम कराल.\nव्यावसायिक प्रयत्नांमध्ये संयम ठेवा. फसवणुकीला बळी पडणे टाळा.\nलव्ह लाइफ- नातेवाईकांसोबत भेट होऊ शकते. मनात जे आहे ते बोलणार.\nहेल्थ- विनम्रता जपा. आवश्यक ती माहिती मिळू शकेल.\nशुभ अंक : 3, 9\nशुभ रंग : लाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/03/blog-post_914.html", "date_download": "2022-12-09T15:19:39Z", "digest": "sha1:GQT6VEV7SD6NDZ6L7IFW3AZZ3675YNRI", "length": 10217, "nlines": 128, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "'जेव्हा कोणतेही उत्तर नसते तेव्हा भावनेचा आधार घेतला जातो', असा टोला फडणवीसांनी “यांना” लगावला....!", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र'जेव्हा कोणतेही उत्तर नसते तेव्हा भावनेचा आधार घेतला जातो', असा टोला फडणवीसांनी “यांना” लगावला....\n'जेव्हा कोणतेही उत्तर नसते तेव्हा भावनेचा आधार घेतला जातो', असा टोला फडणवीसांनी “यांना” लगावला....\nमुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान पहिल्या दिवसापासून सत्ताधारी विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते आणि आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. महाविकास आघाडीतील नेते, मंत्री आणि आमदारांवर सुरु असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जातेय. आयकर विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावरही धाड टाकली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सभागृहात भाजपवर जोरदार निशाणा साधला. ‘मी तुमच्यासोबत येतो. सत्तेसाठी येत नाही. याच्यावर टाच मार, त्याच्यावर टाच मार, कुटुंबीयांवर धाडी टाक हे जे काही तुम्ही जे चाळे केले आहेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात’, असे खुले आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. ‘जेव्हा कोणतेही उत्तर नसते तेव्हा भावनेचा आधार घेतला जातो’, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.\nमुख्यमंत्र्यांना टोला लगावताना फडणवीस म्हणाले की, ‘जेव्हा कोणतेही उत्तर नसते तेव्हा भावनेचा आधार घेतला जातो. भाजपने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढली. त्याचे कोणतेही उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. म्हणून भावनिक भाषण केले, अशा शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे असे आव्हानही फडणवीसांनी दिले.\nकिरीट सोमय्या यांची कारवाई ही प्रतिकात्मक आहे. कुठलिही कारवाई ही संबंधित संस्था किंवा न्यायालय करते. भाजपची संघर्षाची भूमिका आहे. आम्ही कुठल्याही कारवाईने दबणार नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उचलतच राहणार, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला. कुणाला कुणाच्या कुटुंबापर्यंत जायचे नाही किंवा कुटुंबापर्यंत जाण्याचा प्रश्नच नाही. कुठलीही संस्था कुणाचा नातेवाईक पाहून कारवाई करत नाही. तथ्यांच्या आधारावरच कारवाई होते, असे प्रत्युत्तर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिले.\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nखरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्न\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/rohit-sharma-information-in-marathi/", "date_download": "2022-12-09T15:29:29Z", "digest": "sha1:3WXHASHLIGVSB6UGLTUC4VRK5CRHK4PM", "length": 20608, "nlines": 80, "source_domain": "www.marathimol.com", "title": "रोहित शर्मा यांची संपूर्ण माहिती Rohit Sharma Information In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nरोहित शर्मा यांची संपूर्ण माहिती Rohit Sharma Information In Marathi\nRohit Sharma Information In Marathi रोहित शर्मा हा एक क्रिकेट खेळाशी संबंधित असणारा खेळाडू आहे. तो भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. तो इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स या संघात खेळतो. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रोहित सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ चार वेळेस इंडियन प्रेमियर लीग कप जिंकलेला आहे. रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये हॅट्रिक आहे. त्याने आपल्या वयाच्या 20 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. चला मग पाहूया रोहित शर्मा यांच्याविषयी माहिती.\nरोहित शर्मा यांची संपूर्ण माहिती Rohit Sharma Information In Marathi\nरोहित शर्मा यांचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरुनाथ शर्मा आणि आई पोर्णिमा शर्मा आहे. पोर्णिमा शर्मा ट्रान्सपोर्ट फर्म मध्ये कार्यरत होत्या. सुरुवातीला त्यांच्या कुटुंबाला जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.\nरोहितला त्याच्या आजोबांकडे पैशाअभावी त्याचे जीवन आजोबाबरोबर जगावे लागले. तो अधून मधून आपल्या आई वडिलांना भेटायला जायचा. रोहितला एक भाऊ होता आणि रोहितचे लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती. तसेच क्रिकेट खेळण्याचे स्वप्नही होते.\nछत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण माहिती\nरोहितला क्रिकेट खेळण्यांमध्ये त्याच्या काकांनी दाखल केले. रोहितची ही प्रतिभा पाहून त्यांचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी शिक्षण दिले आणि त्याची शाळा बदलली. रोहितने आपल्या कारकीर्दीची सुरुवात गोलंदाजी म्हणून केली होती, परंतु शाळेबरोबरच्या सामन्यात शतक ठोकताना त्याची बटिंग चांगली होत गेली.\nरोहित शर्मा यांचे वैयक्तिक जीवन :\nरोहित शर्माचे पहिले प्रेम पहिल्यांदाच रोहितने शाळेच्या काळात एका मुलीवर मनापासून प्रेम केले होते. मुंबईच्या बोरिवली येथील स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत शिकणाऱ्या रोहितने 11 वीच्या मुलीचा प्रस्ताव दिला. हे संबंध सुमारे 2 वर्षे टिकले. दोन वर्षांनंतर त्याच्या मैत्रिणीने हे संबंध संपवण्याचा निर्णय घेतला होता.\nइंदिरा गांधी यांची संपूर्ण माहिती\nरोहित शर्मा यांनी रितिका सोबत 13 डिसेंबर 2015 रोजी लग्न केले. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आयोजित या लग्नात अनेक फिल्मसितारे दाखल झाले. यात क्रीडा, बॉलिवूड आणि व्यवसाय जगातील लोकांचा समावेश होता. मुकेश अंबानी यांनी या जोडप्याच्या लग्नावर मोठी पार्टी आयोजित केली होती. रोहित आयपीएलमध्ये अंबानींच्या मालकीच्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. 13 डिसेंबर 2018 रोजी रोहित शर्मा आणि रितिका यांना मुलगी झाली. तीचे नाव समीरा आहे.\nरोहित शर्माचे करीयर :\nरोहित शर्माच्या फलंदाजीचा अनेक प्रशिक्षकांवर परिणाम झाला आणि त्याचा परिणाम म्हणून 2005 मध्ये देवधर करंडक स्पर्धेत मध्ये विभागाच्या विरुद्ध पश्चिम विभागासाठी त्यांची निवड झाली होती. त्या सामन्यात त्याला काही खास करता आले नाही, त्यानंतर उत्तर विभागाबरोबर खेळताना त्यांनी 142 धाव केल्या. या खेळानंतर तो चर्चित आला. तीस-सदस्यांच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत समावेश करून त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली.\n2006 मध्ये सातत्याने चांगल्या खेळांमुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी इंडियासाठी निवडले गेले. त्याच वर्षी त्याला रणजी ट्रॉफीमध्येही खेळण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या अपयशानंतर त्याने पुन्हा गुजरात आणि बंगालविरुद्ध अनुक्रमे दुहेरी शतके आणि अर्धशतके झळकावून निवडकर्त्यांना प्रभावित केले. त्याच्या सातत्यपूर्ण खेळामुळे 2014 मध्ये त्याला मुंबई रणजी संघाचा कर्णधार बनविण्यात आले.\nदेशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने खेळाच्या कामगिरीमुळे निवडकर्त्यांनी त्यांची निवड भारत व आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी केली. बेलफास्टमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहितला फलंदाजीची कोणतीही संधी मिळाली नाही. सप्टेंबर 2007 मध्ये टी -20 सामन्यात रोहितने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर शानदार धावा फटकावल्या आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणातून संघाला विजय मिळवून दिला.\nबाल गंगाधर टिळक यांची संपूर्ण माहिती\nहॅलिंक बीचवर नवीन खेळाडू आल्यामुळे त्यांना संघात स्थान मिळू शकले नाही. 2009 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये त्याने तिहेरी शतकी खेळी केली आणि पुन्हा निवडकर्त्यांना आकर्षित केले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्यांची निवड झाली परंतु त्यांना त्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली.\nसुरेश रैना यांच्या नेतृत्वात वेस्ट इंडीज संघात त्यांची निवड झाली. रोहितने त्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी बजावली आणि सामनावीर म्हणून निवडले गेले. यानंतर त्याचा चांगला फॉर्म सुरू झाला आणि भारतातील वेस्ट इंडीजसह मालिकेतील त्याला सामनावीर म्हणून निवडले गेले.\nभारतीय संघात सचिन सेहवागच्या निधनानंतर सलग सलामीवीरांची कमतरता निर्माण झाली होती, रोहितला शिखर धवनसह 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीवीर म्हणून खेळायला पाठविण्यात आले होते. या जोडप्याने तिथे क्लिक केले. रोहितचा फॉर्म चांगला होता. भारतीय दौरयात रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक ठोकले होते, ज्यामध्ये 16 षटकार होते आणि हा एक विश्वविक्रमही होता.\nत्याच्या निरोपातील सामन्यात रोहितने कोलकातामध्ये शानदार 177 धावांची खेळी करत आपला फॉर्म अखंड राखला. रोहित शर्मा सौरव गांगुली आणि अझरुद्दीननंतर तिसर्‍या खेळाडूने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये शतक ठोकले आहे. दुसर्‍या वर्षी रोहित एकदिवसीय सामन्यात 250 धावा करणारा श्रीलंकेविरुद्ध 250 धावा करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला.\nबाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती\nएकदिवसीय सामन्यात 264 धावा करुन सर्वाधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला. टी -20 मध्ये दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळताना रोहितने 2015 मध्ये शतक ठोकले होते.\nरोहित शर्माची आयपीएल कारकीर्द खूप चांगली राहिली आहे. त्याने आयपीएलची सुरुवात डेक्कन चार्जरपासून केली. त्या संघाचे अपयश न जुमानता, लोकांनी त्याच्या बेन्टिंगचे कौतुक केले. नंतर हे मुंबई इंडियन्सने घेतले. सध्या तो मुंबई इंडियनचा कर्णधार आहे.\nशर्मा यांची IPL :\nरोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीगमधील यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे . शेवटच्या चेंडूला एका षटकारासह जिंकण्याची खूप क्षमता आहे. आतापर्यंत त्याचे आयपीएलमध्ये शतक आणि त्रिकूट आहे. रोहित शर्माने 2008 च्या आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्ससाठी 7,50,000 अमेरिकन डॉलर्ससाठी प्रथम करार केला होता. 2008 इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा होता आणि त्याने 36.72 च्या सरासरीने एकूण 404 धावा केल्या. यामुळे 2006 च्या आयपीएलमध्ये त्याला काही सामन्यांमध्ये केशरी टोपी घालण्याची संधीही मिळाली.\n2011 च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये रिकी पॉन्टिंगने आयपीएलमआहे. निवृत्ती घेतल्यापासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होता. रोहित 2008 ते 2010 या काळात डेक्कन चार्जर्सकडून खेळला होता, तर 2011 पासून तो मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे, तसेच 2013 आणि 2015 मध्येही दोनदा संघाने विजेतेपद मिळवले आहे. याशिवाय रोहितच्या नेतृत्वात दोनदा चॅम्पियन्स लीग टी -20 जिंकण्याची कामगिरीही मुंबईने केली आहे.\nरोहित शर्माचे विश्वविक्रम :\nरोहित शर्मा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे ज्याने चार टी -20 शतके केली आहेत.त्याने एकदिवसीय सामन्यात 3 दुहेरी शतक ठोकणारा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे.एकदिवसीय स्वरूपात सर्वाधिक वैयक्तिक 244 धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.\nटी -20मध्ये भारतीय फलंदाजाने सर्वाधिक षटकार करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. सुरेश रैना नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन प्रकारात प्रत्येकी किमान एक शतक करणारा रोहित एकमेव फलंदाज होता. आता केएल राहुलनेही हा पराक्रम गाजवला आहे. रोहित शर्मा एकमेव फलंदाज आहे.\nरोहित शर्मा यांना मिळालेली पुरस्कार :\nभारतीय फलंदाज रोहित शर्माला क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारने 2015 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी -20 सामन्यात शानदार शतकामुळे रोहित शर्मा महान फलंदाज म्हणून घोषित झाला होता.\nरोहितने एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक ठोकल्यामुळे त्याला 2013 आणि 2014 या वर्षातील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय फलंदाज म्हणूनही घोषित केले. 2019 मध्ये त्याला एकदिवसीय क्रिकेट ‘ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending/airport-authority-of-phuket-airport-thailand-denied-passeneger-to-carry-gulab-jamun-in-luggage-video-viral-rvs-94-3168978/", "date_download": "2022-12-09T16:23:35Z", "digest": "sha1:AFNSQVFTKIZPRWME4CMR46CYAZDIFMWI", "length": 22698, "nlines": 273, "source_domain": "www.loksatta.com", "title": "airport authority of phuket airport thailand denied passeneger to carry gulab jamun in luggage video viral | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा कोकणातील शिवसेनेच्या आमदारांभोवती कारवाईचा फास, ठाकरे गटाला शह देण्याकरिता शिंदे-भाजपची योजना\nआवर्जून वाचा “शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर…”, मनसेचा खोचक टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख\nआवर्जून वाचा मुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान\nVIDEO: विमानात गुलाब जामून नेण्यास कर्मचाऱ्यांची मनाई, मग प्रवाश्याने जे केलं ते…\nया घटनेचा व्हिडीओ हिमांशू देवगन यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nविमान प्रवासादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव अनेकदा विमानतळ कर्मचाऱ्यांकडून काही वस्तूंना सोबत नेण्यास मनाई करण्यात येते. हिमांशू देवगन या व्यक्तीलाही थायलंडच्या फुकेत विमानतळावर असाच काहीसा अनुभव आला. विमानात सामानासोबत गुलाब जामूनचा डबा नेण्यास देवगन यांना कर्मचाऱ्यांनी मज्जाव केला. दिवसाची चांगली सुरुवात झाल्याचे म्हणत या प्रवाश्याने उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये गुलाब जामून वाटून आनंद साजरा केला. या घटनेचा व्हिडीओ देवगन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला १० लाखांहून अधिक जणांनी पाहिले आहे.\nउत्तर कोरियाने जपानवरुन क्षेपणास्त्र डागले; नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\nया व्हिडीओमध्ये देवगन विमानतळ कर्मचाऱ्यांना गुलाब जामून खाण्याचा आग्रह करताना दिसत आहेत. “फुकेत विमानतळावर सुरक्षा तपासणीत कर्मचाऱ्यांनी गुलाब जामून नेण्यास मनाई केली. त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत आनंद वाटून घेत गुलाब जामूनचा आस्वाद घेतला”, असे देवगन यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.\nया व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. खाद्य पदार्थ वाया घालवण्यापेक्षा देवगन यांनी केलेली कृती योग्य असल्याचे काही युझर्सने म्हटले आहे. विमान प्रवासासाठी विमानतळ प्रशासनाने काही नियम आखून दिले आहेत. यानुसार धारधार वस्तू नेलकटर, चाकू, लोखंडी वस्तू, हत्यारे, रेझर, सुईवर विमान प्रवासात बंदी आहे. काही विमानतळावर पाण्याची बाटलीदेखील नेण्यास मनाई करण्यात येते. खाद्यपदार्थ किंवा कुठलेही पेय नेण्यासही विमानतळावर बंदी घालण्यात आली आहे.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nViral: महिला पत्रकाराने रिपोर्टींग करताना माईकवर कंडोम लावला अन.. भर पावसातला ‘तो’ फोटो चर्चेत\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\nराज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\n‘मेरा दिल ये पुकारे आजा’ फेम पाकिस्तानी तरुणीला विकायचाय तिचा हिरवा ड्रेस; किंमत आहे तब्बल….\nVideo: एक पक्ष, तीन राज्य, तीन निकाल… हिमाचल, गुजरात, दिल्ली पालिका निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर…\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nPHOTOS: व्यावसायिकाला ८० लाखांचा गंडा घालणारी YouTuber नामरा कादिर आहे तरी कोण\nPhotos: श्रद्धाच्या वडिलांना आफताबच्या कुटुंबीयांवर संशय; म्हणाले, “या कटामध्ये आणखीन कुणी…\nPhotos: चर्चेतला वाघ – विक्रम मोडणारी ताडोबाची ‘सुपर मॉम माधुरी’\n‘ती चिठ्ठी जर पोलिसांनी गंभीरपणे घेतली असती..’; राम कदमांचा मोठा आरोप\nमनसे नेते वसंत मोरे अमित ठाकरे यांच्या भेटीला दाखल\nआफताबच्या कुटुंबीयांचीही चौकशी करा – श्रद्धाच्या वडिलांची मागणी\n‘मी स्वतःला राज्यपाल मानतचं नाही’; पाहा राज्यपालांची मिश्किल टिप्पणी\nSurekha Punekar on Koshyari:’राज्यपालांना त्यांच्या राज्यात पाठवलं पाहिजे’; सुरेखा पुणेकरांची मागणी\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\nपुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी मंगळवारी पुणे बंद\n“फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचं विधान\nSania Shoaib Divorce: सानिया मिर्झा सोबतच्या घटस्फोटावर अखेर शोएब मलिकने सोडले मौन; म्हणाला…\n‘मेरा दिल ये पुकारे आजा’ फेम पाकिस्तानी तरुणीला विकायचाय तिचा हिरवा ड्रेस; किंमत आहे तब्बल….\n उर्फी जावेदच्या शरीरावर जखमांच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली…\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\n‘मेरा दिल ये पुकारे आजा’ फेम पाकिस्तानी तरुणीला विकायचाय तिचा हिरवा ड्रेस; किंमत आहे तब्बल….\nनवरी न मिळे नवऱ्याला ‘तु काळा आहेस’ म्हणत लग्नाला काही तास उरले असताना तरुणीने नवऱ्याला केलं नापसंद\nVideo: विमानतळावर X-Ray मशिनमध्ये बॅगेत सापडला कुत्रा, नेमकं काय घडलं\n निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video\nOptical illusion: तुमच्याकडे तल्लख बुद्धी आहे का शोधा पाहू बिकनी मॉडेल्सच्या गर्दीत लपलेला डॉल्फिन मासा\nहे प्राणी आहेत की माणसं आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले; पाहा Viral Video\nVideo: तरुणाच्या अंगावर चढून साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ” नवऱ्याशिवाय…”\nमुलांनी चक्क बुरखा घालून केला भन्नाट डान्स; Video व्हायरल होताच कॉलेजने केली कारवाई\nVideo: खरंच राजाच म्हणावं लागेल ‘या’ सिंहाला समोर आलेल्या श्वानावर हल्ला न करता त्याचे चुंबन घेतले अन…\n८६ व्या वर्षीही इतका फिटनेस या महिलेचे व्यायाम पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nनवरी न मिळे नवऱ्याला ‘तु काळा आहेस’ म्हणत लग्नाला काही तास उरले असताना तरुणीने नवऱ्याला केलं नापसंद\nVideo: विमानतळावर X-Ray मशिनमध्ये बॅगेत सापडला कुत्रा, नेमकं काय घडलं\n निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video\nOptical illusion: तुमच्याकडे तल्लख बुद्धी आहे का शोधा पाहू बिकनी मॉडेल्सच्या गर्दीत लपलेला डॉल्फिन मासा\nहे प्राणी आहेत की माणसं आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले; पाहा Viral Video\nVideo: तरुणाच्या अंगावर चढून साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ” नवऱ्याशिवाय…”\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2008/05/", "date_download": "2022-12-09T16:11:02Z", "digest": "sha1:RPG4ALY5CNZNZUPHTRJKW2PGU5KGCLT7", "length": 24629, "nlines": 122, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मे 2008 - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nमासिक संग्रह: मे, 2008\nसुधाकर कलावडे, ए-९/१, कुमार पद्मालय, न्यू डी पी रोड, स. नं. १६०/१, औंध, पुणे ४११ ००७. फोन (०२०) २५८९७३५९\nलंकाधिपति-सम्राट-रावणाशी युद्ध करण्यासाठी समुद्राचे उल्लंघन आवश्यक होते. त्यासाठी रामेश्वर व लंका यांच्यामधील महासागरावर सेतू बांधावा लागला. रामाने वानरांच्या साह्याने पाच दिवसांत महासागरावर पाषाण, वृक्ष टाकून सेतू बांधला अशी कथा आहे. हा रामसेतू रामायण प्रत्यक्ष घडल्याचा पुरावा म्हणून दिला जातो व त्यावरून प्रतिपादन केले जाते. डॉ. भावे यांनी संशोधन करून हा सेतू रामाने प्रत्यक्षात बांधला होता असा दावा केला आहे. रामसेतू (हनुमान सेतू) वरून वानरसेनेने लंकेत प्रवेश केल्यावर शत्रूने पळून जाण्यासाठी अथवा अन्य कारणासाठी त्याचा उपयोग करू नये म्हणून रामाने एक बाण मारून सेतू महासागरात बुडवून टाकला व त्याचेच अवशेष आज दिसताहेत.\n(घ) सेमिनार मासिकाचे आरक्षण व दलित विशेषांक\nमे, 2008इतरटी. बी. खिलारे\nकोणताही एक विषय खोलात जाणून समजावून घ्यायचा असेल तर अशा विषयावर वेगवेगळ्या अभ्यासकांची (scholars) व त्या त्या विषयातील तज्ज्ञांची मते एकत्र मांडून चर्चा केली जाते. सेमिनार हे दिल्लीहून प्रकाशित होणारे असेच एक मासिक आहे जे दर महिन्याला एक विषय ठरवून तज्ज्ञांचे लेख एकत्र प्रसिद्ध करत असते. जात-आरक्षणाच्या संदर्भात या मासिकाने एकूण चार विषयांवर चर्चासत्रे घडवली आहेत. ते विशेषांक असे\n१) आरक्षण डिसेंबर १९८१\n२) दलित नोव्हेंबर १९९८\n३) आरक्षण आणि खाजगी क्षेत्र मे २००५\n४) दलित दृष्टिप्रांत (perspective) फेब्रु. २००६\n१९८१ साली प्रसिद्ध झालेला आरक्षण विशेषांक मंडल आयोगाच्या शिफारशी ओ.बी.सी.ना\n(ग) जातः एका राष्ट्रात दुसरे राष्ट्रः रक्तविहीन क्रांतीसाठी कृती\n‘अखंड हिंदु समाज’ हा एक भ्रम असून त्यातील जात मात्र वास्तव आहे. हीच वास्तवता बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांत प्रकर्षाने जाणवत आहे. राजकीय क्षेत्रात जातीचे प्राबल्य वाढत असून राजकीयरीत्या प्रतिनिधित्व नसलेल्या जाती समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला एकाकी पडत आहेत.\n‘जात हेच राष्ट्र’ असे निःसंदिग्धपणे वक्तव्य करणारे, ‘ए नेशन विदिन नेशन’ या पुस्तकाचे लेखक, व्ही.टी.राजशेखर एका महत्त्वाच्या विषयाकडे वाचकांचे लक्ष वेधू इच्छितात. त्यांच्या मते जात हाच रक्तविहीन क्रांतीकडे घेऊन जाऊ शकणारा एकमेव मार्ग आहे. भारतीय मानववंशाच्या एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार आपल्या देशात सुमारे २८०० जाती व उपजाती आहेत.\n(ख) उद्ध्वस्त माणसंः भारतीय दलितांविरुद्ध जातीय हिंसा\nभारतातील दलित समस्या सध्या सौम्य झाली आहे असा आपला समज असतो. जातीयवादी तर सोडाच परंतु पुरोगामी मध्यमवर्ग, ज्यांना दलित समस्येविषयी आस्था आहे, त्यांनासुद्धा काही गोष्टींचा कधीतरी फटका बसलेला असतो व मनामध्ये नापसंतीचा भाव उमटलेला असतो.\nनागपूरच्या दीक्षाभूमीवरचा धम्मचक्र-प्रवर्तन वर्धापन दिन कार्यक्रम, मुंबईच्या चैत्यभूमीवरील ६ डिसेंबर हा कार्यक्रम व त्यादरम्यानच्या पाचसहा दिवसांच्या कालावधीमध्ये रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृतपणे महाराष्ट्रातील विविध स्थानकांवरून शेकडो प्रवासी घुसलेले असतात. वैध आरक्षण असलेल्या शेकडो प्रवाशांना एकतर डब्यामध्ये प्रवेशच न मिळाल्यामुळे ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागतो किंवा डब्यामध्ये अतोनात त्रास सहन करावा लागतो.\nपुस्तक परिचय (क) जातीवर आधारित आरक्षण व मानवी विकास\nएकविसाव्या शतकातील ‘उज्ज्वल भारता’ची स्वपक् पाहणारे या देशातील जातीवर आधारित विषमता व त्यातून घडत असलेला सामाजिक अन्याय ह्यांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहेत. एकूण जनसंख्येचा फार मोठा हिस्सा असलेल्या दलित समाज सामाजिक-आर्थिक विकास प्रक्रियेपासून वंचित राहत असल्यास आपल्या येथील लोकशाही कायमचीच कमकुवत राहील. केवळ निवडणुकीचा फार्स करून लोकशाही जिवंत ठेवता येणार नाही. प्रत्येक प्रौढाला एक मत पुरेसे नाही. त्यासाठी आणखी काही ठोस उपाययोजना केल्याविना आपल्या विकासाचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. मताधिकाराबरोबरच राजकीय-आर्थिक-सामाजिक अशा सार्वजनिक हिताच्या प्रत्येक गोष्टीत समाजातील सर्व गट-उपगटांचा उत्स्फूर्त सहभाग हवा.\nमे, 2008इतरदिवाकर पुरुषोत्तम मोहनी\nआज आरक्षणाची गरज फक्त भारतालाच वाटते असे नाही तर ह्या जगातल्या पुष्कळ देशांना वाटते आणि त्यांनी तशी तरतूद आपआपल्या घटनेत केली आहे. कधी घटनेत नसली तरी त्यांच्या समाजाने ती मान्य केली आहे.\nआरक्षणाची गरज का पडावी ह्याचे कारण शोधल्यास आपणास असे लक्षात येईल की आपल्या देशात किंवा कोठेही पूर्वग्रहांच्या प्रभावामुळे ह्या समस्या निर्माण होत असतात. समाजातील उच्चनीचभाव मुख्यतः आपल्या मनावरच्या पूर्वसंस्कारांमुळेच निर्माण होतात.\nमला येथे मुद्दा असा मांडायचा आहे की मनावरच्या संस्कारांमुळे फक्त जातिभेदच निर्माण झालेले नाहीत. आणखी अनेकानेक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत.\nआरक्षण आणि खाजगी क्षेत्रःकाही प्रश्न\nमे, 2008इतरप्रवीण के. जाधव\nहिंदू समाजव्यवस्थेने मागासवर्गीय समाजावर अनेक सामाजिक निर्बन्ध लादले होते, ज्यामुळे मागासवर्गीय समाजात सामाजिक व आर्थिक विकलांगता निर्माण झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले. त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाच्या धोरणाचा पुरस्कार केला. राज्यघटनेच्या कलमानुसार सरकारी नोकऱ्यात मागासवर्गीयांसाठी आरक्षण ठेवण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात आरक्षण धोरणाचा फायदा अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांनादेखील मिळाला.\nमागासवर्गीयांचा जो काही थोडाफार विकास झालेला आहे, तो आरक्षणाच्या धोरणामुळेच. हे ‘आरक्षणाचे धोरण’ हा मागासवर्गीयांच्या विकासाचा पाया आहे. स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही आरक्षणाचा कोटा पूर्णपणे भरलेला नाही, हे वास्तव आहे.\nखाजगी क्षेत्रात आरक्षणः का व कसे\nमूळ लेखक: सुखदेव थोरात\nविषमतामूलक समाजव्यवस्थेचे आजचे स्वरूप बदलून समानता, स्वातंत्र्य आणि न्यायपूर्ण व्यवस्था स्थापण्याकरिता संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते, बुद्धिजीवी, लेखक, अर्थशास्त्री, समाजशास्त्री आणि जागरूक नागरिकांना १९९१ हे वर्ष विशेष ध्यानात राहिले. त्याचे कारण म्हणजे ह्या वर्षी त्यावेळच्या शासनकर्त्या शासनातर्फे जागतिकीकरण व उदारीकरणाचे धोरण लागू करण्यात आले. प्रस्तुत धोरण लागू केल्यामुळे जे दोन बदल घडून आले ते असे एक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील शासनाचा सहभाग कमी झाला. दुसरे म्हणजे खाजगीकरणावर भर देण्यात आला. भारत सरकारने स्वातंत्र्यापूर्वी व नंतरही दलित आणि आदिवासी वर्गांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संरक्षण देण्याकरिता आरक्षणाचे धोरण स्वीकारले होते.\nसामाजिक समानता व सामाजिक न्याय\nसंपत्तिवाटप, संधी, वंश, जात, धर्म, उच्च-नीच फरक, इत्यादी विषयांतील विषमतेचे निर्मूलन करून कुठलाही भेदभाव नसलेल्या वर्गरहित समाजाकडे वाटचाल करणे सामाजिक समतेत अभिप्रेत आहे. सामाजिक न्याय आणि सामाजिक समता ह्या एकसारख्या असलेल्या संकल्पना आहेत.\nकाही जणांचे ऐषारामी जीवन व इतरांचे मात्र वंचित आयुष्य हे समानतावाद्यांना (egalitarians) पूर्णपणे अमान्य आहे. आयुष्याला आकार देणाऱ्या मूलभूत सोई-सुविधा सर्वांसाठी उपलब्ध असायला हव्यात. माझा शेजारी उपाशी असताना, पुरणपोळीचे जेवण करण्याचा मला अजिबात हक्क नाही. वेगवेगळे सामाजिक स्तर असलेल्या पिरॉमिडसारख्या व एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या गटागटांत विखुरलेल्या समाजाऐवजी बंधुभाव असलेल्या एकसंध समाजाची अपेक्षा समानतावादी करत आहेत.\nमे, 2008इतरकांचा इलय्या (अनुवादःआलोक देशपांडे)\nकेंद्रीय मनुष्यबळविकासमंत्री अर्जुन सिंग यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इतर मागासवर्गीयांना (ओ.बी.सी.) केंद्रीय शैक्षणिक संस्थांबरोबरच आय.आय.टी., आय.आय.एम. व वैद्यकीय महाविद्यालयांत २७% आरक्षण देण्याची घोषणा केल्यापासून, राष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमे आरक्षण-विरोधाचा टाहो फोडू लागली आहेत. तथाकथित गुणवत्तेच्या सिद्धान्तावर विश्वास ठेवणारी उच्चवर्णीय बुद्धिवंत मंडळी केवळ अर्जुन सिंग यांच्यावरच नव्हे, तर इतर एकूण आरक्षणाच्या धोरणावरच शरसंधान करू लागली आहेत. उच्चवर्णीय वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आरक्षणाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. ऐतिहासिक काळापासून दबल्या गेलेल्या समाजासोबत सरकारी शैक्षणिक सुविधा वाटून घेण्यास उच्चवर्णीय युवा वर्ग का तयार नाही आरक्षणाच्या धोरणामुळे आपल्या कुटुंबातील आणि जातीतील पुढच्या पिढ्यांच्या जागा कमी होण्याची भीती त्यांना वाटत आहे.\n1 2 पुढे »\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2022-12-09T15:39:37Z", "digest": "sha1:6RTEEUPHQRVMH6QDEIA5ISZLQHGKDTED", "length": 3117, "nlines": 88, "source_domain": "prahaar.in", "title": "अमित म्हात्रे -", "raw_content": "\nHome Tags अमित म्हात्रे\nडोंबिवली पश्चिमेकडील दिवाळी पहाट कार्यक्रमात अंध व्यक्तींचा सत्कार\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nAnti-Love Jihad : राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा\nMumbai-Ahmedabad Bullet Train Project : २० हजार झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी\nST Corporation : एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://baliraja.com/node/1851", "date_download": "2022-12-09T15:50:36Z", "digest": "sha1:FUSJLBKHEGH6JNJQUHEGKE7CD3BFHL2T", "length": 13117, "nlines": 225, "source_domain": "baliraja.com", "title": "माझ्या मरणाच्या कळा | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्‌पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nसाहित्य संमेलन : सूची\nसाहित्य संमेलन : लोगो व फोटो\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\nमराठी गझलेतील नवे शैलीप्रवाह\nविश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ >> माझ्या मरणाच्या कळा\nबळीराजावर आपले स्वागत आहे.\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n१० वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरी येथे\nएक एक तान्हं रोप\nकधी सुखाची रे झोप\nआपली प्रतिक्रिया लिहिण्यासाठी Log in (प्रवेश करा) किंवा register (नवीन खाते बनवा)\nमंगळ, 01/10/2019 - 21:45. वाजता प्रकाशित केले.\nप्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....\nशेतकरी तितुका एक एक\nआपली प्रतिक्रिया लिहिण्यासाठी Log in (प्रवेश करा) किंवा register (नवीन खाते बनवा)\nशुक्र, 03/01/2020 - 22:05. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nआपली प्रतिक्रिया लिहिण्यासाठी Log in (प्रवेश करा) किंवा register (नवीन खाते बनवा)\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nनव्या संकेताक्षरासाठी (password साठी) विनंती करा.\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणी करा-Advance Booking (१० वे साहित्य संमेलन, गुरुकुंज मोझरी)\nकेलेली प्रतिनिधी नोंदणी बघा. 10 वे संमेलन गुरुकुंज मोझरी\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.\nअंगारमळा - अंक - ११\n६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग विशेषांक\nयुगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/dainik-rashifal-rashibhavishya-22-feb-2022/", "date_download": "2022-12-09T16:57:20Z", "digest": "sha1:RJ3WXVZ6IMY6Y5QR4ZDTVZJXFNEIU4R5", "length": 14595, "nlines": 67, "source_domain": "live65media.com", "title": "राशीफळ 22 फेब्रुवारी 2022 : वृषभ राशीच्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/राशीफळ 22 फेब्रुवारी 2022 : वृषभ राशीच्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nराशीफळ 22 फेब्रुवारी 2022 : वृषभ राशीच्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nVishal V 9:58 pm, Mon, 21 February 22 राशीफल Comments Off on राशीफळ 22 फेब्रुवारी 2022 : वृषभ राशीच्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nमेष : आज व्यवसायात तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीचे योग येतील. तुमचे काम दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न टाळावा. कोणत्याही कामात घाई करणे देखील टाळावे अन्यथा ते बिघडू शकते. आज तुम्हाला कोणताही निर्णय घेणे थोडे कठीण जाईल. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळतील.\nवृषभ : ऑफिसमध्ये आज तुमच्या कामाचे कौतुक होईल. लाभाची शक्यता निर्माण होत आहे. आज तुमची काम करण्याची क्षमता तुम्हाला भविष्यात लाभदायक ठरेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवाल. सामाजिक स्तरावर तुमचा दर्जा वाढेल. कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी मित्राकडून आर्थिक मदत मिळेल.\nमिथुन : आज तुम्ही कामात खूप सक्रिय असाल. तुम्ही स्वतःला ताजेतवाने अनुभवाल. गरजूंना मदत करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. तुम्हालाही त्याचा फायदा होईल. तुमची सकारात्मक वागणूक लोकांना प्रभावित करेल. आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी धावपळ करावी लागेल, पण कामात यशही मिळेल.\nकर्क : आज तुम्ही तुमच्या दिनचर्येत बदल कराल. तुमच्या भविष्याबाबत काही महत्त्वाचे नियोजनही कराल. नवीन कामाचा विचार कराल. तुम्हाला लवकरच काही नवीन जबाबदाऱ्याही मिळतील. तुम्हाला तुमच्या आवडीच्या कंपनीत मुलाखतीसाठी बोलावले जाईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.\nसिंह : आजचा दिवस करिअरसाठी मैलाचा दगड ठरेल. यश तुमच्या पायांचे चुंबन घेईल. ऑफिसमध्ये आज तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल, लोक तुमच्या व्यक्तिमत्वातून प्रेरणा घेतील. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल. महिलांना आज काही खास आनंदाची बातमी मिळेल.\nकन्या : संध्याकाळी जोडीदारासोबत बाहेर जेवायला जाल. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहावे लागेल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या प्रलंबित कामात सहकाऱ्याची मदत मिळेल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्हाला कौटुंबिक जबाबदाऱ्या मिळतील. मेहनतीच्या जोरावर यश मिळेल. एकंदरीत आज तुमचा दिवस चांगला जाईल.\nतूळ : आज तुम्हाला उत्साही वाटेल. तुमची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. धार्मिक कार्यात सहकार्य केल्यास समाजात मान-सन्मान वाढेल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील. वैवाहिक जीवन चांगले राहील.\nवृश्चिक : आज तुमचे विचार केलेले काम अचानक पूर्ण होईल, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद राहील. ऑफिसमधील वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. आर्थिक बाजूने बळ मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी मित्राकडून आर्थिक मदत मिळेल. तुमचा आत्मविश्वासही वाढेल. त्याच वेळी, इतरांकडूनही अपेक्षा जास्त असतील.\nधनु : आज कोणतेही काम करताना मन शांत ठेवा. ज्यामुळे तुमचे काम सहज पूर्ण होईल. नशिबावर अजिबात विसंबून राहू नये. नोकरदारांना लाभाच्या काही संधी मिळतील. पैशाशी संबंधित मोठे निर्णय काळजीपूर्वक घ्या. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक समस्या आज संपुष्टात येईल.\nमकर : आज तुम्ही काही घरगुती वस्तूंची खरेदी कराल. तुमची कामे पूर्ण करण्यात तुम्ही खूप यशस्वी व्हाल. कोणत्याही गोंधळातून तुमची सुटका होईल. संध्याकाळी मुलांसोबत फिरायला जाल. आज तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुम्ही नवीन काम सुरू केल्यावर कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्यावर खूश असतील.\nकुंभ : आज तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल. काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरीच्या बाबतीत तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा सल्ला घ्याल. करिअरशी संबंधित अनेक चांगल्या संधी मिळतील. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही महत्त्वाची योजना कराल.\nमीन : आज तुम्हाला एखाद्याकडून अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. आज तुम्हाला ऑफिसच्या कामाशी संबंधित प्रवास करावा लागेल. हा प्रवासही फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला व्यवसायात यश मिळेल. थोड्या मेहनतीने तुम्हाला काही मोठे पैसे कमावण्याची संधी मिळेल, घरातील कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी वडीलधाऱ्यांचे मत तुमच्यासाठी प्रभावी ठरेल.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious राशीफळ 21 फेब्रुवारी 2022 : वृषभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nNext शनि उदय 2022 : कर्मफल शनी देवांचा होणार आहे उदय, या 6 राशींच्या लोकांना होणार आहे विशेष फायदा\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokvarta.in/success-to-pimpri-chinchwad-society-federations-demand-extension-of-time-till-31st-october-for-collection-of-wet-waste/", "date_download": "2022-12-09T16:59:29Z", "digest": "sha1:T3SEGOLCUKW66KSG3I3GKA6XTCT2CY33", "length": 15300, "nlines": 110, "source_domain": "lokvarta.in", "title": "पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या मागणीला यश; ओला कचरा उचलण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या मागणीला यश; ओला कचरा उचलण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ\nलोकवार्ता : पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या हाउसिंग सोसायटींमधील ओला कचरा उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘नकार घंटा’ केली होती. मात्र, सोसायटी फेडरेशन, स्वयंसेवी संस्था, संघटनांनी विरोध केला. अखेर महापालिका प्रशासनाने येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत ओला कचरा उचलण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सोसायटीधारकांना दिलासा मिळाला आहे.\nशहरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये दैनंदिन १०० किलो ओला कचरा निर्माण करत होत्या. त्यांना घन कचरा व्यवस्थापन अधिनियमांतर्गत महापालिका प्रशासनाने त्यांचा कचरा वर्गीकरण करुन ओला कचरा सोसायट्यांमध्ये जीवरवण्यासाठी पत्रक काढले होते. दि. २ ऑक्टोबरपासून हा कचरा उचलण्यात येणार नाही, असा फतवा महापलिका प्रशासनाने काढला होता.\nदरम्यान, चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने आक्रमक भूमिका घेत ओला कचरा प्रशासनाने मनमानीपणे न उचलल्यास कचरा महापालिका आवारात फेकण्यात येईल, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी प्रशासन आणि सोसायटी फेडरेशनमध्ये सामोपचाराने तोडगा काढण्याची सूचना केली होती. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी दि. २८ सप्टेंबर रोजी चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, सचिन तापकीर, फेडरेशनचे सचिव प्रकाश जुकंटवार, संघटक संजय गोरड, अमोल बांगर, सोसायटींचे चेअरमन- प्रतिनिधी आदी उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये हाउसिंग फेडरेशनने मुदतवाढ देण्याची घेतलेली भूमिका तत्वत: मान्य केली होती.\nनागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम २०१६ अन्वये प्रतिदिन १०० किलो कचरा निर्माण करणाऱ्या गृहसंस्था अथवा इतर आस्थापना यांनी त्यांच्या आस्थापनेत निर्माण होणाऱ्या ओला कचरा (जैव विघटनशील) कचऱ्याची विल्हेवाट दि. २ ऑक्टोबर २०२२ पर्यंत त्यांच्याच आवारात कंपोस्टिंग, बायोमिथनायझेशन अथवा अन्य तंत्रज्ञानाद्वरे लावणे बंधनकाकर केलेले आहे. याचे उल्लंघन केल्यास पहिला प्रसंग ५ हजार रुपये आणि त्यानंतर प्रत्येक वेळी १५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा निर्णय महापालिका आरोग्य विभागाने घेतला होता.\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाने सोसायटी फेडरेशनला विश्वासात न घेता जो निर्णय घेतला होता. त्याला स्थगिती देवून जी मुदतवाढ दिली आहे. महापालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह व भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी मध्यस्थी करुन या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मदत केली. त्यामुळे शहरातील सोसायटीधारक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, शहरातील सोसायट्यांच्या अडचणी व बांधकाम व्यावसायिकांच्या चुका समजून घेवून यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा. यासाठी महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी बांधील आहेत.\n– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन.\nशहरातील विविध संघटना, हाउसिंग सोसायटी फेडरेशन, गृहनिर्माण संस्था यांचे प्रतिनिधी यांनी निवेदनाद्वारे आणि समक्ष भेटून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणेकामी पुरेसा अवधी नसल्याने त्याच्या अंमलबजावणी कामी मुदत मागितली आहे. या करिता आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर आस्थापनांना त्यांच्याच परिसरात कंम्पोस्टिंग करणे व ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणेकरीता उपाययोजना करणेकामी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.\n– अजय चारठाणकर, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.\nएका क्लिक मध्ये शेअर करा\nगुजरात विधानसभा निवडणूक: गुजराच्या विजयाचा पिंपरीत आनंदोत्सव\nथेरगावमधील मोठ्या खड्यामुळे मोठा अपघाताची भीती\nमोशीच्या शिवाजीवाडीतील पाणी प्रश्न निकाली; आमदार महेश लांडगे यांच्याकडून रहिवाशांना दिलासा\nगुजरात विधानसभा निवडणुक : पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता\nशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा स्वारगेट बसस्थानकात राडा\nआकुर्डीतील अगरबत्ती कारखान्याला भीषण आग\nराज्यातील पहिला बंद; राज्यपालांच्या विरोधात ८ तारखेला पिंपरी चिंचवड शहर बंदची हाक\nशुभम चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते रहाटणी सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वाटप\nआणखी किती दिवस शहर मंत्रिपदापासून वंचित\nयेत्या रविवारी होणार रिव्हर सायक्लोथॉन भव्य रॅली\nजयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani\nराष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022\nमहाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india\nपंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन \nछत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj\n‘सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्न यांचे मानधन ऐकून तुम्हाला येऊ शकते चक्कर\nकाळा चहा पिणाऱ्यांना ‘हे’ 6 रोग कधीच होत नाहीत…\nकेळ्याचे सेवन रात्री करावे की नाही\nIPL2020 : सलामीच्या सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सचा 5 विकेटने पराभव\nया बहादूर १९८३ बॅचने केले होते तब्बल 500 एन्काऊंटर…\nराज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण\nपोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक, मुंबईमध्ये “18 ठिकाणी ठिय्या आंदोलन”\nउद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांची निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा\nपोलीस अधिकाऱ्यांबाबत गृहमंत्र्यांचा खळबळजनकआरोप,वरिष्ठअधिकाऱ्यांनी केला होता ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न;\nआयपीएल 2021 चं आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता \nमहाराष्ट्राचं एकमेव निर्भिड निष्पक्ष आणि पारदर्शी न्यूज आणि माहिती पोर्टल....\nजाहिरातीसाठी संपर्क - 7620 68 0909\nजयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani राष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022 महाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन | children day 2022 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF", "date_download": "2022-12-09T15:28:19Z", "digest": "sha1:IAF2A62WHSFOUTONEXY56TY5FCS7GOWB", "length": 16180, "nlines": 96, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विजय साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nFor विजय चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\n'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ( रोमन लिपीत मराठी ( रोमन लिपीत मराठी Advanced mobile editAndroid app editcampaign-external-machine-translationcondition limit reachedContentTranslation2Disambiguation linksdiscussiontools (hidden tag)discussiontools-added-comment (hidden tag)discussiontools-source-enhanced (hidden tag)Fountain [0.1.3]iOS app editManual revertmeta spam idModified by FileImporterNew topicNewcomer taskNewcomer task: linksPAWS [1.2]PAWS [2.1]ReplyRevertedSectionTranslationSourceSWViewer [1.4]T144167Visualwikieditor (hidden tag)अनावश्यक nowiki टॅगअभिनंदन १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला अमराठी मजकूरअमराठी मजकूरआशय-बदलआशयभाषांतरईमोजीउलटविलेएकगठ्ठा संदेश वितरणकृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.कृ.हे विशिष्ट संपादन प्रताधिकार उल्लंघना करीता तपासा.कोण म्हणते/समजते/मानते,कसे उमजते ; संदर्भ आहेत ना ; संदर्भ आहेत ना दृश्य संपादनदृष्य संपादन: बदललेनवीन पानकाढा विनंतीनवीन पुनर्निर्देशनपान कोरे केलेपुनर्निर्देशन हटविलेपुनर्निर्देशनाचे लक्ष्य बदललेमिवि.-कोरे करणेमोठा मजकुर वगळला दृश्य संपादनदृष्य संपादन: बदललेनवीन पानकाढा विनंतीनवीन पुनर्निर्देशनपान कोरे केलेपुनर्निर्देशन हटविलेपुनर्निर्देशनाचे लक्ष्य बदललेमिवि.-कोरे करणेमोठा मजकुर वगळला मोबाईल अ‍ॅप संपादनमोबाईल वेब संपादनमोबाईल संपादनरिकामी पाने टाळालेखाचे सर्व वर्ग उडवले.वार्तांकनशैली मोबाईल अ‍ॅप संपादनमोबाईल वेब संपादनमोबाईल संपादनरिकामी पाने टाळालेखाचे सर्व वर्ग उडवले.वार्तांकनशैली विशेषणे टाळासंदर्भ क्षेत्रात बदल.संदर्भा विना,भला मोठा मजकुर विशेषणे टाळासंदर्भ क्षेत्रात बदल.संदर्भा विना,भला मोठा मजकुर सदस्यांना उद्देशून लिहीताना,कृ. आदरार्थी बहुवचन वापरा, एकेरी उल्लेख टाळा.सुचालन साचे काढलेहिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी२०१७ स्रोत संपादन\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२२:१६२२:१६, १३ सप्टेंबर २००७ फरक इति +२६३‎ साचा:Fonthelp ‎No edit summary\n२२:१०२२:१०, १३ सप्टेंबर २००७ फरक इति +२२१‎ संगणक-टंक ‎ →‎युनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणे\n२२:०७२२:०७, १३ सप्टेंबर २००७ फरक इति +१००‎ सदस्य चर्चा:Sankalpdravid ‎ →‎साचा संदर्भात साहाय्य हवे\n२२:०६२२:०६, १३ सप्टेंबर २००७ फरक इति +६०५‎ सदस्य चर्चा:Sankalpdravid ‎ →‎साचा संदर्भात साहाय्य हवे: new section\n२१:५३२१:५३, १३ सप्टेंबर २००७ फरक इति −४९‎ विकिपीडिया:चावडी ‎ →‎शब्द: removed {{विक्शनरीसाहाय्य}}\n२१:५१२१:५१, १३ सप्टेंबर २००७ फरक इति −१‎ साचा:विक्शनरीसाहाय्य ‎No edit summary\n२१:४८२१:४८, १३ सप्टेंबर २००७ फरक इति −१‎ साचा:विक्शनरीसाहाय्य ‎No edit summary\n२१:४६२१:४६, १३ सप्टेंबर २००७ फरक इति +५१‎ विकिपीडिया:चावडी ‎ →‎शब्द: {{विक्शनरीसाहाय्य}}\n२१:४६२१:४६, १३ सप्टेंबर २००७ फरक इति +२‎ छो साचा:विक्शनरीसाहाय्य ‎No edit summary\n२१:४४२१:४४, १३ सप्टेंबर २००७ फरक इति +१४‎ छो साचा:विक्शनरीसाहाय्य ‎No edit summary\n२१:४१२१:४१, १३ सप्टेंबर २००७ फरक इति +१,५८३‎ न साचा:विक्शनरीसाहाय्य ‎ नवीन पान:
आपण '[[मराठी विक्शनरी|मराठी विक्शनरी...\n२१:१६२१:१६, १३ सप्टेंबर २००७ फरक इति +१४५‎ विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प ‎ →‎कार्यान्वित उपयोगी साचे: * नवनिर्मिती{{विक्शनरीसाहाय्य}}\n२१:०९२१:०९, १३ सप्टेंबर २००७ फरक इति +१,५५७‎ विकिपीडिया:चावडी ‎ →‎शब्द 2: उत्तर\n२०:३८२०:३८, १३ सप्टेंबर २००७ फरक इति +१२‎ न सदस्य चर्चा:89.216.200.69 ‎ {{Fasthelp}} सद्य\n२०:३८२०:३८, १३ सप्टेंबर २००७ फरक इति +१२‎ न सदस्य चर्चा:167.203.158.141 ‎ {{Fasthelp}} सद्य\n२०:३७२०:३७, १३ सप्टेंबर २००७ फरक इति +१२‎ न सदस्य चर्चा:61.1.118.67 ‎ {{Fasthelp}} सद्य\n२०:३७२०:३७, १३ सप्टेंबर २००७ फरक इति +१२‎ न सदस्य चर्चा:203.78.217.176 ‎ {{Fasthelp}} सद्य\n१९:५३१९:५३, २० जून २००७ फरक इति +१६३‎ विकिपीडिया:मदतकेंद्र ‎ →‎प्रवेश\n२१:११२१:११, ९ जून २००७ फरक इति +१२‎ न सदस्य चर्चा:61.17.206.147 ‎ {{Fasthelp}} सद्य\n२१:४०२१:४०, २० मार्च २००७ फरक इति +४१९‎ विकिपीडिया:चावडी ‎ →‎To bot Or Not to Bot\n१२:२८१२:२८, १२ मार्च २००७ फरक इति +६२‎ विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१ ‎ →‎परिपत्रक\n१२:२७१२:२७, १२ मार्च २००७ फरक इति +६२‎ विकिपीडिया:नमुना पत्र/Emails ‎No edit summary\n१२:२६१२:२६, १२ मार्च २००७ फरक इति +६३‎ विकिपीडिया:वृत्तपत्रीय मासिक आवाहन ‎No edit summary सद्य\n१२:२५१२:२५, १२ मार्च २००७ फरक इति +६०‎ विकिपीडिया:प्रेस नोट-१ ‎No edit summary\n१२:२४१२:२४, १२ मार्च २००७ फरक इति +६२‎ साचा:FATalk ‎ Category:माध्यम प्रसिद्धी सद्य\n१२:२३१२:२३, १२ मार्च २००७ फरक इति +६०‎ विकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प ‎ →‎हे सुद्धा पहा\n१२:२२१२:२२, १२ मार्च २००७ फरक इति +६१‎ साचा:सदस्यचौकट मनोगती ‎ Category:माध्यम प्रसिद्धी\n१२:२११२:२१, १२ मार्च २००७ फरक इति +६१‎ विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय ‎ Category:माध्यम प्रसिद्धी\n१२:१५१२:१५, १२ मार्च २००७ फरक इति +२५‎ विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१ ‎No edit summary\n१२:१३१२:१३, १२ मार्च २००७ फरक इति +५००‎ विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१ ‎ →‎आवाहन : मराठीप्रेमी लेखक पाहिजेत\n१२:०९१२:०९, १२ मार्च २००७ फरक इति +१,१७९‎ विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१ ‎No edit summary\n११:४७११:४७, १२ मार्च २००७ फरक इति +४‎ विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१ ‎ →‎परिपत्रक\n१९:५८१९:५८, १० मार्च २००७ फरक इति +१२‎ न सदस्य चर्चा:123.108.224.6 ‎ {{Fasthelp}} सद्य\n१९:०२१९:०२, ४ मार्च २००७ फरक इति +१,३१५‎ विकिपीडिया:कौल ‎ ==स्वतंत्र मराठी विकिसोर्स सहप्रकल्प सुरू करावा==\n१८:३८१८:३८, ४ मार्च २००७ फरक इति +१३५‎ सदस्य चर्चा:Deepakdandekar ‎ Copyright\n१८:३६१८:३६, ४ मार्च २००७ फरक इति −२‎ साचा:Copyright\n१८:३६१८:३६, ४ मार्च २००७ फरक इति +७५‎ साचा:Copyright\n१८:२३१८:२३, ४ मार्च २००७ फरक इति +११‎ वर्ग:Helpdesk ‎No edit summary\n१८:२३१८:२३, ४ मार्च २००७ फरक इति +९‎ वर्ग:Helpdesk ‎No edit summary\n१८:१८१८:१८, ४ मार्च २००७ फरक इति +१४‎ साचा:Copyright\n१८:१५१८:१५, ४ मार्च २००७ फरक इति ०‎ विकिपीडिया:चावडी ‎ →‎कोणती माहिती विकिपीडियाच्या ऐवजी विकिपीडियाच्या कोणत्या सहप्रकल्पात असणे श्रेयस्कर असेल.\n१८:०९१८:०९, ४ मार्च २००७ फरक इति +६७४‎ न साचा:स्थानांतरीत१ ‎ नवीन पान: या लेखातील काही किंवा सर्व बदल त्यांची प्रताधिकार मुक्ततेबद्दल न...\n१८:०४१८:०४, ४ मार्च २००७ फरक इति +४८९‎ साचा:Copyright\n१७:४९१७:४९, ४ मार्च २००७ फरक इति +३७‎ साचा:Copyright\n१७:३९१७:३९, ४ मार्च २००७ फरक इति +७२६‎ चर्चा:बेळगांव ‎ →‎समसमीक्षा: Good Article\n१७:०९१७:०९, ४ मार्च २००७ फरक इति +३३‎ चर्चा:बेळगांव ‎ →‎चित्रे पाहिजेत: ==समसमीक्षा==\n१७:०५१७:०५, ४ मार्च २००७ फरक इति +२७‎ न साचा:प्रताधिकार ‎ {{साचा:Copyright\n१७:०३१७:०३, ४ मार्च २००७ फरक इति +४,१७७‎ न साचा:Copyright ‎ विषयः प्रताधिकार आणि विकिपीडिया सहप्रकल्प संदर्भात\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://anandkshan.blogspot.com/2007/07/blog-post_1.html", "date_download": "2022-12-09T17:15:01Z", "digest": "sha1:UY65GYODWMHT2EM5WNCP4JYLND3XL3AQ", "length": 8218, "nlines": 192, "source_domain": "anandkshan.blogspot.com", "title": "आनंद क्षण", "raw_content": "\nआनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...\nआजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....\nमराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतिची पापणी भरु दे\nमाझ्या नावाचा एकच थेंब\nतिच्या नयनी तरु दे\nबालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.\nसाला काय असतात ना ही नाती\nतरं काही सहज तोडलेली........\nतर काही नुस्तीच नावापुरती उरलेली........\nकाही नितळ प्रेमासाठी जगलेली\nतर काही बांन्डगुळासारखी दुस-याच्या जिवावर वाढलेली........\nकाही बिनधास्त सगळ्यांसमोर मांडलेली\nतर काही भितीपोटी गुपितासारखी लपवलेली........\nकाही मैत्रीच नाव दिलेली\nतर काही त्याहीपुढील प्रेमाचा गाव असलेली........\nतर काही आठवणींच्या ओलाव्यासारखी जपलेली........\nकाहि नकळत मनाशी जुळलेली\nतर काही स्वत:च अस्तिवच हरवलेली........\nकाहि नुस्तीच नावपुरती ठेवलेली\nतर काही उराशी जिवापाड सांभाळलेली........\nकाहि मनसोक्त एकमेकांसोबत बागडलेली\nतर काही मान-अपमानाच्या ओझ्याखाली दबलेली........\nकाही मोत्याहुन अनमोल ठरलेली\nतर काही भंगारासारखी विकाया काढलेली........\nसाला काय असतात ना ही नाती\nतरं काही सहज तोडलेली........\nईतर संग्रह: संदिप खरे गाणी सांजगारवा मराठी चित्रगीत पु.ल. कथाकथन ईतर कथानके\nकृपया याची नोंद घ्या\nया ब्लोगवरील एकही कविता/लेख मी लिहिलेली/लिहिलेला नाही व येथील कवितांचा/लेखांचा कोणताही व्यवहारी वापर मी करत नाही.\nहा माझा केवळ एक संग्रह आहे.\nमूळ कवी व लेखका व्यतीरीक्त कुणीही येथिल लेखांचा आणि कवितेंचा व्यवहारी वापर करु नये हि विनंती.\nतुम्हालाही या कामाला हातभार लावायचा आहे;तर मला मराठी साहित्य ईपत्राने anandkale.in@gmail.com या पत्त्यावर पाठवा.\nमी तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाची वाट पाहत आहे.\nतुमचा आनंद हाच उद्देश. भेट दिल्याबद्दल आभारी आहे.पुन्हा जरुर भेट द्या. मी आपली वाट पाहत आहे.\nया परता आनंदआणखी कोणता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-congress-voice-president-rahul-gandhi-attacks-on-pm-narendra-modi-at-delhi-5082879-NOR.html", "date_download": "2022-12-09T16:23:22Z", "digest": "sha1:5XRTZ6Q3G5FQFPIFR26WTWZ4SZMDU72I", "length": 8288, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पंतप्रधान डरपोक, राहुल यांचा घणाघात; ललित मोदींना भारतात आणण्याचे आव्हान | Congress Voice President Rahul Gandhi attacks On PM Narendra Modi at Delhi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपंतप्रधान डरपोक, राहुल यांचा घणाघात; ललित मोदींना भारतात आणण्याचे आव्हान\nनवी दिल्ली- नवी दिल्ली- देशात स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे. त्यासाठी देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) व नरेंद्र मोदी यांच्यापासून वाचवण्यासाठी आलो असल्याचे सांगत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर घणाघाती आरोप केला.\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर हल्ला चढवला. सत्ताधारी भाजप पक्षाच्या मंत्र्यांवर आरोप होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात येत नाहीत, हे दुर्दैव असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.\n'आम्हाला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा मला वाटत होते की, या माणसात काही तरी दम आहे. परंतु, तो गैरसमज होता. आता माझ्या लक्षात आले आहे. देशाचे पंतप्रधान डरपोक आहे. मोदींमध्ये दम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदींना चांगली संधी आहे. त्यांनी ललित मोदींना पकडून पुन्हा भारतात आणून क्रिकेटमधील सफाई करावी' असे आव्हान देखील राहुल गांधी यांनी दिले आहे.\nपंतप्रधानांनी देशातील जनतेला वचन दिले होते. 'खाणार नाही आणि खाऊ देणार नाही', असा विश्वास दिला होता. परंतु, पंतप्रधान सभागृहात येत नाहीत, हे दुर्दैव असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, जीएसटी विधेयक पारित न करताच राज्यसभा आणि ललितगेट प्रकरणी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज (गुरुवारी) लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्‍यात आले आहे. दुसरकडे, सत्ताधारी भाजपच्या खासदारांचा विजय चौक ते संसद भवनदरम्यान मोर्चा काढला आहे. संसदेत कामकाज सुरळीत चालत नसल्याने भाजपच्या खासदारांनी निषेध मोर्चा काढला आहे. मोर्चात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गजांची हजेरी लावली आहे.\nदरम्यान, 'ललितगेट' प्रकरणी संसदेचे पावसाळी अधिवेशन 'गोंधळाच्या पावसात' धुतले गेले आहे. कॉंग्रेसच्या खासदारांची संसदेत केलेल्या गदारोळामुळे कामकाज सुरळीत चालू शकले नाही. यासाठी कॉंग्रेसने सत्ताधारी भाजप पक्षालाच जबाबदार ठरवले आहे. कॉंग्रेसने संसद परिसरात निदर्शने सुरु केली आहेत. कॉग्रेसच्या आंदोलनाला तृणमूल काँग्रेसने पाठिंबा दिला असून तृणमृल कॉंग्रेसचे खासदार देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत.\nपुण्यातील बहुचर्चित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इं​डियाचा (FTII) अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची निवड झाल्याने सुरू झालेला वाद दिवसेंदिवस अधिकच टोक गाठत आहे. FTII मध्ये विद्यार्थ्यांची बाजू घेत राहूल गांधी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली. केवळ संघ परीवाराशी संबंधित असल्यामुळे लोकांच्या उच्चपदावर नियुक्त्या होत असल्याचा आरोप राहूल गांधींनी यावेळी केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील FTII च्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-ukhane-for-festival/gt-gt/", "date_download": "2022-12-09T17:15:33Z", "digest": "sha1:S6OPUDD4I4COHWHCVGPRHKXI3NQYN72P", "length": 3439, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "सणवार-मराठी उखाणे > सणवार >", "raw_content": "\nमराठी उखाणे > सणवार >\nमराठी उखाणे > सणवार >\nकुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,\n..... आहेत माझे पूर्व संचित\nलागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,\n.... च्या जीवावर कर्ते मी मजा.\nसौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा,\n..... चे नाव घेऊन घेते मी रजा.\nनागपंचमीला घरोघरी होते पुरणपोऴी,\n.....नी आणली माझ्याकरिता कटकीची चोऴी\nवारुळाला जाऊन मी नागाची पुजा करते,\n..... चे नाव घेऊन सौभाग्याचे आशिर्वाद मागते.\nअर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या\nएकरुपतेने बनत असतो संसार,\n..... चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार.\nधरतीताईने आकाशाला राखी बांधुनी जोडीले बंधुत्वाचे नाते,\n..... च्या सोबत मी अमरप्रेमगीत गाते\nभाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा,\n..... चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा.\nमराठी उखाणे > सणवार >\nमराठी उखाणे > सणवार >\nपन्नास गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE-2021/", "date_download": "2022-12-09T16:48:32Z", "digest": "sha1:SXVHBW4D42QB3FM2RFSXQYXVMF3AGPXG", "length": 4166, "nlines": 49, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "नाबार्ड कर्ज योजना 2022 – महासरकारी शेतकरी योजना", "raw_content": "\nTag: नाबार्ड कर्ज योजना 2022\n नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी\nनाबार्ड डेअरी Loan योजना (Dairy Farming Scheme) २०२२ ची संपूर्ण महती पाहणार आहोत. त्यामध्ये नाबार्ड योजना २०२२ New Updates,नाबार्ड डेअरी योजना उद्दिष्ट्य, नाबार्ड डेअरी योजना २०२२ अनुदान आणि लाभ, लाभार्थी पात्रता, कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था (Bank), अटी, नाबार्ड योजनेंतर्गत दुग्धशाळा शेतीसाठी विविध योजना, नाबार्ड डेअरी योजना २०२२ ऑनलाइन अर्ज करा, ऑनलाइन अर्ज, दुग्धशाळेसाठी आर्थिक निकष, हेल्पलाईन क्रमांक या सर्व घटकांची माहिती\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nदूध उत्पादक शेतकरी GR\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.khanacademy.org/math/in-in-grade-10-ncert/x573d8ce20721c073:surface-areas-and-volumes/x573d8ce20721c073:combination-of-solids/e/sa-advanced", "date_download": "2022-12-09T16:16:06Z", "digest": "sha1:ODPYU7K5PXJB4MOLCN66WZRXWYEUDDWQ", "length": 2663, "nlines": 40, "source_domain": "mr.khanacademy.org", "title": "विविध घनाकृती एकत्रित (मुलभूत) (सराव) | खान अकॅडमी", "raw_content": "\nतुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.\nलॉग इन करण्यासाठी आणि खान अकॅडमीची सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, कृपया तुमच्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.\nअभ्यासक्रम,कौशल्य आणि व्हिडिओ शोधा\nइयत्ता 10 गणित (भारत)\nयुनिट 12: धडा 1\nविविध घनाकृती एकत्रित आणणे\nविविध घनाकृती एकत्रित (मुलभूत)\nविविध आकृत्या एकत्रित येऊन तयार होणाऱ्या घनाकृतीचे पृष्ठफळ (मध्यम)\nविविध आकृत्या एकत्रित येऊन तयार होणाऱ्या घनाकृतीचे पृष्ठफळ (प्रगत)\nइयत्ता 10 गणित (भारत)>\nपृष्ठफळ आणि घनफळ >\nविविध घनाकृती एकत्रित आणणे\nवापरण्याच्या अटी गोपनीयता धोरणकुकी सूचना\nविविध घनाकृती एकत्रित (मुलभूत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/kappa/", "date_download": "2022-12-09T15:41:38Z", "digest": "sha1:IB4JXZSMEFBZRZMCXLGLVUHPGQZADNY6", "length": 2438, "nlines": 36, "source_domain": "thepublitics.com", "title": "kappa Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nकोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा भारतात शिरकाव\nउत्तर प्रदेश : गेल्या वर्षीपासून भारत देश कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटचं संकट आलं. मात्र आता पुन्हा एकदा भारतासमोरील चिंता वाढणार असल्याचं चित्र आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट उत्तर प्रदेशमध्ये आढळून आला आहे. आता कोरोनाचा कप्पा नावाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे.उत्तर प्रदेशमध्ये आढळला कप्पा व्हेरिएंटगोरखपूर…\nRead More कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा भारतात शिरकावContinue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Aries-Horoscope-Today-September-10-2022/", "date_download": "2022-12-09T15:45:24Z", "digest": "sha1:PKGSKHITJMEYLUZYVVDRNQH3XYZ2CPIP", "length": 2241, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "मेष राशीचे राशीभविष्य आज, सप्टेंबर 10, 2022", "raw_content": "मेष राशीचे राशीभविष्य आज, सप्टेंबर 10, 2022\nअंदाज : नफ्याच्या संधी वाढत जातील. मेहनत करत राहाल. धनलाभात वाढ होईल. विविध योजना पुढे नेणार .\nसभोवताली आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायावर लक्ष केंद्रित कराल. व्यवसायाशी संबंधित प्रकरणे चांगल्या प्रकारे\nहाताळली जातील. इच्छित परिणाम प्राप्त होतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. व्यावसायिक कार्यात उत्तम राहाल.\nरोखलेले पैसे मिळू शकतात. स्पर्धेत प्रभावी व्हाल. नेतृत्व क्षमता वाढेल. कामाच्या विस्ताराच्या संधी वाढतील.\nआर्थिक नफा : व्यवसाय हा लाभदायक काळात असतो. व्यावसायिक लोकांशी संपर्क साधा. उद्योगाला गती मिळेल.\nप्रेम जीवन: हृदयाच्या गोष्टी अनुकूल असतील. वैयक्तिक संबंधांना आकार येईल. नातेसंबंध दृढ होतील. गाठीभेटींच्या संधी मिळतील.\nआरोग्य : चर्चेत प्रभावी व्हाल. आरोग्य सुधारत राहील. स्वतःवर लक्ष केंद्रित कराल. मनोबल उंचावेल.\nशुभ अंक : 1, 7 आणि 9\nशुभ रंग : लाइट ब्राउन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/2011", "date_download": "2022-12-09T15:33:09Z", "digest": "sha1:J4LLFQKO26E3PGNU7FMRYIUVJRLTSFVW", "length": 3644, "nlines": 45, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | Marathi Birthday Wishes For Brother", "raw_content": "\nदादा तू पाठीशी असलास कि मला कोणत्याही संकटाची भिती वाटत नाही 🍾. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎈.🎉\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nभावासाठी कविता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2016/02/2665/", "date_download": "2022-12-09T15:42:59Z", "digest": "sha1:OPG4D4GSTYXHTORCIWSZYN6WRZ43H3ZE", "length": 11785, "nlines": 80, "source_domain": "www.sudharak.in", "title": "अनुभव: दारू आणि लहान मुले - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nअनुभव: दारू आणि लहान मुले\nफेब्रुवारी, 2016मानसिकता, व्यसनराजा शिरगुप्पे\nसध्याच्या जिव्हाळ्याच्या व वादग्रस्त प्रश्नाची एक दुर्लक्षित बाजू …\nचंदगडला आता प्राध्यापक म्हणून काम करत असलेल्या वर्गमित्राकडे गेलो होतो. तो जिथे राहतो, त्याच्यासमोरच मांगवाड्याची वस्ती सुरू होते. छान जेवून मित्राच्या दिवाणखान्यात गप्पा ठोकत बसलो होतो. तेवढ्यात समोरच्या झोपडीवजा घरातून कलकलाट ऐकू आला. शिवीगाळ, काहीतरी फेकून मारल्याचे, ठो-ठो बोंबलण्याचे, रडण्याचे आवाज. कुतूहलाने काय होते आहे हे बघण्याच्या उद्देशाने मी खुर्चीतून उठताना बघून हातानेच मला बसण्याचा त्याने इशारा केला. मग अत्यंत निर्लेप आवाजात तो मला सांगू लागला, “समोर एक मांगाचं कुटुंब आहे. सत्तर-ऐंशी वर्षांची म्हातारी, तिचा नवरा, मुलगा, सून आणि दोन सात-आठ वर्षांची नातवंडं, सगळं कुटुंब सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत दारूत तर्र असतं. मग अशी भांडणं, शिवीगाळ, मारामारी चालूच असते. अनेक वेळा आम्ही पोलिसात तक्रार केलीय; पण यांच्यात काही फरक पडत नाही. आम्ही कंटोळलोय, पण आता सवय झालीय.”\n“ती दोन नांतवंडंसुद्धा पितात” माझा व्यथित प्रश्न.\n बऱ्याच वेळा ही मुलंच दारू आणायला जातात.” मित्राचं सहज कोरडं उत्तर.\n“त्यांच्या शिक्षणाचं – “ माझा आणखी एक बाळबोध समजेचा प्रश्न.\nमित्र माझ्याकडे टक लावून पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव उमटतात. म्हणतो, “बरं झालं ना तेवढ्याच दोन राखीव जागा कमी झाल्या.” मला त्याचा हा विनोद फारच क्रूर वाटतो.\nकाही वेळा माझ्याकडं लेखक, कवी, पत्रकार वगैरे मित्र येतात. त्यांच्या ‘सोशल ड्रिंक’साठी कधीमधी गावातल्या बारमध्ये जावे लागते. तिथे गणेश नावाचा एक 10 वर्षांचा मुलगा वेटर म्हणून काम करायचा.\nमाझ्या गप्पीष्टपणामुळे चांगलाच मित्र झालेला. एकदा माझ्या चार वर्षांच्या कन्येला सोबत घेऊन गेलो. तर गणेश तिच्यावर एवढा खुश. बारमधले खाण्याचे पदार्थ त्याने तिच्यासमोर ठेवलेच, पण बाहेर जाऊन किराणा दुकानातून खास ‘कॅडबरी’ही तिच्यासाठी आणली. निघताना त्याने हळूच माझा शर्ट ओढला. मला बाजूला बोलवू लागला. मला, मी ज्या संस्कृतीत वाढलोय, त्यानुसार वाटलं की याला काहीतरी पैशाची गरज असावी.\n“सर, एक सांगू का\n“बोल ना, काय हवंय” माझा आश्वासक स्वर.\n“नाही. परत दीदीला असल्या ठिकाणी आणत जाऊ नका.” त्याचं खालमानेनं उत्तर.\nमूल्यशिक्षणाला जागेची आणि वयाची अट नसावीच.\nएका पत्रकार मित्राच्या घरी गेलो होतो. दिवाणखान्यातच त्याची पावणेदोन वर्षांची बछडी खेळत होती. समोरच्या बशीत काकडीच्या फोडी, बिसलेरी पाण्यानं भरलेली बाटली आणि एक स्टीलचा पेला. ती थोडंसं पाणी त्या पेल्यात ओतायची. तोंडाला लावायची. मग बशीतली एक फोड तोंडात टाकायची. मी विचारलं, “”काय करतेयस बेटा\n“”पेग खेळतेय.” तिचं बोबडं पण माझी बोबडी वळवणारं उत्तर.\nसरकारनं धान्यापासून दारू काढायला परवानगी द्यायचं ठरवलंय. दारू ही भूक आहे, की संस्कृती, असा प्रश्न मला आता वाळवीसारखा पोखरू लागलाय.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/lala-lajpat-rai-played-very-important-role-in-starting-punjab-nationala-bank/", "date_download": "2022-12-09T17:13:39Z", "digest": "sha1:6O5LY3KGZGNLDB4QVUV5TSI4Y3HT5DXU", "length": 13852, "nlines": 100, "source_domain": "bolbhidu.com", "title": "पंजाब नॅशनल बँकेतील पहिला घोटाळा लाला लजपत राय यांनी बाहेर काढला होता !", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nपंजाब नॅशनल बँकेतील पहिला घोटाळा लाला लजपत राय यांनी बाहेर काढला होता \nमहान स्वातंत्र्यसैनिक लाला लजपत राय आपल्याला प्रामुख्याने माहित असतात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जहाल गटाची तिकडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘लाल-बाल-पाल’मधले लाल म्हणून किंवा सायमन कमिशनच्या विरोधातील आंदोलनात ब्रिटिशांनी केलेल्या लाठीमारात त्यांनी गमावलेल्या प्रणामूळे आणि त्याचा बदला म्हणून भगतसिंग आणि साथीदारांनी इंग्रज अधिकारी जॉन सॉडर्सच्या केलेल्या हत्येमुळे.\nपण आपल्यापैकी खूप कमी लोकांना याची कल्पना असेल की ते एक अतिशय उत्कृष्ट बँकर देखील होते.\nगेल्या काही महिन्यांपूर्वी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांनी केलेल्या घोटाळयामुळे चर्चेत आलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेची सुरुवात लाला लाजपत राय यांच्या पुढाकारातूनच झाली होती आणि विशेष म्हणजे या बॅंकेतील पहिला घोटाळा देखील स्थापनेच्या २ वर्षानंतरच खुद्द लाला लजपत राय यांनीच बाहेर काढला होता.\nआज लालाजींच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया, पंजाब नॅशनल बॅंकेच्या स्थापने विषयी आणि लालाजींनी बाहेर काढलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेतील या पहिल्या घोटाळयाविषयी.\nपंजाब नॅशनल बॅंकेच्या स्थापनेची कहाणी भारताच्या स्वदेशी आंदोलनाशी संबंधित आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशात स्वतःच्या मालकीची आर्थिक संसाधने असावीत या भूमिकेतून १८९४ साली सरदार द्याल सिंह मजिठीया, लाला हरकिशन लाल, लाला लाल चंद आणि लाला ढोलन दास यांनी या बॅंकेची स्थापना केली होती. या लोकांना बॅंकेच्या स्थापनेसाठी प्रोत्साहित करण्यामागे लाला लाजपत राय हे होते.\nलाला लाजपत राय यांना या गोष्टीची चिंता होती की भारतीयांचा मोठ्या प्रमाणातील पैसा ब्रिटीश बँका आणि विदेशी कंपन्या चालविण्यासाठी केला जातोय आणि त्याबदल्यात भारतीयांच्या पदरात काहीच पडत नाही. त्यामुळे भारतीयांची स्वतःची अशी एक बँक असावी अशी इच्छा त्यांनी एका लेखातून व्यक्त केली आणि त्यातूनच पुढे १९ मे १८९४ रोजी पंजाब नॅशनल बँकेची नोंदणी करण्यात आली आणि १२ एप्रिल १८९५ रोजी बॅंकेचं काम सुरु झालं.\nलाहोरच्या अनारकली परिसरात आर्य मंदिराच्या बाजूला उघडण्यात आलेल्या बॅंकेच्या शाखेत आपलं खातं उघडणारे लाला लजपत राय हे पहिले व्यक्ती होते आणि त्यांचे भाऊ दलपत राय यांनी या शाखेचे मॅनेजर म्हणून काम करायला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात लालाजी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळावर देखील होते.\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या…\nस्थापनेच्या दुसऱ्याच वर्षी उघडकीस आला होता घोटाळा \nलाला लाजपत राय यांचे भाऊ दलपत राय यांनी अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेक उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली. त्यामुळे काही दिवसांनी खुद्द लाला लाजपत राय यांनीच एक पत्र लिहून आपल्या भावाच्या राजीनाम्याविषयी खुलासा करताना बँकेतील घोटाळा उघडकीस आणला.\nलालाजींच्या पत्रात त्यांनी लिहिलं की, “माझ्या भावाने सचिव लाला हरकिशन लाल यांच्या सांगण्यावरून एक असं काम केलं होतं, ज्यामुळे बॅंकेचं मोठं आर्थिक नुकसान झालं. या प्रकरणात बँकेच्या दुसऱ्या एका संचालकाचा देखील हात होता. प्रकरण लक्षात आल्यानंतर ज्यावेळी बॅंकेच्या मॅनेजरला आपलं स्पष्टीकरण लाला हरकिशन लाल यांना देण्याचं सांगण्यात आलं.\nयावेळी आपल्या भावाने लाला हरकिशन लाल यांच्याच स्वाक्षरीतील आदेशाची प्रत त्यांच्यासमोर सादर केल्यानंतर लाला हरकिशन यांनी ही प्रत नष्ट करण्यासाठी आपल्या भावावर दबाव आणला. तसं करण्यासाठी जेव्हा आपल्या भावाने नकार दिला त्यावेळी लाला हरकिशन लाल यांच्या नाराजीतून आपल्या भावाला राजीनामा द्यावा लागला.\nहे ही वाच भिडू.\nअंतुलेंचा सिमेंट घोटाळा, नेमकं काय होतं ते प्रकरण \nस्वातंत्र्य भारतातला पहिला आर्थिक घोटाळा फिरोज गांधींनी उघडकीस आणला होता \nमोदींच्या नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयामागील डोकं \nवयाच्या १९ व्या वर्षी त्याने जगभरातील २७ बॅंका लुटल्या होत्या \nजॉन सॉडर्सनीरव मोदीपंजाब नॅशनल बँकपी.एन.बी स्कॅम\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यात आमरण उपोषण करून शहीद झालेले एकमेव क्रांतिकारक \n चंद्रशेखर आझाद “आझाद” झाले. ते फक्त यांच्यामुळे.\nभगतसिंगांनी खरंच “रंग दे बसंती” गायलं होतं का \nहे ही वाच भिडू\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून…\nसगळ्या राड्याचं मूळ असलेल्या ‘महाजन आयोगात’…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची…\nनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला मात्र पक्षाची ही एक…\nकलकत्तात अनेक दिवस ओम पुरींनी रिक्षा चालवली पण ते…\nदेशात सत्ता असूनही भाजपला दिल्ली काबीज करता येत नाही…\nदोन जिल्हे पाकिस्तानातून भारतात आणले, पण…\n५० वर्ष जुनी मागणी पूर्ण झाली अन् मुंबई ला चेन्नईशी…\nगुजरात, हिमाचल प्रदेशचे एक्झिट पोल जाहीर होत आहेत, पण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/17906/", "date_download": "2022-12-09T16:19:41Z", "digest": "sha1:7QJ5CD4GDFV6U4JRDQJ6YZBQRZCF2LS4", "length": 9618, "nlines": 178, "source_domain": "dmedia24.com", "title": "भारत जपान संयुक्त लष्करी कवायतीला २७ फेब्रुवारी पासून प्रारंभ", "raw_content": "\nभारत जपान संयुक्त लष्करी कवायतीला २७ फेब्रुवारी पासून प्रारंभ\nभारत आणि जपान यांच्यातील संयुक्त लष्करी कवायत बेळगाव येथे दि.२७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत होणार आहे. धर्म गार्डीयन २०२२ असे या संयुक्त लष्करी कवायतीला नाव देण्यात आले असून भारतात २०१८ पासून या संयुक्त लष्करी कवायतीचे आयोजन करण्यात येत आहे.सध्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेतला तर जपान आणि भारत या दोन देशांना सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे या संयुक्त लष्करी कवायतीला अधिक महत्त्व आहे.नेहमीच्या लष्करी सरावा बरोबर जंगल , डोंगराळ प्रदेश आणि शहरी भागात देखील संयुक्त लष्करी कवायत होणार आहे.भारतीय लष्कराची १५ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट आणि जपान लष्कराची ३० जॅपनीज ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्सची तुकडी संयुक्त लष्करी कवायतीत सहभागी होणार आहेत. बारा दिवसाच्या संयुक्त लष्करी कवायतीत दहशतवादी कारवाईवर देखील भर दिला जाणार आहे.ही संयुक्त लष्करी कवायत भारत आणि जपान दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होण्या बरोबरच नवे युध्दाचे तंत्रज्ञान याचीही माहिती दोन्ही देशांना होणार आहे.जपानची ३० जॅपनीज ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्सची तुकडी बेळगावात शुक्रवारी दाखल झाली असून त्यांचे भारतीय लष्करा तर्फे स्वागत करण्यात आले.\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nगायींची अवैद्य तस्करी लवकरात लवकर थांबवावी यांनी केली मागणी\nअतिवृष्टीने नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता सर्वती खबरदारी\nनिर्मला सीतारमण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nराज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांच्या शपथविधी व दीक्षांत समारंभ संपन्न\nभाजप ग्रामीणच्या वतीने कुकडोळी गाव घेण्यात आले दत्तक\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/mpsc-exam-2021-selection-list-declare/", "date_download": "2022-12-09T15:53:44Z", "digest": "sha1:VYF6DOLOBD3ES7EIS7SDZILL2ZKX66VE", "length": 9670, "nlines": 76, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्ता, तात्पुरती निवड यादी जाहीर - India Darpan Live", "raw_content": "\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्ता, तात्पुरती निवड यादी जाहीर\nमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या ६०९ व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या १०० पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता व तात्पुरती निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत असल्याची माहिती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.\nतात्पुरती निवड यादी व सर्व साधारण गुणवत्ता यादी या निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.\nखेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडा विषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकाऱ्यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यांचा तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तात्पुरती निवड यादी न्यायालयात, न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे.\nपरीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही वेबलिंक २४ नोव्हेंबर, २०२२ रोजी १२.०० वाजेपासून ३० नोव्हेंबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.\nऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब, निवेदने, पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाही.\nभरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल, शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही.\nभरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा [email protected] या ई- मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल, असेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.\nनाशिकमध्ये उद्यापासून सर्वात मोठे गृहप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ, अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T16:47:57Z", "digest": "sha1:2L3T2FDYERGWVUWL4KP4EDVHOFJACL6H", "length": 6002, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "योशिझावा अकिरा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे जपानी नाव असून, आडनाव योशिझावा असे आहे.\nपूर्ण नाव योशिझावा अकिरा\nजन्म १४ मार्च १९११ (1911-03-14)\nमृत्यू १४ मार्च, २००५ (वय ९४)\nयोशिझावा अकिरा (जपानी:吉澤 章; रोमन: Yoshizawa Akira) (१४ मार्च, इ.स. १९११ - १४ मार्च, इ.स. २००५) हा ओरिगामी कलेचा प्रणेता मानला जातो. त्याने या कलेला पुनरुज्जीवित केले. इ.स. १९८९ साली त्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार त्याने आपल्या कारकिर्दीत ५००००हून जास्त ओरिगामी कलाकृती बनवल्या. त्यापैंकी काही शेकडा कलाकृतीच त्याच्या १८ पुस्तकांतून प्रकाशित झाल्या आहेत. आपल्या कारकिर्दीत त्याने नेहमीच जपानाचा सांस्कृतिक दूत म्हणून भूमिका निभावली. इ.स. १९८३साली, जपानी सम्राट हिरोहितो याने त्याला 'ऑर्डर ऑफ द रायझिंग सन' हा जपानी नागरिकांना मिळणाऱ्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक सन्मान देऊन गौरवले.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nइ.स. १९११ मधील जन्म\nइ.स. २००५ मधील मृत्यू\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०२२ रोजी २१:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/03/Pradhan-Mantri-Kisan-Sanman-Nidhi-Yojana-Now-camp-at-village-level.html", "date_download": "2022-12-09T15:02:41Z", "digest": "sha1:HBSNNLGR5N7QI3HQHDLD3AIAWRXVISN3", "length": 7735, "nlines": 127, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; आता गावपातळीवर शिबीर", "raw_content": "\nHomeदेश-विदेश प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; आता गावपातळीवर शिबीर\nप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; आता गावपातळीवर शिबीर\nनागपूर : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळविण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 पासून सुरू केलेली आहे. नागपूर जिल्ह्यात 25 मार्च रोजी लाभार्थ्यांच्या नोंदणीतील त्रुटींची दुरुस्ती करण्यासाठी गाव पातळीवर शिबीर होणार आहे. पात्र शेतकऱ्यांची त्रुटी पूर्तता व्हावी, यासाठी ही शिबीर होणार आहेत. यासाठी स्वत:चे बँक पासबुक किंवा चेक बुक, आधार कार्ड, जमिनीचा सातबारा व 8-अ चा उतारा आदी कागदपत्रे गावासाठी नियुक्त अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे द्यावीत. असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.\nया योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास दोन हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन हजार असे सहा हजार रुपयांचा लाभ प्रती वर्षी दिला जात आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत योजनेच्या पोर्टलवर एकूण 2 लाख 10 हजार लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु काही लाभार्थी ट्रान्झाक्शन फेल्युअर, आधार कार्ड दुरुस्ती, पीएफएमएसने नाकारणे आदी कारणांनी लाभापासून वंचित आहेत. या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 25 मार्च रोजी होणाऱ्या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nखरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्न\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/kashibai-bajirao-ballal", "date_download": "2022-12-09T15:16:06Z", "digest": "sha1:S3TRGGOEEPKTEVIQDRIT74W6B2KKS7Q6", "length": 23245, "nlines": 260, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "काशीबाई बाजीराव बल्लाळ पेशवे - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nकाशीबाई बाजीराव बल्लाळ पेशवे\nकाशीबाई बाजीराव बल्लाळ पेशवे\nकाशीबाई या स्वभावाने धार्मिक, प्रेमळ, शांत, पतिनिष्ठ व मनमिळावू होता असे उल्लेख सापडतात. बाजीरावांसोबत अनेक मोहिमांमध्ये त्या असल्याचे उल्लेखही आढळतात. १७३५ सालच्या माळवा मोहिमेत सुद्धा त्या बाजीराव यांच्यासोबत होत्या.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nछत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची धुरा ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांच्याकडे आली त्यावेळी त्यांना लाभलेल्या कर्तृत्ववान पेशव्यांपैकी एक म्हणजे बाजीराव बल्लाळ उर्फ थोरले बाजीराव पेशवे. बाजीराव पेशव्यांचे चरित्र तर आपल्याला माहित आहेच मात्र त्यांची अर्धांगिनी म्हणून लाभलेल्या काशीबाई यांच्याबद्दल जाणून घेण्याचा या लेखातून प्रयत्न करू.\nकाशीबाई यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चास या गावी १९ ऑक्टोबर १७०३ साली झाला. चास या गावास चासकमान या नावानेही ओळखले जाते. त्यांचे वडील महादजी कृष्ण चासकर जोशी हे त्याकाळातील एक प्रख्यात सावकार होते. पेशव्यांचे सावकार व पोतदार म्हणून या घराण्याने पारंपरिक रित्या कार्य केले होते. चासकर जोशी कुटुंबांचा एक गढी वजा भव्य वाडा आजही चास या गावी पाहावयास मिळतो व या ठिकाणी महादजी चासकर यांचे वंशज राहतात. महादजी चासकर जोशी व बाळाजी विश्वनाथ यांचा परिचय बाळाजी विश्वनाथ हे ज्यावेळी दौलताबादचे सरसुभेदार होते त्यावेळी झाला होता.\nआर्थिकदृष्ट्या सधन अशा परिवारात जन्म झाल्याने काशीबाई यांचे बालपणही चांगल्या रीतीने गेले. काशीबाई यांचे माहेरचे नाव लाडूबाई होते व लग्न झाल्यावर त्यांचे काशीबाई असे नामांतर झाले मात्र माहेरी त्यांना ताई या नावाचेच सर्वजण हाक मारत.\nबाजीराव व काशीबाई यांचा विवाह १७११ साली झाला यावेळी बाजीराव यांचे वय ११ वर्षे असावे. लग्नसमयी काशीबाई यांचे वय सात ते आठ वर्षांचे असावे. काशीबाई यांना बाजीराव पेशव्यांपासून एकूण चार मुले झाली ज्यांची नावे बाळाजी बाजीराव, रामचंद्र राव, रघुनाथ राव आणि जनार्दन राव अशी होती.\nकाशीबाई या स्वभावाने धार्मिक, प्रेमळ, शांत, पतिनिष्ठ व मनमिळावू होता असे उल्लेख सापडतात. राजकारणात आपल्या सासूबाई राधाबाई यांच्यासारख्या त्या तरबेज नसल्या तरी बाजीरावांसोबत अनेक मोहिमांमध्ये सोबत गेल्याचे उल्लेखही आढळतात. १७३५ सालच्या माळवा मोहिमेत सुद्धा त्या बाजीरावांसोबत होत्या.\nबाजीराव व मस्तानी यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले त्यावेळीही काशीबाईंनी बाजीरावांना फार विरोध केल्याचे संदर्भ मिळत नाहीत. या उलट आपण सतत आजारी असतो अशावेळी पतीस आधार म्हणून कोणीतरी हवे हे समजून काशीबाई यांनी मस्तानीस खूप चांगल्या पद्धतीने वागवले. मस्तानी सुद्धा काशीबाईंना चांगला सन्मान देत असे.\nअसे असले तरी काशीबाई यांची शरीरप्रकृती फार सुदृढ नव्हती. त्यांना संधिवात व इतर त्रास होते त्यामुळे त्या बऱ्याचदा आजारीच असत. संधिवातामुळे त्यांना चालण्याचा त्रास होत असे. काशीबाईंच्या पायावर उपचार करण्यासाठी निजामाच्या राज्यातील वैद्य भरमण्णा याला बोलावण्याचा सल्ला निजामाकडील वकिलाने दिला होता.\nबाजीराव रावेरखेडी येथे होते त्यावेळी काशीबाई या सुद्धा पुत्र जनार्दन सहित त्यांच्या सोबत होत्या. यावेळी जनार्दन रावांची मुंज नुकतीच पुण्यास झाली होती मात्र या मुंजीस बाजीराव नव्हते. मुंजीनंतर काशीबाई व जनार्दन राव बाजीराव यांच्याकडे रावरखेड येथे गेले. ज्वराने बाजीराव यांचे निधन रावरखेडीस झाले त्यानंतर ३ जून १७४० रोजी त्या सैन्यासहित पुण्यास परत आल्या.\nबाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपला उर्वरित काळ देवधर्मात व्यतीत केला. १७४२ साली त्यांनी रामेश्वर यात्रा केली व १७४६ मध्ये त्यांनी काशी यात्रा केली. याच काळात त्यांनी आपले माहेर म्हणजे चासकमान या गावाच्या संवर्धनासाठी दानधर्म केला. गावातून भीमा नदी जाते त्या ठिकाणी घाट बांधणे व गावाच्या नदीकाठी सोमेश्वर महादेवाचे मंदिर बांधणे इत्यादी धार्मिक कार्ये त्यांनी केली.\nउतारवयात त्यांच्या संधिवाताच्या त्रासाने अधिक प्रमाणात डोके वर काढल्याने त्यांना या आजारातून सुटका मिळावी या साठी त्यांचे पुत्र बाळाजी बाजीराव यांनी पुण्याच्या पर्वतीस नवस बोलला होता. १७५८ च्या नोव्हेंबर महिन्यात काशीबाई यांचे निधन झाले. आजच्या काळात काशीबाई या आपल्याला कथा, कादंबऱ्या, चित्रपट व मालिका यांतूनच अधिक पाहावयास मिळत असल्या तरी त्यांचे खरे चरित्र हे फार अल्प स्वरूपात उपलब्ध असूनही एक पतिनिष्ठ व धार्मिक स्त्री म्हणून त्यांचे चरित्र आजही प्रेरणादायी आहे.\nदुर्गव्यवस्था - भाग २\nदुर्गावर आढळणारी विविध शिल्पे\nज्याचे आरमार त्याचा समुद्र\nवीर बाजी पासलकर - एक महायोद्धा\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/khanderi-fort", "date_download": "2022-12-09T16:10:49Z", "digest": "sha1:CUGT3POIWIJ3L7ABMX5B4SUSDXJZKQAY", "length": 28856, "nlines": 267, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "खांदेरी किल्ला - माहिती व इतिहास - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nखांदेरी किल्ला - माहिती व इतिहास\nखांदेरी किल्ला - माहिती व इतिहास\nरायगड जिल्ह्यातील जलदुर्गांपैकी एक महत्वाचा दुर्ग म्हणजे खांदेरी जलदुर्ग. हा किल्ला अरबी समुद्रात अलिबाग तालुक्यातील थळच्या अगदी समोर आहे.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nखांदेरी व थळ यांच्या मधोमध उंदेरी हा किल्ला आहे व खांदेरीच्या दक्षिणेकडे कुलाबा जलदुर्ग आहे. पूर्वी थळ येथे खुबलढा नावाचा एक भुईकोट होता मात्र तो आता नष्ट झाला आहे.\nमुंबईपासून समुद्रामार्गे खांदेरी १७ किलोमीटर आहे तर अलिबाग पासून ९ किलोमीटर आहे. मूळ बेट २.५ किलोमीटर लांब व ८०० मीटर रुंद आहे. ब्रिटिश खांदेरी उंदेरीस हेनरी व केनरी असे म्हणत. कधी कधी खांदेरीचा उल्लेख कुंद्रा अथवा कुंद्री असाही केला गेला आहे. १८५२ साली ब्रिटिशांनी खांदेरी किल्ल्यावर दीपस्तंभाची उभारणी केली कारण मुंबई बंदरातून प्रवास करणारी जहाजे खांदेरी व उंदेरीच्या आसपासच्या खडकांवर आदळून फुटत. १८६६ साली त्याहूनही मोठा दीपस्तंभ खांदेरी येथे उभारला गेला.\nकिल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळे म्हणजे तटबंदी, बुरुज, वेताळ मंदिर, हनुमान मंदिर, वेतोबा मंदिर, पाण्याच्या टाक्या व काही तोफा सुद्धा किल्ल्यावर आजही उभ्या आहेत. तटरक्षक दलाच्या अखत्यारीत किल्ला येत असल्याने किल्ला पाहावयाचा असल्यास पूर्वपरवानगी घ्यावी लागते. किल्ल्यावरील वेताळ मंदिर हे किनाऱ्यावरील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने अनेक जण दर्शनासाठी खांदेरी बेटास भेट देतात.\nशिवकाळात खांदेरी किल्ल्याचे महत्व मुंबईवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचे होते कारण या किल्ल्याच्या उत्तरेस सरळ रेषेत मुंबई आहे. त्याकाळी सिद्दी व इंग्रज यांचा घरोबा होता कारण इंग्रजांना मोगलांच्या मुलुखात व्यापार करणे गरजेचे होते व सिद्दी हा मोगलांचा मांडलिक असून मराठ्यांचा शत्रू होता.\nमहत्वाचे म्हणजे समोरासमोर असलेले खांदेरी व उंदेरी हे दुर्ग अनुक्रमे मराठे व ब्रिटिशांच्या ताब्यात होते त्यामुळे या दोन किल्ल्यांच्या परिसरात उभय सैन्यात अनेक चकमकी होत असत. खांदेरीच्या इतिहासात डोकावून पहिले असता पुढील माहिती मिळते.\n१६७८ च्या ऑक्टोबरमध्ये मराठ्यांनी पुन्हा एकदा जंजिऱ्यावर तोफा डागल्या. यावेळी शिवाजी महाराजांना हे कळून चुकले की, सिद्दी मराठ्यांच्या मुलुखांमध्ये मुंबईमार्गे हल्ला करतात याचे कारण त्यांना इंग्रजांनी मुंबई बंदरात दिलेला थारा होय. त्यामुळे त्यांनी इंग्रजांना परत एकदा तंबी दिली आणि सिद्दीवर वचक ठेवण्यासाठी अरबी समुद्रातील खांदेरी हे मोक्याचे बेट काबीज केले.\nखांदेरी बेट काबीज केल्यानंतर मायनाक भंडारी व दर्यासारंग यांनी माती व दगड यांची मजबूत भिंत बेटाभोवती बांधण्यास सुरुवात केली पण सिद्दीला हे खपले नाही. त्याने आपले आरमार खांदेरी येथे नेऊन खांदेरीवर तोफगोळ्यांचा वर्षाव सुरु केला. मराठ्यांचे खांदेरीवरील वर्चस्व हे इंग्रजांनासुद्धा धोकादायक होते. कारण हे बेट मुंबईच्या समोर असल्याने मुंबईवर लक्ष ठेवण्यासाठी मराठ्यांना सोयीचे होते. म्हणून परत एकदा खांदेरी ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी खांदेरीवर काही जहाजे घेऊन हल्ला केला.\nया मोहिमेचे नेतृत्व केगविन आणि गेप नामक कप्तानांकडे होते आणि डोवर आणि रिव्हेंज ही इंग्रजांची जहाजे तैनात केली गेली होती. या जहाजांनी खांदेरीवर मुंबईच्या दिशेने हल्ला केला. तेव्हा मराठ्यांच्या सैन्याची कुमक चौलवरून खांदेरीवर धाडली गेली. यामध्ये डोवर हे जहाज मराठ्यांच्या हाती लागून कॅ. गेप ठार झाला.\nदोनच दिवसांनी मराठा आरमाराने पुन्हा एकदा इंग्रजांवर हल्ला केला. स्वत: केगविनने तक्रार केली होती की, मराठ्यांची गलबते चलाख असल्याने आपली लढाऊ गलबते कुचकामी ठरतात. यानंतर सिद्दीचे आरमार इंग्रजांना येऊन मिळाले आणि खांदेरीवर दोघांच्या सैन्याने मिळून तोफा डागल्या पण मराठ्यांच्या सैन्याने दोघांच्याही आरमारांचा अक्षरश: धुव्वा उडवला. मात्र सिद्दींबरोबर एकत्रित लढून आपण खांदेरी जिंकून घेतला तरी सिद्दी आपणास तो न देता स्वत:च्याच ताब्यात ठेवणार आहे हा सिद्दीचा डाव इंग्रजांच्या लक्षात आल्यावर इंग्रजांनी खांदेरीचा नाद सोडून दिला.\nमराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीत या लढाईचे पुढीलप्रमाणे वर्णन आहे.\nदौलतखान, मायनाईक भंडारी व दर्या सारंग यांजकडे आरमाराचा सुभा होता. ते खांदेरीच्या किल्ल्याचे काम बांधत होते. त्यांजवर सुरतेहून याकूबखान व सिद्दी बहलोल आपापले फौज सरंजामनिशी धावून आले. जंजिरा किल्ल्यातील पोलादखान त्यांना सामील झाला. इंग्रजांकडील सरंजामही त्यांच्या कुमकेसी आला. बंदरावर आले. त्यांची व यांची लढाई झाली. दौलतखान मारला. आरमाराची तारांबळ झाली. शिकस्त होता हार व खांदेरी दिली नाही. हबशी यासी खांदेरी दिली नाही.\nसंभाजी महाराजांनी जेव्हा जंजिरा किल्ल्याभोवती सेतू उभारण्याचे काम सुरु केले त्यावेळी त्यांनी ५०००० माणसे या कार्यास लावली. आठशे वार रुंद आणि तीस वार खोल असणारा खंदक दगड, कापूस, गाठोडी टाकून रस्ता तयार करण्यात आला. मात्र हसन अलिखानने मराठ्यांच्या ताब्यातले कल्याण जिंकून घेतल्याने महाराजांना ही मोहीम दादाजी प्रभु देशपांडे यांच्याकडे सोपवून रायगडी यावे लागले. जंजिऱ्याला मराठा सैन्याचा वेढा पडला असताना सिद्दीची काही जहाजे मुंबई बंदरात आली, तेव्हा संभाजी महाराजांनी आपल्या खांदेरी येथील आरमाराला ती जहाजे ताब्यात घेण्याचे आदेश दिले.\n१७३५ च्या दरम्यान बाजीराव पेशवे यांनी सरखेल मानाजी आंग्रे यांना राजमाची, कुलाबा, खांदेरी व कोर्लई जिंकून घेण्यास मदत केली आणि आंग्रे बंधू यांच्या मधील वाद सोडवण्याकरिता संभाजी व मानाजी यांना अलिबाग येथे नवेदर बेलीला बोलावून तह करून घेतला. संभाजीस सरखेल पद व मानाजीस वजारत माब किताब देऊन कुलाबा किल्ला त्याच्या स्वाधीन ठेवला.\n१७९९ मध्ये बाबुराव आंग्रे यांनी हिराकोट ताब्यात घेऊन मानाजी, कान्होजी आणि जयसिंग यांना पकडले. यानंतर सकवारबाईने आपला पती जयसिंग यांच्या मदतीस जाऊन खांदेरी किल्ला काबीज केला. जयसिंग यांचे दोन पुत्र पुण्यास पळून गेले आणि काही माणसे मदतीस घेऊन परत आले. बाबुराव यांनी नंतर खांदेरीस वेढा दिला पण त्यात त्यांची माणसे मारली गेली.\nबाबुरावांना खांदेरी किल्ला जिंकून घेणे अवघड होते. कारण तो जयसिंगाची पत्नी सकवारबाईकडे होता मात्र जयसिंग बाबुराव यांच्या ताब्यात होता. जमेची बाजू असल्याने बाबुराव यांनी सकवारबाईंना सांगितले की, जर खांदेरी आम्हाला द्याल तर जयसिंगास सोडेन. तेव्हा सकवारबाईने खांदेरी किल्ला बाबुरावांच्या ताब्यात दिला मात्र बाबुरावांनी जयसिंगास सोडून न देता ठार मारले व सकवारबाई आणि इतरांना कैद केले यावेळी जयसिंगाचा मोठा मुलगा मुंबईस पळून गेला.\nखांदेरी परिसरात घडलेल्या इतिहासाला शेकडो वर्षे झाली मात्र या मध्ययुगीन रंजक इतिहासाच्या सांजसावल्या आजही या परिसरात गेल्यावर पहावयास मिळतात. अष्टागाराच्या कुठल्याही किनाऱ्यावरून खांदेरी व उंदेरी या दोन जलदुर्गांचे होणारे दर्शन आल्हाददायीच असते. त्यामुळे अष्टागर परिसराची सफर काढण्याचा बेत भविष्यात केल्यास खांदेरी व उंदेरी ही दुर्गजोडी पाहण्याचा नक्की प्रयत्न करा.\nरोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड\nकोर्लई किल्ला - इतिहास व माहिती\nहिंगुळजा देवी - पाकिस्तान ते गडहिंग्लज\nशिंद - एक ऐतिहासिक गावं\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/2012", "date_download": "2022-12-09T16:18:16Z", "digest": "sha1:ENV2NU5KHWL2EPF2Y4CYOAS5AOEFAA3W", "length": 3793, "nlines": 45, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | Marathi Birthday Quotes For Brother", "raw_content": "\n🎂🎊गोड दिवसाच्या गोड शुभेच्छा😘 उगवणारा प्रत्येक दिवस तुला प्रेरणा देत राहो🙂 असेच यशाचे नवनवीन शिखरे पादक्रांत करत रहा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍾\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nभावासाठी कविता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T16:32:19Z", "digest": "sha1:JNHMCXHCSZGI2M5O6ZKJLZLSCDFJP3ZU", "length": 9023, "nlines": 90, "source_domain": "baramatizatka.com", "title": "प्रत्येक आईने आपला एक मुलगा देशासाठी द्यावा – ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर प्रत्येक आईने आपला एक मुलगा देशासाठी द्यावा – ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर\nप्रत्येक आईने आपला एक मुलगा देशासाठी द्यावा – ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर\nसैनिक आणि शेतकरी हे देशाचे सर्वात महत्त्वाचे दोन घटक आहेत. प्रत्येक आईने आपला एक मुलगा सैनिक म्हणून देशासाठी द्यावा असे आवाहन संत देवईमाय संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर यांनी बुधवारी लेंडेगाव परिसरातील तुकाईच्या माळावर आयोजित किर्तन सप्ताहात काल्याचे किर्तनात बोलताना केले.\nलेंडेगाव पंचक्रोशीतील भक्तांच्यावतीने प्रसिद्ध तुकामाईच्या टेकडीवर अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी झाली. तुळशीदास महाराज देवकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनात देवकर महाराजांनी शेतकरी आणि सैनिक या दोघांचे देशासाठी असलेले योगदान विशद केले. प्रत्येक आईने आपला मुलगा सैनिक बनवत देशासाठी देण्याचं आवाहनही महाराजांनी आपल्या कीर्तनात बोलताना व्यक्त केले. सुट्टीवर असलेल्या उपस्थित 25 नवतरुण सैनिकांचा ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर, परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याहस्ते वैकुंठवासी संत देवईमाय यांची प्रतिमा व पुष्पहार देऊन करण्यात आला. उपस्थित नसलेल्या सैनिकाच्या कुटुंबीयांनी यावेळी सत्काराचा स्वीकार केला.\nया सत्कार सोहळ्यास सखाराम बोबडे पडेगावकऱ, विक्रम बाबा इंमडे, मुंजाभाऊ लांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ह.भ.प. भगवान महाराज इसादकर यांचे सह परिसरातील गायक, मृदंगाचार्य, भजनी मंडळी उपस्थित होते. कीर्तनानंतर या ठिकाणी संत देवईमाय व संत तुकामाई यांच्या मंदिर बांधकामाचे भूमिपूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कीर्तनानंतर हजारो भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी लेंडेगाव, तांदूळवाडी, सिरसम, लोहराल, चोरवड, बनवस, रामतीर्थ, डोंगरगाव, महादेववाडी आदी गावातील भाविक भक्तांनी पुढाकार घेतला होता.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleइंदापूर तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव धाईंजे यांच्या प्रयत्नांना यश\nNext articleफलटण येथे स्वराज फाउंडेशन व सांसा फाउंडेशन आयोजित केंद्रीय मंत्रालयातील विविध विभागांचे भव्य प्रदर्शन\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T16:35:22Z", "digest": "sha1:KR5QWQXVK5XW6CS7MR2V7FALZJTNY76N", "length": 12013, "nlines": 93, "source_domain": "baramatizatka.com", "title": "माळशिरस शहरातील सर्जे यांची कन्या व वावरे यांच्या सूनेला मिळाला बिनविरोध नगरसेविका होण्याचा बहुमान. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर माळशिरस शहरातील सर्जे यांची कन्या व वावरे यांच्या सूनेला मिळाला बिनविरोध नगरसेविका...\nमाळशिरस शहरातील सर्जे यांची कन्या व वावरे यांच्या सूनेला मिळाला बिनविरोध नगरसेविका होण्याचा बहुमान.\nसासर व माहेरचा राजकीय वसा नसताना माळशिरस नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2021 मध्ये प्रभाग क्र. 2 मधून सौ. ताई सचिन वावरे यांची बिनविरोध निवड.\nमाळशिरस ( बारामती झटका )\nमाळशिरस नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक 2021 या निवडणुकीत प्रभाग क्र. दोनमधून सौ. ताई सचिन वावरे या नगरपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत बिनविरोध नगरसेविका झालेल्या आहेत. त्या माळशिरस शहरातील सर्जे परिवारातील कन्या आहेत तर, वावरे परिवार यांच्या सून आहेत. माळशिरस नगरपंचायतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बिनविरोध नगरसेविका होण्याचा बहुमान सासर व माहेर चा राजकीय वसा नसताना सौ. ताई सचिन वावरे यांना मिळालेला आहे.\nमाळशिरसमधील मुगुटराव किसन सर्जे व मंगल मुगुटराव सर्जे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये ताई यांचा जन्म झालेला आहे. त्यांना चैतन्य उमाकांत हे दोन बंधू व प्रियंका ही बहीण आहे. ताई यांचे शिक्षण माळशिरस प्रशाला माळशिरस येथे बारावीपर्यंत झालेले आहे. 1990 साली मुगुटराव सर्जे यांचे दुःखद निधन झालेले होते. श्रीमती मंगल सर्जे यांनी पितृत्व आणि मातृत्वाच्या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळलेल्या आहेत. बारावीनंतर 2004 साली माळशिरस शहरातील सचिन वावरे यांच्याशी त्यांचा विवाह झालेला होता. त्यांना समृद्धी व ओंकार ही दोन अपत्ये आहेत.\nशिवाजीराव सोपान वावरे व शामल शिवाजीराव वावरे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये सचिन वावरे यांचा जन्म झालेला आहे. त्यांचे महेश हे बंधू आहेत व संगीता, हर्षदा या बहिणी आहेत. शिवाजीराव वावरे यांचे 2014 साली दुःखद निधन झालेले होते. लहान वयामध्ये शिवाजीराव दादा यांच्या पश्चात सचिनआप्पांवर कुटुंबाची जबाबदारी आलेली होती. सचिनआप्पा यांनी उद्योग, व्यवसाय, शेती यामध्ये आपली प्रगती केली. आज यशस्वी युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लक्ष्मणासारखी साथ महेश बंधूची व स्वर्गीय शिवाजीराव दादा यांचा आशीर्वाद व आई श्यामल यांचे मार्गदर्शन यामुळे सचिनआप्पा यांनी शिवाजीराव दादा यांचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवला. त्यांनी सामाजिक कार्यांमध्ये नेहमी सहभाग नोंदविला. अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत केली. सामंजस्याची भूमिका घेत समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केले. माळशिरस नगरपंचायत निवडणुकीच्या दोन वर्षापासून प्रभागांमध्ये जनतेच्या अडीअडचणी व वेळोवेळी मदत करण्याचे काम केलेले आहे. प्रभाग क्र. दोनमध्ये 639 पुरुष मतदार तर 563 स्त्री मतदार आहेत. तरीसुद्धा प्रभागातील एकाही मतदारांनी सचिन आप्पांच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता. प्रभागाच्या बाहेरील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सौ. ताई सचिन वावरे यांच्या विरोधामधील विरोधी उमेदवाराने अर्ज काढल्याने माळशिरस नगरपंचायतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बिनविरोध नगरसेविका होण्याचा बहुमान सौ. ताई सचिन वावरे यांना मिळालेला आहे. उद्योजक सचिनआप्पा वावरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या माळशिरस शहरासह तालुक्यातील अनेक लोकांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleमाळशिरस नगरपंचायतीच्या चुरशीच्या निवडणुकीत प्रभाग २ मधून अपक्ष उमेदवार सौ. ताई सचिन वावरे बिनविरोध.\nNext article………अन्यथा गुरसाळे ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करणार.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/16151/", "date_download": "2022-12-09T16:11:25Z", "digest": "sha1:JF7GLYJTCP5RH2J5RHEPYSBSLRAVZA7R", "length": 8000, "nlines": 180, "source_domain": "dmedia24.com", "title": "काँगेस उमेदवार हट्टीहोळी विजयी", "raw_content": "\nकाँगेस उमेदवार हट्टीहोळी विजयी\nकाँगेस उमेदवार हट्टीहोळी विजयी\nचिकोडी येथे विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सकाळ पासून सुरु झाली .यावेळी पहिल्या फेरीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी आघाडीवर होते.तर कवटगीमठ पिछाडीवर होते.विधान परिषदेच्या निवडणुकीत मतमोजणीला प्राधान्य नसून पहिल्या टप्प्यात प्राधान्य क्रमाने कोणी बाजी मारली आहे यावर निकाल घोषित करण्यात येतो .\nतर अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी हे दुसऱ्या क्रमांकावर आघाडीवर आहेत, तर भाजपचे महांतेश कवटगीमठ तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.अपक्ष उभे राहिलेल्या लखन जारकीहोळी यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला ही उपरोधिक गोष्ट आहे.\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\nगुजरातमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे कारण ‘आप’: केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी\nसीमा भागात चालू असलेल्या घडामोडींवर राज ठाकरे मांडली आपली भूमिका\nबेळगावच्या घटनेनंतर संभाजी राजे आक्रमक : अन्यथा मला बेळगावला यावं लागेल\nमहाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये\nमुख्यमंत्र्यांचे बेळगाव जिल्ह्याकडे दुर्लक्ष\nएकाच कुटुंबातून तिघांची उमेदवारी\nआमदारकीचा देईन राजीनामा :आ सतीश जारकीहोळी\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेळ्ळारीतुन राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदासाठी केले मतदान\n*शिवसंदेश भारत पंचरत्नांचा शिवाज्ञा सत्कार सोहळा थाटात संपन्न*\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://khetigaadi.com/compare-tractor/farmtrac-xp_37-champion-and-powertrac--434_plus/mr", "date_download": "2022-12-09T15:14:56Z", "digest": "sha1:O4ZBPPWVOPQF6THG4DBSGV6Y35FEN6II", "length": 7883, "nlines": 230, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Compare Tractor in India: Comparison Powertrac 434-PLUS vs Farmtrac XP-37 Champion", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nनवीन हार्वेस्टर वापरलेले हार्वेस्टर\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nविस्तृत ट्रॅक्टरची तुलना करा\nट्रैक्टर संबंधी जानकारी के लिए फॉर्म भरे\nपुढे जाऊन आपण खेतीगाडीला स्पष्टपणे सहमती देता नियम आणि अटी आणि गोपनीयता धोरण\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/saptahik-rashifal-weekly-horoscope-7895544612/", "date_download": "2022-12-09T17:12:12Z", "digest": "sha1:JWNZ3OCY5TQVI64ZPZQDKVSZH2ML22XG", "length": 15042, "nlines": 67, "source_domain": "live65media.com", "title": "साप्ताहिक राशीफळ 21 ते 27 फेब्रुवारी : वाचा सर्व 12 राशींचे राशिभविष्य, जाणून घ्या कसा राहील आठवडा तुमच्या राशीच्या लोकंसाठी - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/साप्ताहिक राशीफळ 21 ते 27 फेब्रुवारी : वाचा सर्व 12 राशींचे राशिभविष्य, जाणून घ्या कसा राहील आठवडा तुमच्या राशीच्या लोकंसाठी\nसाप्ताहिक राशीफळ 21 ते 27 फेब्रुवारी : वाचा सर्व 12 राशींचे राशिभविष्य, जाणून घ्या कसा राहील आठवडा तुमच्या राशीच्या लोकंसाठी\nVishal V 3:43 pm, Sun, 20 February 22 राशीफल Comments Off on साप्ताहिक राशीफळ 21 ते 27 फेब्रुवारी : वाचा सर्व 12 राशींचे राशिभविष्य, जाणून घ्या कसा राहील आठवडा तुमच्या राशीच्या लोकंसाठी\nमेष : या आठवड्यात कौटुंबिक तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ग्रहांची स्थिती फारशी अनुकूल नाही. जर तुम्ही कुठेतरी मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच त्याबाबत सखोल चौकशी करा. भावनिक होणे आणि विचार न करता इतरांचे अनुसरण करणे हानिकारक असेल.\nवृषभ : तुम्हाला तुमच्या कामासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी, मनन आणि चिंतन करा, यातून तुम्हाला नक्कीच काही मार्गदर्शन मिळेल. कार्यालयीन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.\nमिथुन : व्यवसायाशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. चालू क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करा. प्रॉपर्टी डीलिंगशी संबंधित कोणतेही काम चांगले नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बॉस आणि अधिकारी यांच्याशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. घरात लहान पाहुण्यांच्या आगमनाची चांगली बातमी मिळाल्याने उत्सवाचे वातावरण असेल.\nकर्क : व्यवसायात वाढीसाठी योग्य संधी मिळेल. व्यापारी किंवा नोकरदारांसाठी हा काळ अनुकूल आहे. मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. जर तुम्ही संगणक, माध्यम, साहित्य इत्यादी क्षेत्रांशी संबंधित असाल तर तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. आठवडा अनुकूल आहे, जो तुम्हाला आशावादी ठेवेल आणि काही प्रमाणात यश मिळवून देईल.\nसिंह : नोकरी- व्यवसायात अनुकूलता राहील. एखाद्याच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. आपली कार्यपद्धती कोणाशीही शेअर न केलेलीच बरी. गुरुसारख्या व्यक्तीच्या भेटीमुळे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल. मागील काही अपयशातून शिकून तुम्ही तुमचे काम अधिक चांगले करण्याचा प्रयत्न कराल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल.\nकन्या : या आठवड्यात तुम्हाला शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि उत्साही वाटेल. सर्व काही नियोजनबद्ध पद्धतीने केल्याने वेळ पद्धतशीरपणे खर्च होईल. कर्ज दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही अप्रिय बातमी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भीती, नैराश्य यासारख्या गोष्टी मनावर अधिराज्य गाजवू शकतात.\nतूळ : यावेळी आर्थिक बाबींवर चिंतन आणि मनन करण्याची गरज आहे. मात्र, कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कायम राहील. योग्य ऑर्डरही मिळतील. व्यावसायिक निर्णय घेण्यास वरिष्ठांचे मत तुम्हाला मदत करेल. नवीन योजना बनवल्या जातील ज्या फायदेशीर देखील असतील. तुमची राहणी आणि बोलचाल लोकांना आकर्षित करेल.\nवृश्चिक : व्यवसायात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. काळ अनुकूल आहे. प्रगतीच्या संधी मिळतील. एखाद्या अधीनस्थ कर्मचाऱ्यामुळे तुमचे काही नुकसान होऊ शकते, हे लक्षात ठेवा. या आठवड्यात काही प्रतिकूल परिस्थिती समोर येतील, परंतु तुमचा आत्मविश्वास त्यांना सामोरे जाण्याची क्षमता देखील देईल. तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल.\nधनु : कामाच्या ठिकाणी सर्व कामे पद्धतशीरपणे पूर्ण होतील. कर्मचारी आणि सहकाऱ्यांच्या कामात जास्त ढवळाढवळ करू नका. कारण त्यामुळे त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. नवीन कामाचे नियोजनही केले जाईल. बाहेरच्या लोकांना तुमच्या कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका. घरातील ज्येष्ठांचा आदर जपून त्यांचे मार्गदर्शन पाळा.\nमकर : व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आठवडा फारसा अनुकूल नाही. भागीदारी व्यवसायातील कामे सुरळीत चालू राहतील. मार्केटिंग आणि संपर्क वाढवण्याची हीच वेळ आहे. कार्यालयातील सहकाऱ्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. कौटुंबिक तक्रारी दूर करण्याची हीच योग्य वेळ आहे. यावेळी तुमच्यासाठी लाभदायक आणि आनंदी परिस्थिती निर्माण होत आहे.\nकुंभ : या आठवड्यात व्यवसायात नवीन ऑफर मिळतील. त्यांना त्वरित साध्य करण्यासाठी विचार आणि प्रयत्नात जास्त वेळ घालवू नका. कारण या ऑफर्स उत्तम असतील. परंतु भागीदारीशी संबंधित व्यवसायातील प्रत्येक कामावर आणि क्रियाकलापांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. नवीन माहिती आणि बातम्या मिळतील जे कौटुंबिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून फलदायी ठरतील.\nमीन : सध्याच्या व्यवसायात कामे मंद राहतील. परंतु तुम्ही केलेल्या बदलांमुळे परिस्थिती अनुकूल होईल. नोकरीत तुमच्या कामात काही बदल झाल्यामुळे कामाचा ताण हलका होईल. या आठवड्यात तुम्हाला स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास जाणवेल. कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious राशीफळ 20 फेब्रुवारी 2022 : नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ दिवस, कसा असेल तुमचा दिवस\nNext राशीफळ 21 फेब्रुवारी 2022 : वृषभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2022-12-09T15:30:42Z", "digest": "sha1:3ZAXEF6GMNFEHIARBL4OH3363MDSP2NB", "length": 3527, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अन्न सेवा व्यवसाय - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n\"अन्न सेवा व्यवसाय\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०२० रोजी ०४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/2013", "date_download": "2022-12-09T16:57:48Z", "digest": "sha1:DBYLMPBFUBY6QJQT4EOIFNKDP2YVRD2Y", "length": 3739, "nlines": 45, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | Marathi Birthday Wishes For Brother", "raw_content": "\n🎂Cake वरील मेणबत्ती प्रमाणे नेहमी तुमचे स्वप्ने उजळत राहो 🎈. येणारे वर्ष तुझ्या साठी भरभराटीचे जाओ 🙂 🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎂🎊\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nभावासाठी कविता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T14:59:24Z", "digest": "sha1:2ZJSZTKRE3X33TKAIJTDJVIYQ6DWHETX", "length": 3124, "nlines": 88, "source_domain": "prahaar.in", "title": "फसवणुकीचा गुन्हा दाखल -", "raw_content": "\nHome Tags फसवणुकीचा गुन्हा दाखल\nTag: फसवणुकीचा गुन्हा दाखल\nमाजी नगरसेवकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nMumbai-Ahmedabad Bullet Train Project : २० हजार झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी\nST Corporation : एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक\nFIFA World Cup : स्पेनचे प्रशिक्षक एनरिक यांची हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T16:28:15Z", "digest": "sha1:HWEE7RM5THA6UASPP4KNHRBZ2EDMMFKK", "length": 3236, "nlines": 91, "source_domain": "prahaar.in", "title": "शिवसेनेची भूमिका -", "raw_content": "\nHome Tags शिवसेनेची भूमिका\nअखेर भाजपाच्या सत्तेच्या तंबूत सेनेचा उंट शिरला\n…अन् मराठी माणूस पोरका झाला\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nmeasles : राज्यात गोवरचा धोका यंदा अधिक\nAnti-Love Jihad : राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा\nMumbai-Ahmedabad Bullet Train Project : २० हजार झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/us-schools-spend-over-19-billion-on-security-the-result-of-mass-killings-126240520.html", "date_download": "2022-12-09T15:53:41Z", "digest": "sha1:MQR4NHNCOS5NQQW5D6WWCOXU4MVQSOAG", "length": 8836, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अमेरिकेतील शाळा सुरक्षेवर करतात 19 हजार कोटी खर्च, सामूहिक हत्याकांडाचा परिणाम | US schools spend over $ 19 billion on security, the result of mass killings - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमेरिकेतील शाळा सुरक्षेवर करतात 19 हजार कोटी खर्च, सामूहिक हत्याकांडाचा परिणाम\nअमेरिकेत २०१९ मध्ये सामूहिक हत्याकांडाच्या घटनांमध्ये अनेक लोकांच्या मृत्यूनंतर, नागरिक मोठ्या प्रमाणात सुरक्षेचा उपाय अवलंबत आहेत. अनेक मुख्य दुकानांमध्ये दुहेरी कवच असलेल्या बॅकपॅकची विक्री करण्यात येत आहे. मुलांसाठी बुलेटप्रूफ हुडीची मागणी वाढली आहे. हल्लेखोरांपासून शाळेमधील वर्गाचे संरक्षण करण्यासाठी पांढरा सुरक्षा बोर्ड तसेच मजबूत खिडक्या आणि दरवाजे बसवण्यात येत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेने चालणारे स्मार्ट कॅमेरे बसवण्यात आले आहेत. फ्रूटपोर्ट, मिशिगन मधील महाविद्यालयांमध्ये सुरक्षेसाठी ३४२ कोटी खर्च करण्यात आले आहेत. हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी, विशेष पद्धतीने दरवाजे आणि खिडक्या बसवण्यात आल्या आहेत. बुलेट प्रूफ खिडक्यांसह विशेष लॉकिंग यंत्रणा असणार आहे.\nमार्केट कन्सल्टिंग फर्म आयएचएसनुसार, २०१७ मध्ये अमेरिकेतील शाळांनी सुरक्षा व्यवस्थेवर १९ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. २०१४ मध्ये ही आकडेवारी ५४७५ कोटी एवढी होती. गोळीबारापासून बचाव करणाऱ्या उत्पादनांपासून, हल्ल्यामध्ये विद्यार्थी सुरक्षित असल्याची कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. टाईमने सुरक्षा क्षेत्रातील अनेक लोकांसोबत संवाद साधला असता, त्यांनीही याबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही. तर, केवळ पैसा कमावण्याच्या हेतूनेच, काहीजण सुरक्षा व्यवस्थेचा फायदा घेत असल्याचे उद्योग समीक्षकांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे बॅकपॅक आणि हुडीसह अनेक बुलेट प्रूफ उत्पादने केवळ हँडगनपासूनच बचाव करतात. अॅसॉल्ट रायफल सारख्या हत्यारांपासून हे बचाव करत नाहीत.\nसुरक्षारक्षक उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या केवळ आई-वडिलांच्या भीतीचा फायदा उठवत असल्याची टीका, बंदूक नियंत्रणाचे समर्थन करणाऱ्या ग्रुप मॉम्स डिमांड अॅक्शनच्या संस्थापक शेनन वॉट्स यांनी केली आहे. अनेक संघटना बंदूक वापरावर नियंत्रण आणण्याची मागणी करत आहेत. परंतु, अमेरिकेतील संसदेच्या दुसऱ्या सभागृहात या विधेयकावर चर्चा झालेली नाही. या विधेयकामध्ये बंदुकींची खासगी विक्री रोखण्याची मागणी केलेली आहे. ऑगस्टमध्ये एल पासो व डेटन हत्याकांडानंतर बुलेट प्रूफ उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या विक्रीत ५०० % वाढ झालेली आहे. टफी पॅक कंपनीच्या बॅकपॅकवर असणाऱ्या शील्डची किंमत ९००० रुपये आहे. गार्ड डॉग सेक्युरिटीच्या तीन किलो वजनाच्या बुलेट प्रूफ जॅकेटची किंमत २१ हजार रुपये आहे. सुरक्षा उत्पादनांची मागणी लक्षात घेऊन, व्ही ट्रान यांनी नोकरीचा राजीनामा देऊन, घरातच हुडी विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. २०१७ मध्ये अॅथेना सेक्युरिटीने एक स्मार्ट कॅमेरा सिस्टिम बाजारात आणली आहे.\nया वर्षात ३८० पेक्षा जास्त सामूहिक हत्याकांडाच्या घटना\nअमेरिकेत आतापर्यंत ३८० पेक्षा जास्त सामूहिक हत्याकांडांच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. ऑगस्ट महिन्यात एल.पासो.टेक्सास, डेटन आणि ओहायो येथील घटनांमध्ये ३१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गिलरॉय, कॅलिफोर्निया, ओडेसा आणि टेक्सासमध्ये हल्ल्यांत १० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.\n(टाइम मासिक व टाइम मासिक लोगो Time Inc.चे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. याचा वापर परवानगी घेऊन केला आहे.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2021/10/01/skmeditorial1oct/", "date_download": "2022-12-09T15:39:32Z", "digest": "sha1:EKVUCVUWTUMCBAUHOUFF2RA2QMXRYX3I", "length": 23548, "nlines": 116, "source_domain": "kokanmedia.in", "title": "पर्यटन परिषद झाली; पण रत्नागिरी अपरिचितच! - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nपर्यटन परिषद झाली; पण रत्नागिरी अपरिचितच\nकरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. सभा-संमेलने, समारंभ होऊ लागले आहेत. कोकणाशी संबंधित असलेल्या पर्यटन या लाडक्या विषयावरची अशीच एक परिषद रत्नागिरीत झाली. अपरिचित रत्नागिरी असा या परिषदेचा विषय होता, पण हा विषय फलकावरच्या नावापुरताच राहिला. हे प्रकर्षाने जाणवले. एखाद्या भाषणाचा अपवाद वगळला, तर अपरिचित रत्नागिरीचा कोठेच उल्लेख झाला नाही. परिषदेत मांडले गेलेले मुद्दे नुसते परिचित नव्हते, तर अतिपरिचित होते. साहजिकच या मुद्द्यांची अवज्ञा झाली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.\nआतापर्यंत अशा कित्येक परिषदा झाल्या वयोमानानुसार आयोजक वेगळे, पक्ष वेगळे, संघटना वेगवेगळ्या. निष्कर्ष एकच- “प्रतिवार्षिकविहितं” परिषद व्हायलाच हवी काही जणांची हौस असते, काही जणांना राजकीय भवितव्याच्या दृष्टिकोनातून उभे राहायचे असते, काहीजण मात्र तळमळीने असे कार्यक्रम आयोजित करतात. पण त्यांची तळमळ फारसे काही निष्पन्न न झाल्यामुळे मळमळच ठरते. तसेच यावेळच्या परिषदेचेही झाले आहे. व्यासपीठावरची मंडळी तज्ज्ञ होती, यात शंकाच नाही. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश होताच. दरवर्षीच्या वेगवेगळ्या परिषदांमध्ये बदलून आलेले नवे अधिकारी हजेरी लावतात आणि तेच ते आणि तेच ते गुळगुळीत झालेले मुद्दे हिरीरीने मांडत असतात. रस्ते गुळगुळीत झाले पाहिजेत असे म्हणत खड्ड्यांच्या रस्त्यांमधूनच ते परिषदेच्या ठिकाणी पोहोचत असतात. याशिवाय पर्यटनाच्या परिषदेत वेगळे मुद्दे आलेच नाहीत. काय झाले पाहिजे, हे सांगितले जाते पण प्रत्येक परिषदेत तेच ते सांगितले जाते. कारण परिषदा कितीही झाल्या, तरी पुढची परिषद होईपर्यंत त्यातला एकही मुद्दा मार्गी लागलेला नसतो. रस्ते आणि मार्गदर्शक फलकांच्या बाबतीत तर पूर्वीपेक्षा पुढच्या वेळची स्थिती आणखी दयनीय झालेली असते. कोकण मुळातच सुंदर असल्यामुळे त्याच्या सौंदर्याचे गोडवे कुठल्याही व्यासपीठावरून गायिले जातात. पर्यटन परिषदेत तर ते गायिले जाणारच. तसेच ते या वेळेच्या अपरिचित रत्नागिरी पर्यटन परिषदेतही गायिले गेले. पण त्यापुढे पाऊल पडण्याची शक्यता नाही. परिषदेत जे मुद्दे मांडले गेले, त्यावरून नजर फिरविली तरी बोलणाऱ्या व्यक्तींची नावे फक्त बदलली आहेत, बाकी मुद्दे तेच आहेत, याची खात्री पटेल.\nसाहसी पर्यटन, सागरी पर्यटन, निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, कोकणात अलीकडे मूळ धरू पाहत असलेले कातळशिल्प पर्यटन असे कितीतरी प्रकार सांगितले जातात. पण त्या त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात एखादे गाव किंवा एखादे क्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने उभे केले, तर तो एक आदर्श ठरेल. त्यादृष्टीने निश्चित आराखडा तयार केला जात नाही. जे काही सांगितले जाते, ते संपूर्ण कोकणासाठी असते. कोकणासाठी म्हणून जेव्हा हे मुद्दे मांडले जातात, तेव्हा मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज असते. ती एकाच वेळी पूर्ण होण्याची शक्यताच नसते. त्याकरिता शासनावर अवलंबून राहावे लागते. यासाठी मॉडेल म्हणून एखादे गाव, एखादे शहर, एखादा विभाग निवडून त्यावर काम केले गेले पाहिजे. पूर्ण कोकणासाठी म्हणून कितीही मुद्दे अशा परिषदांमधून मांडले गेले तरी ते परिचितच असणार आहेत. त्यात काहीही अपरिचित असणार नाही. कारण मुळातच त्यात फारशी सुधारणा होत नाही. त्यामुळे परिषदेत अपरिचित मुद्दे असण्याची शक्यताच नाही.\n(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १ ऑक्टोबर २०२१)\n(साप्ताहिक कोकण मीडियाचा १ ऑक्टोबरचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)\nसाप्ताहिक कोकण मीडिया – १ ऑक्टोबर २०२१ चा अंक\nया अंकात काय वाचाल\nसंपादकीय : परिषद झाली, रत्नागिरी अपरिचितच\nमुखपृष्ठकथा : माचाळ : दोनशे वर्षांपूर्वीच्या गावाची जितीजागती प्रतिकृती – विजय हटकर यांचा लेख https://kokanmedia.in/2021/09/27/machalthehillstation/\nअपरिचित रत्नागिरी पर्यटन परिषद : रत्नागिरीत पर्यटन दिनानिमित्त झालेल्या परिषदेचा विजय हटकर यांनी लिहिलेला वृत्तांत\nनिमित्त : कोकणातील आरोग्य पर्यटन : डॉ. प्रणव अशोक प्रभू यांचा लेख\nमंथन : बहुसदस्यीय निवडणूक पद्धती कोणाच्या पथ्यावर – ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा लेख\nनवरात्रीचे दिवस : बाबू घाडीगावकर यांचा स्मरणरंजनपर लेख\nसमाज, परिवार आणि स्त्री : किरण आचार्य यांच्या ‘चौकोनी वर्तुळ’ या सदरातील पुढचा लेख\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nकीर्तनसंध्या देणगी सन्मानिका उपलब्ध\nस्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त १८ डिसेंबरला रत्नागिरी-पावस पदयात्रा\nप्रकल्पांमुळे कोकणासमोर निर्माण झालेले प्रश्न\nमाणगावचे श्री दत्त मंदिर\nअवधूत संप्रदाय : सद्गुरू दत्तभक्तीचा सुंदर आविष्कार\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nअग्रलेखकोकणकोकण पर्यटनपर्यटनरत्नागिरीरत्नागिरी पर्यटनरत्नागिरी शाश्वत पर्यटन परिषदसिंधुदुर्गKokanKokan MediaKokan TourismKonkanRatnagiriSindhudurg\nPrevious Post: सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे ३६ रुग्ण, ५७ करोनामुक्त, दोघांचा मृत्यू\nNext Post: महाराष्ट्रात विजेवरच्या वाहनांचे उत्पादन होणार, १२५० जणांना रोजगार\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95", "date_download": "2022-12-09T15:18:56Z", "digest": "sha1:T5AZXZYZAFNPXCP2HLH6GIILRJTASS34", "length": 3469, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिकेचे क्रिकेट संघनायक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n\"अमेरिकेचे क्रिकेट संघनायक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२१ रोजी २२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://soulsanvaad.com/category/marathi-write-ups/poetry/", "date_download": "2022-12-09T17:17:22Z", "digest": "sha1:EKEKNG5R7TAGVSNTSL7GUSRIMMWUAOAM", "length": 14265, "nlines": 153, "source_domain": "soulsanvaad.com", "title": "Poetry – Soulसंवाद", "raw_content": "\nवो, मैं और मुलाकात…\nउसके आने की खबर उससे पेहले आ गयी...जब शाम रोज से थोडा जल्दी आ गयी|अरसे बाद जब देखा उसे, आँखे जरा नम सी गयी...हंसी बिखरी ओंठोपर, धडकन जरा थमसी गयी|उसने कहा “पगली हो ऐसे रोते नहीं”अब कैसे समझाऊ उसे, मुस्कुराती आँखों में भी होते सैलाब कई|तेजी से धडकता हुआ दिल, धुंदलाती नजर...और तलाश में मैं,… Continue reading वो, मैं और मुलाकात… →\nआज तो आला , नेहमीप्रमाणे गडगडाटातहवेत गारवा पाण्याचे टपोरी मोती , ह्या थाटात सैरभैर वारा अन पाचोळा पालाह्यांना सोबत घेऊन तो खूप नाचला एरवी तो आला की मन माझं प्रफुल्लित व्हायचंआज माझं लक्ष नाही बघून क्षणभर तोही थांबला बरसायचं वीजांचा कडकडाट अन त्याचा प्रश्न -' झालंय काय ग आज तुला 'मी उत्तर देत नाही पाहून… Continue reading सखा… →\nआज आहे आजोबांचा ७५ वा वाढदिवसह्याची तयारी करत होते सगळे गेली कितीतरी दिवस प्रत्येकाने त्यांनां द्यायची ठरवली एखादी स्पेशल भेट 'मी काय देऊ ' विचार करून दमलेललं डोकं माझं मला म्हणालं त्यानांच जाऊन विचार थेटमन माझं विचार करू लागलं - मी काय त्यांना देणार त्यांच्याजवळ आहे सगळं काही उलट त्यांनीच आम्हाला दिलंय बरच काहीमग म्हंटल… Continue reading आजोबांच्या गोष्टी… →\nबचपन में तौफों का बडा उल्हास छोटासा तोहफ़ा भी लगता खास; आज वही बचपन खुद्द एक तोहफ़ा और आस ऎसा एक तोहफ़ा मैंने एकबार पाया लाल मिट्टी का गोलमटोलसा वह मुझे खूब भाया; कहते थे गुल्लक उसे, जिसमे मैने मिला हर एक सिक्का छुपाया | त्योहार हो ,जन्मदिन हो या फिर किसी रिश्तेदार की… Continue reading मेरा गुल्लक… →\nशाळेत असतांना, नववी-दहावीत बाबा आमटे आणि त्यांच्या कार्यावर एक धडा होता, तेव्हा पहिल्यांदा आनंदवनाविषयी वाचलेलं. पुढे वाचनाच्या आवडीमुळे अभ्यासक्रमाबाहेरची त्यांच्यावरची काही पुस्तकं वाचली. मन त्यावेळी भारावून गेलेलं … एखादा माणूस कसा काय आपलं घरदार सोडून एवढ्या निःस्पृहपणे लोकांसाठी -कुष्टरोग्यांसाठी हे सगळं करू शकतो कुठून एवढी इच्छाशक्ती येते, प्रेरणा मिळते कुठून एवढी इच्छाशक्ती येते, प्रेरणा मिळते बरं, ते एकटेच नाहीत तर… Continue reading आठवणीतलं पान … →\nहज़ारो ख्वाहिशें सीने में दबी हैं ऐसी,नन्हीं तितलियां कही कैद हो जैसीकुछ ख्वाहिशें मर जाती हैं आज़ाद होने से पहले,जैसे तितलियों के पर किसीने काट दिए हो उडने से पहले…कुछ ख्वाहिशें चल पडती हैं पूर्णत्व के राह में,स्वछंद जग में अपना अस्तित्व बनाने के चाह मेंकुछ ख्वाहिशें बीच राहमें तोड देती हैं दम,तो कुछ आगे… Continue reading ख्वाहिशें… →\nपावसाचं जोरदार बरसणंआई रागवत असतांनाही चिंब भिजणंकागदी होड्या पाण्यात सोडणंसवंगड्यांसह गारा वेचणं… सगळं मागे राहिलय,आता पावसाचं नवं रूप मी पाहिलयपाऊस आता रिमझिम बरसतोओल्या मातीचा सुगंध धुंद करतोह्या पावसाचे थेंब मन अलगद टिपतंअन् मन वेडं चिंब भिजतं… हातात वाफळलेल्या चहाचा कप,सोबत स्वरधुंद गाणंअन् अशा या हळव्या क्षणी कुणी तरीहळूच मनात प्रवेश करणं… पाऊस तोच फक्त वयासह… Continue reading पाऊस आणि मी →\nएकदा मन माझं माझ्यावर रूसलंचिडून गाल फुगवून बसलं,मला म्हणालं-तुला कधीच नसतो माझ्यासाठी वेळघड्याळाचा अन् तुझा चालतो पाठशिवणीचा खेळआठवून बघ, कधी माझ्यासोबत निवांत बोलली होतीसकधी माझ्याबरोबर खळखळून हसली होतीसकधी माझ्याबरोबर खळखळून हसली होतीसआज त्याचा राग दूर करायचा ठरवलंअन् मनाला माझ्या, आठवणींमध्ये फिरवलंठरवलं आज याच्याशी मारायच्या खूप खूप गप्पाएक एक करून उघडायचा आठवणींचा कप्पाएका कप्प्यात होत्या बालपणीच्या आठवणीगोळा केलेले शंख, शिंपले… Continue reading आठवणींचा कप्पा →\nवो, मैं और मुलाकात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/krushna-bihari-vajpayee/", "date_download": "2022-12-09T15:16:05Z", "digest": "sha1:MFCHLXX4ZLZ4HW337GMRNBQINRTUYQVU", "length": 2513, "nlines": 36, "source_domain": "thepublitics.com", "title": "krushna bihari vajpayee Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nZP ते मंत्रालय | राजकीय\nकृष्ण बिहारी आणि अटल बिहारी या बापलेकांनी एकाच वर्गात बसून ‘लॉ’ केलंय..\nआपण संसदेत बाप-लेकीच्या रुपात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पाहतो. तर अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव या बाप-लेकांनीही एकत्रित संसदेत काम केलंय. राज्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील विधिमंडळात एकत्रित काम करत आहेत. खोलात गेलं तर देशाच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणं आहेत. पण एकेकाळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांचे वडील…\nRead More कृष्ण बिहारी आणि अटल बिहारी या बापलेकांनी एकाच वर्गात बसून ‘लॉ’ केलंय..Continue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-suvichar.com/aai-lok-kharach-great-asatat/", "date_download": "2022-12-09T15:16:07Z", "digest": "sha1:VF5E3FH23NEEGDQQTGK46IFYL5SEVZUH", "length": 9141, "nlines": 160, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "आई लोक खरच ग्रेटच असतात – आई मराठी सुविचार – Mother Marathi Suvichar – मराठी सुविचार", "raw_content": "\nआई लोक खरच ग्रेटच असतात – आई मराठी सुविचार – Mother Marathi Suvichar\nआई लोक खरच ग्रेटच असतात – आई मराठी सुविचार – Mother Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…\nसासरी न सांगता कण कण काम करणाऱ्या\nआपण माहेरी असल्यावर प्रत्येक वेळी\nआईने सांगितलेलं काम कस झिडकारत येतो\nहे मात्र लग्न झाल्यावर क्षणोक्षणी आठवत राहत. 😶\nप्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार\nकस जगतो आपण गुर्मीत😛चक्क\nमी नाही करत ते काम मला कंटाळा आला बर,\nअस म्हणून सोडून पळून जातो मैत्रिणिकडे गप्पा ठोकायला… 😢\nआई नी जर फक्त चहा टाक म्हटलं तर\n100 कारण सांगून चहा न करणाऱ्या\nआपण सासरी 100 वेळी हसत\nमुखाने चहा करतो. 😃 ❤\nहे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती\nजर कधी एखाद्या वेळी काम थोडं जास्त झालं आणि\nहात पाय दुखतात तेव्हा आई ची सहजच आठवण येऊन जाते,\nकारण एखादेवेळी ती पण म्हणलेली आठवते\nथोडे हात चेपून दे ग पण तेव्हा तितकं आपण मनावर घेत नाही आणि\n1,2 मिन चेपून बाजूला होतो… 😶\nमैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार\nआज अस वाटतंय की माहेरी गेल्यावर पण\nआई नि न सांगता तिला आपण 1 कप चहा करून द्यावा,\nतिला आयत जेवायला द्यावं नसतील\nदुखत तिचे हात पाय तरी चेपून द्यावे… 😔\nदेव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा\nपण शेवटी ती आई च न,\nतिला वाटत लेकरू 2 दिवस माहेरी आलंय आणि\nतिला काय काम करू द्यायचे,\nती नाही च करू देत उलट आपण गेलं की नवं नवीन करून\nखायला घालेल मांडीवर घेऊन थोपटले. 😇😇\nशुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार\nआई लोक खरच ग्रेट च असतात.-😊😊😘😘😘\nखूप काही असे अनुभव असतात आणि\nएखाद्या picture सारखे समोर येत राहतात. 😊\nकृपया :- मित्रांनो हे (आई लोक खरच ग्रेटच असतात) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/05/Jeur-yatrostav-news.html", "date_download": "2022-12-09T16:03:38Z", "digest": "sha1:AJRHFEJHQVDT7NFOM355EAKUNPSUOS3Y", "length": 6854, "nlines": 59, "source_domain": "www.mynagar.in", "title": "जेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय", "raw_content": "\nजेऊर यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविकांचे दर्शन लाखोंची उलाढाल ; नामदार तनपुरे यांच्याकडून पाण्याची सोय\nमाय अहमदनगर वेब टीम\nनगर तालुका-- नगर तालुक्यातील जेऊर येथील बायजामाता यात्रोत्सवात हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे. दोन वर्षानंतर भरण्यात आलेल्या यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.\nबुद्ध पौर्णिमेला गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रा उत्सवास सुरुवात झाली होती. सोमवार दि. १६ ते बुधवार दि. १८ या दरम्यान यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. यात्रा उत्सवादरम्यान संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात.\nरहाटगाडगे, खेळणीचे दुकाने, खाऊचे दुकाने, विविध खेळ यांची प्रचंड रेलचेल यात्रेत असल्याने मोठी गर्दी होत आहे. यात्रोत्सवादरम्यान लाखो रुपयांची उलाढाल होत असते. दोन दिवस कुस्त्यांचा हगामा असणारे जेऊर हे एकमेव गाव आहे. वांगे भाकरीचा प्रसाद यात्रेचे वैशिष्ट्य मानले जाते.\nयात्रोत्सवाकरीता नामदार प्राजक्त तनपुरे यांनी मोफत पाण्याची सोय केली आहे. पाण्याचे टॅंकर गावातील टाकीत टाकून यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्यासाठी सोय नामदार तनपुरे यांच्या वतीने करण्यात आली आहे.\nयात्रा उत्सवातील गर्दीचा फायदा चोरट्यांनीही घेतलेला दिसून आला. महिलांचे तसेच लहान मुलांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत. उत्सवादरम्यान येणाऱ्या भक्त भाविकांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.\nजागेची कमतरता अन् गर्दी\nजेऊर गावचा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात भरत असतो. यात्रा उत्सवातील दुकाने सीना नदीच्या पात्रात लावली जातात. येथे जागा अपुरी पडत असल्याने प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा चोरही घेतात. जेऊर गावाला यात्रा उत्सव तसेच आठवडे बाजारच्या जागेची समस्या भेडसावत आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/2014", "date_download": "2022-12-09T15:06:03Z", "digest": "sha1:BQ2DFYCCNOL4C3KNJWJULJXEZOMELQIL", "length": 3613, "nlines": 45, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | Marathi Birthday Msg For Brother", "raw_content": "\nआमचे मार्गदर्शन आणि इतिहास पुस्तक प्रेमी मा 🍾. भाऊ ह्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎉.\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nभावासाठी कविता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1/617a7c42fd99f9db45d96510?language=mr", "date_download": "2022-12-09T16:16:34Z", "digest": "sha1:HYP7F4ROA5D4JBV3IRKEWY4WOHV5TTKM", "length": 2884, "nlines": 45, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - बटाटा पिकाला भर द्यायचे देशी जुगाड! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकृषि जुगाड़होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS\nबटाटा पिकाला भर द्यायचे देशी जुगाड\nशेतकरी बंधूंनो, बटाटा लागवडीनंतर जमीन वापसावर असताना बटाटा पिकाच्या वरंब्यास भर द्यावी लागते. कारण, या वेळी जमिनीखाली लहान आकाराचे बटाटे लागलेले असतात, ते मातीने चांगले झाकल्यास व जमिनीत खेळती हवा राहिल्यास झाडांची वाढ जलद आणि चांगली होते, बटाटे उघडे राहत नाहीत.यासाठी एक शेतकऱ्याने जुगाड बनवलेला आहे. हा जुगाड पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nरेन पाईप गोळा करण्याचे देशी जुगाड\nमोटार खराब होण्यापासून वाचवा\nसोपा आणि मजेदार जुगाड\nफक्त 50 रु.पाईप लिकेज काढा\nजनावरांचा गोठा झटपट करा साफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-09T15:08:27Z", "digest": "sha1:2RSY3Y3UKNEFORMOBKLZIXMIS7SV4BCU", "length": 10846, "nlines": 224, "source_domain": "etaxwala.com", "title": "असंघटित कामगार व सूक्ष्म उद्योगांसाठी ई-श्रम नोंदणी व त्याचे फायदे - ETaxwala", "raw_content": "\nअसंघटित कामगार व सूक्ष्म उद्योगांसाठी ई-श्रम नोंदणी व त्याचे फायदे\nअसंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडवणे यासाठी शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे ठरवले असून असंघटित कामगारांचा राष्ट्रीय स्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरता केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले आहे.\nज्या असंघटित कामगारांनी अद्याप ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, अशा असंघटित कामगारांनी www.eshram.gov.in या लिंकद्वारे ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी.\n● असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.\n● शासन असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल.\n● शासनाला असंघटीत कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबवण्यात मदत होईल, त्या धोरणांचा फायदा भविष्यात त्यांनाच होईल.\n● कार्ड तयार केल्यास असंघटित कामगारांना सरकारकडून एक वर्षासाठी विमा मोफत दिला जाईल. तसेच असंघटित कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे.\nअसंघटित कामगार म्हणजे कोण\nलहान आणि सीमांत शेतकरी / शेतमजूर, पशुपालन करणारे, सेल्समन, बांधकाम कामगार, सेंट्रिंग कामगार, किराणा / बेकरी / पानपट्टी / इत्यादी सर्व दुकानदार, सुतार, वीटभट्टीवर काम करणारे, न्हावी, घरगुती कामगार, भाजीपाला विक्रेते,फळविक्रेते, वृत्तपत्रविक्रेते, हातगाडी ओढणारे, ऑटो रिक्षाचालक, घरकाम करणारे कामगार, आशा वर्कर, दूध उत्पादक शेतकरी, सामान्य सेवा केंद्रचालक, स्थलांतरित कामगार, अंगणवाडी सेविका, खाजगी क्लासेस संचालक, विडी कामगार यासारखे असे अनेक लोक आहेत ज्यांची शासनाकडे नोंद नाही.\nत्यामुळे आपत्ती आली असता किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही, म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN (एक विशिष्ट नंबर) देणार आहे. ई-श्रम (E-SHRAM) कार्ड (आधारकार्डसारखे कार्ड) देणार आहे. ज्यामुळे या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे.\nई-श्रम नोंदणीसाठी निकष :\n● संबंधित व्यक्ती १८ ते ५९ वय असणारी असावी.\n● ती व्यक्ती आयकर भरणारी नसावी.\n● ती व्यक्ती EPFO व ESIC ची सदस्य नसावी.\n● वर नमूद कामगार क्षेत्रात काम करणारी असावी.\nई- श्रम नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे :\n● आधार कार्ड ● मोबाइल नंबर ● बँक पासबुक ● शैक्षणिक माहिती\nThe post असंघटित कामगार व सूक्ष्म उद्योगांसाठी ई-श्रम नोंदणी व त्याचे फायदे appeared first on स्मार्ट उद्योजक.\nडेव्हिड एलेन यांची ‘ब्रेन डंप’ कार्यप्रणाली\nलोकांची गरज ओळखा, त्यातून उभा राहील तुमचा यशस्वी व्यवसाय\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/isro-scientist-accuses-kerala-police-harassing-behest-spies-ras98", "date_download": "2022-12-09T15:44:08Z", "digest": "sha1:3MXG6V7QE6GRCSQU5A6EC22LHZSOAKFU", "length": 9534, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "ISRO Scientist Honey Trap Case : इस्रोचा शास्त्रज्ञ हनीट्रॅपच्या विळख्यात; वाचा काय आहे प्रकरण | Sakal", "raw_content": "\nISRO Scientist Honey Trap Case : इस्रोचा शास्त्रज्ञ हनीट्रॅपच्या विळख्यात; वाचा काय आहे प्रकरण\nइस्रायलची मोसाद असो वा रशियाची केजीबी, अमेरिकन सीआयए असो की भारतीय रॉ, या सर्व गुप्तचर संस्था आपल्या शत्रू देशाची माहिती मिळवण्यासाठी हनीट्रॅपचा शस्त्र म्हणून वापर करतात.\nप्रवीण मौर्य, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये काम करणारे रॉकेट वैज्ञानिक यांनी LinkedIn वर लिहिले – त्याला हनी ट्रॅप केले जात आहे आणि गुप्तचर माहिती सांगण्यास भाग पाडले जात आहे. त्याने तसे करण्यास नकार दिल्यावर गुप्तहेरांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.\nहेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....\nया शास्त्रज्ञाने इस्रो आणि केरळ पोलिसांच्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांवर कट रचल्याचा आणि या हनीट्रॅपमध्ये सहभाग असल्याचा आरोप केला आहे. मात्र, इस्रो या प्रकरणाची चौकशी करत असून प्रवीणला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.\nप्रवीण म्हणतो की, अजीकुमार सुरेंद्रन नावाच्या व्यक्तीने त्याला दुबईत राहणाऱ्या काही लोकांसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्यास सांगितले. तसेच अजीकुमारने प्रवीणला इस्रोकडून काही गोपनीय माहिती देण्याच्या बदल्यात मोठी रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. प्रवीणने तसे करण्यास नकार दिल्यावर आजीकुमारने त्याच्या मुलीच्या मदतीने त्याला हनीट्रॅप केले. यानंतर आजीकुमार याने केरळमध्ये POCSO कायद्यांतर्गत प्रवीणविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे अंतिम तपास अहवाल आल्यानंतरच कळेल.\nहेही वाचा: Canada Permanent Residents : 'ही' 16 कामे करणाऱ्यांना मिळणार कॅनडाचे नागरिकत्व\n1980 मध्ये भारतात हनीट्रॅपचे प्रकरण उघडकीस आल्याने केंद्र सरकार अस्वस्थ झाले होते. खरं तर, के.व्ही उन्नीकृष्णन, देशाच्या गुप्तचर संस्था RAW साठी काम करत होते, त्यांना 1980 च्या दशकात एका महिलेने हनी ट्रॅप केले होते.\nनंतर कळले की, ही महिला अमेरिकन गुप्तचर संस्था CIA म्हणजेच सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीची सदस्य आहे. उन्नीकृष्णन जेव्हा RAW चे चेन्नई विभागाचे प्रमुख होते तेव्हा ती एका एअरलाइनमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती.\nउन्नीकृष्णन लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजेच एलटीटीईसोबत काम करत होते. महिलेच्या हातून गुप्तचर माहिती दुसऱ्या सरकारला देत असल्याचे सुरक्षा एजन्सीला समजताच त्याला अटक करण्यात आली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील शांतता करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वीच त्याला अटक झाली.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/1998/11/", "date_download": "2022-12-09T16:46:52Z", "digest": "sha1:6WIFZHRESXNFUZNILLIB7S55NPDDL6UY", "length": 19391, "nlines": 103, "source_domain": "www.sudharak.in", "title": "नोव्हेंबर 1998 - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nमासिक संग्रह: नोव्हेंबर, 1998\nसप्टेंबरचा अंक प्रकाशित झाल्यानंतर जातिभेद कसा घालवावा ह्या विषयासंबंधी आणि आजचा सुधारक हे मासिक महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लोकांना हा आपला सुधारक आहे असे कशामुळे वाटेल ह्याविषयी आणखी काही पत्रे आली. ती वाचून असे जाणवले की हा विषय येथेच थांबविणे इष्ट होणार नाही. जातिभेद नाहीसा व्हावा ह्याविषयी जरी सगळ्यांचे एकमत असले तरी आमच्या विचारसरणीवर इतिहासाचा पगडा आहेच. जातींच्या संबंधीचे वास्तव अतिशय दाहक आहे, उग्रभीषण आहे. ते वास्तव बदलण्यासाठी जे काय थातुरमातुर उपाय आम्ही सुचविले ते सद्य:स्थितीत उपयोगी नाहीत असा सूर आम्हाला ऐकू येत आहे.\nआजचा सुधारक सर्वांना आपला’ सुधारक वाटायला हवा\nआमच्या लेखावर सुनीती देव यांची प्रतिक्रिया वाचली. आमचे म्हणणे आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहचले नाही असे वाटते. सोबत काही अलीकडील कात्रणे पाठवत आहेत. या कात्रणांवरून आपल्या असे लक्षात येईल की समाजातील उच्चवर्णीयांची मागासवर्गीयांबद्दलची मानसिकता अजून बदललेली नाही. पुरोगामी समजल्या जाणा-या महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे दलित वस्तीतील घरे सवर्णाकडून जाळली जातात, त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो. Words Like Freedont या पुस्तकात सिद्धार्थ दुबे हा लेखक म्हणतो की दलितांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली तरी काही बदल झालेला नाही.\n(१) फक्त शेतक-यांनाच वीज मोफत का\nशिवसेनाप्रमुखांनी शेतक-यांना दिल्या जाणा-या विजेबद्दल त्यांच्याकडून कोठलाही मोबदला घेऊ नये असे फर्मान काढल्याबरोबर आमच्या शासनाची तारांबळ उडाली. महाराष्ट्र राज्य विद्युन्मंडळाच्या कर्जबाजारीपणाची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेली आहेत. थोड्या थोड्या रकमांसाठी त्याला बँकांकडे याचना करावी लागत आहे. सार्वजनिक मालकीकडून खाजगीकरणाकडे आपल्या समाजाची वाटचाल होत असल्याची चिह्न दिसत असताना शिवसेनाप्रमुखांच्या आदेशामुळे शासन चांगलेच पेचात सापडले आहे.\nजोपर्यंत खाजगी मालकी कायम आहे, खाजगी मालकीवर आपला विश्वास आहे तोपर्यंत कोणालाही कोणतीही वस्तु फुकट न मिळणे योग्य नव्हे काय आपली खाजगी मालमत्ता वाढविण्यासाठी ज्या-ज्या वस्तू आणि सेवा आपण वापरतो त्या दुस-याकडून घेतल्या असल्यास त्यांचा मोबदला ज्याचा त्याला मिळाला पाहिजे.\nनोव्हेंबर, 1998संघटना-व्यक्ती विशेष, समाजसेवी संघटना, स्त्रीवादइंदुमती यार्दी\nविकासाची धोरणे आणि राजकारण यांचा संबंध असल्याने स्त्रियासुद्धा राजकीय क्षेत्रात आपला सहभाग असावा म्हणून आग्रह धरीत आहेत. संसदेत व विधिमंडळात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण असावे अशी त्यांची जोरदार मागणी आहे. देशातील विकासधोरणे व त्याचबरोबर स्त्री-विकास, स्त्री-मुक्ती व पुरुषवर्गाबरोबर समानता प्राप्त होण्यासाठी राजकीय निर्णयप्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग आवश्यक आहे असे अनेक महिलांना मनापासून वाटते. काही महिला तर लोकसंख्येच्या प्रमाणात ५० टक्के आरक्षण जरूर आहे असा दावा करतात. ३३ टक्के आरक्षणाच्या मागणीचा उच्चार सध्या अनेक कक्षावर केला जात आहे.\nमहिलांच्या ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक अकराव्या व बाराव्या लोकसभेत मांडले गेले, त्यावर खूप चर्वितचर्वण झाले व होतही आहे.\nदि ग्रेट इंडियन मिडल-क्लास : लेखक : पवन वर्मा (२)\n१९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आणि ब्रिटिश प्रशासकांच्या जागी भारतीय प्रशासक आले पण प्रशासनाचे स्वरूप जवळपास तेच राहिले. ब्रिटिश आराखड्यावर भारतीय संसदीय लोकशाहीचे स्वरूप आखले गेले. भारतीय प्रशासकीय सेवा, न्यायसंस्था, सैन्यदल, शिक्षणपद्धती सगळे जवळपास त्याच स्वरूपात पुढे चालू राहिले. वर्माच्या मते हे सातत्य टिकले कारण मध्यमवर्गाची स्वातंत्र्याची कल्पनाच ती होती. ब्रिटिशांची हकालपट्टी त्यांना हवी होती पण राज्यकारभाराची पद्धत तीच हवी होती.\n१९४७ च्या सुरुवातीचा हा मध्यमवर्ग संपूर्ण लोकसंख्येच्या १०% सुद्धा असेल नसेल. वरती मूठभर अतिश्रीमंत उद्योजक, भांडवलदार, जमीनदार आणि राजघराण्यातले काही लोक आणि खालती प्रचंड संख्येचे शेतमजूर, कष्टकरी, कामगार, चतुर्थ श्रेणीतील नोकरवर्ग वगैरे.\n माझे मत बदलले आहे — माझी वर्तमान भूमिका\nनोव्हेंबर, 1998इतरदि. य. देशपांडे\n‘स्वतोमूल्य’ या विषयावरील माझे मत बदलले आहे हे वाचकांना कळविण्यासाठी मुद्दाम हे टिपण लिहिले आहे. चार-सहा महिन्यांपूर्वी स्वतोमूल्य विषयनिष्ठ, म्हणजे objective आहे, ते जाणणारी सारी मने, सर्व ज्ञाते, नाहीसे झाले तरी ते अबाधित राहणार आहे, असे मी मानीत असे. थोडक्यात स्वतोमूल्याविषयी मी G.E. Moore चे मत स्वीकारीत असे. मूर म्हणतो की स्वतोमूल्यवान वस्तू म्हणजे आपल्याला केवळ तिच्याखातर अभिलषणीय वाटावी अशी वस्तू, तिच्यामुळे आपल्याला हवे असलेले अन्य काही प्राप्त होते म्हणून नव्हे. आता मूरचे म्हणणे असे होते की जगातले सर्व विषयी (किंवा ज्ञाते) नाहीसे झाले तरी स्वतोमूल्यवान वस्तूचे स्वतोमूल्य अबाधित राहते.\nनोव्हेंबर, 1998इतरदि. य. देशपांडे\nविवेकाचे, म्हणजे reason चे, दोन अधिकार सर्वमान्य आहेत असे म्हणायला हरकत नाही. (१) एखादे विधान स्वयंसिद्ध (self evident) आहे हे ओळखणे. उदा. ‘दोन राशी जर तिस-या एका राशीबरोबर असतील, तर त्या परस्परांबरोबर असतात (२) अनुमाने करणे, म्हणजे एक विधान जर खरे असेल, तर त्यापासून निगमनाने व्यंजित होणारी विधानेही खरीच असतात असे ओळखणे. उदा. सर्व मनुष्य मर्त्य आहेत आणि सॉक्रेटीस मनुष्य आहे हे संयुक्त विधान जर खरे असेल, तर ‘सॉक्रेटीस मर्त्य आहे हे विधानही खरेच असले पाहिजे, ते असत्य असू शकत नाही.\nजातधंद्याची काटेरी कुपाटी नाहशी…\nनोव्हेंबर, 1998इतरत्रिंबक नारायण आत्रे\nसध्यां जातिधर्माप्रमाणे कुणबिकीच्या आउतापैकी एक एक जातीचा कारू करतो, दुसरें दुसरीचा एवढेच नव्हे तर सनगाचे वेगवेगळाले भाग वेगवेगळाले कारू बनवितात. तेव्हां हत्यारे किंवा त्यांचे भाग बनविणारा एक, जोडणारा दुसरा आणि वापरणारा कुणबी तिसरा असली तन्हा होते. त्यामुळे त्यांतली व एकमेकांच्या ध्यानात येत नाहींत व सर्वच आउते अगदी निकृष्ट अवस्थेत पोहचली आहेत. परस्परावलंबी धंदे शाळेत शिकविले तर हत्यारें एकाच्या देखरेखीखाली तयार होऊन ती सुधारतील, आणि सध्यां नजरेस पडणारे तुटपुंजे कारखाने बघून त्यांच्या जागी मोठ्या प्रमाणावर धंदे काढण्याची व चालविण्याची अनुकूलता कारागिरांना येईल.\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-container-accident-at-manjarsumba-ghat-beed-solapur-highway-5347792-NOR.html", "date_download": "2022-12-09T17:01:09Z", "digest": "sha1:STNUGWFH3LKWOFZTVYRVOOQF2C2FLLR4", "length": 5916, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मांजरसुंबा घाटात कंटेनर 2 धडकले, 4 जखमी; 4 किमीपर्यंत लागल्या रांगा | container accident at Manjarsumba ghat Beed - Solapur Highway - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमांजरसुंबा घाटात कंटेनर 2 धडकले, 4 जखमी; 4 किमीपर्यंत लागल्या रांगा\nबीड- बीडहून सोलापूरकडे जाणारा सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या कंटेनरची मांजरसुंबा घाटात समोरासमोर धडक झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या अपघातात चार जण जखमी झाले. दरम्यान, यामुळे धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल झाले.\nधुळे- सोलापूर महामार्गावर मांजरसुंबा घाटाच्या खालच्या बाजूला रविवारी सकाळी दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात नीरज यादव (४५), निखिल शर्मा (२५), निसू यादव (३० ), हाकम खान (४० ) हे चौघे जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनर महामार्गावर आडवा झाल्याने दोन तास मेगाब्लॉक झाला होता.\nचार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लागल्या रांगा\nबीड- बीडहूनसोलापूरकडे जाणारा सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या कंटेनरची मांजरसुंबा घाटात समोरासमोर धडक झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या अपघातात चार जण जखमी झाले. दरम्यान, यामुळे धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल झाले.\nधुळे- सोलापूर महामार्गावर मांजरसुंबा घाटाच्या खालच्या बाजूला रविवारी सकाळी दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात नीरज यादव (४५), निखिल शर्मा (२५), निसू यादव (३० ), हाकम खान (४० ) हे चौघे जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनर महामार्गावर आडवा झाल्याने दोन तास मेगाब्लॉक झाला होता.\nबीडजवळील मांजरसुंबा घाटात रविवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने कंटेनर रस्त्याच्या मधोमध उलटल्याने सुमारे दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/jugaad-to-fit-the-fifth-with-four-on-the-bike-annoyed-watching-video-mhmg-548537.html", "date_download": "2022-12-09T15:29:36Z", "digest": "sha1:CJ57QW5TXUOLWNFXMKV6TRYA6B7C4HA4", "length": 8138, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाइकवर चौघांबरोबर पाचव्याला बसविण्यासाठी भन्नाट जुगाड; VIDEO पाहून व्हाल हैराण! – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nबाइकवर चौघांबरोबर पाचव्याला बसविण्यासाठी भन्नाट जुगाड; VIDEO पाहून व्हाल हैराण\nबाइकवर चौघांबरोबर पाचव्याला बसविण्यासाठी भन्नाट जुगाड; VIDEO पाहून व्हाल हैराण\nहा मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून अनेकजणं तर हा शक्तिमान असल्याचं म्हणत आहेत.\nहा मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून अनेकजणं तर हा शक्तिमान असल्याचं म्हणत आहेत.\nसांगू शकता हे काय आहे VIDEO एकदा पाहाच, तुम्हाला विश्वास बसणार नाही\nअसं प्री-वेडिंग शूट नको गं बाई नवरीसोबत धक्कादायक घडलं, तुम्ही व्हा सावध\nइथं सरकारच 18 ते 25 वयोगटातील तरुणांना वाटतंय फ्री कंडोम; काय आहे कारण\nचालत्या कारवर अचानक पडली वीज, पुढे जे घडलं ते आश्चर्यचकीत करणारं, पाहा Video\nएका बाइकवर दोन किंवा अनेकदा तीन लोक बसून जाताना आपण सर्रास पाहतो. तसं पाहता कारमधून 4 ते 5 लोक बसू शकतात. मात्र तुम्ही बाइकवरुन 5 लोकांना बसून (five people on a bike) बसून जाताना पाहिलं आहे का आई-वडील आणि त्यांच्यासोबत बसलेली लहान लहान मुलं यांना बाइकवर बसलेली पाहिलं असेल. मात्र ज्या पद्धतीने येथे येथे बाइकवर बसलेले आहे, ते पाहून तुम्ही हैराण व्हाल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जलद गतीने व्हायरल होत आहे. जो पाहून हैराण व्हाल. या व्हिडिओमध्ये एका बाइकवर 5 लोक बसलेले आहेत. लोकांकडून हा व्हिडिओ खूुप पसंत केला जात आहे.\nसोशल मीडियावर हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी प्रवीण अंगूसामी यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसोबतच त्यांनी मजेशीर मेसेजही लिहिला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बाइकवर पहिल्यांदा चार लोक बसतात. तेव्हा पाचवी व्यक्ती बाइकवर बसण्यासाठी जागा शोधू लागतो. यानंतर बाइकवर बसलेले लोक त्याला काहीतरी सांगतात. त्यानंतर पाचवी व्यक्ती बाइकवर आडवी होतो. आपण पाहू शकता की कशी ही पाचवी व्यक्ती चौघांच्या हातावर आरामात बाइकवर झोपला आहे.\nहे ही वाचा-VIDEO - हॉटेलमध्ये घुसली भलीमोठी पाल; वेटरने जे केलं ते पाहून अंगावर येईल काटा\nहा व्हिडिओ सोशल मीडियावर जलद गतीने व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ खूप पसंत करीत आहेत आणि यावर मजेशीर कंमेट्सही करीत आहेत. अनेकांनी तर याला शक्तिमानची बुद्धी असल्याचं लिहिलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/tag/agriculture-loan-schmes-maharashtra-in-marathi/", "date_download": "2022-12-09T15:35:19Z", "digest": "sha1:P2GNKNF2SAXGRWEEGQCXETPI2WQVHQLO", "length": 3714, "nlines": 49, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "agriculture loan schmes maharashtra in marathi – महासरकारी शेतकरी योजना", "raw_content": "\nशेतमाल तारण कर्ज योजना महाराष्ट्र माहिती\nयोजनेचे उद्दिष्ट्य काय आहे, कोणत्या शेतमालासाठी कर्ज घेता येईल,त्याची परतफेड कालावधी आणि व्यदर किती असणार, तसेच लागू अटी व शर्ती कोणत्या असणार आहेत या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत.\nबेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2022 माहिती मराठी महाराष्ट्र Benefits Eligibility\nद्राक्ष एप्रिल छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक\n नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/amit-mishras-tweet-for-babar-azam-goes-viral-after-pakistan-captain-fails-again-in-t20-world-cup-cricket-news-kgm00", "date_download": "2022-12-09T16:56:46Z", "digest": "sha1:WTTQXAEEVESEN364P7XGZYFAJLEBMEJ3", "length": 8258, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "Babar Azam : पाकचा कर्णधार पुन्हा फेल; अमित मिश्राने विराटवरून काढला बाबरला चिमटा | Sakal", "raw_content": "\nBabar Azam : पाकचा कर्णधार पुन्हा फेल; अमित मिश्राने विराटवरून काढला बाबरला चिमटा\nAmit Mishra's Tweet For Babar Azam : पाकिस्तानच्या संघाने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. बाबर आझम कंपनीने अखेर विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध पहिला विजय नोंदवला आहे. नेदरलँड संघाला या सामन्यात 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानने हा सामना जिंकला असला तरी संघाचा कर्णधार बाबर आझमचा फॉर्म संघासाठी मोठी समस्या आहे.\nहेही वाचा: Virat Kohli : विराटच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा, 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय\nबाबर आझम भारताविरुद्ध शून्यावर बाद झाला होता, तर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात फक्त 4 धावांवर बाद झाला होता. नेदरलँड्सविरुद्धही कर्णधाराला नशिबाची साथ मिळाली नाही. तो 4 धावांवर धावबाद झाला. यानंतर बाबरलाही टीकेला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान भारतीय फिरकी गोलंदाज अमित मिश्राने बाबर आझमबद्दल केलेले ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\nहेही वाचा: Suryakumar Yadav : झुंजार सूर्याने लाज राखली भारताचे फक्त 3 फलंदाज पोहचले दुहेरी आकड्यात\nअमित मिश्राने बाबरच्या फॉर्मच्या समस्यावर ट्विट केले आहे. बाबर आझमने विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर लिहिलंय तसंच काहीसं मिश्राने ट्विटमध्ये लिहिलं आहे. अमित मिश्रा यांनी लिहिले की, 'हेही दिवस निघून जाईल. फक्त खंबीर राहा. आशिया कपच्या सुरुवातीलाही बाबर आझम फ्लॉप दिसला होता. त्यावेळीही पाकिस्तानी कर्णधाराला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.\nहेही वाचा: PAK vs NED | VIDEO : ...अन् शादाब खाननं कपाळावर हात मारून घेतला\nसामन्याबद्दल बोलायचं झालं तर नेदरलँड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 91 धावा केल्या. पाकिस्तानच्या संघाने 13.5 षटकांत चार विकेट गमावत 94 धावा करून सामना जिंकला. मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 49 धावा केल्या. या सामन्यात कर्णधार बाबर आझम काही खास करू शकला नाही.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-ali22b38154-txt-raigad-20221124084549", "date_download": "2022-12-09T16:25:12Z", "digest": "sha1:U253DRJ66REB3AG3CAYRO4E2VKZMVY3W", "length": 7428, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "ठाकरे, शिंदे गटात चुरस वाढणार | Sakal", "raw_content": "\nठाकरे, शिंदे गटात चुरस वाढणार\nठाकरे, शिंदे गटात चुरस वाढणार\nअलिबाग, ता. २४ : रायगड जिल्ह्यात मुदत संपलेल्या २४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ डिसेंबरला होणार आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस पक्षाबरोबर फुटीनंतर वेगळे झालेले बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे दोन नवे पक्ष त्याच ताकदीने रिंगणात उतरणार असल्याने निवडणुकांतील चुरस आणखीनच वाढली आहे.\nग्रामपंचायत निवडणुकांनंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी निवडणुका होण्याची शक्यता असल्याने या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्ष गांभीर्याने पाहत आहेत. आगामी निवडणुकांसाठी ही लिटमस टेस्ट असल्याने रायगडमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यंदा ठाकरे गट आणि शिंदे गट सक्रिय झाल्‍याने चित्र बदलण्याची परिस्थिती सकृतदर्शनी दिसत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये २४० ग्रामपंचायतींची थेट सरपंच पदासाठीची निवडणूक झाली होती. आगामी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची ही पूर्वतयारी मानल्यास, सरपंच पदांसह पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना मतदार आणि प्रचार यंत्रणांवर सढळ हस्ते खर्च करावा लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मतदार आणि संभाव्य उमेदवारांकडून राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे.\nथेट सरपंचांसाठी पूर्वीपेक्षा जास्त चुरस आहे. त्याचबरोबर इतर सदस्यही निवडून आणण्यासाठी सरपंच पदाच्या उमेदवाराला प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आजच्या घडीला सरपंच पदाची निवडणूक ही सर्वात खर्चिक होत आहे.\n- सुशांत पाटील, इच्छुक उमेदवार\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/video-story/nitesh-rane-on-bharat-jodo-yatra", "date_download": "2022-12-09T15:37:44Z", "digest": "sha1:2E4Y6T3EYEFDAQVJ6CVU255VZXT4YA6L", "length": 4843, "nlines": 142, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nitesh Rane on Rahul Gandhi : यात्रेत चालण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे दिले जातात असा आरोप का होतोय? | Sakal", "raw_content": "\nNitesh Rane on Rahul Gandhi : यात्रेत चालण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे दिले जातात असा आरोप का होतोय\nNitesh Rane on Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत कलाकारांना पैसे देऊन आणल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे काल आणि आज भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मुक्कामी असून उद्या मध्य प्रदेशात प्रवेश करणार आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/karjuve-confluence-of-three-creeks", "date_download": "2022-12-09T15:24:26Z", "digest": "sha1:PGDEKGKBS7KI7WQJSA33VCIRQKFVPNRD", "length": 20701, "nlines": 256, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "करजुवे - तीन खाड्यांचा संगम - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nकरजुवे - तीन खाड्यांचा संगम\nकरजुवे - तीन खाड्यांचा संगम\nकोकणची रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की आपल्या भटकंतीमध्ये आपल्याला अनेकदा विविध नद्या, खाड्या आडव्या येत असतात.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nअनेकठिकाणी आता या नद्यांवर पूल बांधलेले आहेत, तर अनेक ठिकाणी अजूनही या काठावरून पलीकडे जाण्यासाठी होडीचा वापर होतो. या होडीला ‘तर’ असे म्हणतात. अतिशय माफक दरात या तरीतून आपण पलीकडच्या काठावरील गावात जाऊ शकतो. करजुवे या गावची तर विविध गोष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण झालेली आहे. म्हणजे इथे समोर असलेल्या भातगावला जाता येते हा झाला एक भाग. पण करजुवे गावाचे स्थान अगदी मोक्याचे असे असल्यामुळे इथल्या नौकाविहाराला जास्त महत्त्व प्राप्त होते. संगमेश्वरहून करजुवे इथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग संगमेश्वर-धामणी-तुरळ-गोळवली मावळंगे तिठा-धामापूर-आरवली डिंगणी तिठा मार्गे करजुवेला जातो. हे अंतर ३२ कि.मी. इतके आहे. दुसरा रस्ता संगमेश्वर आसुर्डे डिंगणी पूल-पिरंदवणे-करजुवे असा आहे. हे अंतर सुद्धा अंदाजे ३५ कि.मी. आहे.\nआपण अनेकदा तीन नद्यांचा संगम झालेला पाहतो. त्याला त्रिवेणी संगम असेही संबोधले जाते. धार्मिकदृष्ट्या देखील या त्रिवेणी संगमाला विशेष महत्त्व आहे. पण करजुवे इथे तीन खाड्यांचा संगम झालेला आहे. खाडी म्हणजे खरेतर नदीच असते. मात्र समुद्राच्या जवळ गेल्यावर त्या नदीचे पाणी गोड रहात नाही तर त्यात समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणावर मिसळल्यामुळे ते खारे झालेले असते. त्यामुळे त्या नदीला पुढे खाडी असे म्हटले जाते. करजुवे इथून समुद्र जवळ असल्यामुळे इथे असलेल्या तीन खाड्या महत्त्वाच्या ठरतात. अबलोली वरुण येणारी कापशी नदी आणि आरवली वरुण येणारी गड नदी यांचा संगम करजुवे इथे होतो, आणि लगेचच पुढे या दोन्ही नद्या मिळून संगमेश्वरवरुण येणाऱ्या शास्त्री नदीला मिळतात. पुढे ही शास्त्री नदी जयगडपाशी समुद्राला जाऊन मिळते. तिथे तिला जयगडची खाडी म्हटलेले आहे.\nतीन खाड्यांचा हा अनोखा संगम आपल्याला करजुवे इथे बघायला मिळतो. करजुवे हे ठिकाण अत्यंत शांत-निवांत असे आहे. कसलाही आवाज नाही. समोर खाडीचे निवळशंख पाणी, त्यात असलेले विविध मासे, क्वचित एखादी होडी इकडून तिकडे चाललेली असे हे सगळे रमणीय दृश्य असते. इथल्या तरीवर उभे राहिले की आपल्या चारही बाजूंनी डोंगराचा गराडा पडलेला दिसतो. इथले अजून एक भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे आपण चार तालुक्यांच्या सीमेवर उभे असतो. करजुवेपाशी गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि संगमेश्वर हे चार तालुके एकत्र येतात. तीन खाड्या आणि चार तालुक्यांच्या संगमावर असलेले हे आगळेवेगळे ठिकाण करजुवे आपल्या भटकंतीमध्ये अवश्य समाविष्ट करून घ्यायला हवे. ‘संतोष महांकाळ’ हे इथल्या होडीवाल्याचे नाव. तो इथेच असतो. इथे नसला तर समोरच्या तीरावर तो असतो. करजुवे तरीवरून आपल्याला होडीतून चांगला मोठा फेरफटका मारायचा असेल तर भातगावच्या पुलापर्यंत आपण या होडीतून जाऊ शकतो. कुठलाही गडबड गोंगाट नसलेल्या या ठिकाणी होडीतून केलेली भटकंती नक्कीच स्मरणीय होते.\nतीन खाड्यांच्या आणि चार तालुक्यांच्या संगमाचा हा करजुवे परिसर शांत-निवांत आहे. इथली शांतता, इथले सौंदर्य तसेच अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे याचे भान मात्र असायला हवे. इथे निसर्गाने भरभरून दिलेले आहे. त्याचा शांतपणे आस्वाद घेणे हेच आपल्या भटकंतीचे फलित म्हणावे लागेल.\nरोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड\nकड्यावरचा गणपती - आंजर्ले\nदक्षिणेचे संमेदशिखर - मांगी-तुंगी\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nमोहरीचे अमृतेश्वर मंदिर व कुंड\nकिल्ले पुरंदर व वज्रगड\nराजगड किल्ल्याचा अभेद्य पाली दरवाजा\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/86410.html", "date_download": "2022-12-09T16:10:34Z", "digest": "sha1:DS73J4M45CFFI45NUCTODZSDHOMBCELO", "length": 67874, "nlines": 587, "source_domain": "www.sanatan.org", "title": "भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून पुण्यनगरीत संचारले हिंदू नवचैतन्य ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > कार्य > राष्ट्ररक्षण > भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून पुण्यनगरीत संचारले हिंदू नवचैतन्य \nभव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून पुण्यनगरीत संचारले हिंदू नवचैतन्य \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीचे पूजन करतांना श्री. अनिल साळुंखे आणि सौ. कीर्ती साळुंखे\nपुणे – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी कार्यरत असलेली विभूती असून सनातन धर्माचा प्रसार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना हे त्यांचे जीवितकार्य आहे. त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत पुणे येथे १५ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. दिंडीचा प्रारंभ शंखनादाने झाला. हिंदूंमध्ये धर्मतेज आणि क्षात्रतेज जागृत करणारी दिंडी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी श्रीकृष्ण, पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपति आणि ग्रामदेवी श्री तांबडी जोगेश्वरी यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. धर्मध्वजाचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून दिंडी मार्गस्थ झाली. सौ. कीर्ती महाजन यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या पालखीतील प्रतिमेचे पूजन केले, तर सौ. मोहिनी आटोळे यांनी श्री तुळजाभवानीमातेच्या पालखीतील प्रतिमेचे पूजन केले. भिकारदास मारुति मंदिर येथून प्रारंभ झालेल्या दिंडीची सांगता स्वातंत्र्यवीर सावरकर स्‍मारक येथे झाली.\nपुणे येथील दिंडीत सजवण्यात आलेली श्री तुळजाभवानीदेवीची पालखी\nदापोडी येथून मशाल घेऊन श्री. कृष्णा माने आणि श्री. प्रथमेश फुगे यांनीही दिंडीत सहभाग नोंदवला. ‘अशा प्रकारची उत्कृष्ट दिंडी प्रथमच पहात आहोत. सर्व प्रकारचे दर्शन या दिंडीत होत आहे’, असेही सांगितले. या वेळी मशालीच्या ज्वाळेत सिंहाची प्रतिकृती साधकांना दिसली. ‘जणू देवीचे वाहन सिंह दिंडीसमवेत आहे’, असे यातून जाणवले.\nलाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखवतांना समितीचे कार्यकर्ते\nसंपूर्ण दिंडीच्या मार्गावर ‘शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके केली.\nस्वरक्षण ही काळाची आवश्यकता असून अधिकाधिक लोकांपर्यंत स्वरक्षणाचा विषय पोचावा, यासाठी संपूर्ण दिंडी मार्गावर स्वरक्षण प्रशिक्षण पथकातील कार्यकर्त्यांनी प्रात्यक्षिके दाखवली.\nश्री. सुरेश पांडुरंग भांडे (गोंधळी) यांनी दिंडीमार्गावर संबळ वाजवली.\n‘पांचजन्य शंखनाद पथका’ने दिंडी मार्गावर आणि प्रत्येक चौकात भावपूर्ण शंखनाद केला.\n‘आराध्य रंगावली’ आणि ‘सोमनाथ आर्ट’ यांनी दिंडी मार्गावर हिंदु ऐक्याचा संदेश देणारी रांगोळी काढली.\nचैतन्यमय दिंडीवर आनंदाने पुष्पवृष्टी करणारे धर्मप्रेमी \nपुणे येथील दिंडीत सजवण्यात आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पालखी\n१. ‘पायताण’ दुकानाचे मालक श्री. अभिजीत कारंडे आणि ‘गंगधर मिठाई दुकाना’चे मालक श्री. अभिजित गंगधर यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. ‘दिंडी उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध आहे. मी याचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे’, असे गौरवोद्गार श्री. अभिजीत गंगधर यांनी काढले.\n२. ‘पुना मोटर्स’चे मालक हसमुखराय होरा यांनी शनिपार चौकात पालखीवर पुष्पवृष्टी केली.\n३. ‘युवान कलेक्शन’चे मालक श्री. गिरीश धूत, ‘संत वेदांत सेवा समिती’चे श्री. सुधाकर संगनवार आणि सोनार टाकवाले, श्री. भास्कर जाधव यांनी अलका टॉकीज चौकात धर्मध्वज, पालखी आणि दिंडी यांवर पुष्पवृष्टी केली.\n४. ‘संस्कृत बाल शिक्षण’चे शिक्षक श्री. अजित सुतार यांनी धर्मध्वज, पालखी आणि दिंडी यांवर पुष्पवृष्टी केली. ‘या दिंडीमुळे हिंदूंना शक्ती मिळाली. संपूर्ण दिंडीमध्ये आनंदाचे आणि दैवी वातावरण अनुभवायला मिळाले’, असे भावपूर्ण उद्गार श्री. सुतार यांनी काढले.\nधर्मध्वज आणि पालखीचे भावपूर्ण पूजन करणारे धर्मप्रेमी \nटिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे दिंडीवर पुष्पवृष्टी झाली तो क्षण \n१. ‘समर्थ बैठकी’चे साधक सौ. जयश्री शांताराम जाधव यांनी धर्मध्वजाचे पूजन केल्यावर ‘दिंडी पाहून धर्मजागृती होत असून दिंडीमध्ये चैतन्य जाणवत आहे’, असे सांगितले.\n२. श्री. महेश केंकरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मुग्धा केंकरे, धर्मप्रेमी सौ. स्नेहल पारखी अन् सौ. माई परांडेकर, तसेच श्री. शरद गंजीवाले आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी धर्मध्वजाचे पूजन अन् पालखीपूजन केले.\n३. शगुन चौकात धर्मप्रेमी श्री. अनिल साळुंखे आणि सौ. कीर्ती साळुंखे यांनी धर्मध्वजाचे पूजन अन् पालखी पूजन करून दिंडीचे स्वागत केले. ‘दिंडीतील आनंदी वातावरण पाहून पुष्कळ भाव जागृत झाला,’ असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.\n४. ‘कलाक्षेत्रम् सिल्क’ दुकानाचे मालक श्री. यशवंत शिंगाडे यांनी धर्मध्वज पूजन करून पालखीवर पुष्पवृष्टी केली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीतील प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. ‘आम्ही सर्व सनातनवादी आहोत. दिंडी बघून समाधान वाटते, तसेच आनंद जाणवतो’, असे त्यांनी सांगितले.\nपुणे पोलीस प्रशासन, कार्यवाह श्री. महेश पोहनेरकर, विवेक व्यासपीठ सावरकर अध्ययन डेक्कन जिमखाना, पुणे आदींचे सहकार्य लाभले.\nटिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे दिंडीवर पुष्पवृष्टी झाली तो क्षण \nस्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, ‘आशा फाऊंडेशन’चे श्री. पुरुषोत्तम डांगी, भोर येथील शकुंतला केबलचे मालक श्री. ज्ञानेश्वर बांदल, ‘आशा प्रतिष्ठान’चे श्री. अभिजित घाटे, केडगाव येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’चे श्री. प्रकाश देशमुख, अधिवक्ता शंकर रत्नपारखी, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस श्री. सारंग नवले, भाजप युवा मोर्चाचे श्री. पुरोहित पाचपुते, पुणे येथील अखिल गौड ब्राह्मण समाजचे श्री. मनोहरलाल उणेचा, थेऊर येथील सर्वश्री भरत पाठक, विजय सोनवणे, खंडू कोळेकर, संपत काकडे, शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकॅडमीचे श्री. राज तांबोळी\nसहभागी मंडळे आणि धर्माभिमानी\nदिंडीत ग्रंथ पालखी घेऊन जातांना उत्साही साधक\nवारकरी संप्रदाय, संत सोपानदेव समाधी मंदिराचे सेवेकरी, बालसंस्कारवर्ग वानवडी यांसह तुकाराम महाराज पालखी सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ, कोलवडी येथील धर्मप्रेमी, चिंतामणी गणपति आणि विठ्ठल मंदिर, थेऊर येथील पुरोहित अन् ग्रामस्थ, तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील प्रासादिक दिंडी नं. ३० चे २८ वारकरी आणि सोरतापेश्वर भजनी मंडळ, संस्कृत बाल शिक्षण मंडळ, हडपसर, यांचा गट; श्री योग वेदांत सेवा समिती, पुणे शहर, पू. आसारामजी बापू महिला मंडळ, बचतगट महिला मंडळ, सासवड येथील महिला धर्मप्रेमी, द्वारकाधीश गोशाळा येवलेवाडीचे गोरक्षक, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव येथील धर्मप्रेमी, आखिल डाळिंबकर शिववंदना ग्रुप, डाळिंब गावचे धर्मप्रेमी, अन्‍य अनेक समविचारी संघटनांचे कार्यकर्ते या दिंडीत बहुसंख्येने सहभागी झाले होते.\nछत्रपती शिवाजी महाराजांची पालखी घेऊन जातांना वीर मावळे \nअधिवक्ता पथक, क्रांतीकारकांच्या वेशभूषेतील बालसाधकांचे पथक, टाळ पथक, पारंपरिक वेशभूषेतील नऊवारी साडी परिधान केलेल्‍या महिलांचे रणरागिणी पथक, कलशधारी महिला, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला, संपूर्ण दिंडी मार्गावर टाळ वाजवत सहभागी झालेले टाळधारी पथक, हिंदु संस्कृतीची ओळख सांगणारे महिलांचे घागरी फुंकण्याचे पथक, सनातन संस्थेचे कार्य सर्वदूर पसरवण्याचा संदेश असलेल्या सनातन-निर्मित छत्र्या घेऊन सहभागी झालेले महिलांचे पथक, झांज-ढोल आणि लेझीमच्या तालावर नाचत सहभागी झालेले पथक, प्रथमोपचार पथक, प्रत्येक विषयावर विपुल ज्ञान उपलब्ध करून देणारी सनातनची ग्रंथसंपदा अन् त्याचे अलौकिकत्व सिद्ध करणारी सनातनची ग्रंथ पालखी, ‘ज्ञानेश प्राथमिक शाळे’तील सहभागी विद्यार्थी, हिंदु एकतेचा संदेश देणारे गरबा पथक, हिंदु संस्कृतीची महानता विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचे समष्टी कार्य करणारे शिक्षक पथक, तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे चिंतामणी प्रासादिक दिंडी सोरतापवाडी वारकरी भजनी मंडळ आणि सोरतापेश्वर भजनी मंडळ, भगवे ध्वज धरून सहभागी झालेल्या महिला आणि पुरुष यांचे पथक\nहिंदु एकतेचे दर्शन घडवणारे कार्यक्रम सातत्याने व्हावेत – अधिवक्ता नीलेश निढाळकर, प्रखर हिंदुत्वनिष्ठ\nजोपर्यंत हिंदु स्वतःचा परिचय हिंदु म्हणून करून देणार नाहीत, तोपर्यंत हिंदु राष्ट्र येणार नाही. भारतात हिंदू बहुसंख्य आहेत; परंतु जगात हिंदू अल्पसंख्य आहेत. आजची हिंदू एकता दिंडी ही हिंदु ऐक्याची झलक आहे. याचे आयोजन केल्यासाठी मी आभार मानतो. हिंदु एकतेचे दर्शन घडवणारे असे कार्यक्रम सातत्याने व्हावेत \nजातपात, पंथ विसरून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्वांनी एकत्र येऊया – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती\nसध्या नाटकातून, चित्रपटातून हिंदु देवतांचे विडंबन, हिंदु धर्मावरील आघात, लव्ह जिहाद, गोहत्या यांचे प्रमाण वाढले आहे. हिंदु जनजागृती समिती धर्म जागृतीचे कार्य करत असून या सर्व आघातांना सनदशीर मार्गाने विरोध करत आहे. हिदूंची ही स्थिती पालटण्यासाठी आज हिंदू संघटनाची आवश्यकता आहे. आपल्या सर्वांना संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊया. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात यथाशक्ती आपले योगदान देऊया. असे झाले, तर हिंदु राष्ट्राची पहाट बघणे दूर नाही.\nपुरो(अधो)गामी आणि सेक्युलरवादी यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी हिंदूंची एकता आवश्यक – चैतन्य तागडे, सनातन संस्था\nहिंदूंची मंदिरे, महिला, युवक-युवती सुरक्षित झाले पाहिजेत. धर्मांधांच्या वृत्तीला विरोध करणारे वातावरण आपल्याला निर्माण करायचे आहे. पुरो(अधो)गामी आणि सेक्युलरवादी यांना सडेतोड उत्तर द्यायचे आहे. यासाठी हिंदूंची एकता हे एकच उत्तर आहे. सकल हिंदू शक्ती एकत्रित आल्यास एकतेची वज्रमूठ निर्माण होईल तेव्हा हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी वेळ लागणार नाही. आजची दिंडी ही हिंदूंचे महासंघटन दर्शवण्यासाठी, हिंदूंच्या स्वाभिमानासाठी, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदू ऐक्याचे कार्य करण्याचा समष्टी साधनेचा संदेश दिला आहे. या अवतारी कार्यात तन-मन-धनाने सहभागी व्हा.\nदिंडी पाहून उत्स्फूर्तपणे गौरवोद्गार काढणारे धर्मप्रेमी \n१. दिंडीत सहभागी झालेल्यांची संख्या पाहून ‘एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंचे संघटन होत आहे, हे प्रथमच पाहत आहोत.’\n२. ‘हिंदूंचे असे संघटन झाले, तर भारत हे हिंदु राष्ट्र होणारच आहे.\n३. भारत हे मुळातच हिंदु राष्ट्र असून केवळ अधिकृतपणे घोषित व्हायला हवे. समस्त हिंदूंनी एकजुटीने मागणी केल्यास भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईलच.\n४. हिंदू जागृत झाला आहे, हे ही दिंडी पाहून लक्षात येते. हिंदु राष्ट्र येणारच आहे. अद्भुत, अविश्वसनीय असे या दिंडीचे वर्णन करता येईल.\n– श्री. धनंजय धांडेकर\n५. भारत अधिकृतपणे हिंदु राष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवे. त्यासाठी जनजागृती करणाऱ्या अशा दिंड्या आयोजित व्हायला हव्यात.\n– श्री. जगदीश गुप्ता, शनिपार\n६. आज भारतात हिंदु म्हणवून घेण्याची लोकांना लाज वाटते. ही स्थिती पालटायला हवी. हिंदूंचे संघटन व्हायला हवे.\n– श्री. सुमित धुमाळ, विद्यार्थी\n७. गेल्या १५ वर्षांत एवढी सुंदर रचना आणि शिस्तीत चालणारी पहिलीच फेरी मी पाहिली.\n– एक पोलीस कर्मचारी\n८. रस्त्यावर एकाकडेने अगदी व्यवस्थितपणे सगळेच नामजप करत, हिंदु राष्ट्राचा जयघोष करत, ‘हर हर महादेव’ अशा वीरश्रीयुक्त घोषणा देत जात असल्याने पुष्कळ छान वाटत होते. मी पहिल्यांदाच अशी दिंडी बघितली.\n९. अतिशय शिस्तबद्ध अशी ही दिंडी झाली. पुष्कळ छान नियोजन \n– दैनिक ‘राष्ट्रतेज’चे संपादक श्री. उमेश कदम\n१०. आज कामानिमित्त पुण्यात आलो होतो. ही एकता दिंडी पाहून पुष्कळ अभिमान वाटतो. सध्या हिंदूंच्या एकजुटीची आवश्यकता आहे.\n– अनुपम प्रकाशराव राऊते, नातेपुते,\n११. सध्या एकजूट आवश्यक आहे. सर्वांनी राजकारण, पक्ष, संघटना बाजूला सारून एकत्र यायला पाहिजे. प्रत्येकाने धर्मासाठी दिवसातील काहीतरी वेळ द्यायला हवा. दिंडी पाहून पुष्कळ छान वाटते.\n– श्री. गणेश पराडे, पुणे\n१२. एकत्र येऊन कार्य करणे ही काळाची आवश्यकता आहे. फेरी पाहून मन शांत होऊन आनंद वाटला. स्वरक्षण पथक पाहून विशेष आनंद वाटला.\n– श्री. निखिल पिसाळ, शिरवळ\n१३. महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंचे संघटन पाहून चांगले वाटले. उत्तर भारतासारखे येथेही संघटन होत आहे. योगी जसे कार्य उत्तर भारतामध्ये करत आहेत, तसेच कार्य येथे सनातन संस्था करत आहे.\n– सुप्रिया मिश्रा (मूळ अलाहाबाद)\n१. दिंडीतील उत्साह आणि चैतन्य अनुभवत अनेक महिलांनी चौकामध्ये फुगड्यांचा फेर धरला.\n२. वयोवृद्ध साधकही दिंडीमध्ये आनंदाने सहभागी झाले होते. अशी दिंडी परत कधी अनुभवायला मिळणार असे वाटून संजीवनी लिमये या ७८ वर्षांच्या वयोवृद्ध आजी दिंडीमध्ये उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. ‘संपूर्ण दिंडीमध्ये आनंद जाणवला’, असे त्यांनी सांगितले.\n३. येणारे-जाणारे, तसेच इमारतीच्या गच्चीवरून धर्मप्रेमी मोठ्या उत्साहाने दिंडी पहात होते.\n४. अनेकांनी दिंडीचे चित्रीकरण केले.\n५. रस्त्यावरील नागरिक उत्स्फूर्तपणे घोषणा देत होते.\n६. लक्ष्मी रस्त्यावरून दिंडी जातांना दुकानातील वयस्कर महिलेने दिंडीला नमस्कार केला आणि धर्मप्रचारक सौ. मनीषा पाठक यांना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या पालखीकडे बोट दाखवून ‘तू यांची लेक ना ’, असे म्हणून त्यांची दृष्ट काढली.\n७. संकेतस्थळाच्या माध्यमातून जोडलेले जिज्ञासू हे त्यांची पत्नी रुग्णालयात दाखल असूनही दिंडी बघण्यासाठी काही वेळ आले होते.\nहिंदू एकता दिंडी …..\nहिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने हिंदू ऐक्याचा विशाल आविष्कार आणि शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दिंडी \nदिंडी म्हणजे आहे सिंहगर्जना \nदिंडी म्हणजे हिंदूंच्या संघटित शक्तीचा आविष्कार \nदिंडी होती हिंदू ऐक्यासाठी, गोमातेच्या रक्षणासाठी, हिंदु महिलांच्या सक्षमीकरणासाठी, मंदिरांच्या रक्षणासाठी, अखंड हिंदुस्थानासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी….\nनंदुरबार येथील उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सनातनच्या संस्कार वह्यांचे वाटप \nदेशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे \nभारतीय अर्थव्यवस्थेला समाप्त करण्यासाठी हलाल व्यवस्था एक षड्यंत्र – अमोल कुलकर्णी, सनातन संस्था\nसनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण\nपनवेल येथे धर्मप्रेमींच्या एकजुटीने निघाली यशस्वी हिंदू एकता दिंडी \nगणरायाच्या सांगलीत ‘हिंदू एकता दिंडी’च्या निमित्ताने दीड सहस्र हिंदूंचा हिंदू एकतेचा हुंकार \nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (245) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (52) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (672) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (155) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/2016", "date_download": "2022-12-09T16:37:29Z", "digest": "sha1:MKCTGVXOJGOR7LUNZSI7CP3YWG7IUDLC", "length": 3817, "nlines": 45, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | Marathi Birthday Wishes For Younger Brother", "raw_content": "\nएखाद्या अंधाऱ्या खोलीला 🕯️, छोट्याश्या दिव्याने उजळवून टाकावे 🎈, तसे तू माझ्या जीवनात येऊन माझे भविष्य उजळवून टाकलेस🎂. दादा 🍰, तुला वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा 🎉.\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nभावासाठी कविता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस\nभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://mr.opticwell.com/custom-service/", "date_download": "2022-12-09T15:23:53Z", "digest": "sha1:WNKSF7AJTOMN5IODJDSMU56RC6D7YG7U", "length": 14784, "nlines": 196, "source_domain": "mr.opticwell.com", "title": " कस्टम सेवा - चेंगडू ऑप्टिक-वेल फोटोइलेक्ट्रिक कं, लि.", "raw_content": "\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआपले स्वतःचे नीलमचे भाग कसे सानुकूलित करावे:\nDWG सह वैशिष्ट्यांची पुष्टी करा.\nऑर्डर करण्यापूर्वी, आम्हाला तुमची DWG आवश्यक आहे.महत्त्वाच्या वैशिष्ट्यांची पुष्टी करण्यासाठी आणि तुम्हाला किंमत आणि वितरण माहिती ऑफर करण्यासाठी, सामान्यत: किंमत खालील आयटमद्वारे प्रभावित होईल: 1. परिमाण;2. पृष्ठभाग सपाटपणा;3. पृष्ठभाग गुणवत्ता;4.प्रमाण.इ.\nऑर्डर करणे आणि ठेव भरणे\nपुष्टी केलेल्या किंमती आणि वितरण वेळेनंतर, कृपया आम्हाला तुमची खरेदी ऑर्डर पाठवा आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या बँकेची माहिती आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांसह प्रोफॉर्मा बीजक पाठवू.आम्हाला डिपॉझिट पेमेंट मिळाल्यानंतर आम्ही प्रक्रिया सुरू करू.\nजेव्हा वस्तू तपासल्या जातात, तेव्हा आम्ही ते चांगले पॅक करू आणि DHL द्वारे जगभरात वितरित करू.\nघटक कॅपेसिटर पेपरमध्ये गुंडाळले जातात, प्रत्येक उत्पादन वैयक्तिकरित्या ए मध्ये पॅकेज केले जाते\nziplock बॅग, नंतर एक मजबूत PP बॉक्स मध्ये पॅक, आणि नंतर PP बॉक्स पुठ्ठा बॉक्स मध्ये ठेवा.\nआमच्या कारखान्यातील ठराविक नीलम प्रक्रिया पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत:\nएक्स-रे एनडीटी क्रिस्टल ओरिएंटेशन उपकरण\nप्रथम, आम्ही क्रिस्टल ओरिएंटेशन शोधण्यासाठी क्रिस्टल ओरिएंटेशन इन्स्ट्रुमेंट वापरतो, आणि नंतर आम्ही ग्राहकाच्या विनंत्या म्हणून ओरिएंटेशन चिन्हांकित करू\nमग आम्ही नीलम विटांचे तुकडे करू, जाडी तयार उत्पादनाच्या जवळ आहे, परंतु पीस आणि पॉलिशिंगसाठी आवश्यक काढून टाकण्याच्या थराची जाडी राखून ठेवू.\nजर अंतिम उत्पादन गोल आकाराचे असेल, तर उत्पादनाचा गोलाकारपणा आवश्यक पातळीवर आणण्यासाठी आम्ही कट स्क्वेअर किंवा गोलाकार फ्लॅट शीटला गोल करू.\nआकारावर मागील सर्व काम पूर्ण केल्यानंतर, आम्ही पीसण्यापासून उत्पादनाच्या पृष्ठभागावर प्रक्रिया करू,मशीनिंग अचूकतेच्या मागणीनुसार, आम्ही दोन भिन्न प्रक्रिया वापरतो, एकल बाजूंनी ग्राइंडिंग किंवा दुहेरी बाजूंनी ग्राइंडिंग.\nसिंगल-साइड ग्राइंडिंग आणि पॉलिशिंग मशीन\nसिंगल-साइड ग्राइंडिंगला जास्त वेळ लागतो आणि उच्च पृष्ठभागाची आवश्यकता असलेल्या उत्पादनांसाठी योग्य आहे\nदुहेरी बाजू ग्राइंडिंग आणि पॉलिशिंग मशीन\nडबल-साइड ग्राइंडिंग प्रक्रिया सिंगल-साइड ग्राइंडिंगपेक्षा वेगवान आहे, ती एकाच वेळी दोन पृष्ठभाग ग्राइंडिंग पूर्ण करू शकते आणि दुहेरी बाजूंनी ग्राइंडिंगची उत्पादन समांतरता त्या सिंगल-साइड ग्राइंडिंगपेक्षा चांगली आहे.\nचेम्फरिंग मशीनिंग प्रक्रियेत उत्पादन पीसणे आणि पॉलिशिंगवर कडा कोसळण्याचे वाईट परिणाम प्रभावीपणे टाळू शकते,उत्पादनांची वाहतूक करताना ते कामगारांना कपातीपासून वाचवते.\nबारीक ग्राइंडिंग प्रक्रिया workpiece\nपहिली ग्राइंडिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, ती दुसऱ्या ग्राइंडिंग, बारीक ग्राइंडिंग प्रक्रियेत प्रवेश करेल\nबारीक पीसण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, आम्हाला जाडी मोजावी लागेल आणि ते तयार उत्पादनाच्या सहनशीलतेमध्ये असल्याची खात्री करा.पॉलिशिंग प्रक्रियेदरम्यान जाडी बदलणार नाही, म्हणून बारीक पीसल्यानंतर जाडी तयार उत्पादनाच्या आवश्यकतेनुसार असावी.\nजर बारीक ग्राइंडिंग उत्पादनाच्या पृष्ठभागाची गुणवत्ता आमच्या कुशल कामगारांच्या तपासणीत उत्तीर्ण होऊ शकते, तर ते प्रक्रिया, पॉलिशिंगच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करते.ग्राइंडिंग प्रमाणेच, आम्ही ग्राहकाच्या पृष्ठभागाच्या गुणवत्तेच्या आवश्यकतांवर अवलंबून दोन भिन्न पॉलिशिंग पद्धती वापरू.\nडबल पॉलिशिंग रूम आणि अल्ट्राप्युअर वॉटर इक्विपमेंट\nदुहेरी बाजूंनी पॉलिशिंग पॉलिशिंगसाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करू शकते, चिकट प्लेटच्या प्रक्रियेच्या पायऱ्या काढून टाकताना, त्यामुळे ते सहसा पृष्ठभागाच्या गुणवत्तेच्या आवश्यकतांमध्ये वापरले जाते, परंतु प्रक्रियेचे प्रमाण मोठे असते.\nउच्च पृष्ठभागाच्या गुणवत्तेची आवश्यकता असलेल्या उत्पादनांसाठी, प्रक्रिया प्रक्रियेत नियंत्रित करणे आवश्यक असलेले व्हेरिएबल्स कमी करण्यासाठी एकल-बाजूच्या पॉलिशिंग मशीनवर एकतर्फी प्रक्रिया करणे आवश्यक असते आणि उच्च-परिशुद्धता पृष्ठभाग प्रकार अनेकदा समायोजित करणे आवश्यक असते आणि प्राप्त करण्यासाठी वारंवार प्रक्रिया केली जाते, जे हे देखील निर्धारित करते की उच्च-परिशुद्धता उत्पादनांची किंमत उत्पादनाच्या सामान्य परिशुद्धतेपेक्षा जास्त का आहे\nप्रक्रिया आणि साफसफाई केल्यानंतर, तयार झालेले उत्पादन ग्राहकाच्या डिझाइन आवश्यकता पूर्ण करते याची खात्री करण्यासाठी चाचणीच्या मालिकेसाठी उत्पादन आमच्या गुणवत्ता तपासणी केंद्राकडे पाठवले जाते.अर्थात, येथे तयार झालेले उत्पादन चाचणी आमच्या सर्व चाचणी प्रक्रियांचे प्रतिनिधित्व करत नाही आणि गुणवत्तेची हमी म्हणजे, उत्पादन चाचणी संपूर्ण प्रक्रियेद्वारे चालविली जाईल,प्रामुख्याने परिमाण, गोलाकारपणा, समांतरता, अनुलंबता, कोन, पृष्ठभाग सपाटपणा.\nउत्पादनाच्या पृष्ठभागावर ओरखडे आणि डाग तपासण्यासाठी आम्ही मानक ऑप्टिकल तपासणी दिवे आणि सूक्ष्मदर्शकांचा वापर करतो\nलेसर इंटरफेरोमीटर वापरून उत्पादनाची पृष्ठभागाची सपाटता आणि समांतरता शोधली जाईल\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nनीलम प्रिझम आणि लेन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://prahaar.in/tag/kidnapping/", "date_download": "2022-12-09T16:03:52Z", "digest": "sha1:KRI2Y4766NDG63V5EG2DS7UK2DJ252E4", "length": 3700, "nlines": 103, "source_domain": "prahaar.in", "title": "kidnapping -", "raw_content": "\nनऊ महिन्यात ७७३ अल्पवयीन मुली बेपत्ता\nकेंद्रीय मंत्र्याच्या बहिणीचा अपहरणाचा प्रयत्न\nभरदिवसा रेल्वे स्थानकावर चिमुरड्याचे अपहरण\nनयनच्या मारेक-यांना फाशी झाली पाहिजे\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nAnti-Love Jihad : राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा\nMumbai-Ahmedabad Bullet Train Project : २० हजार झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी\nST Corporation : एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T15:43:34Z", "digest": "sha1:NAUWYYPWCRICTYZM6OLEK6EOTUHEG5TO", "length": 9317, "nlines": 92, "source_domain": "baramatizatka.com", "title": "शिंदेवाडी येथील युपीएससी उत्तीर्ण शुभम जाधव यांचा माजी उपसभापती किशोरभैया सूळ पाटील यांच्यावतीने सन्मान | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर शिंदेवाडी येथील युपीएससी उत्तीर्ण शुभम जाधव यांचा माजी उपसभापती किशोरभैया सूळ पाटील...\nशिंदेवाडी येथील युपीएससी उत्तीर्ण शुभम जाधव यांचा माजी उपसभापती किशोरभैया सूळ पाटील यांच्यावतीने सन्मान\nशिंदेवाडी ( बारामती झटका )\nशिंदेवाडी ता. माळशिरस येथील शुभम पांडुरंग जाधव हे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत युपीएससी नागरी सेवा परीक्षेत 445 रॅंकमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील यांनी शुभम जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान केला. यावेळी शुभमचे वडील पांडुरंग जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष चेतन शिंदे, हनुमंत जाधव, महेश धायगुडे, अमित भोसले, विजय जाधव, प्रतिक जानकर आदी उपस्थित होते.\nशुभम पांडुरंग जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केलेले आहे. शुभम यांचे आई-वडील शेतकरी आहेत. आपल्या मुलाला अधिकारी बनवायचे यासाठी शेतामध्ये काबाडकष्ट करीत होते. त्यांच्या कष्टाचे शुभमने चीज करून आई-वडिलांची इच्छा पूर्ण केलेली आहे.\nशुभम जाधव यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित दि मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर या ठिकाणी झालेले आहे. अकरावी व बारावीचे शिक्षण सायन्स मधून हडपसर, पुणे येथे साधना विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर बी.ए. ची पदवी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राप्त केली. शुभमचा युपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याकरता प्रयत्न चालू होता. शुभम यापूर्वी चार वेळा या परीक्षेत यशस्वी ठरलेला होता. मात्र, यावेळेस शुभमने उत्तीर्ण होऊन गावासह घराण्याचे नाव उज्वल केले आहे. उत्तीर्ण झालेल्या युवकाचे अभिनंदन व सत्कार करण्याकरता माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील शिंदेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभम व त्यांचे वडील यांचा सन्मान केला. यावेळी जाधव परिवार यांच्यावतीने माजी उपसभापती किशोर भैय्या सुळ पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleस्वयंभू फाउंडेशनच्या भव्य रक्तदान शिबिर व रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आ. राम सातपुते यांच्या शुभहस्ते संपन्न.\nNext articleयूपीएसी परीक्षा उत्तीर्ण शुभम पांडुरंग जाधव याचा मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे यांच्यावतीने सत्कार\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/meet-rebel-bjp-mp-from-dalit-community/", "date_download": "2022-12-09T16:15:29Z", "digest": "sha1:PLXRGFP3UIMSACIQTPCWGCDA3ZFCN2QD", "length": 19565, "nlines": 104, "source_domain": "bolbhidu.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बंडाचे निशाण फडकावणारे भाजपचे दलित खासदार...!!!", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nपंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बंडाचे निशाण फडकावणारे भाजपचे दलित खासदार…\n२०१९ ची लोकसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसतशी सत्ताधारी भाजपमधील नाराजांची संख्या वाढताना बघायला मिळतेय. २०१४ साली प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या भाजपची सार्वत्रिक निवडणुक पूर्वीची आणि नंतरचीही प्रतिमा ही प्रामुख्याने मुस्लीम विरोधी पक्ष अशी होती. परंतु २०१९ येता-येता ती दलित-विरोधी पक्ष अशी होऊ लागल्याचं चित्र निर्माण झालंय. गेल्या ४ वर्षात मोदींच्या नेत्वृत्वाखालील भाजप सरकारला आपल्या दलित विरोधी भूमिकांमुळे अनेक प्रसंगी दलित समाजाच्या रोषास सामोरे जावं लागलंय. आता तर खुद्द भाजपमधीलच ५ दलित खासदारांनीच पक्ष आणि पंतप्रधान मोदींविरुद्ध बंडाचं निशाण फडकावत आपली नाराजी व्यक्त केलीये. जाणून घेऊयात कोण आहेत ही खासदार मंडळी आणि त्यांनी कुठल्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलंय….\nलखनऊ रॅलीदरम्यान सावित्रीबाई फुले\nसावित्रीबाई फुले या उत्तर प्रदेशातील बहारीच येथील भाजप खासदार. अतिशय गरीब आणि संघर्षपूर्ण परिस्थितीतून आलेल्या सावित्रीबाई या २०१४ साली प्रथमच खासदार झाल्या. १९९८ साली बसपा सोडल्यानंतर २००० साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्या भाजपमध्ये सक्रीय आहेत. २००२ आणि २००७ सालच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच २०१२ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार म्हणून प्रवेश केला आणि २०१४ साली त्या खासदार झाल्या. सत्ताधारी पक्षाच्या खासदार असूनही दलित समाजासंदर्भातील सरकारच्या अनेक निर्णयाविरोधात त्या सातत्याने दलित समाजाच्या वतीने भूमिका घेत आहेत. सरकार सत्तेत आल्यापासून वाढलेल्या दलित अत्याचाराच्या घटनांबद्दल तसेच आरक्षणासंदर्भातील सरकारच्या भूमिकांमुळे त्यांच्यात आणि सरकारमध्ये संघर्ष बघायला मिळतोय. नुकतंच उत्तर प्रदेश सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात बदल केला त्यावेळी सावित्रीबाई फुलेंनी सरकारच्या विरोधात भूमिका घेत नावात बदल करण्याचा विरोध केला. आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी लखनौ येथे निषेध रॅलीदेखील काढली होती. आपली खासदारकी गेली तरी चालेल पण आपण या मुद्यावर सरकारशी लढू, असं त्या या रॅलीत म्हणाल्या.\nउदित राज हे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि उत्तर-पश्चिम दिल्ली मतदारसंघातून लोकसभा सदस्य आहेत. भारतीय महसूल सेवेत काम केलेल्या राज यांनी २००३ साली नोकरीचा राजीनामा देऊन ‘भारतीय जस्टीस पार्टी’ची स्थापना केली. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि कॉंग्रेस सरकारमध्ये महिला बालविकास राज्यमंत्री राहिलेल्या कृष्णा तीरथ यांचा पराभव करत ते प्रथमच लोकसभेवर निवडून गेले. भाजपमधील महत्वाचे दलित नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित समाजाने पुकारलेल्या भारत बंद नंतर त्यांच्यावरील अन्याय आणि अत्याचारात वाढ झाली असून त्याविरोधात सरकारकडून कुठलीही आश्वासक पाऊले उचलली जात नाहीत, असं सांगत त्यांनी नुकतीच केंद्र सरकारवर टीका केलीये. सरकारने गेल्या चार वर्षात दलित समाजासाठी काहीही केलं नसल्याची तक्रार देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केलीये. दलित समाजात सरकारविषयी चीड वाढत चालली असल्याची माहिती आपण सरकारला अडीच वर्षापूर्वीच दिली होती असंही त्यांनी म्हंटलय.\nडॉ. यशवंत सिंग यांचे पत्र/ANI\nदेशात समान नागरी कायदा आणण्याची तयारी; काय आहेत याचे…\nहार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्यामागे खरंच कोरोना आणि लस ही कारणं…\n२००२ ते २०१२ या कालावधीत उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य राहिलेले डॉ. यशवंत सिंग हे २०१४ साली नगीना मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. राष्ट्रीय लोक दल ते भाजप व्हाया बहुजन समाज पार्टी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय. ७ एप्रिल रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सरकार विरोधात आपली नाराजी व्यक्त केली. गेल्या ४ वर्षात केंद्र सरकारने दलित समाजासाठी काहीही केलं नसल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केला. सरकारने निवडणुकीपूर्वी दलित समाजाला दिलेल्या आश्वासनांची देखील त्यांनी पंतप्रधानांना आठवण करून दिली. नोकरीच्या ठिकाणी बढतीसाठी दलित समाजाला आरक्षण आणि अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सरकारकडून कसलीही ठोस भूमिका घेतली जात नाही, हे क्लेशदायक असल्याचं त्यांनी पत्रात म्हंटलय.\nछोटेलाल खरवार यांचे पत्र\nउत्तर प्रदेशातील रॉबर्टगंजचे खासदार असणाऱ्या छोटेलाल खरवार यांनी नुकतंच पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोदींकडे तक्रार केलीये. आपल्या समस्या घेऊन आपण मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो असता मुख्यमंत्री आपल्याला भेटले तर नाहीच उलट जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करण्यात आलं, रिव्हाल्वरचा धाक दाखवून आपल्याला तेथून हाकलून देण्यात आलं. पोलिसांनी याविरोधातील तक्रार लिहून घेण्यास देखील नकार दिला, असंही खरवार यांनी पत्रात म्हंटलय. एका खासदाराची तक्रार जर पोलीस लिहून घेत नसतील तर दलित समाजातील सामान्य माणसाची काय अवस्था, असा प्रश्न देखील त्यांनी माध्यमांना सामोरे जाताना उपस्थित केलाय. दलित आणि आदिवासींच्या आत्मसन्मानाच्या रक्षणार्थ पंतप्रधान मोदींनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती खरवार यांनी पंतप्रधानांना केलीये.\nअशोक दोहरे यांचे पत्र\nउत्तर प्रदेशातील इटावा मतदारसंघाचे खासदार अशोक दोहरे यांनी देखील पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सरकारवर हल्ला चढवलाय. भारत बंद दरम्यान जाणीवपूर्वक दलित समाजावर हल्ले करण्यात आले, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. पोलिसांकडूनही दलित समाजातील निर्दोष लोकांना त्रास देण्यात येत असून जातीवाचक शिवीगाळ करण्यात येतेय, घराच्या बाहेर काढून लोकांना मारहाण करण्यात येतेय. सरकारी यंत्रणेकडून मात्र या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय, असं दोहरे आपल्या पत्रात्त म्हणतात. या पत्रानंतरही शांत न राहता भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या लखनौ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोहरे यांनी माध्यमांसमोर जाहीरपणे असं सांगितलंय की आपण फक्त आंबेडकरी विचारधारा मानतो, त्यापलीकडे आपल्याला कुणाच्याही समर्थांची गरज नाही.\nअशोक दोहरेउत्तर प्रदेशउदित राजछोटेलाल खरवार\nराहुल गांधी म्हणतात तस मोदींच्या धोरणामुळे चीन आणि पाकिस्तान जवळ येत आहेत का\nआणीबाणीच्या काळात मोदी काय करत होते \nयोगी आदित्यनाथांच्या गोरखनाथ मठापासून रामजन्मभूमी आंदोलनाला सुरवात झाली..\n….तर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या ऐवजी एन.डी. तिवारी देशाचे पंतप्रधान झाले असते…\nअकबर बादशहा नसता तर आज इलाहाबादचं अस्तित्वच नसतं \nहे ही वाच भिडू\nगुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं…\nयुनायटेड नेशन्समध्ये भारताचा आवाज बुलंद करणाऱ्या रुचिरा…\nया एका घटनेनंतर नूतननं संजीव कुमारसोबत कधीच काम केलं…\nगुजरात, हिमाचल प्रदेशचे एक्झिट पोल जाहीर होत आहेत, पण…\n‘ट्विटर फाईल्स’ आल्या अन् एलॉन मस्क जीवाला…\nरागाच्या भरात मोहम्मद रफी गाणं अर्धवट सोडून गेले होते..\nया ९ राज्यांच्या आगामी निवडणूका ठरवतील मोदी लाट अजूनही…\nआप राज्य जिंकते ते फक्त काँग्रेसचंच…\nनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला मात्र पक्षाची ही एक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actress-ankita-lokhande-on-marathi-movie-chandramukhi-latest-news/", "date_download": "2022-12-09T16:58:19Z", "digest": "sha1:ACJO6YMRHQZP24XRAEPU6ZWDFON43IU6", "length": 11475, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "चंद्रमुखी चित्रपटातील भूमिकेबाबत अभिनेत्री अंकिता लोखंडे हिची पोस्ट होतेय व्हायरल - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / चंद्रमुखी चित्रपटातील भूमिकेबाबत अभिनेत्री अंकिता लोखंडे हिची पोस्ट होतेय व्हायरल\nचंद्रमुखी चित्रपटातील भूमिकेबाबत अभिनेत्री अंकिता लोखंडे हिची पोस्ट होतेय व्हायरल\n२९ एप्रिल २०२२ रोजी ‘चंद्रमुखी ‘ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटातील चंद्रा हे पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने अजय अतुल यांच्या संगीताची जादू आणि अमृताच्या नत्याविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकुन घेतली आहेत. त्यामुळे चित्रपटाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अमृता खानविलकर चंद्राच्या भूमिकेत दिसणार असल्याने तिच्या सहजसुंदर अभिनयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अमृताची खास मैत्रीण अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने अमृताचे कौतुक करताना सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.\nयात अभिनेत्री अंकिता लोखंडे म्हणते की, ‘ अम्मू मला लोकांना आपल्याबद्दल खूप काही सांगायचं आहे मात्र आजचा दिवस फक्त तुझा आहे. आज मला या संधीचा फायदा घेत लोकांना सांगायचे आहे की तू माझ्यासाठी स्टार किंवा सेलिब्रिटी नाहीस तर तू एक सच्चा कलाकार आहेस…. तू माझ्यासाठी कलाकार आहे. एक असा कलाकार जो आपल्या अभिनयाच्या जोरावर आम्हाला हसवू आणि रडवू शकतो….मला आठवतंय जेव्हा आपण झी सिने स्टार की खोज मध्ये होतो तेव्हा तुझ्यात आणि माझ्यात नेहमी स्पर्धा असायची की कोण चांगलं नाचतं .पण तुला तर माहीतच होतं की मी सर्वोत्कृष्ट डान्सर होते, नाही का अम्मू…हा झाला विनोदाचा भाग पण जेव्हा तुझ्या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालं तेव्हा ते पाहून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तुला तिथं पाहणं माझ्यासाठी स्वप्नवत होतं आणि ज्याप्रकारे ते लॉन्च झालं ते खूपच उत्कंठा वाढवणारं होतं….wowww…. माझ्यासाठी ती अमृता नव्हती तर ती चंद्रमुखी होती. मला तुझा खूप अभिमान वाटतो, तुझा हा प्रवास खूपच आश्चर्यकारक आहे. तू एक चांगली मुलगी आहेस, चांगली बहीण आहेस , चांगली पत्नी, खूप चांगली मैत्रीण आणि विलक्षण अभिनेत्री आहेस.\nअपार मेहनत घेऊन तू या इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहेस तू खूप चांगल्या लोकांसोबत काम केलं आहेस ज्याला तुझ्यातील कौशल्यावर विश्वास आहे. तू या यशाची हक्कदार आहेस आणि अजूनही तूला खूप पुढे जायचं आहे. तुझं गाणं लॉंच झालं त्यावर मी तुझ्यासोबत लवकरच डान्स करणार आहे. तुला मोठ्या पडद्यावर भेटण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.’ अमृताच्या चंद्राच्या भूमिके बाबत अंकिताने ही कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे यासोबतच आपली मैत्री २००४ पासूनची आहे आणि ती मरेपर्यंत अशीच अबाधित राहणार आहे याचीही तिने आठवण करून दिली आहे.\nPrevious राजा राणीची गं जोडी मालिकेतील अभिनेत्रीचे थाटात पार पडले लग्न\nNext अभिनेत्री मृणाल दुसानिसला कन्यारत्न प्राप्ती मुलीचे नाव आहे खूपच खास\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/20222/", "date_download": "2022-12-09T15:42:17Z", "digest": "sha1:I46X6U5XFDX5I5UHTGM66FETXWSHYR2N", "length": 7718, "nlines": 179, "source_domain": "dmedia24.com", "title": "अपघातात बेळगावचे तीन तरुण ठार", "raw_content": "\nअपघातात बेळगावचे तीन तरुण ठार\nकारने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बेळगावातील तीन तरुण ठार झाले.गोव्यातील म्हापसा जवळील कुचेली येथे हा अपघात घडला.\nरविवारी पहाटे चार वाजता अपघात घडला.अपघातग्रस्त कारमधून चार तरुण प्रवास करत होते . कारने झाडाला दिलेली धडक इतकी जोरदार होती की कारमधून प्रवास करणारे तीन तरुण जागीच ठार झाले.तर कारमधील चौथा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला गोमंतक मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.नारायण अनगोळकर ,(२८),रोहन गदग (२६)आणि सनी अणवेकर (३१) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.जखमी तरुणाचे नाव विशाल कारेकर (२६) असे आहे.\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nगड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन\nअधिवेशना वेळी मराठी महामेळाव्याचे आयोजन\nडिवाइन प्रॉव्हिडन्स या शाळेचा शतक महोत्सव साजरा\nबेळगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय उत्सव साजरा\n*सनातन संस्थेच्या वतीने बेळगाव येथे 23 मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन \nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T15:48:26Z", "digest": "sha1:QCPDTAFLCR3IFCDQMHIDO6CL5LREBBZ3", "length": 26169, "nlines": 262, "source_domain": "etaxwala.com", "title": "कापड आणि गारमेंट क्षेत्रात सुरू करू शकता इतके व्यवसाय - ETaxwala", "raw_content": "\nकापड आणि गारमेंट क्षेत्रात सुरू करू शकता इतके व्यवसाय\nवस्त्र उद्योग हा चांगला नफा मिळणारा व्यवसाय आहे हे आपल्याला ठाऊक आहे का मागील अनेक वर्षात वस्त्र उद्योग विशेषत: रेडिमेड गारमेंट्स व्यवसायाचे महत्त्वाचे योगदान आहे. परंतु रेडिमेड गारमेंट्सचा विचार कमी लोक करतात. घाऊक कपड्यांचा पुरवठा जगभरातील उद्योगात क्षेत्रात वाढत आहे. पुरुष, महिला, लहान मुले, नवजात बालके अशा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्याच कपड्यांना मोठी मागणी असते.\nआशिया खंडातील अनेक देश हे विकसनशील देश आहेत. या ठिकाणी उत्पादन खर्च अत्यल्प असल्यामुळे वस्त्रोद्योगाला मोठ्या संधी आहेत. चीन, भारत, बांगलादेश, कंबोडिया आरि व्हिएतनाम या देशांना याचा फायदा होत आहे. आपण कोणत्याही प्रकारच्या कपड्यांचा व्यवसाय निवडू शकता आणि तो यशस्वी करू शकता. हा एक अशा प्रकारचा व्यवसाय आहे ज्याची मागणी बाजारात नेहमीच असते. लोक मंदीच्या काळातही कपडे खरेदी करणे थांबवत नाहीत.\nकपडे निर्मिती, डिझाइन, त्यांची विक्री, मार्केटिंग, क्‍लिनिंग अशा अनेक प्रकारच्या उद्योगसंधी कपड्यांच्या व्यवसायात आहेत. केवळ कपडे विक्री अथवा निर्मितीच नाही तर अशा अनेक संकल्पना आहेत. आपण काही कल्पना पाहू :\n1. लाँड्री आणि ड्राय क्लीनिंग\n4. भाड्यावर पोशाख देणे\n6. बुटीक स्टोअर किंवा फॅब्रिक शॉप\n7. डिझायनर साडी व्यवसाय\n8. मुलांसाठी डिझाइनर कपडे\n10. मऊ खेळणी बनविणे व्यवसाय\n11. ऑनलाइन क्लोथ शॉप\n12. जीन्स मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय\n13. हातावर विणलेले कपडे\n14. घाऊक वस्त्र व्यवसाय\nलाँड्री आणि ड्राय क्लीनिंग\nआपण भविष्यात खूप मोठा होऊ शकेल असा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल तर लाँड्री आणि ड्राय क्‍लिनिंग व्यवसायाचा विचार करू शकता. प्रत्येकाला अशा सेवांची आवश्यकता असते. जगभरातील कोणत्याही ठिकाणाहून आपण हा व्यवसाय सुरू करू शकता. लाँड्रीचे दुकान उघडू शकता किंवा घरातूनही हा व्यवसाय सुरू करू शकता.\nया व्यवसायाची सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्याचे बाजारपेठेचे आकारमान मोठे आहे. ज्यामुळे बरेच ऑनलाइन स्टार्टअप्सदेखील या क्षेत्रात आपली हालचाल करीत आहेत आणि त्यांची वेबसाइट, अ‍ॅप तयार करुन ऑनलाइन मार्केटींगद्वारे लाँड्री आणि ड्राय क्लीनिंग बिझनेसचा प्रचार करत आहेत.\nसुरुवातीस आपण लहान स्तरावर आणि कमी भांडवलासह प्रारंभ करू शकता आणि हळूहळू आपण ते वाढवू शकता. या व्यवसायाचे यश आपली सेवा गुणवत्ता काय आहे आणि आपण किती लवकर सेवा प्रदान करता यावर अवलंबून आहे. आपण हा व्यवसाय निवडल्यास आपल्याला त्याबद्दल पुरेसे ज्ञान, योग्य नियोजन, भांडवली गुंतवणूक आणि योग्य रणनीती असणे आवश्यक आहे.\nवेगवेगळे गणवेश बनवण्याचा उद्योगाला मोठी बाजारपेठ आहे. सुरुवात छोट्या स्तरावर करू शकता. घरातून गणवेश बनवून व्यवसाय करणे ही पैसे मिळवण्याची चांगली संधी आहे प्रत्येक संस्था, शाळा आणि इतर ठिकाणी गणवेश आवश्यक आहेत. अशा संघटनांशी करार करून, त्यांच्यासाठी गणवेश तयार केले जाऊ शकतात.\nटी शर्ट प्रिंटिंग व्यवसायात खूप पैसा आहे. त्यामुळे बाजारात मागणीही आहे. टी-शर्ट डिझाइन आणि आकर्षक वाक्ये ग्राहकांना आकर्षित करतात. टी-शर्ट मुद्रित करण्याचे बरेच मार्ग आहेत. मुद्रण पद्धतीत गुंतवणूक करण्यापूर्वी उद्योजकांना बाजारपेठेचे संशोधन करणे आवश्यक आहे. स्क्रीन प्रिंटिंग ही एक लांब प्रक्रिया आहे. टी शर्ट प्रिंटिंगच्या कामांना जास्त जागेची आवश्यकता नसते.\nहे एका खोलीतदेखील स्थापित केले जाऊ शकते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, आपल्याला व्यवसायाची योजना तयार करावी लागेल, मशीन्स खरेदी करावी लागतील आणि व्यवसायाला प्रोत्साहन देखील द्यावे लागेल. आपण हे काम ऑनलाइन देखील करू शकता.\nआपण कपडे भाड्याने देऊन आपला व्यवसाय यशस्वी देखील करू शकता. हे काम लहान प्रमाणातदेखील सुरू केले जाऊ शकते. या व्यवसायात, कमी वेळ देऊनही आपण चांगले पैसे कमवू शकता. काही कपडे हे केवळ काही कार्यक्रमांसाठी आवश्यक असतात. वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठीच फक्त लागणारे कपडे हे पुन्हा वापरले जात नाहीत. त्यामुळे ते भाड्याने घेवून वापरले जातात.\nआजच्या काळात तर लग्न समारंभासाठीसुद्धा भाड्याने कपडे घेतले जातात. त्यामुळे या उद्योगातही मोठ्या संधी आहेत. आपल्याला कपड्यांचा व्यवसाय करायचा असेल तर हा व्यवसाय देखील चांगला होईल आणि त्याचा खर्चही कमी होईल.\nशाळा, महाविद्यालये, नाट्यगृहे, नृत्य गट अशा अनेक संस्थांना आवश्यक असतात. लोकांना शालेय कार्यक्रमांमध्ये विविध वेशभूषा, जनावरांचे वेशभूषा, विविध संस्कृतींचे वेशभूषा, कार्टून वेशभूषा अशा अनेक प्रकारच्या वेशभूषांमध्ये याचा वापर केला जातो.\nकपड्यांवरील भरतकाम हे लोकांना नेहमीच आवडते. फावल्या वेळात स्त्रिया एकत्र येऊन हे काम करतात आणि बाजारात पुरवतात असे बरेचदा पाहिले गेले आहे. भरतकामाची प्रथा बहुधा महिलांच्या कपड्यांवर दिसून येते.\nउदाहरणार्थ, उत्सव, सांस्कृतिक उत्सव इत्यादी घातलेल्या कपड्यांवर भरतकाम केले जाते. सलवार कमीजवर भरतकाम असते. अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की जर भरतकाम युनिट स्थापित केली गेली तर तो नक्कीच एक यशस्वी व्यवसाय बनू शकेल. कमी भांडवलानेही आपण हा व्यवसाय सुरू करू शकता.\nबुटीक स्टोअर किंवा फॅब्रिक शॉप\nकपड्यांचे दुकान सर्वात फायदेशीर किरकोळ वस्त्र व्यवसाय कल्पनांपैकी एक आहे. नेहमीच बी 2 बी आणि बी 2 सी ची मागणी असते. एखादे छोटे दुकान सुरू करूनही आपण व्यवसाय सुरू करू शकता. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिकची मागणी आहे. या प्रकारचा व्यवसाय बाजारात कधीच कमी नसतो. याशिवाय आपण आपले स्वतःचे बुटीक स्टोअर उघडू शकतो जेथे आपण स्वत: कपड्यांचे डिझाइन आणि विक्री करू शकता.\nसाडीला वांशिक पोशाख म्हणून ओळखले जाते. डिझायनर साडी बनवण्याचा व्यवसाय घरीच सुरू केला जाऊ शकतो. अनेक धागे, कापड आणि अलंकारांचा वापर करून एखादी साध्या साडीपासून डिझाइनर साडी बनवता येते.\nसाडीच्या डिझाईनसाठी मिरर वर्क, लेस वर्क, गोटा वर्क, कमळ कशीदा वर्क आणि कित्येक प्रकारची भरतकाम केले जाते. ज्यामुळे साडीला एक नवीन रूप मिळेल आणि ग्राहकांना ते आवडेल किंवा आपण ग्राहकांच्या आवडीनुसार सर्व डिझाईन्स करू शकता.\nसध्याच्या काळात मालिका, सिनेमा यांचा महिलांवर जास्त प्रभाव असतो. अनुकरण करणे त्याांना आवडते. साडी हा प्रत्येक भारतीय स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे मालिका, चित्रपट यातून दिसणार्‍या डिझायनर साड्या आपल्याकडेही असाव्यात असे प्रत्येक स्त्रीला वाटते. त्यामुळेच त्यांना मागणी आहे. साड्या डिझाइन करणे आणि विकणे हा चांगला उद्योग पर्याय आहे.\nजर एखादा व्यक्ती सर्जनशील असेल आणि त्याला शिवणकामाची कला अवगत असेल तर कोणतीही व्यक्ती लहान मुलांच्या डिझाइनर कपड्यांचा व्यवसाय यशस्वी करू शकते. आपण आपला स्वतःचा ब्रँड स्थापित करू शकता किंवा आपण इतर ब्रँडसाठी डिझाइन तयार करू शकता. मुलांच्या डिझायनर कपड्यांची मागणी बाजारात वाढत आहे. आपण या क्षेत्रात पैसे देखील कमवू शकता.\nशिवणकाम व्यवसाय हा जगभरात सर्वत्र संधी असलेला व्यवसाय आहे. फॅशनच्या वाढत्या मागणीमुळे टेलरिंग सेवेची मागणीही वाढत आहे. योग्य नियोजन आणि विपणन रणनीतीद्वारे, हा व्यवसाय मध्यम भांडवलाच्या गुंतवणूकीने सुरू होऊ शकतो. कपड्यांचा हा एक उत्तम व्यवसाय आहे.\nहा व्यवसाय खूप सोपा व्यवसाय आहे. या व्यतिरिक्त, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फारच कमी गुंतवणूक आवश्यक आहे. रस्त्याच्या कडेला मऊ खेळणी विकणारे लोक नेहमीच पाहू शकतात. त्याशिवाय आज खूप मोठ्या प्रमाणात खेळण्याच्या दुकानात मऊ खेळणी ठेवली जातात. मऊ खेळण्यांचा व्यवसाय स्थापित करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची आवश्यकता असेल. प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण हा व्यवसाय करू शकता.\nऑनलाईन क्लोथ शॉप (ऑनलाइन कपड्यांचे दुकान)\nऑनलाइन कपड्यांचे दुकान आता जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी व्यवसाय बनत आहे. ऑनलाइन बाजारपेठेतून कपडे इत्यादी खरेदी करण्यात लोकांना जास्त रस आहे. पुरवठा व्यवस्थापनाविषयी योग्य तांत्रिक कौशल्य आणि ज्ञान असल्यामुळे हा व्यवसाय कमी भांडवलाने गुंतवणूक करुन सुरू केला जाऊ शकतो.\nजीन्स किंवा डेनिम मॅन्युफॅक्चरिंगच्या व्यवसायासाठी पुरेसे ज्ञान आवश्यक आहे. हे जाणून घेणे महत्वाचे आहे की कोणत्या प्रकारचे डेनिम लोक ट्रेंड करीत आहेत. नक्की कोणत्या प्रकारचे ट्रेंड जीन्स त्यांना आवडतात.\nडेनिम ट्रेंड ही एक फॅशन आहे जी नेहमीच चालू असते. जीन्स हा एक असा पोषाख आहे जो आजकाल कॅज्युअल म्हणून पुरुष आणि स्त्रियांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आपल्याला जीन्स व्यवसाय करायचा असेल तर तो आपल्यासाठी यशस्वी व्यवसाय बनू शकतो. आपल्याला याचे ज्ञान असणेही गरजेचे आहे.\nहातावर विणलेल्या कपड्यांचीही मागणी मोठी आहे. ज्यांना या कलेची आवड आहे त्यांना ही संधी आहे. घरातूनच हा व्यवसाय सुरू केला जावू शकतो. आज ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून थेट विक्रीही करू शकता. विविध प्रदर्शनात आपली कला सादर करून तेथूनही ग्राहक मिळवू शकता.\nबहुतांश व्यापारी घाऊक बाजारातून खरेदी करतात. व रिटेल विक्रेत्यांना विकतात. हा ही एक चांगला पर्याय आहे. यासाठी थेट कापड उत्पादकांशी जोडले जावू शकता.\n– टीम स्मार्ट उद्योजक\nThe post कापड आणि गारमेंट क्षेत्रात सुरू करू शकता इतके व्यवसाय appeared first on स्मार्ट उद्योजक.\nउद्योजक होण्याचा ध्यासच होता, जो नागेशला सायकलच्या दुकानापासून स्वतःच स्टार्टअप सुरू करण्यापर्यंत घेऊन गेला…\nलास्ट माईल बिझिनेस कोच\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://baliraja.com/abmsss?order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2022-12-09T15:44:52Z", "digest": "sha1:UEVMLZROQ4ZHGQF25PAIFWOIKSPMWOMC", "length": 13353, "nlines": 212, "source_domain": "baliraja.com", "title": "शेतकरी साहित्य संमेलन | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्‌पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nसाहित्य संमेलन : सूची\nसाहित्य संमेलन : लोगो व फोटो\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\nमराठी गझलेतील नवे शैलीप्रवाह\nविश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ >> साहित्य चळवळ >> शेतकरी साहित्य संमेलन\nबळीराजावर आपले स्वागत आहे.\n१० वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरी येथे\n08/12/14 शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा. शरद जोशी गंगाधर मुटे 1 1,679 7 वर्षे 11 months\n13/11/14 पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका गंगाधर मुटे 20 16,061 7 वर्षे 9 months\n11/03/15 पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत गंगाधर मुटे 12 10,512 7 वर्षे 9 months\n13/03/15 पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत गंगाधर मुटे 2,662 7 वर्षे 9 months\n18/03/15 पहिले शेतकरी साहित्य संमेलन : प्रास्ताविक भाषण गंगाधर मुटे 2,122 7 वर्षे 8 months\n19/03/15 पहिले शेतकरी साहित्य संमेलन : स्वागताध्यक्षांचे भाषण संपादक 1,648 7 वर्षे 8 months\n23/03/15 संमेलनाध्यक्ष मा. शरद जोशी यांचे भाषण गंगाधर मुटे 1,316 7 वर्षे 8 months\n05/03/15 शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन गंगाधर मुटे 27 17,986 7 वर्षे 3 months\n22/09/15 २ रे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन गंगाधर मुटे 17 8,324 7 वर्षे १ आठवडा\n27/11/15 २ रे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूरला गंगाधर मुटे 9 5,345 7 वर्षे 5 दिवस\n17/03/16 कणसातली माणसं : प्रातिनिधिक शेतकरी कवितासंग्रह गंगाधर मुटे 1,638 6 वर्षे 8 months\n22/04/16 २ रे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : VDO गंगाधर मुटे 2,690 6 वर्षे 7 months\n23/04/16 २ रे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : वृत्तपत्र वृत्तांत गंगाधर मुटे 4,175 6 वर्षे 7 months\n16/03/16 शहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... Ravindra Kamthe 1 2,527 6 वर्षे 5 months\n02/01/17 कवी संमेलन/गझल मुशायरा 2017 : नोंदणी गंगाधर मुटे 20 2,894 5 वर्षे 11 months\n27/01/17 ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी गंगाधर मुटे 1,309 5 वर्षे 10 months\n31/12/16 ३ रे अ.भा.म.शे.सा.संमेलन, गडचिरोली : कार्यक्रमपत्रिका गंगाधर मुटे 13 9,713 5 वर्षे 9 months\n03/03/17 ३ रे अ.भा.म.शे.सा.सं : वृत्तपत्र वृत्तांत : २५-०२-२०१७ गंगाधर मुटे 1,777 5 वर्षे 9 months\n03/03/17 ३ रे अ.भा.म.शे.सा.सं : वृत्तपत्र वृत्तांत : २६-०२-२०१७ गंगाधर मुटे 1,171 5 वर्षे 9 months\n03/03/17 ३ रे अ.भा.म.शे.सा.सं : वृत्तपत्र वृत्तांत : २७-०२-२०१७ गंगाधर मुटे 1 1,842 5 वर्षे 9 months\n10/03/17 ३ रे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र वृत्तांत : उद्घाटन सत्र गंगाधर मुटे 1 1,507 5 वर्षे 9 months\n10/03/17 ३ रे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र वृत्तांत : गिरमी गंगाधर मुटे 1 2,739 5 वर्षे 9 months\n10/03/17 ३ रे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र वृत्तांत : गझल मुशायरा गंगाधर मुटे 1 1,523 5 वर्षे 9 months\n13/03/17 ३ रे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र वृत्तांत : समारोपीय सत्र गंगाधर मुटे 1 1,843 5 वर्षे 9 months\n13/03/17 ३ रे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र वृत्तांत : कवी संमेलन-२ गंगाधर मुटे 1 1,845 5 वर्षे 9 months\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nनव्या संकेताक्षरासाठी (password साठी) विनंती करा.\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणी करा-Advance Booking (१० वे साहित्य संमेलन, गुरुकुंज मोझरी)\nकेलेली प्रतिनिधी नोंदणी बघा. 10 वे संमेलन गुरुकुंज मोझरी\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.\nअंगारमळा - अंक - ११\n६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग विशेषांक\nABP माझा-वर्धा साहित्य संमेलन\nपहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत\nपहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत\nयुगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/18280/", "date_download": "2022-12-09T15:59:57Z", "digest": "sha1:5BDUODESQC4AQGKOL5FKXELFXBEA42FJ", "length": 8234, "nlines": 181, "source_domain": "dmedia24.com", "title": "प्रगतिशील लेखक संघ बेळगांव आणि साम्यवादी परिवार यांच्या वतीने व्याख्यानचे आयोजन", "raw_content": "\nप्रगतिशील लेखक संघ बेळगांव आणि साम्यवादी परिवार यांच्या वतीने व्याख्यानचे आयोजन\nबेळगांव , (तारीख, 10/03/2022 ) : प्रगतिशील लेखक संघ बेळगांव आणि साम्यवादी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 11/मार्च/ 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजत रामदेव गल्ली बेळगांव येथील शाहिद भगतसिंग सभागृहात व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.\n*बेळगांव येथील अर्थतज्ञ आणि एल. आय. सी. चे मॅनेजर श्री. जी. व्हि. कुलकर्णी यांचे “” एलआयसी ऑफ इंडिया या संस्थेचे खाजगीकरण “”\nया विषयांवर व्याख्यान आयोजित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्री. कृष्णा शहापूरकर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व बेळगावकरांनी व रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समाजसेवक माजी महापौर ॲड. नागेश सातेरी आणि ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी केले आहे.\nआयुष होसाकोटी याला दिग्गज कलाकारांनी दिल्या शुभेच्छा\nयांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत कार्यक्रमाचे आयोजन\nडान्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पटकाविले सिल्वर आणि कांस्यपदक\nभव्य उर्दू कवी संमेलनाचे आयोजन\nशिवसृष्टी समोर उद्या महावादन\nदिवंगत डॉ.पुनीत राजकुमार यांना त्यांच्या चाहत्यांनी वाहिली अनोखी श्रद्धांजली\nदिवाळीनिमित्त प्रातःकालीन गायन मैफिलीचे आयोजन\nभरतनाट्य या कलेत प्रथम क्रमांक\nयासाठी बेळगाव मध्ये बॉईज थ्री मराठी चित्रपट नाही झाला रिलीज\nगोवा मध्ये पुन्हा भाजपची सत्ता\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%8B_(%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE)", "date_download": "2022-12-09T17:16:03Z", "digest": "sha1:GDTMYZUQAO4575YBGBWODUZH7SBZTW2J", "length": 7816, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिएरा देल फ्वेगो प्रांत (आर्जेन्टिना) - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nतिएरा देल फ्वेगो प्रांत (आर्जेन्टिना)\n(तिएरा देल फ्वेगो (आर्जेन्टिना) या पानावरून पुनर्निर्देशित)\nतिएरा देल फ्वेगोचे आर्जेन्टिना देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २१,२६३ चौ. किमी (८,२१० चौ. मैल)\nघनता ४.७५ /चौ. किमी (१२.३ /चौ. मैल)\nतिएरा देल फ्वेगो प्रांत (स्पॅनिश: Provincia de Tierra del Fuego, Antártida e Islas del Atlántico) हा आर्जेन्टिनाचा सर्वांत दक्षिणेकडील प्रांत आहे. हा प्रांत संलग्न आर्जेन्टिनापासून मेजेलनच्या सामुद्रधुनीने वेगळा केला आहे. ह्या प्रांतामध्ये खालील भूभागांचा समावेश होतो:\nतिएरा देल फ्वेगो ह्या बेटाचा पूर्वेकडील भाग\nफॉकलंड द्वीपसमूह व साउथ जॉर्जिया व साउथ सॅंडविच द्वीपसमूह: ही बेटे युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखाली आहेत पण आर्जेन्टिनाने त्यांवर हक्क सांगितला आहे.\nअंटार्क्टिका खंडावरील आर्जेन्टिनाने हक्क सांगितलेला भाग\nएंत्रे रियोस · कातामार्का · कोरियेन्तेस · कोर्दोबा · चाको · चुबुत · जुजुय · तिएरा देल फ्वेगो · तुकुमान · नेउकेन · फोर्मोसा · बुएनोस आइरेस · मिस्योनेस · मेन्दोसा · रियो नेग्रो · ला पांपा · ला रियोहा · सांता क्रुझ · सांता फे · सांतियागो देल एस्तेरो · सान लुईस · सान हुआन प्रांत · साल्ता\nया पानातील शेवटचा बदल २ डिसेंबर २०२२ रोजी २०:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/2018", "date_download": "2022-12-09T15:27:42Z", "digest": "sha1:VQYYIGLQMAB7CDFH3YANQ4A3RDDD2F7D", "length": 3658, "nlines": 45, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | Marathi Birthday Wishes For Brother", "raw_content": "\nभावाची सावली डोक्यावर असेल तर आयुष्यामध्ये कधीही एकटे पणा जाणवत नाही 🍾. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या दादा\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nभावासाठी कविता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-09T15:33:46Z", "digest": "sha1:UYXHYSI4ZTWXX2YEZEUXKSIHTGE2EJ4R", "length": 15121, "nlines": 223, "source_domain": "etaxwala.com", "title": "सुट्टीच्या दिवसात बागकाम करून कमवू शकता हजारो रुपये - ETaxwala", "raw_content": "\nसुट्टीच्या दिवसात बागकाम करून कमवू शकता हजारो रुपये\n पूरक व्यवसायाची किंवा अतिरिक्त उत्पन्नाची गरज आहे मार्ग सुचत नाहीय काळजी करू नका आम्ही तुम्हाला आवडेल किंवा पटेल अशा उद्योगसंधीची आता माहिती करून देऊ.\nसरकारी असो की खासगी सध्या शनिवार-रविवार अनेकांना सुट्टी असते. या दिवसाचा सदुपयोग अतिरिक्त उत्पन्नासाठी करू शकतो. बागकाम उद्योग हा अत्यंत फायदेशिर आणि आर्थिक हातभार लावणारा आहे. याशिवाय आठवड्यातून दोन दिवस योग्य नियोजनाच्या आधारे हा उद्योग सहज करू शकतो. त्यामुळे ही एक चांगला पर्यायी उद्योगसंधी आहे.\nआपल्या बागेत किंवा रोपवाटिकेत किंवा घराच्या परिसरात उपलब्ध जागेत निरनिराळ्या प्रकारची झाडे, सुंदर फुले तयार करून, लोकांकडे विक्री करून पैसे कमावण्याच्या व्यवसायाला, बागकाम व्यवसाय म्हणतात. जर आपल्याला बागकाम करणे खूप आवडत असेल तर आपण विविध प्रकारची रोपे लावून विकू शकता. आपण आपल्या साप्ताहिक सुट्टी दरम्यान हे काम करू शकता. यामुळे कमी वेळेत मुख्य म्हणजे स्वतःच्या सोयीने हे काम करू शकतो.\nबागकाम व्यवसाय कसा सुरू करावा\nआपण हा व्यवसाय दोन पद्धतीने सुरू करू शकतो. एक म्हणजे आपण आपल्या बागेत किंवा रोपवाटिकेत विविध प्रकारची रोपे वाढवू शकतो आणि नंतर दुकान सुरू करून तेथे विकू शकतो किंवा आपण रोपवाटिकेतूनच लोकांना थेट रोप विकू शकतो.\nयाशिवाय हवे असल्यास लोकांच्या घरी जाऊन तेथे बागकाम करू शकतो. त्यांना शिकवून बागकाम करण्यास तरबेज करू शकतो. यासाठी आपण मानधन आकारू शकतो.\nया दोन्ही पद्धती आपल्याला उत्कृष्ट उत्पन्न मिळवून देतील. आपण लोकांना ऑनलाईन मार्गदर्शन करू शकता किंवा कार्यशाळा घेऊ शकता. बारकावे आणि पूर्वतयारी करून देऊ शकता. या सगळ्यातून आपण लोकांना चांगल्या संधी निर्माण करून देऊ शकतो आणि स्वतःही कमवू शकतो.\nबागकाम व्यवसाय बाजार मागणी\nअसे बरेच लोक आहेत ज्यांना बागकाम करण्यास खूप आवडते. ते घराबाहेर विविध प्रकारची रोपे लावून आपले घर सजवतात. काही लोक लागवडदेखील करतात, कारण यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह खूप चांगला राहतो. असे असले तरी प्रत्येकालाच याची शास्त्रशुद्ध माहिती अथवा योग्य पद्धती माहिती नसतात. केवळ जुजबी माहितीच्या आधारे विशेषत: शहरी भागातील अनेक लोक हे करत असतात.\nसध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनचे महत्त्व आणि त्यासाठी झाडांचे महत्त्व लोकांना जास्त पटू लागलय त्यामुळे विविध औषधी व उपयुक्त वनस्पती, झाडे यांची लोकांकडूनच जास्त मागणी असते. ते रोपे घेण्यासाठी बाजार किंवा नर्सरीमध्ये जातात. म्हणूनच जर आपण लोकांची आवड ओळखून त्यांना उपयुक्त झाडांची रोपे किंवा त्यासंदर्भातील सेवा दिली तर आपल्याला चांगले फायदेही मिळू शकतात.\nबागकाम व्यवसाय करण्यासाठी, आपल्याला प्रथम रोपवाटिका आणि दुकान सुरू करण्यासाठी जागेची आवश्यकता असेल. या व्यतिरिक्त, आपल्याला बियाणे, खते, पाणी आणि बागकामाची काही उपकरणे इत्यादींसाठीदेखील व्यवस्था करावी लागेल जे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती वाढवण्यास आवश्यक आहे.\nआपण हा व्यवसाय आपल्या घरापासून सुरू करू शकता, परंतु लोकांना वनस्पती विकण्यासाठी आपण बाजारपेठ क्षेत्रात किंवा जास्तीत जास्त लोक आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतील अशा ठिकाणी आपली स्वतःची नर्सरी किंवा दुकान सुरू केले पाहिजे. यामुळे आपल्या कमाईची शक्यता वाढेल.\nआपण आपल्या घरातून बागकाम व्यवसाय सुरू केल्यास आपल्याला त्यासाठी कोणत्याही विशेष परवान्याची आवश्यकता भासणार नाही, परंतु जर आपण हे नर्सरी किंवा दुकानातून केले तर आपल्याला आपल्या स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल. याव्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही परवान्याची गरज नाही.\nआपल्याला बागकामासाठी विविध प्रकारचे बियाणे, खते आणि इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी पैशाची आवश्यकता असेल. यासाठी आपल्याला खूप कमी खर्च येईल. या व्यवसायात अंदाजे २ ते ५ हजार रुपये गुंतवावे लागतील. या व्यतिरिक्त आपल्याला इतर कोणतीही गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही.\nहा व्यवसाय केल्यास आपण सुमारे १० ते २० हजार रुपये कमवू शकतो. आठवड्याच्या शेवटी या व्यवसायातून बरेच पैसे कमावू शकतो. आपण नोकरदार असतो सोबत यातून मिळणारे उत्पन्न हे अतिरिक्त उत्पन्न असेल. शिवाय या व्यवसायात जोखीम कमी आहे. अशाप्रकारे, आपण आपल्या शनिवार व रविवारच्या सुट्टीचा वापर करून आपल्या आवडीनुसार कार्य करून पैसे कमवू शकतो.\n– टीम स्मार्ट उद्योजक\nThe post सुट्टीच्या दिवसात बागकाम करून कमवू शकता हजारो रुपये appeared first on स्मार्ट उद्योजक.\nउद्योजक होण्याचा ध्यासच होता, जो नागेशला सायकलच्या दुकानापासून स्वतःच स्टार्टअप सुरू करण्यापर्यंत घेऊन गेला…\nलास्ट माईल बिझिनेस कोच\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2022-12-09T16:24:49Z", "digest": "sha1:RPGB2RHR44YTVZXBB2WBC4ORWFVCRLMV", "length": 5565, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "घोलवड रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nघोलवड हे पालघर जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील एक स्थानक आहे.\nडहाणू रोड मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:\nस्थानक क्रमांक: ३८ चर्चगेटपासूनचे अंतर: कि.मी.\nमुंबई उपनगरी पश्चिम रेल्वेवरची स्थानके\nचर्चगेट · मरीन लाइन्स · चर्नी रोड · ग्रँट रोड · मुंबई सेंट्रल लोकल · महालक्ष्मी · लोअर परळ · प्रभादेवी · दादर · माटुंगा रोड · माहिम · वांद्रे · खार रोड · सांताक्रुझ · विले पार्ले · अंधेरी · जोगेश्वरी · राममंदिर · गोरेगांव · मालाड · कांदिवली · बोरिवली · दहिसर · मीरा रोड · भाईंदर · नायगांव · वसई रोड · नाला सोपारा · विरार · वैतरणा · सफाळे · केळवे रोड · पालघर · उमरोळी · बोईसर · वाणगांव · डहाणू रोड\nहा भारतीय रेल्वे लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nमुंबई उपनगरी रेल्वे स्थानके\nभारतीय रेल्वे विस्तार विनंती\nपालघर जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०२२ रोजी १२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://batmya.com/source/1557817", "date_download": "2022-12-09T15:35:14Z", "digest": "sha1:7U4GIACXVMFJUWTHNIEV3Z73BDR6LA63", "length": 6482, "nlines": 93, "source_domain": "batmya.com", "title": "| batmya.com (बातम्या)", "raw_content": "\nउद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरु; राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली माहिती\nराज्य सरकारने हार्यकोर्टात माहिती दिली आहे.\nRead more about उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरु; राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली माहिती\nसमृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरणार; राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण, एकनाथ शिंदेंचं मत\nनागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून तसेच समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत.\nRead more about समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरणार; राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण, एकनाथ शिंदेंचं मत\nवसंत मोरेंची नाराजी दूर होणार मनसे नेते अमित ठाकरे करणार मध्यस्ती\nगेल्या काही दिवसापासून मनसे नेते वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. वसंत मोरे मनसेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत.\nRead more about वसंत मोरेंची नाराजी दूर होणार मनसे नेते अमित ठाकरे करणार मध्यस्ती\n हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक आणण्याच्या हालचाली\nAnti Love Jihad Bill: हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक आणण्याची तयारी सत्ताधारी पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे हे विधेयक अधिवेशनात चर्चेचे केंद्र ठकरण्याची शक्यता आहे\n हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक आणण्याच्या हालचाली\nजे.जे.मध्ये या, स्लिम ट्रिम व्हा; कमी खर्चात लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया\nजे. जे. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया गेली दहा वर्षे सुरू आहे. मात्र, अनेकवेळा इतर शस्त्रक्रिया करण्याचा ताण असल्यामुळे सरकारी रुग्णालयात सहसा लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष होते.\nRead more about जे.जे.मध्ये या, स्लिम ट्रिम व्हा; कमी खर्चात लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया\nHindi News हिंदी समाचार\nMarathi news मराठी बातम्या\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-09T16:23:11Z", "digest": "sha1:P7NMMFFJ3FLT5KMBWHBQSAU27Z54QNPX", "length": 12919, "nlines": 113, "source_domain": "bolbhidu.com", "title": "सिंहासन Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष लागली…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nबोल भिडू कार्यकर्ते Dec 8, 2022 0\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाकडं…\nआपलं घरदार इलेक्शन दिल्ली दरबार\nपराभव दिसू लागला की खापर EVM वर का फोडलं जातं…\nबुधवारी दिल्ली एमसीडीच्या निवडणुकीचा निकाल लागला तर गुरुवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकीचा निकाल लागत आहे. गुजरातमध्ये १५० प्लस जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अगदी घासून लढाई सुरु आहे.…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nऑगस्ट २०२२ मध्ये जेव्हा अदानी समुहानं NDTV विकत घेतल्याची बातमी आली, तेव्हा या गोष्टीवर जोरदार चर्चा झाल्या. कोणतीही नोटीस, डिस्कशन न करता अदानी समुहानं NDTV ताब्यात घेतल्याचा विषयही रंगला, पण त्यापेक्षा हॉट टॉपिक होता तो म्हणजे रवीश कुमार…\nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nबाळासाहेब ठाकरे यांचे राजकारणात अनेक प्रतिस्पर्धी होते, राजकीय टीकाकार होते. विचारधारेच्या मुद्यापासून तर कार्यशैलीपर्यंत बाळासाहेबांच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त प्रसंग घडले. मात्र त्यांचे कडवे टीकाकार सुद्धा त्यांच्या दोन गोष्टी नाकारू शकत…\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nअलिकडेच प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीच्या बाजूचं अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. आता पुण्यातील शनिवार वाड्याच्या मस्तानी दरवाजासमोर असलेल्या दर्ग्यावरून वाद सुरु झाला आहे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी हा दर्गा…\nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला घाम फोडू शकतं…\nअमेरिकेमध्ये सध्या ऐतिहासिक महागाई आहे. महागाई असेल तर मार्केटमधील मागणी घटते आणि त्यामुळे बेरोजगारीची नवीन समस्या निर्माण होऊ शकते. अमेरिकेत बेरोजगारीचा दर ऐतिहासिक नीचांक पातळीवर आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिजर्वच्या धोरणांमुळे…\nस्वत:ला मिळालेली संधी मोठ्या मनाने दुसऱ्याला देण्याचा वल्लभभाई पटेलांचा तो किस्सा..\nसंधी एकदाच येते. त्या संधीचं सोनं करणं जमायला हवं. लहानपणापासून आपणाला शिकवण्यात येणारी ही गोष्ट. संधी एकदाच येते ती संधी घ्यावी. पण सरदार वल्लभभाई पटेल वेगळे होते. ते वेगळे होते म्हणूनच त्यांना मिळालेली संधी त्यांनी उदार मनाने दूसऱ्याला…\nबच्चू कडू यांचा महाराष्ट्रातल्या राजकारणात इतका प्रभाव कसा निर्माण झाला \nआमदार रवी राणा यांच्या वादानंतर बच्चू कडू\nहरहर महादेव सिनेमावर आक्षेप का घेतला जातोय \nआजकालचा ट्रेंड म्हणजे...एखादा चित्रपट येतो सोबतच काही वादाचे मुद्देही घेऊन येतो. सद्या वादात सापडलेला चित्रपट म्हणजे 'हर हर महादेव'. हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि…\nइकडं मुलीचं लग्नाचं वय २१ करण्याचं चालू आहे आणि मुस्लिमांमध्ये १५ वर्षातच लग्न कसं काय चालतंय\nएकीकडे मुलींचं लग्नाचं वय मुलांप्रमाणे २१ वर्ष करण्याची प्रक्रिया चालू आहे. मात्र पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुस्लिम महिला तिच्या स्वतःच्या इच्छेनुसार आणि संमतीने तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करू…\nआपने धर्मनिरपेक्षता मागे सोडून भाजपसारखी हिंदुत्वाची वाट धरलीय का \nनोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्यात यावा, अशी मागणी एका नेत्याने केलेय. साहजिक तुम्हाला वाटणार हा नेता भाजपचा असेल. किमान हिंदूत्वावादी धोरणावर बंड केलेल्या शिंदे गटाचा असेल. तुम्हाला अस वाटत असेल तर तुम्ही चुकताय. ही मागणी केलेय…\nहे ही वाच भिडू\nगुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं…\nरागारागात लष्करात भरती झालेल्या सॅम माणेकशॉ यांच्या…\nपश्चिम बंगालमधील हुल्ला पार्टी सुद्धा विदर्भात आलेल्या…\nरागाच्या भरात मोहम्मद रफी गाणं अर्धवट सोडून गेले होते..\nभाजपचा ऐतिहासिक विजय, गुजरात निवडणुकीच्या निकालात हे १०…\nअजित पवारांनी ऑफर दिली त्याच वसंत मोरेंनी मनसेची ब्ल्यू…\nगुजरात, हिमाचल प्रदेशचे एक्झिट पोल जाहीर होत आहेत, पण…\nहार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्यामागे खरंच कोरोना आणि लस ही…\nदिल्लीला जाण्याचा प्लॅन असेल तर या १० राज्यांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/dainik-rashifal-rashibhavishya-07-april-2022/", "date_download": "2022-12-09T16:53:42Z", "digest": "sha1:2LUA24WTO2BO6VPCGS4MHN6RANS5UR7D", "length": 15049, "nlines": 67, "source_domain": "live65media.com", "title": "राशीफळ 07 एप्रिल 2022 : सिंह राशींच्या लोकांसाठी दिवस लाभदायक ठरण्याची शक्यता आहे, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/राशीफळ 07 एप्रिल 2022 : सिंह राशींच्या लोकांसाठी दिवस लाभदायक ठरण्याची शक्यता आहे, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nराशीफळ 07 एप्रिल 2022 : सिंह राशींच्या लोकांसाठी दिवस लाभदायक ठरण्याची शक्यता आहे, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nVishal V 7:04 am, Thu, 7 April 22 राशीफल Comments Off on राशीफळ 07 एप्रिल 2022 : सिंह राशींच्या लोकांसाठी दिवस लाभदायक ठरण्याची शक्यता आहे, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nमेष : दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही थोडे गोंधळलेले असाल. हट्टी वर्तन आज सोडून द्या. इतरांशी सुसंवाद ठेवा. तुमचे बोलणे गोड ठेवा, आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका, तरीही तुम्ही कोणतेही काम सहजपणे करू शकाल. तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीत रस घेऊ शकता.\nवृषभ : तुमचा आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. दिवसाच्या सुरुवातीला ऊर्जा आणि आनंदाची भावना असेल. तुमच्या सर्जनशीलतेच्या जोरावर तुम्ही अवघड कामे सहजपणे करू शकाल. कामाचा उत्साह राहील. दुपारनंतर एखाद्या गोष्टीबाबत द्विधा मनस्थिती निर्माण होईल. एखादा महत्त्वाचा निर्णय असेल तर तो आज पुढे ढकलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.\nमिथुन : तुमचा आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुम्हाला चिंतेने घेरले जाईल आणि शारीरिक स्वास्थ्यही चांगले राहणार नाही. कुटुंबातही कोणाशी मतभेद होतील, पण दुपारनंतर तुम्हाला सर्व कामात अनुकूलता जाणवेल. काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही उत्साही राहाल. कौटुंबिक वातावरणही बदलेल. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.\nकर्क : व्यवसायात आज फायदा होण्याची शक्यता आहे. पर्यटनस्थळाला भेट देण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. दुपारनंतर तुम्ही थोडे आळशी राहाल. काम करावेसे वाटणार नाही. डोळ्यांच्या आजारांमुळे वेदना वाढू शकतात. कुटुंबातील सदस्यांसाठी पैसा खर्च करण्यात आनंद होईल. वाहने आणि इलेक्ट्रिकल वस्तूंच्या वापरात सावधगिरी बाळगा.\nसिंह : नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अपूर्ण कामे पूर्ण होतील. मित्र आणि कुटुंबीयांकडून भेटवस्तू मिळू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन संपर्क भविष्यात लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आनंददायी मुक्काम होईल.\nकन्या : इतर व्यापारी देखील तुमच्या व्यवसायातून नफा मिळवण्यास सक्षम असतील. आज दीर्घ मुक्कामाचा योग आहे. आरोग्याच्या बाबतीत काळजीपूर्वक वागा. दूरच्या नातेवाईकांना भेटण्याची शक्यता आहे. दुपारनंतर अधिकारी तुम्हाला काही कामात साथ देतील. विवाहित जोडप्यांमध्ये सुख-शांती राहील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. सामाजिक जीवनात मान-सन्मान मिळेल.\nतूळ : आज जास्त कामामुळे तुमचे मन उदास राहील. तुम्हाला थोडे सुस्त वाटेल. निर्धारित वेळेत तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकणार नाही. प्रवासात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. दुपारनंतर दूरच्या नातेवाईकाशी भेट होऊ शकते. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. व्यवसायातही लाभ होण्याची शक्यता आहे.\nवृश्चिक : सकाळी तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि मनाने आनंदी असाल. कुटुंब आणि मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. दुपारनंतर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता लागू शकते. ऑफिस किंवा व्यवसायात अपूर्ण कामांमुळे मन निराश होईल. प्रवासात अडथळे येऊ शकतात. अध्यात्म आणि ईश्वरभक्तीने मन प्रसन्न राहील.\nधनु : आज मन प्रसन्न राहील, पण शरीरात आळस राहील. मात्र, तुमचे काम नियोजनानुसार पूर्ण होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरगुती जीवनात गोडवा राहील. आकस्मिक पैसा हा लाभाचा योग आहे. लहान सहलीचे आयोजन करू शकाल. व्यवसायात वाढ होईल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल.\nमकर : मेहनतीपेक्षा कमी फळ मिळेल. तरीही तुम्ही मेहनती राहाल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. आज आरोग्य चांगले राहील. मात्र, बाहेरचे खाणे-पिणे टाळावे. अपूर्ण कामे दुपारनंतर पूर्ण होऊ शकतात. आजारी लोकांना आरोग्य लाभ होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मातृ घरातून चांगली बातमी मिळेल. सहकारी कर्मचारी तुम्हाला साथ देतील.\nकुंभ : विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडू यांच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. वडील आणि सरकारकडून लाभ होईल. आज तुमचे मनोबलही मजबूत राहील. यशाच्या मार्गात कोणताही अडथळा येणार नाही. आज लांबच्या प्रवासाचे आयोजन केले असेल तर ते टाळणे तुमच्या हिताचे असेल. तुमची वाचनाची आवड वाढेल. गुंतवणुकीची योजना बनवू शकाल.\nमीन : आज तुम्ही काल्पनिक जगात जास्त दिवस घालवाल. यामुळे तुमच्या कामाला योग्य दिशा मिळेल. कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम होईल. दैनंदिन कामातही आत्मविश्वास राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मुलाच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील. वडिलांचा फायदा होईल.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious मंगळ संक्रमण :7 एप्रिल ते 17 मे या कालावधीत 6 राशींना काळजी घ्यावी लागेल; मेष, कन्या आणि धनु राशीसाठी चांगला काळ\nNext राशीफळ 08 एप्रिल 2022 : कर्क, कन्या आणि मकर राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!!!!!!!!/", "date_download": "2022-12-09T15:32:27Z", "digest": "sha1:VMBRRM6TTRQA75WDA6ADZRULXOIA2M7D", "length": 4458, "nlines": 101, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ, !!!!!!!!", "raw_content": "\nमनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ, \nAuthor Topic: मनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ, \nमनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ, \nमनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ,\nह्रदयाचा माझ्या केलास तु विनाकारणच खेळ.\nमी म्हणालो नाही म्हणून काय \nआणि माझ्यासारख्यांना प्रेमाचा घाट,\nका... तुला दाखवायचाचं नव्हतं.\nमला वाटलं तू समझशील,\nअनं.... तु माझा तू स्वीकार करशील.\nनाही मजला तुझ्यापासून कोणतीचं आशा,\nफ़क्त तुच आहेस माझ्या जीवनाची दिशा.\nमाझं मन झालय व्याकूळ फ़क्त तुझ्यासाठी,\nकरु नकोस दिशा भूल या ह्रदयाची.\nमनातं आहे फ़क्त खंत तुझ्याच प्रेमाची,\nदेईन तुला मी साथ \"सात जन्मांची\".\nमनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ, \nRe: ]मनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ, \nकरु नकोस दिशा भूल या ह्रदयाची.\nमनातं आहे फ़क्त खंत तुझ्याच प्रेमाची,\nदेईन तुला मी साथ \"सात जन्मांची\".\nRe: ]मनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ, \nRe: मनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ, \nमनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ, \nपाच अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/occupation-meaning-in-marathi/", "date_download": "2022-12-09T16:55:38Z", "digest": "sha1:KJCJ7V2UCDCUFASWERXGZDSJOSAWB4YP", "length": 21218, "nlines": 116, "source_domain": "www.marathimol.com", "title": "Occupation चा मराठी अर्थ काय होतो Occupation Meaning In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nOccupation Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण ऑक्युपेशन मराठी मिनिंग( occupation marathi meaning) बद्दल जाणून घेणार आहोत.\nमित्रांनो तुम्हाला Occupation हा शब्द बातम्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर नेहमीच वाचण्यात किंवा ऐकण्यात येत असेल. पण तुम्हाला नेमका occupation चा अर्थ काय होतो हे माहीत नसेल. तसे तर ओक्युपेशनचे मराठी मध्ये अनेक अर्थ आहेत काही लोकांना ऑक्युपेशन ला मराठी मध्ये काय म्हणतात हे माहीत असेल तर काहींना माहीत नसेल तर आपण ऑक्युपेशन बद्दल संपूर्ण माहिती या लेख मध्ये उदाहरणांसह जाणून घेणार आहोत.\nटॅली कोर्सची संपूर्ण माहिती\nOccupation Meaning In Marathi | ऑक्युपेशन चा मराठीत काय अर्थ आहे\nमित्रांनो तुम्हाला शाळा किंवा कॉलेजेस मध्ये ऍडमिशन करताना ऍडमिशन फॉर्म मध्ये कोटेशन हा शब्द असतो तर याचा नेमका अर्थ काय असतो तुम्ही सरकारी नोकरीसाठी एप्लीकेशन फॉर्म ला अर्ज करतात तेव्हा सुद्धा तिथे तुम्हाला ओक्युपेशन हा कॉलम दिसतो त्यामध्ये विचारले जाते व्हॉट इज युअर फादर ऑक्युपेशन मध्ये तुमच्या वडिलांचं ओक्युपेशन काय आहे\nमित्रांनो ऑक्युपेशन चा अर्थ म्हणजे व्यवसाय हा असतो जर तुम्हाला एप्लीकेशन फॉर्ममध्ये What is your father occupation विचारले असेल किंवा what is your mother occupation असे विचारले असेल तर याचा अर्थ तुमच्या वडिलांचा व्यवसाय काय आहे किंवा तुमच्या आईचा काही व्यवसाय आहे किंवा तुमच्या आईचा काही व्यवसाय आहे असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात.\nमित्रांनो ऑक्युपेशन मध्ये तुमचे वडील जे हे काम करतात बिजनेस असो की नोकरी असो ते तुम्हाला हॉकीपेशनमध्ये लिहावे लागते. मित्रांनो ऑक्युपेशन चा एक अर्थ असाही होतो की याला उदरनिर्वाह सुद्धा आपण म्हणू शकतो ज्यामुळे तुमचे घर हे चालत असते आणि त्यामुळे तुमच्या परिवाराचा संगोपन पालन पोषण होत असते. तर मित्रांनो ओक्युपेशन म्हणजे पैसे कमावण्याचा माध्यम सुद्धा तुम्ही म्हणू शकतात जिथून तुमचा पैसा येत आहे ते तुमचं ऑक्युपेशन आहे मग तो तुमचा धंदा असो बिझनेस असो किंवा सरकारी नोकरी असो.\nJEE परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती\nऑक्युपेशन हे किती प्रकारचे असतात\nमित्रांनो मुख्यता ओक्युपेशन हे तीन प्रकारचे असतात ज्यामध्ये नोकरी व्यवसाय आणि प्रोफेशन शामील आहे.\nमित्रांनो नोकरी करणे म्हणजे कुठल्याही एका कंपनीच्या हाताखाली काम करणे तुम्ही जितके घंटे काम करणार त्याचे तुम्हाला फिक्स पेमेंट मिळणार. यामध्ये नोकरीचे ही दोन प्रकार असतात\n2) प्रायव्हेट नौकरी ( Private Job)\nमित्रांनो सरकारी नोकरी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा द्वारे विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये निवड केली जात असते. यामध्ये ठरवलेले वेळेनुसार काम करावे लागत असते आणि त्याचाच महिन्याचे फिक्स पेमेंट हे सरकार मार्फत मिळत असते.\nजसे की प्रशासकीय सेवा, आरोग्य सेवा, शिक्षण सेवा, कायदा आणि सुव्यवस्थेची सेवा (न्यायालय, न्यायालय आणि पोलिस सेवा इत्यादी सेवा), इ.\nतलाठी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती\nप्रायव्हेट नौकरी ( Private Job )\nमित्रांनो प्रायव्हेट नोकरी आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की प्रायव्हेट नोकरी ही एका कंपनीसाठी केली जात असते आणि यामध्येही ठरवलेल्या वेळेनुसार काम करावे लागत असते पण प्रायव्हेट मध्ये काही कामेही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होत असतात यामध्ये कर्मचाऱ्यांना पगार वाढ ही होत असते. प्रायव्हेट जॉब मध्ये तुम्ही काम करत असता. उदाहरणार्थ टाटा कंपनीमध्ये तुम्ही काम करत आहेत आणि तुमची ड्युटी ही आठ तासाची आहे आणि ठरवलेला पगार हा 20 ते 25 हजार रुपये आहे तर तुम्हाला 20 ते 25 हजार रुपये हे दर महिन्याला मिळणारच अशी प्रायव्हेट नोकरी ची सिस्टम आहे.\nमित्रांनो व्यवसाय हा स्वतःच्या पायावर स्थापित केलेला असतो काही व्यक्ती हे छोट्याशा इन्व्हेस्टमेंटने एक छोट्या बिजनेस ला मोठ्या बिजनेस मध्ये परिवर्तित करतात.\nबिझनेस म्हणजेच व्यवसायाचे मुख्यता तीन प्रकार असतात. 1) मोठया स्तरावर असणारा बिझनेस 2) मध्यम स्तरावर असणारे बिझनेस 3) छोट्या स्तरावर असणारा बिझनेस\n1) मोठया स्तरावर असणारा बिझनेस\nमोठ्या स्तरावर असणारे बिझनेसिसमध्ये फॅक्टरी म्हणजेच कारखाने उत्पादन कारखाने यांचा समावेश होत असतो. जसे टेबल बनवणारी कंपनी, दरवाजा बनवणारी कारखान्याची कंपनी, गाडी बनवणारी कारखान्याची कंपनी, खुर्ची बनवणारी कारखान्याची कंपनी, कपडे बनवणारी कारखान्याची कंपनी, मोबाइल सर्विसेस देणारी कंपनी, टीव्ही बनवणारी कंपनी, टायर बनवणारी कंपनी, गोळ्या औषधी बनवणारी कंपनी इत्यादी अन्य कंपन्या हे मोठ्या स्तराच्या कंपन्यांमध्ये येत असतात.\nसेट परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती\n2) मध्यम स्तरावर असणारे बिझनेस\nमित्रांनो मध्ये स्तरावर असणाऱ्या बिजनेस मध्ये कपड्याचे दुकान इलेक्ट्रॉनिक चे दुकान, हार्डवेअर सॉफ्टवेअर सामानाचे दुकान, कॉम्प्युटर चे दुकान, पुस्तकांचे दुकान, सोने चांदीचे खरेदी विक्री करणारे दुकान, मिठाईचे दुकान, Toys चे दुकान इत्यादी प्रकारचे बिजनेस मध्यम स्तरावर असणारे बिजनेस मध्ये येत असतात.\n3) छोट्या स्तरावर असणारा बिझनेस\nछोट्या स्तरावर असणारे बिजनेस मध्ये फळांचे दुकान, भाजीपाल्याचे दुकान, किराणाचे दुकान, मोबाईलचे दुकान इत्यादी दुकान हे छोट्या स्तरावर असणारे बिजनेस मध्ये येत असतात.\nटीईटी परिक्षेची संपूर्ण माहिती\nमित्रांनो प्रोफेशन मध्ये तुम्ही कुठल्याही एका स्टीलमध्ये स्किलमध्ये परफेक्ट असतात म्हणजेच तुम्ही कुठल्याही एका क्षेत्रामध्ये परिपूर्ण नॉलेज असणारे व्यक्ती असतात यामध्ये असणारे व्यक्तींना मोठ्या विश्वविद्यालयांमधून डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट कधी प्राप्त झालेले असते.\nयामध्ये चार्टर अकाउंटंट, आर्किटेक्ट, डॉक्टर, एडवोकेट, सॉफ्टवेअर इंजिनिअर, कॉम्प्युटर हार्डवेअर प्रोफेशनल, सॉफ्टवेअर प्रोफेशनल, इलेक्ट्रिशन, कार्पेंटर, ब्युटीशियन इत्यादी सारखे अनेक प्रोफेशन आहेत.\nExamples Of Occupation in Marathi and English | ओक्युपेशन शब्दाचे मराठी आणि इंग्रजी मध्ये उदाहरण\nवडिलांच्या व्यवसायानुसार कुटुंबांचे वर्गीकरण केले जाते.\nतो व्यवसायाने लेखक आहे.\nव्यवसायानंतर दहा वर्षांचा गनिमी प्रतिकार झाला.\nनवीन घर व्यवसायासाठी तयार आहे.\nकार्यालयीन कर्मचार्‍यांसाठी भांडे पोट हा एक व्यावसायिक धोका आहे.\nशेतीच्या कामाकडे परंपरेने पुरुषांचा व्यवसाय म्हणून पाहिले जाते.\nइतरांनी असंतुष्टांकडे सरकले आणि त्यांना हा व्यवसाय संपवण्याची विनंती केली.\nPlaying goalie might be the most intellectually depleting occupation in games. गोलकीपर खेळणे हा गेममधील सर्वात बौद्धिकदृष्ट्या कमी करणारा व्यवसाय असू शकतो.\nएक म्हणजे अलौकिक प्रतिबिंब, एक ऊर्जा जी व्यवसायात बदलली.\nAt the point when the man strolled into the café wearing cleans, everybody realized that his occupation should be in the clinical field. जेव्हा तो माणूस स्वच्छ कपडे घालून कॅफेमध्ये फिरला तेव्हा प्रत्येकाच्या लक्षात आले की त्याचा व्यवसाय क्लिनिकल क्षेत्रात असावा.\nविक्री हा अशा गृहिणींसाठी डिझाइन केलेला व्यवसाय आहे ज्यांना रोख रक्कम आणायची आहे तरीही घरातून बाहेर काढता येत नाही.\nआतापर्यंत आपण शिक्षित आहोत, विनवणी आणि अभ्यास हा थेरपीटचा एकमेव व्यवसाय होता.\nमॅकियावेलीला त्याच्या असंख्य वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये छावणीत जाण्याची आणि निवासाची मागणी आवश्यक होती.\nअसो, मठाधिपतीचा व्यवसाय महत्त्वाचा असू शकतो, ज्याला नंदनवनाने पाठवले होते त्याला मिळवण्यासाठी त्याने दुहेरी घाई केली.\nरहिवाशांचा वापर सामान्यतः विणकामाच्या निर्मितीमध्ये केला जातो, तथापि, त्याव्यतिरिक्त ते वेगवेगळ्या शांततापूर्ण व्यवसायांमध्ये व्यापलेले असतात.\nअलीकडे फक्त पुरुषांसाठी म्हणून पाहिले जाणारे असंख्य व्यवसाय, उदाहरणार्थ, ट्रक ड्रायव्हिंग, सध्या स्त्रियांसाठी अधिक वैशिष्ट्यपूर्ण होत आहेत.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nOccupation म्हणजे व्यवसाय असतो ज्या मधून आपण पैसा कमवतो आणि उदरनिर्वाह करतो.\nओक्युपेशन म्हणजे बिझनेस मध्ये व्यक्ती हा स्वतः आपल्या व्यवसायाची सुरुवात करतो आणि स्वतः त्याचा निर्माण ही करत असतो परंतु एम्प्लॉयमेंट मध्ये व्यक्ती हा दुसऱ्यासाठी काम करत असतो.\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/category/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2022-12-09T17:08:04Z", "digest": "sha1:H5UJN2W6APJ4O6V5VTQSTCDEUUVBH5QJ", "length": 23296, "nlines": 122, "source_domain": "www.sudharak.in", "title": "स्त्रीवाद Archives - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nऑक्टोबर , 2022कथा, कायदा, नीती, स्त्रीवादडावकिनाचा रिच्या\nएक रस्ता.. आणि त्या रस्त्यावरून एक चिमणी उडत आली.. तिला माहीत आहे की हा रस्ता न्यायाचा रस्ता आहे.. तिने खूप ऐकले होते या रस्त्याबाबत, खूप अवघड वाटचाल असते म्हणे त्याची. आज मनाचा हिय्या करून चिमणी निघाली त्या रस्त्यावर..\n थोडेच अंतर कापून झाले, रस्ता सरळसरळ आलेला. मात्र आता समोर वळण दिसत आहे आणि नेमके त्याच ठिकाणी एक चेक पोस्ट.. एक रखवालदार कावळा तिथं बॅरिकेड्स लावून आणि हातात काठी घेऊन बसलेला. काळा कोट घातलेला, धारदार चोच असलेला कावळा..\nचिमणी उडत बागडत बॅरिकेड्स जवळ येते..\nऑक्टोबर , 2022नीती, माध्यम, समाज, स्त्रीवादसीमा मराठे\nवकिलीचे शिक्षण घेताना मला प्रकर्षाने असे जाणवायचे की, समोर आलेल्या पुराव्यावरून निकाल तर दिला जातो. पण तो न्याय्य असतोच असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. ‘कुसुम मनोहर लेले’सारखी नाटके आपल्या समाजातील स्थितीला दर्शवतात. वास्तवातही कुसुमला न्याय मिळाला नाहीच. नाटकात शेवट गोड करता येतो पण समाजात केवळ ठोस पुराव्याअभावी कितीतरी अपराधी आपल्या आजूबाजूला दिसत असतात. किंवा निरपराध लोक कायद्याच्या चकाट्यात अडकलेले दिसतात. कायदा आहे, तशा त्याला पळवाटाही आहेत आणि सद्य:स्थितीत या पळवाटा अधिराज्य करताना दिसतात. समाजात एखादा गुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी एक प्रकारची भीती बसावी या उद्देशाने शिक्षेचे स्वरूप ठरवलेले असते.\nजुलै, 2022कथा, महिला, सामाजिक समस्या, स्त्रीवादनंदिनी नीळकंठ देशमुख\nए.सी.चे तिकीट न मिळाल्यामुळे मृदुलाला साधे स्लीपरचेच तिकीट काढावे लागले होते. रात्रभर प्रवास करून उद्या सकाळी घरी जाऊन सगळे आवरायचे आणि पुन्हा ऑफिस गाठायचे. ए.सी.चे तिकीट मिळाले असते तर एवढा शीण नसता जाणवला. तरीपण ट्रेनमध्ये बसल्यावर तिला जरा निवांत वाटले. दोन दिवस सारखी लोकांची, पाहुण्यांची ये-जा. आईला बरे नव्हते म्हणून दोन दिवस ती आईला भेटायला आली होती. आजच सकाळी आईला डिस्चार्ज मिळाला म्हणून तिला निघता आले. आईला काही दिवस तरी मुंबईला आपल्याकडे घेऊन यायची तिची खूप इच्छा होती, पण आपले मुंबईचे एकंदरीत आयुष्य बघता ती गोष्ट किती अशक्य आहे हेही तिला कळत होते.\nपॉलीअ‍ॅमरी : बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था\nएप्रिल, 2022नीती, लैंगिकता, विवेक विचार, स्त्रीवादउत्पल व.बा.\nमाणसं स्वभावत: वेगवेगळी असतात. त्यांचं वेगळेपण त्यांच्या इतर व्यक्तींबरोबरच्या संबंधांतही परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांतही हे परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये लग्नपूर्व-लग्नोत्तर-लग्नबाह्य अशा सर्वच पायऱ्यांवर प्रस्थापित नैतिकता आपली भूमिका बजावत असते. आपल्याकडे स्त्री-पुरुष संबंधांची ‘व्यवस्थात्मक सुरुवात’ सहसा एकपत्नीक-एकपतिक पद्धतीने (मोनोगॅमीने) होत असली तरी मनातून ‘मोनोगॅमी’ राहीलच याची शाश्वती नसते. बरेचदा ती प्रत्यक्षातही राहत नाही.\nयात विविध टप्प्यांवर विविध प्रश्न पडत असतात. लग्न झालेलं असताना आपल्याला अन्य कुणाबद्दल काहीतरी वाटतंय, ते वाटणं योग्य आहे का आपण अमुक गोष्ट करावी की करू नये आपण अमुक गोष्ट करावी की करू नये अमुक गोष्ट नैतिक की अनैतिक\nएप्रिल, 2022परीक्षण, पुस्तक परीक्षण, सामाजिक समस्या, स्त्रीवादसीमा शशांक मराठे\nमूळ लेखिका: रेश्मा कुरेशी\nअगदी अलिकडेच वाचनालयातून पुस्तक वाचण्यासाठी समोर असलेल्या पुस्तकांवर नजर फिरवत होते आणि ‘चेहऱ्यामागाची रेश्मा’ या पुस्तकावर नजर खिळली. रेश्मा कुरेशी नाव ओळखीचे. कारण ॲसिड हल्ला झाल्याने अनेकदा बातम्यांमधून, टीव्हीवरून समोर आलेले. असे असूनही वाचण्यासाठी घ्यावे की न घ्यावे पुस्तक यातील हल्ला झालेल्या रेश्माची दाहकता आपल्याला झेपेल का पुस्तक वाचताना यातील हल्ला झालेल्या रेश्माची दाहकता आपल्याला झेपेल का पुस्तक वाचताना\nपरंतु लगेचच दुसरा विचार मनात आला. ॲसिडमुळे हल्ला झालेल्या मुलीचे निव्वळ फोटो पाहून आपण पुस्तक घ्यावे की न घ्यावे या द्वंद्वात आहोत.\nमहिला नाहीत अबला… पण केव्हा\nएप्रिल, 2022चळवळ, जीवन शैली, महिला, विषमता, स्त्रीवादजगदीश काबरे\nनिसर्गात कोणतीही गोष्ट साचून राहिली की दूषित होते. प्रवाहीपणा व बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली जातिसंस्था, कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, समाजातील रूढी-परंपरा गतकालानुगतिक जशाच्या तशा आहेत व आतल्या आत सडत आहेत. काळ बदलला तसे संदर्भही बदलले. तेव्हा या सर्व संस्थांमध्ये, रूढी-परंपरांमध्ये बदल करून त्यांना बदलत्या समाजरचनेप्रमाणे सुटसुटीत, प्रवाहित व काळानुरूप करण्याची गरज आहे. म्हणूनच पुरुषी वर्चस्व झुगारण्याची सुरुवात कुटुंबातील स्त्रियांनाच करावी लागेल. वैचारिक दुर्बलता मागे टाकून प्रगतीची उत्तुंग झेप सर्वसामान्यांनी घेण्यासाठी योनिशुचितेचे अवडंबर दूर करून नैसर्गिकतेने जगणे आवश्यक आहे.\nजानेवारी, 2022विषमता, स्त्रीवादशुभलक्ष्मी नाईक गांवकर\nआजकाल आपले आयुष्य इतके समस्याप्रधान झालेले आहे व कितीतरी प्रश्न आपल्यासमोर ‘आ’ वासून उभे आहेत. त्यातलाच एक फार गंभीर प्रश्न म्हणजे ‘लैंगिक विषमता’. ह्या प्रश्नावरचा अगदी रामबाण उपाय म्हणजे सर्वांनी आपल्या जीवनव्यवहारात स्त्रीवादाचा अवलंब करणे.\nकोणतीही विचारसरणी अंगीकारायची झाल्यास आपल्याला त्या विचारसरणीच्या अगदी मुळापर्यंत जावे लागते. म्हणजेच ‘काय’, ‘का’ आणि ‘कसे’ ह्या तीन प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतात. तेव्हाच आपण त्या विचारसरणीचा अवलंब करू शकतो. स्त्रीवादाच्या मुळापर्यंत जाण्यासाठीदेखील तीन प्रश्नांची उत्तरे सर्वात आधी आपल्याला शोधावी लागतात.\nसमकालीन घटना आणि स्त्रीवादी दृष्टिकोण\nऑक्टोबर , 2021स्त्रीवादशुभलक्ष्मी नाईक गांवकर\nसोशल मीडियावर काय आणि कधी व्हायरल होईल याचा काही नेम नाही आणि जर ती गोष्ट स्त्री सुधारणेच्या विरोधात असेल तर मग काही सांगायलाच नको. पुरुषप्रधान मूल्ये कवटाळणारे लोक त्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायरल करतील की संपूर्ण स्त्री सुधारणा चळवळींनाच अगदी कवडीमोल ठरवतील. गेल्या २-३ महिन्यांमध्ये अशाच दोन घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि विस्तव विझावा तशा काही दिवसातच सगळ्यांच्या स्मरणातूनही गेल्या.\nपहिली घटना म्हणजे, लखनऊ, उत्तरप्रदेश येथील एक विडीओ व त्या ठिकाणचे सिसिटीव्ही फुटेज ज्यात एक मुलगी तिची चूक असूनही एका टॅक्सीचालकाला बेदम मारहाण करते आणि तो इसम मात्र पलटवार न करता मदतीसाठी याचना करताना दिसतो.\n‘फिरून एकदा स्त्रीमुक्ती’ च्या निमित्ताने….\n२०२० च्या सुधारकच्या अंकासाठी घेतलेला ‘लैंगिकता’ हा विषय ठरला तेव्हा ‘आजचा सुधारक’मध्ये याविषयाबद्दल आधी काय लिहून आले आहे ते पाहण्याची उत्सुकता वाटली. हा विषय बऱ्याच वर्षांपूर्वी ‘सुधारक’मध्ये गाजला होता हे माहीत होते. त्यासाठी ‘सुधारक’चे ह्या विषयावर आधारलेले जुने अंक वाचले. हे भूतकाळात जाणे फारच रंजक ठरले. साधारणतः १९९३ ते २००१ दरम्यानच्या ‘सुधारक’चे बरेच अंक स्त्रीमुक्तीविषयीच्या उलटसुलट चर्चांनी गाजलेले आहेत. (‘सुधारक’च्या जुने अंक आता आंतरजालावर उपलब्ध आहेत.) ‘साधना’च्या मे १९९४च्या अंकामध्ये शांता बुद्धिसागर यांनी ‘चारचौघी’ नाटकाची चर्चा करत असता ‘खरी स्त्रीमुक्ती कोठे आहे\nजानेवारी, 2020विवेकवाद, स्त्रीवाददिवाकर पुरुषोत्तम मोहनी\nफिरून एकदा स्त्रीमुक्ती …\nगेली कमीतकमी १० वर्षे स्त्रीमुक्तीची चळवळ आपल्या देशात चालू आहे. पण स्त्रीमुक्तीविषयी, किंवा असे म्हणूया की त्या विषयाच्या व्याप्तीविषयी, आपणा बहुतेकांच्या मनांत संदिग्धता आहे. आपल्या स्त्रीमुक्तीविषयीच्या कल्पना अद्याप धूसर किंवा अस्पष्ट आहेत.\nबहुतेक सर्वांच्याच कल्पनेची धाव स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांनी स्त्रियांना घरकामात मदत करून त्यांची ढोरमेहनत कमी करावी आणि त्यांना आजच्यापेक्षा जास्त मानाने वागवावे ह्यापलीकडे जात नाही. ( वरच्या समजाला मदत म्हणून काही ज्येष्ठ समंजस स्त्रिया स्त्रीपुरुषसंबंधांमध्ये पुरुष बेजवाबदारीने वागतात, पण त्यांची बरोबरी करायची म्हणून स्त्रियांनी पुरुषांसारखे बेजवाबदारीने वागू नये; आपले शील संभाळावेअसे सांगतात.)\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-back-to-maggi-5083302-NOR.html", "date_download": "2022-12-09T16:30:14Z", "digest": "sha1:RHTKPMR4XMRLV6KVQ4Z33WA4XAL7IDHG", "length": 12309, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मॅगी परत ? (अग्रलेख) | Back to maggi? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुंबई उच्च न्यायालयात मॅगीला क्लीन चिट मिळाली नसली तरी दिलासा मिळाला आहे. सरकारने घातलेली बंदी न्यायालयाने अवैध ठरवली. मॅगी तयार करणाऱ्या नेस्ले कंपनीला आपली बाजू मांडण्यास पुरेशी संधी दिली गेली नाही, असे न्यायालयाने म्हटले असले तरी मॅगी हा खाद्यप्रकार सुरक्षित आहे, अशी ग्वाही दिलेली नाही. सरकारमान्य प्रयोगशाळेमध्ये मॅगीची पुन्हा तपासणी करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रयोगशाळा कोणत्या हे न्यायालयाने सांगितले आहे. पुढील सहा आठवड्यांत ही तपासणी होईल आणि त्यानंतर मॅगी खाण्यायोग्य आहे की नाही याचा निर्णय न्यायालय देईल. ही तपासणी होईपर्यंत मॅगीचे उत्पादन होणार नसल्याने एकप्रकारे बंदी कायम आहे. मात्र, स्वतंत्र चौकशी होऊन खाद्यप्रकाराबद्दल जनतेच्या मनातील संशय घालवण्याची संधी नेस्लेला मिळणार आहे.\nहाच मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. मॅगी हा घराघरात पोहोचलेला अत्यंत लोकप्रिय ब्रँड आहे. नोकरदार महिलांना तर झटपट मॅगीचा मोठा आधार होता. मुले व तरुणांमध्ये मॅगी लोकप्रिय होती व अजूनही आहे हे नाकारता येणार नाही. मात्र, त्यामध्ये शिशाचे प्रमाण धोकादायक स्तरावर असल्याचे जाहीर झाल्यानंतर सर्वत्र साशंकतेचे वातावरण होते. शिशाचा आरोग्यावरील परिणाम हा सावकाश होतो. काही वर्षांनंतर दुष्परिणाम जाणवू लागतात. मॅगीवरील शिशे हानिकारक पातळीवर आहे, असे सरकारी अधिकारी छातीठोकपणे सांगत होते. चित्रवाहिन्यांवर कित्येक दिवस यावर चर्चा झडल्या. नेस्ले ही आंतरराष्ट्रीय कंपनी. कंपनीचा आर्थिक व्याप एखाद्या लहानशा देशाच्या अर्थव्यवस्थेएवढा. घातक खाद्यप्रकार गरीब देशांवर लादून बक्कळ नफा कमावणारी, लोकांच्या जिवाशी खेळून पैसा कमावणारी कंपनी अशी प्रतिमा नेस्लेची झाली. मुळात बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांबद्दल भारतात तुसडी भावना असते. त्यात बुरसट विचारसरणीच्या संघटना व पक्ष भर घालतात. कुठलीही घटना ही थेट राष्ट्रप्रेमाशी जोडण्याची खोड आपल्या समाजाला असल्याने नेस्ले ही पाकिस्तानप्रमाणे राष्ट्रद्रोही ठरवली गेली. सरकारी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या चाचण्यांमध्ये शंकांना जागा आहे व त्या शंकाही तपासून पाहिल्या पाहिजेत, असे काही तज्ज्ञ म्हणत होते; पण चित्रवाणीवरील चर्चांमध्ये ते नेस्लेचे चमचे व राष्ट्रद्रोही ठरवले गेले.\nकेवळ टीआरपीकडे पाहून काम करणाऱ्या अँकरांचे पीक सध्या आल्यामुळे शास्त्रीय चर्चा, शास्त्रीय कसोटीवर कोणी केली नाही. परिणामी मॅगीला विरोध हा राष्ट्रप्रेमाचा आविष्कार झाला. राष्ट्रप्रेमामध्ये केंद्र सरकारनेही उडी घेतली, नेस्लेवर ६४० कोटींचा दावा ठोकला. आता तज्ज्ञ जे म्हणत होते तेच न्यायालयाने म्हटले आहे व पुन्हा तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यानच्या काळात सिंगापूर व ब्रिटनमध्ये भारतातील मॅगीची तपासणी झाली असता ती खाण्यायोग्य असल्याचा निर्वाळा तेथील अद्ययावत प्रयोगशाळांनी दिला. मॅगीला योग्यतेचे प्रमाणपत्र देण्याचा उद्देश वा अधिकार आम्हाला नाही. ते पौष्टिक खाद्य नसल्यामुळे पालकांनी मुलांना त्यापासून दूरच ठेवले पाहिजे, असे आमचे मत आहे. मॅगी धोकादायक निघाली तर जबर दंडवसुली करून नेस्लेला धडा शिकवावा, असे आम्हालाही वाटते. मात्र, त्यासाठी शास्त्रोक्त पूर्वतयारी करायला पाहिजे होती. ती केली गेलेली नाही. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची प्रतिमा बिघडली. मीडिया व राज्यकर्त्यांच्या मनात आले की कोणतेही उत्पादन भारतात अडचणीत येऊ शकते, अशी भावना जगातील गुंतवणूकदारांची झाली व हे भारतासाठी घातक आहे. भारतातील प्रयोगशाळांचे परस्परविरोधी अहवाल येतात, स्टँडर्डायझेशन झालेले नसते, आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे काम करणाऱ्या प्रयोगशाळा प्रशासनाकडे नाहीत. प्रयोगशाळांची संख्याही अत्यल्प आहे. यामुळे एखादे उत्पादन, मग तो खाद्यपदार्थ असो वा अभियांत्रिकीतील असो, त्याची आंतरराष्ट्रीय मानकांनुसार व केवळ शास्त्रीय निकषांवर तपासणी होत नाही. भारतीय उत्पादनांच्या दर्जाच्या सातत्याबद्दल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शंका असते. तशीच शंका येथील तपासण्याबाबत असते. मॅगीसारखेच पंकजा मुंडेंच्या चिक्कीबाबत झाले. देशातील विविध भागांतील पाकिटे जमा करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्वोत्तम प्रयोगशाळेत मॅगीची तपासणी केल्यानंतर सरकारने बंदी घातली असती व अब्जावधी रुपयांचा दावा ठोकला असता तर आंतरराष्ट्रीय समुदायानेही भारताची पाठराखण केली असती. अन्य देशांत कमअस्सल उत्पादने विकणे हा प्रगत देशांत गुन्हा मानला जातो.\nगरीब देशांबद्दल त्यांना कणव वगैरे काही नसते. इतरांच्या जिवाशी खेळून नफा मिळाला तरी हवाच असतो; पण शास्त्रीय कसोटीवर न्यायालयाची दारे ठोठावली तर तेथे न्याय मिळतो व कंपन्यांना जबर दंड होतो, अशी उदाहरणे आहेत. ‘मेक इन इंंडिया’चा नारा देणाऱ्या मोदी सरकारने हा शास्त्रीय मार्ग अवलंबण्याऐवजी सरसकट बंदी ठोकून दिली. आता न्यायालयाने सरकारला सरळ मार्गावर आणले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शास्त्रीय कसोट्यांवरच नेस्लेला आव्हान दिले पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/nashik/chief-minister-uddhav-thackeray-appeared-without-mask-addressed-people-without-mask-for-first-time-nashik-mhpv-590228.html", "date_download": "2022-12-09T16:55:54Z", "digest": "sha1:T65ORXLSRUTNK6U2ZOFFTROH7MT45TSR", "length": 10236, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नाशिकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसले विना मास्क, पहिल्यांदाच मास्कविना जनतेला केलं संबोधित – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /nashik /\nनाशिकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसले विना मास्क, पहिल्यांदाच मास्कविना जनतेला केलं संबोधित\nनाशिकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसले विना मास्क, पहिल्यांदाच मास्कविना जनतेला केलं संबोधित\nसोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी नाशिक (Nashik) दौरा केला. या दौऱ्या दरम्यान चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे नियमांचं (Corona Rules) पालन केलं नसल्याचं दिसून आलं.\nसोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी नाशिक (Nashik) दौरा केला. या दौऱ्या दरम्यान चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे नियमांचं (Corona Rules) पालन केलं नसल्याचं दिसून आलं.\nबृजभूषण पुण्यात, पवार स्टेजवर, मनसे बॅकफूटवर 'कुस्ती'चा डाव नेमका कुणी टाकला\n'...हे तर महाराष्ट्राचं दुर्दैव', महाविकास आघाडीच्या बिघाडीवर आव्हाडांची खंत\nब्रिजभूषण सिंह पुण्यात येणार राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश\nमहाविकास आघाडीमध्ये बिघाडी; सुळेंच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक\nनाशिक, 10 ऑगस्ट: सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी नाशिक (Nashik) दौरा केला. या दौऱ्या दरम्यान चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे नियमांचं (Corona Rules) पालन केलं नसल्याचं दिसून आलं. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील अत्याधुनिक सोयीसुविधांचे उद्घाटन झालं. या कार्यक्रमात भाषणा दरम्यान मुख्यमंत्री विना मास्क (Without Mask) दिसले.\nकोविड 19 च्या नियमांनुसार सार्वजनिक स्थळी फेस मास्क घालणं हा महत्त्वाचं असून अनिवार्य आहे. हा नियम 2020 मध्ये लागू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती. मात्र तरीही भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर फेस मास्क दिसला नाही.\nअकॅडमीधील वैशिष्ट्यपूर्ण सुविधा : • ५० मी. कंपोझिट इनडोअर फायरिंग रेंज • अस्ट्रो टर्फ फुटबॉल मैदान • ४०० मी. सिंथेटिक ट्रॅक • अस्ट्रो टर्फ हॉकी मैदान • व्हॉलीबॉल व बास्केटबॉल मैदान • निसर्ग उद्यान (नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रकल्प) pic.twitter.com/HkLFMJuLGu\nआपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, हा माझा पहिला सार्वजनिक कार्यक्रम आहे. जिथे मी विना मास्क जनतेला संबोधित करत आहे.\nमहाराष्ट्र पोलीस अकॅडमीतून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे अधिकारी तयार होतात. नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अधिक चांगले प्रशिक्षण देताना अकॅडमीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी शासन सहकार्य करेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. pic.twitter.com/bhR6DoXaL4\nत्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा विना मास्क सार्वजनिक कार्यक्रमात जनतेला संबोधित केलं आहे.\nमुंबईतल्या गणेशोत्सवासंदर्भात आज काय होणार निर्णय\nयावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे अधिकारी तयार होतात. नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अधिक चांगले प्रशिक्षण देताना अकॅडमीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार सहकार्य करेल.\nमाझे राज्य पुढे कसे जाईल हा विचार करणे ही संघभावना आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने अशी संघभावना कायम राखत देशात लौकिक प्रस्थापित केला असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.khaasre.com/archives/tag/atm", "date_download": "2022-12-09T16:36:57Z", "digest": "sha1:VO3F4P64IAEONOBGAKQ2MQQAOJMYREKB", "length": 2719, "nlines": 76, "source_domain": "www.khaasre.com", "title": "atm Archives - Khaas Re", "raw_content": "\nजाणून घ्या ATM बद्दल माहिती नसलेल्या काही रंजक गोष्टी…\nआपल्या नियमित आयुष्यात ATM एक महत्वाची गोष्ट बनलं आहे. बऱ्याच व्यक्तींच्या ATM रोज वापरात येणारी गोष्ट आहे. तुम्ही कदाचित ATM ...\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/90447.html", "date_download": "2022-12-09T15:23:56Z", "digest": "sha1:NHCQEIGW64WMTACG4ZTA4BHC3GR6OW6I", "length": 62811, "nlines": 571, "source_domain": "www.sanatan.org", "title": "कोरोना महामारीच्या दळणवळण बंदी काळातील सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाचा जिज्ञासूंना झालेला लाभ ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > कार्य > अध्यात्मप्रसार > कोरोना महामारीच्या दळणवळण बंदी काळातील सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाचा जिज्ञासूंना झालेला लाभ \nकोरोना महामारीच्या दळणवळण बंदी काळातील सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाचा जिज्ञासूंना झालेला लाभ \nवर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे सर्वत्र दळणवळण बंदी चालू झाली. त्यानंतर सनातन संस्थेच्या वतीने समाजाला अध्यात्मशास्त्राविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगांना आरंभ करण्यात आला. या सत्संगांत विविध राज्यांतील अनेक जिज्ञासू नियमित सहभागी होऊ लागले आणि त्यांनी सत्संगांत सांगितल्याप्रमाणे साधना करणे चालू केले. साधनेला आरंभ केल्यानंतर जिज्ञासूंचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिल्या आहेत.\n१ अ. सौ. स्वाती शेकटकर, जबलपूर\n१ अ १. आचारधर्मामागील वैज्ञानिक पैलूंचा बोध झाल्यामुळे सनातन संस्कृतीवरील श्रद्धा अन् अभिमान वाढणे\n‘या ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या रूपात आमच्या घरी ज्ञानगंगाच आली आहे. आपण परंपरेने चालत आलेल्या आचारधर्माचे पालन करत असतो. त्याला असलेला तर्कसंगत आधार आणि त्यामागील वैज्ञानिक पैलू यांचा बोध मला या सत्संगांतून होत आहे. त्यामुळे मी मुलांना त्याविषयी चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकत आहे आणि माझी सनातन संस्कृतीवरील श्रद्धाही दृढ होऊन मला तिचा अभिमान वाटत आहे. ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपार कृपा आहे. प.पू. गुरुदेव आणि सर्व सद्गुरु यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता \n१ आ. सौ. अर्चना जोशी, भोपाळ\n१ आ १. कुलदेवीचा नामजप केल्यावर एका रात्री आलेले संकट दूर होणे\n‘एकदा मध्यरात्री माझ्या कुटुंबावर एक संकट आले होते. त्या रात्रीच मी आमच्या कुलदेवीचा नामजप चालू केला होता. माझ्या समवेत माझ्या दोन्ही मुलींनीही कुलदेवीचा नामजप केला. सकाळ होईपर्यंत त्या समस्येवर पुष्कळ चांगला उपाय मिळाला. त्यामुळे आमच्या कुटुंबाला पुष्कळ शांतता मिळाली. हा नामजपाचाच चमत्कार होता.\n१ आ २. मुलीला पुष्कळ ताप आल्यामुळे ‘बोर्डा’च्या परीक्षेच्या ठिकाणी जाऊन ‘ड्युटी’ (कामकाज) करणे शक्य नसणे आणि रात्री कुलदेवीचा नामजप केल्यावर परीक्षाच रहित झाल्याची बातमी कळणे\nमला आणखी एक अनुभूती आली. एकदा मला ‘बोर्डा’च्या परीक्षेच्या वेळी ‘ड्युटी’ (कामकाज) लागली होती. दुसर्‍याच दिवशी माझ्या मुलीला पुष्कळ ताप आला. त्यामुळे मी परीक्षेच्या कामावर जाण्यास असमर्थ होते. मी शाळेत भ्रमणभाष केल्यावर परीक्षा अधिकार्‍याने मला सांगितले, ‘‘तुमच्याऐवजी दुसरे कुणी काम करायला सिद्ध झाले, तरच तुमची ‘ड्युटी’ रद्द करता येईल ’’ मी माझ्या मैत्रिणींना भ्रमणभाष करून विचारले; पण कोणीही काम करण्यास सिद्ध झाले नाही. त्या रात्री मी कुलदेवीचा नामजप केला. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून मी वर्तमानपत्र वाचले, तर ती परीक्षाच रहित करण्यात आली होती. हा नामजपाचाच चमत्कार होता ’’ मी माझ्या मैत्रिणींना भ्रमणभाष करून विचारले; पण कोणीही काम करण्यास सिद्ध झाले नाही. त्या रात्री मी कुलदेवीचा नामजप केला. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून मी वर्तमानपत्र वाचले, तर ती परीक्षाच रहित करण्यात आली होती. हा नामजपाचाच चमत्कार होता \n१ इ. सौ. नीता कुशवाहा, ग्वाल्हेर\n१ इ १. सत्संगात सांगितल्यानुसार नामजप करणे\n‘सत्संगातील धर्मशास्त्र सांगणार्‍या कृती ऐकून मी त्या माझ्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करते. मी ‘श्री गुरुदेव दत्त ’ आणि ‘श्री कुलदेवतायै नमः ’ आणि ‘श्री कुलदेवतायै नमः ’ हे दोन्ही नामजप करत आहे. त्यामुळे मला सकारात्मकता जाणवत आहे. मी आमचा परिवार आणि मित्रमैत्रिणी यांच्याशी याविषयी चर्चा करते.\n१ इ २. विवाहानंतर २ वर्षे अनेक उपचार करूनही गर्भ न रहाणे आणि नामजप करू लागल्यानंतर गर्भधारणा होणे\nमाझ्या विवाहाला आता दोन वर्षे पूर्ण होतील. मला ‘थायरॉइड’ ग्रंथी आणि ‘पी.सी.ओ.डी.’ (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम – गर्भाशयातील बीजांड कोशासंबंधी) यांची समस्या आहे. मी आधुनिक वैद्यांकडे जाऊन यांवरील उपचारांसाठी पुष्कळ पैसे व्यय केले; परंतु आम्हाला संतानप्राप्ती झाली नाही. आता दत्तगुरु आणि कुलदेवी यांच्या कृपेने मी ३ मासांची गर्भवती आहे.\n१ इ ३. अकस्मात् प्रकृती बिघडल्याने ‘सोनोग्राफी’ ही तपासणी केल्यावर गर्भ स्वस्थ असल्याचे दिसून येणे\nसर्व काही व्यवस्थित चालू असतांनाच मागील आठवड्यात अकस्मात् माझी प्रकृती बिघडली. आधुनिक वैद्यांनी मला ‘सोनोग्राफी’ ही तपासणी करायला सांगितले. मी पूर्ण दिवस ‘श्री गुरुदेव दत्त ’ आणि इष्ट देवतेचा नामजप केला. सुदैवाने ‘सोनोग्राफी’मध्ये गर्भ एकदम स्वस्थ असल्याचे दिसून आले. ‘यापुढेही सर्व काही चांगले रहावे’, अशी मी ईश्वराला प्रार्थना करते.’\n१ ई. सौ. मंदिरा हळवे, भोपाळ\n१ ई १. मन सकारामक होणे\n‘गेल्या ८ मासांपासून मी नियमित सत्संग ऐकत आहे. सनातन संस्थेद्वारे दिली जाणारी माहिती उद्बोधक आहे. या सत्संगांमुळे माझ्या मनातील बर्‍याच शंका आणि संभ्रम दूर झाले आहेत. मी नामजप, पूजापाठ इत्यादी कृती विधीवत् करून आनंद अन् सकारात्मकता अनुभवत आहे, उदा. मन शांत रहाणे, समस्यांच्या निवारणाची क्षमता वाढणे, इत्यादी.’\n१ उ. श्री. नीरज भालेराव, भोपाळ\n१ उ १. दिवसभर उत्साही वाटणे\nमी ‘ऑनलाईन’ सत्संगाची पुष्कळ प्रतीक्षा करतो. सत्संगात मला पुष्कळ नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आता माझा पूजा करण्याचा उत्साह वाढला असून मला दिवसभर उत्साही वाटते.’\n१ ऊ. सौ. माधवी परांजपे, जबलपूर\n१ ऊ १. सत्संगामुळे स्वतःच्या स्वभावदोषांची जाणीव होणे\n‘सत्संगात नामजपाचे महत्त्व लक्षात आल्यामुळे मी नामजपाला आरंभ केला आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास आणि गुरूंप्रती शरणागतभाव वाढला आहे. मला माझे स्वभावदोषही लक्षात आले आहेत. आता माझ्याकडून चुका झाल्यास मी त्वरित संबंधित साधकाची क्षमा मागते.’\n१ ए. सौ. अरुणा परमार, इंदूर\n१ ए १. सत्संग ऐकू लागल्यापासून स्वतःत पुष्कळ पालट झाल्याचे जाणवणे\n‘मी सनातन संस्थेच्या संपर्कात आहे’, हे सांगतांना मला अतिशय अभिमान वाटतो. कोरोनाच्या काळात आम्ही सर्व जण आपापल्या घरांत अडकून पडलो होतो. अशा वेळी सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ सत्संगांतून दिलेल्या सकारात्मक विचारांमुळे या गंभीर रोगाशी लढण्यासाठी आम्ही सिद्ध झालो. मी सत्संगात सहभागी होऊ लागल्यापासून माझ्यात पुष्कळ पालट झाले आहेत. आता मी कधी नकारात्मक विचार करत नाही. दुसर्‍यांना साहाय्य करण्यास मी नेहमी तत्पर असते. सत्संग ऐकतांना मला माझ्या अंतर्मनातून चांगले जाणवते.’\n१ ऐ. सुश्री उषा सेन, भोपाळ\n१ ऐ १. सत्संगामुळे साधनेचे प्रयत्न वाढणे\n‘मी नेहमी ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकते. त्यामुळे माझे साधनेचे प्रयत्न वाढत आहेत. नामजप केल्यामुळे माझ्या मनाला पुष्कळ शांती मिळाली. मी या सत्संगाची पुष्कळ आतुरतेने वाट पहाते.\n१ ओ. श्री. सुशील खनंग, जबलपूर\n‘ऑनलाईन’ सत्संगामुळे मला पुष्कळ चांगले वाटले आणि माझ्या मनाला शांतीची अनुभूती आली.’\n२ अ. सौ. गार्गी दुरेजा, फरिदाबाद\n२ अ १. आरंभी ‘श्री गुरुदेव दत्त ’ हा नामजप करतांना पुष्कळ त्रास होणे आणि नंतर चांगले वाटणे\n‘सत्संगात मंत्रजपाची योग्य पद्धत सांगितल्यामुळे मला पुष्कळ चांगल्या अनुभूती आल्या. घरातील सर्वांमध्ये सकारात्मकता जाणवत आहे. आरंभी मला श्री दत्तगुरूंच्या ‘श्री गुरुदेव दत्त ’ या नामजपाने त्रास झाला; परंतु नंतर पुष्कळ चांगले वाटले. मी माझ्या मैत्रिणींनाही नामजप करण्यास सांगितले असून त्यांनीही नामजप करायला आरंभ केला आहे.\n२ अ २. ‘श्री गुरुदेव दत्त ’ हा नामजप केल्यावर मैत्रिणींना आलेल्या अनुभूती\nअ. माझ्या एका मैत्रिणीच्या कुटुंबाचे कुणाशी तरी भांडण झाले आणि ते प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. तेव्हा मैत्रीण आणि तिची मुलगी दोघी नामजप करत होत्या. त्या भांडणाचा निर्णय मैत्रिणीच्या बाजूने लागला आणि ‘हे नामजपामुळेच झाले आहे’, असा तिला विश्वास वाटू लागला.\nआ. माझ्या एक मैत्रिणीला रात्री झोप लागत नव्हती. नामजप करायला लागल्यापासून तिला चांगली झोप लागत आहे.’\n२ आ. सौ. शोभना शर्मा, फरिदाबाद\n२ आ १. कुठलेही काम करतांना ‘ईश्वराची सेवा करत आहे’, या भावाने केल्यामुळे थकवा किंवा राग न येणे\n‘काही दिवसांपासून मी सनातन संस्थेचे सत्संग ऐकत आहे. नामजप ऐकल्यानंतर पूर्ण दिवसभर माझ्याकडून नामजप होत रहातो. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ’ हा नामजप मी सतत करते. मला सत्संगाचाही पुष्कळ लाभ होतो. माझ्या मनात आता चुकीचे विचार येत नाहीत आणि चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्नही माझ्याकडून होतात. कुठलेही काम करतांना माझ्या मनात ‘मी ईश्वराचीच सेवा करत आहे’, हा विचार असतो. त्यामुळे काम करतांना मला थकवा किंवा राग येत नाही.’\n२ इ. सौ. आरती नागर, फरिदाबाद\n२ इ १. नामजपामुळे मनावरील ताण आणि चिंता न्यून होणे\n‘सत्संग ऐकल्यामुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या मी कृतीत आणण्याचा प्रयत्न करते. नामजपामुळे माझी चिंता थोडी न्यून झाली असून मला आतून पुष्कळ शांत वाटू लागले आहे. काही वेळा मनावर ताण आल्यावर मी नामजप केला. तेव्हा तो ताण न्यून झाला. माझा भगवंतावरील विश्वास आता वाढला आहे. ‘भगवंत माझ्या समवेत आहे’, असे मला काही वेळा जाणवते. त्यामुळे बाहेरच्या जगाकडचे माझे लक्ष न्यून झाले आहे.’\n३ अ. श्री. विपिनकुमार कौशिक, गाजियाबाद\n३ अ १. सत्संगामुळे मन सकारात्मक आणि शांत होणे\n‘मी एप्रिल २०२० मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. तेव्हा मीही सर्व लोकांप्रमाणे कोरोनाच्या त्रासाशी झुंजत होतो. मी ‘ऑनलाईन’ सत्संगात भाग घेतला. तेथे मिळालेल्या ज्ञानानुसार मी कृती करायला चालू केल्यावर माझ्या जीवनात पुष्कळ सकारात्मक पालट झाले. आज मी मानसिकदृष्ट्या पुष्कळ सक्षम आणि शांत झाल्याचे अनुभवत आहे.’\n३ आ. सौ. बबीता सिंह, आग्रा\n३ आ १. ‘परात्पर गुरु डॉक्टरच सत्संग घेत आहेत’, असे वाटणे\n‘सत्संगामुळे आम्हाला पुष्कळ लाभ झाला आणि पुष्कळ आधार मिळू लागला. सत्संगाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच आमच्यासाठी सत्संग घेत आहेत’, असे आम्हाला वाटत होते. बाहेरची भयानक स्थिती विसरून आम्हाला सात्त्विक वातावरण अनुभवता येत होते. मुलांनाही सत्संग ऐकण्याची संधी मिळाली आणि त्यांनाही आध्यात्मिक माहिती मिळाली.’\n४ अ. सौ. अर्चना सिंह (अर्चना कुमारी), जमशेदपुर\n४ अ १. घरातील सर्वांनी नामजप करायला आरंभ केल्यावर घरातील वातावरण चांगले होणे आणि घरच्या परिस्थितीत चांगली सुधारणा होणे\n‘माझे नामजप करणे जवळजवळ बंदच झाले होते; परंतु ‘ऑनलाईन’ सत्संगामुळे माझा नामजप पुन्हा चालू झाला आणि घरातील वातावरणही चांगले झाले. माझे यजमान आणि मुलगा यांनीही नामजप करायला आरंभ केला आहे. खरेतर दळणवळण बंदीमुळे वेतन अल्प मिळत आहे; परंतु गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) कृपेने आमचे सर्व व्यवस्थित चालले आहे. आमची गुरुपौर्णिमेला काहीतरी अर्पण करण्याची इच्छा होती; म्हणून आम्ही अर्पण केले. त्यानंतर आमच्या परिस्थितीत चांगली सुधारणा झाली.\nमी देवपूजा करतांना गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. तेव्हा माझ्या डोळ्यांतून आपोआप भावाश्रू येऊ लागतात. आम्हा सर्वांवर गुरुदेवांची पुष्कळ कृपा आहे. माझ्या यजमानांचे कामही चांगले चालले आहे आणि माझ्या मुलाचे शिक्षणही चांगले चालले आहे.’\n५ अ. नीशा लाहोटी, कोटा\n‘मागील ६ मासांपासून मी या सत्संगाचा आनंद घेत आहे. या सत्संगामुळे मला वेगवेगळ्या संतांची माहिती मिळाली. मानस दर्शन करतांना मला अनेक मंदिरांचे दर्शन झाले. या मंदिरांविषयी मला आतापर्यंत काहीच ठाऊक नव्हते. हे सत्संग ऐकल्यानंतर माझ्या मनात सकारात्मकता निर्माण झाली आहे. ज्या दिवशी सत्संग ऐकायला मिळत नाही, त्या दिवशी मला खूप वेगळे आणि रितेपण जाणवते. ‘कोरोना’रूपी आपत्काळात या सत्संगांमुळे पुष्कळ आधार मिळाला आहे. सत्संग घेणार्‍या सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर यांच्या आवाजात तर मन मोहून घेणारी जादूच आहे.’\nसनातन संस्थेने ‘हिंदु राष्ट्र-संघटक कार्यशाळे’त ‘नामजपाचे महत्त्व’ सांगून नामजप केल्यावर आलेली अनुभूती\n‘देवरुख स्पिरिच्युअल प्रोवेस प्रायव्हेट लिमिटेड’कडून लक्ष्मीपूजनाचे शास्त्र सांगण्यासाठी सनातन संस्थेला निमंत्रण \nसाधना करून ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मनुष्यजन्म मिळाला आहे – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था\nऋषीमुनींनी सार्‍या विश्वाला आर्य (सुसंस्कृत) बनवण्याचे ध्येय बाळगले होते – वैद्य संजय गांधी, सनातन...\nईश्‍वराची भक्ती केली, तर तो संकटकाळात आपले निश्‍चितच रक्षण करील, याची निश्‍चिती बाळगा \nबीड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी आणि तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर व्याख्यान\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (245) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (52) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (672) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (155) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.opticwell.com/products/", "date_download": "2022-12-09T17:07:52Z", "digest": "sha1:ALTDH2RO3TIFGXH2KY5JGB3LSTVZMWKF", "length": 4166, "nlines": 176, "source_domain": "mr.opticwell.com", "title": " चीन उत्पादन कारखाना, उत्पादने पुरवठादार", "raw_content": "\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nचीन कारखान्यातून औद्योगिक ऑप्टिकल प्रिझम\nचीन औद्योगिक ऑप्टिकल विंडो\nचीन औद्योगिक नीलम विंडो क्रिस्टल\nफ्लेम डिटेक्टरसाठी नीलम विंडो\nचीन चांगली गुणवत्ता नीलम प्रिझम\nचायना बेस्ट सेफायर विंडो\nअल्ट्रा हाय व्हॅक्यूम सॅफायर व्ह्यूपोर्ट\nउच्च तापमान भट्टीसाठी नीलम विंडो\nसिंथेटिक नीलम रिंग वॉशर्स\nपाईप कॅमेरा साठी नीलम विंडो\nलेझर उपकरणांसाठी सिंथेटिक रुबी रॉड्स\nपॉलिश पारदर्शक सिंथेटिक नीलम विंडोज\n123पुढे >>> पृष्ठ 1/3\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nनीलम रॉड्स आणि ट्यूब्स\nनीलम प्रिझम आणि लेन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://baliraja.com/agri?page=107", "date_download": "2022-12-09T15:23:42Z", "digest": "sha1:GFV2VAMT3F2OY7ZREIIUNW5JGWLYMIAF", "length": 12548, "nlines": 226, "source_domain": "baliraja.com", "title": "कृषिजगत | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्‌पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nसाहित्य संमेलन : सूची\nसाहित्य संमेलन : लोगो व फोटो\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\nमराठी गझलेतील नवे शैलीप्रवाह\nविश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nबळीराजावर आपले स्वागत आहे.\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n१० वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरी येथे\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nनव्या संकेताक्षरासाठी (password साठी) विनंती करा.\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणी करा-Advance Booking (१० वे साहित्य संमेलन, गुरुकुंज मोझरी)\nकेलेली प्रतिनिधी नोंदणी बघा. 10 वे संमेलन गुरुकुंज मोझरी\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.\nआमच्या गावात रास्त भावात. माझा अनुभव\nजिस खेतसे दहेकांको मयस्सर नही रोजी.......\nशेतकरी संघटनेला गवसलेले अनमोल रत्न ऍड वामनराव चटप\nबुद्धिबळ व भुजबळाची लढाई : भाग-६\nशेतकरी आंदोलन आंधळे व सरकार बहिरे : भाग-५\nनिर्बुद्ध शेतकरी नेता टिकैत : भाग-४\nशेतकरी आंदोलन नव्हे; राजकीय कुभांड : भाग-३\nअप्रामाणिक शेतकरी आंदोलन : भाग-२\nआज मी पण कोरोना पॉझिटिव्ह आलोच. || कोरोना माहात्म्य-16 ||\nबबनराव शेलार: एक निष्ठावंत स्वातंत्र्यप्रेमी\nअंगारमळा - अंक - ११\n६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग विशेषांक\n\"वांगे अमर रहे\" पुस्तक प्रकाशन सोहळा\nABP माझा TV वर\nमी शपथ घेतो की,\nशेतकर्‍यांचे लाचारीचे जिणे संपवून\nसन्मानाने व सुखाने जगता यावे\nयाकरिता ’शेतीमालाला रास्त भाव’\nया एक कलमी कार्यक्रमासाठी\nमी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.\nपक्ष, धर्म, जात वा\nअडथळा येऊ देणार नाही.\nयुगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actress-katrina-kaif-and-actor-vicky-kaushal-latest-news-with-photos/", "date_download": "2022-12-09T15:44:36Z", "digest": "sha1:66OZYAZNAALFK2FBD22CC4CMCE2Z4ATU", "length": 12178, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "कतरीना आणि विकी कौशल तुम्ही दोघे लग्न कधी करणार या चर्चेवर कतरीना कैफ काय म्हणाली पहा - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / कतरीना आणि विकी कौशल तुम्ही दोघे लग्न कधी करणार या चर्चेवर कतरीना कैफ काय म्हणाली पहा\nकतरीना आणि विकी कौशल तुम्ही दोघे लग्न कधी करणार या चर्चेवर कतरीना कैफ काय म्हणाली पहा\nबॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्यांनी अभिनेत्रीशी लग्न केलेलं पाहायला मिळालय. नुकतीच अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशल या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात ते दोघे अमुक तमुक ठिकाणी लग्न करणार अश्या चर्चा सुरु झाल्या सोशिअल मीडियावर ह्या बातम्या वाऱ्याच्या वेगाने पसरताना देखील पाहायला मिळाल्या. ह्या दोघांनीही ह्याबाबत आजवर कधीही खुलासा केला नाही. जेंव्हा कतरिनाला तू आणि विकी कौशल तुम्ही कधी लग्न करणार असा प्रश्न विचारला त्यावर कतरीना कैफ काय म्हणाली पहा…\nविकी कौशल बद्दलच्या त्या चर्चेवर बोलताना कतरीना म्हणाली ” जेव्हापासून मी बॉलिवूडमध्ये माझा जम बसवला तेंव्हापासून मीडिया मला एकाच प्रश्न विचारात आहे तो म्हणजे मी लग्न कधी करणार गेली १५ वर्ष तुम्ही मला हेच विचारात आहेत. विकी कौशल आणि मी आम्ही दोघे राजस्थानमध्ये लग्न करणार आहोत ह्या सर्व अफवा आहेत. आम्ही दोघे फक्त मित्र आहोत. अश्या अफवा का पसरवल्या जातात कुणास ठाऊक. मी अजूनही कोणाशीच लग्नाचा विचार केलेला नाही लग्नाच्या विचारापासून मी खूप लांब आहे. कृपया अफवा पसरवू नका.” विकी कौशल आणि कतरीनाने लग्नासाठी प्रसिद्ध ड्रेस डिझायनर सब्यासाची निवड केली आणि हे दोघेजण राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचीही बातमी हि साफ चुकीची असल्याचं उघड झालं आहे. कैतरीनाचं आजवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत नाव जोडलं गेलं होत. अभिनेतेच नाही तर बिजनेसमन विजय मल्ल्या याच्या मुलाशी देखील तिचं नाव जोडण्यात आलं होत. सलमान खान याने कतरिनासोबत अनेक चित्रपट केले. फक्त चित्रपटच नाही तर ती अनेकदा सलमानच्या घरी देखील गेल्याचे अनेक फोटो सोशिअल मीडियावर रेंगाळत आहेत.\nअनेकदा सलमान खान याला देखील लग्नाबाबत विचारणा केली जाते. तुला कोणती अभिनेत्री सर्वात जास्त आवडते असं विचारल्यावर तो हसून कतरिनाचंच नाव घेताना पाहायला मिळतो. पण इकडे कतरिनाने ह्या दोघांच्या नात्याबाबत कधीही कोणताही खुलासा देखील केलेला नाही. विकी कौशल सोबत नाव जोडण्याआधी तीच रणबीर कपूर सोबत देखील नाव जोडण्यात आलं होत. पण आता रणबीर कपूर आणि आलीय भट्ट हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मीडिया कोणतीही बातमी सांगताना त्याला रंग चढवून सांगते त्यामुळेच अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या मनात तस काहीही नसलं तरी ह्या जोड्या एकमेकांच्या प्रेमात असून लवकरच लग्न देखील करणार असल्याच्या अफवा पसरवल्या जातात. फक्त बॉलिवूड मधेच नाही तर मराठी चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बाबतीत देखील अश्याच अफवा पस्रवल्यामुळे अनेकदा त्यांना समोर येऊन त्याबाबदचा खुलासा करावा लागतो.\nPrevious हि मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई बेबी शॉवरचे फोटो होताहेत व्हायरल\nNext ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील शशांकची गर्लफ्रेंड आहे ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AMR-yavatmal-university-not-give-result-to-student-5082669-NOR.html", "date_download": "2022-12-09T15:10:49Z", "digest": "sha1:3JWLBDEZGI7HZ5AY6ANQ7L3VAAK7UX36", "length": 6962, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "विद्यापीठ निकाल देईना अन् महाविद्यालय प्रवेश, अमरावती विद्यापीठाचा प्रताप | Yavatmal University Not Give Result To Student - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविद्यापीठ निकाल देईना अन् महाविद्यालय प्रवेश, अमरावती विद्यापीठाचा प्रताप\nपुसद- ‘आई जेवायला देईना अन् बाप भिक मागू देईना’ या उत्कीला तंतोतंत लागू पडणारा प्रकार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने बीकॉमच्या विद्यार्थ्यांसोबत घडवला आहे. विद्यापीठाने बी.कॉम भाग दोन वर्षाचा निकाल रोखून धरल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nविदर्भ अगोदरच शिक्षणाच्या क्षेत्रातही मागासलेलाच आहे. येथे मिळते त्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ ऑनलाईन झाले असतानाही अमरावती विद्यापीठ आजही माघारलेलेच असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच अमरावती विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील महाविद्यालयांना सध्या अडवणुकीच्या धोरणांचा वेगळाच अनुभव येऊ लागला आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांचे बी.कॉम.\nभाग दोन वर्षाचे निकाल विद्यापीठाने रोखले आहेत. ऑफिसिअल व्हेरिफीकेशनच्या अथवा तांत्रिक अडचणीच्या नावाखाली अडवण्यात आलेल्या गुणपत्रिकांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. २० जूनपासून महाविद्यालयांना सुरुवात झाली.\nदुसरीकडे इतर वर्गांचे निकालही ऑनलाईन लागले. सोबतच गुणपत्रिका हातातही पडल्या बी.कॉम, बी.ए., बी.एस्सी. च्या प्रथम वर्षात प्रवेशही घेतले आहे. तर बी.ए.,बी.कॉम. बी.एस्सी भाग एकचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला आहे. सध्या विद्यापीठाकडून बी.कॉ. भाग दोनचा निकाल रोखून धरून ठेवल्याने पुढील वर्गात प्रवेश घेण्याची वाट विद्यार्थी पाहत आहे. जर गुणपत्रिका देता येत नसेल तर ऑनलाईन निकाल जाहिर करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. विद्यापीठाच्या मनमर्जी कारभारने विद्यार्थी संभ्रमात पडले असून निकाल पास कि नापास या भ्रमात आहे. या संबंधी स्थानिकच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबत विचारणा केली असता महाविद्यालयही निकालाच्या प्रतीक्षेतच असल्याचे सांगितल्या जात आहे.\n१५ ऑगस्टपूर्वी निकाल दिल्यास आंदोलन करू\n- अमरावती विद्यापीठाने ठरलेल्या वेळेत निकाल जाहिर केला नाही. सध्या महाविद्यालये सुरू झाले असून अभ्यासक्रमास सुरुवात केली आहे. आम्ही पास कि नापास या संभ्रमात आहोत. निकाल लागत नसल्यामुळे महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही त्यामुळे जर विद्यापीठाने १५ ऑगस्ट पूर्वी निकाल दिल्यास आम्ही विद्यार्थी आंदोलन करू.'\nबादल राठोड, विद्यापीठ प्रतिनिधी, पुसद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkar.co.in/current-affairs-5th-november-2022/", "date_download": "2022-12-09T16:02:29Z", "digest": "sha1:WDK4FQURKJDSMUWGR6QKQ2I67VW2N2W6", "length": 19592, "nlines": 290, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Current Affairs 5th November 2022: Current Affairs & GK Updates in Marathi", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nआपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0५ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……\n१) तामिळनाडू सरकारने केव्हा “राजा राज चोल” यांची जयंती साजरी करण्याची घोषणा केली आहे\n२) कोठे“बाजी राऊत राष्ट्रीय फुटबाल turnament” आयोजित केली जात आहे\n३) कोणी ६ व्या “गंगा उत्सव” चे उद्घाटन केले आहे\n(२) जी. किशन रेड्डी\nउत्तर:(२) जी. किशन रेड्डी\n४) इज्राईल चे नवीन पंतप्रधान कोण बनले आहे\n५) भारतीय सेनेने कोठे “पुष्पाजली समारोह” आयोजित केला आहे\n६) आसाम आणि कोणत्या राज्याच्या राज्यपाल यांनी“NIIE व्यापार मेळा” चे उद्घाटन केले आहे\n७) इंडोनेशिया ने कोणत्या देशाला “G20 धर्म मंच” ची अध्यक्षता सोपवली आहे\n८) कोणत्या राज्यात देशाचे पहिले मतदार “श्याम शरण नेगी” यांनी मतदान केले आहे\n९) “पहिला बायोस्पियर रिजर्व साठी आंतरराष्ट्रीय दिवस” कधी साजरा केला जातो\n१०) कोठे“इंडिया CHEM २०२२” आयोजित होणार आहे\n११) अडाणी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड ने कोणत्या राज्यात सर्वात मोठी “पवन टरबाईन” स्थापित करणार आहे\n१२) देशाचे पहिले “महिला मोहल्ला क्लिनिक” चे कोठे उद्घाटन झाले आहे\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/10/dont-let-blood-clots-block-your-life.html", "date_download": "2022-12-09T14:49:40Z", "digest": "sha1:SMI647AZVLHEVQ6QO3FCUWBYAJGGI43Z", "length": 15254, "nlines": 134, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "थ्रोम्बोसिस कशामुळे होतो? Don_t let blood clots block your life - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nबुधवार, ऑक्टोबर १२, २०२२\nरक्ताच्या गुठळ्यांना तुमचे जीवन रोखू देऊ नका\nजागतिक थ्रोम्बोसिस दिवस दरवर्षी 13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. यावर्षी वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरने सावध राहण्याची आणि थ्रोम्बोसिसची पूर्वसूचना देणारी चिन्हे गंभीर होण्याआधी ओळखण्याच्या गरजेवर भर दिला आहे. लवकर निदान आणि योग्य उपचार आपल्याला अनेक जीव वाचवण्यास मदत करू शकतात.\nअलीकडील अहवालांनुसार, जगभरात 4 पैकी 1 लोक दरवर्षी थ्रोम्बोसिसने मरतात, जे स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि दुचाकी अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा कितीतरी जास्त आहे. डॉ. गुंजन लोणे , सल्लागार- हेमॅटोलॉजी-हेमॅटो-ऑन्कोलॉजी यांनी माहिती दिली, “ हे जागतिक मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमुख कारण आहे. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि शिरासंबंधीचा थ्रोम्बोइम्बोलिझम (व्हीटीई ) हे तीन प्रमुख हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूचे थ्रोम्बोसिस हे प्रतिबंध करण्यायोग्य मूळ कारण आहे\",\nतुमच्या रक्ताला योग्य रीतीने वाहण्यापासून रोखणारी कोणतीही गोष्ट रक्ताच्या गुठळ्या तयार करू शकते. थ्रोम्बोसिस म्हणजे धमनी किंवा शिरामध्ये गुठळी तयार होणे. एक गठ्ठा सामान्य रक्त प्रवाह अवरोधित करतो आणि विलग होऊ शकतो आणि एखाद्या अवयवापर्यंत जाऊ शकतो.\nडीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी)- जेव्हा पायाच्या खोल नसांमध्ये गुठळी तयार होते.\nपल्मोनरी एम्बोलिझम (पीई) - जेव्हा रक्ताभिसरणात गुठळी जाते आणि फुफ्फुसात जाते\nवेनस थ्रोम्बोइम्बोलिझम (व्हीटीई )- डीव्हीटी आणि पीई एकत्र\nकोविड -19 च्या दुष्परिणामांपैकी एक असल्यामुळे हा आजार गेल्या काही वर्षांत चर्चेत आला आहे. क्वचित प्रसंगी, लोकांना कोविड लस मिळाल्यानंतरही ही स्थिती निर्माण झाली आहे.\nथ्रोम्बोसिसची लक्षणे काय आहेत\nडीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी)- वेदना, सूज, लालसरपणा, त्वचेचा रंग बदलणे आणि पायात गरम होणे , विशेषतः पोटरी मध्ये.\nफुफ्फुस- पल्मोनरी एम्बोलिझम (पीई) - श्वास लागणे, छातीत दुखणे, जलद हृदय गती, डोके हलके होणे किंवा बेशुद्ध होणे , खोकल्यातून रक्त येणे.\nहृदय - हृदयविकाराचा झटका\nजोखीम घटक काय आहेत\nएकत्रित तोंडी गर्भनिरोधक गोळ्या\nगर्भधारणा किंवा नुकताच जन्म दिलेला\nमेनोपॉझ नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी\nप्रतिबंधात्मक उपाय काय आहेत\nधूम्रपान आणि मद्यपान टाळा\nदीर्घकाळ उभे राहणे टाळा\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/page/110/", "date_download": "2022-12-09T16:01:02Z", "digest": "sha1:V5B4OFVM7CCI2DDCUME67UHHLRF4ARTJ", "length": 3111, "nlines": 48, "source_domain": "www.marathimol.com", "title": "Marathi Mol - Information Is Wealth", "raw_content": "\nEssay On Corruption In Marathi भ्रष्टाचार हा देशासाठी शाप आहे. भ्रष्टाचार केवळ देशाच्या आर्थिक वाढ आणि विकासास अडथळा आणत नाही …\nरोहित शर्मा यांची संपूर्ण माहिती Rohit Sharma Information In Marathi\nRohit Sharma Information In Marathi रोहित शर्मा हा एक क्रिकेट खेळाशी संबंधित असणारा खेळाडू आहे. तो भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने …\nराजेश खन्ना यांची संपूर्ण माहिती Rajesh Khanna Information In Marathi\nRajesh Khanna Information In Marathi राजेश खन्ना हे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अभिनेते आहेत. त्यांच्या काळात ते सुपरस्टार होते तो …\nईशांत शर्मा यांची संपूर्ण माहिती Ishant Sharma Information In Marathi\nIshant Sharma Information In Marathi इशांत शर्मा हा एक भारतीय क्रिकेटर आहे ज्याने कसोटी, एकदिवसीय आणि T20 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व …\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/blog-post_65.html", "date_download": "2022-12-09T16:48:27Z", "digest": "sha1:IF6M26343KWDHJ7JMPCLDHKI7HZPWF6J", "length": 6417, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "“सत्तेवर येऊन सात वर्षे झाले पण महागाईचा राक्षस आणखी मारता आला नाही", "raw_content": "\n“सत्तेवर येऊन सात वर्षे झाले पण महागाईचा राक्षस आणखी मारता आला नाही\nमुंबई - केंद्रात लागोपाठ दोन वेळा भाजपचं सरकार बहुमताने निवडून दिलं. मात्र सत्तेवर येऊन सात वर्षे झाली, तरी केंद्रीय सरकारला महागाईचा राक्षस अजूनही मारता आलेला नाही, अशा शब्दांत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.\nकधी काळी याच महागाईच्या प्रश्नावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत नरडी बसेपर्यंत घोषणाबाजी करणाऱ्या, कॅमेऱ्यासमोर येऊन महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालीन आंदोलकांची आता दातखीळ बसली आहे, अशी बोचरी टीका शिवसेनेनं अग्रलेखातून केलीये.\nमहागाईने जुन्या सरकारच्या काळातील सर्व विक्रम मोडीत काढून नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. एरवी एखाद्या नटीच्या बेकायदा बांधकामासह कुठल्याही फुटकळ विषयावर छाती बडवत हाय तौबा माजवणारी मंडळी आता भडकलेल्या महागाईच्या ज्वलंत प्रश्नावर मात्र तोंड उघडायला तयार नाही, असं म्हणत शिवसेनेनं भाजप नेत्यांवर निशाणा साधला.\nसंतापाची बाब अशी की, सरकारने पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा महागाईच्या आगीत तेल ओतण्याचा उद्योग केला आहे. याच महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारने गॅस सिलिंडरचे दर तब्बल 25 रुपयांनी वाढविले होते. सरकारने घरगुती गॅसच्या दरात तर जबर वाढ केलीच, पण चहा टपरीपासून छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक, केटरिंगचालक जो व्यावसायिक गॅस वापरतात, त्यात तर तब्बल 84 रुपयांची भयंकर वाढ करण्यात आली. ही दरवाढ कधी तर जेव्हा कोरोनामुळे सगळे काही ठप्प पडले आहे तेव्हा तर जेव्हा कोरोनामुळे सगळे काही ठप्प पडले आहे तेव्हा कोरोनासारख्या संकटकाळात गॅस सिलिंडरचे दर 25 आणि 84 रुपयांनी वाढविणे याचा अर्थ स्पष्ट आहे, सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत, असंही अग्रलेखात म्हटलंय.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.viraltm.org/wife-extra-marital-affair-55815/", "date_download": "2022-12-09T14:55:47Z", "digest": "sha1:3QR5H6PTCUD37GL6FKLAGES7ATHLVKG6", "length": 11773, "nlines": 128, "source_domain": "www.viraltm.org", "title": "या कारणामुळे बायकोचे असते बाहेर अफेयर, प्रत्येक नवऱ्याला माहित असावे हे कारण ! - ViralTM", "raw_content": "\nया कारणामुळे बायकोचे असते बाहेर अफेयर, प्रत्येक नवऱ्याला माहित असावे हे कारण \nनवरा आणि बायकोचे नाते सात जन्माचे मानले जाते. तथापि आजच्या मॉडर्न काळामध्ये हे नाते एक जन्म टिकले तरी खूप आहे. कोणत्याही हॅप्पी मॅरिड लाईफसाठी विश्वास आणि निष्ठा खूप आवश्यक आहे. पण अनेकवेळा काही खास कारणामुळे पार्टनर धोका देण्यास भाग पडतो. त्याचे लग्नानंतर देखील एखाद्यासोबत अफेयर चालू राहते. अफेयर नवरा आणि बायको दोघांचेहि असू शकते. आजच्या या आर्टिकलमध्ये आपण बायको अफेयर का करते यावर चर्चा करणार आहोत.\nलग्नाच्या अगोदर मुलींचे बॉयफ्रेंड असणे सामान्य बाब आहे. समस्या तर तेव्हाच येते जेव्हा लग्न झाल्यानंतर देखील ते त्यांना विसरू शकत नाहीत. जर ते आपल्या लग्नाने खुश नसतील तर बॉयफ्रेंडची आठवण देखील अधिक येऊ लागते. नंतर भावनांच्या भरामध्ये तिचे अफेयर सुरु होते.\nजर लग्नानंतर पती महिलेसोबत मारहाण करत असेल, तिचा आदर करत नसेल तर पत्नीसाठी घर आणि लग्न नरक बनून जाते. याशिवाय त्या आपल्यासाठी नवीन जोडीदाराचा शोध सुरु करतात. त्यांना दुसरे पुरुष आपल्या पतीपेक्षा चांगले वाटू लागतात.\nकाही महिला फक्त पतीचा बदल घेण्याच्या इच्छेमध्येच दुसऱ्यासोबत अफेयर सुरु करतात. जर पतीचे दुसऱ्या ठिकाणी अफेयर सुरु असेल तर पत्नी देखील त्याला धडा शिकवण्यासाठी हेच काम करते. याशिवाय पती जर थोड्या थोड्या कारणामुळे शंका घेत असेल आणि कोणत्याही कारणावरून त्रास देत असेल तर पत्नीमध्ये बदल्याची भावना तिच्यामध्ये जागृत होते.\nअनेकवेळा मुलीचे लग्न करण्याची इच्छा नसेल तरीही आईवडीलांच्या दबावामुळे त्या लग्न करतात. अशाप्रकारच्या लग्नामध्ये महिला जास्त खुश राहत नाहीत. यामुळे लग्नानंतर पती पसंत नसल्यास त्यांना अफेयर करण्याची इच्छा जागृत होते.\nलग्नाच्या काही वर्षानंतर पतीचा रोमांस आणि इंटरेस्ट कमी होऊ लागतो. अशामध्ये आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी पत्नी नाईलाजाने दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होते. अनेक वेळा पती शारीरिक रूपाने इतका मजबूत नसतो कि महिलेला चरम सुखाची प्राप्ती करून देऊ शकेल. यामुळे देखील महिला बाहेर अफेयर सुरु करतात.\nकाही नवीन करण्याची इच्छा\nअनेक वेळा महिला आपल्या मॅरिड लाईफला बोर होतात. त्यांच्या मनामध्ये नवीन प्रयोग करण्याची इच्छा जागृत होते. त्या लग्न तोडण्याचा विचार करत नाही पण वन टाइम फनच्या चक्करमध्ये त्या अफेयर करू लागतात.\nइमोशनल सपोर्ट न मिळणे\nजेव्हा कधी एखादी महिला दुखामध्ये असते तेव्हा पत्नीला पतीकडून इमोशनल सपोर्ट हवा असतो. जर पती आपल्या पत्नीला सपोर्ट देत नसेल आणि एखादा दुसरा पुरुष भावनात्मक आधार देत असेल तर पत्नीचे मन विचलित होण्यास वेळ लागत नाही.\nजर पती पत्नीदरम्यान सतत भांडण तंटे होत असतील तर हा एक असा पॉइंट असतो जेव्हा पत्नी दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होऊ लागते.\nमित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.\nफोटोमध्ये दडले आहे एक रहस्य, फक्त ९ सेकंदामध्ये शोद्यायची आहे एक महिला, तुम्ही पाहिली का \nजीनियसअसाल तर फोटोमधून शोधून दाखवा ८ फरक, ९९% लोक झालेत फेल, फोटो Zoom करा उत्तर सापडेल…\nखासगी आयुष्याबद्दल प्रिया बापटने केले मोठे वक्तव्य, म्हणाली; ‘माझा नवरा मला सुख देतो पण…’\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nफोटोमध्ये दडले आहे एक रहस्य, फक्त ९ सेकंदामध्ये शोद्यायची आहे एक...\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/maharashtra-government-on-shakti-bill/", "date_download": "2022-12-09T15:34:29Z", "digest": "sha1:KKPHZM3VPRYNDROBHXQCDEQETAYXGFDN", "length": 21084, "nlines": 123, "source_domain": "bolbhidu.com", "title": "महाराष्ट्र विचारतोय, शक्ती कायद्याचं काय झालं?", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nमहाराष्ट्र विचारतोय, शक्ती कायद्याचं काय झालं\nदिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्काराच्या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. मुंबईतील साकीनाका या ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाकामधील खैरानी रोड या परिसरात बलात्कार झालेल्या ३२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अत्यंत अमानुषरित्या या महिलेवर अत्याचार करण्यात आले होते.\nबरं हि एकच घटना घडली नसून अमरावतीमध्ये १७ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर आत्महत्त्येची घटना घडली आहे. आहे तर पुण्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण करून बलात्कार केल्याच्या दोन घटना दहा दिवसांत घडल्या आहेत. तर राजगुरुनगर येथेही १२ वर्षाच्या मुलीवर बलात्काराची घटना घडलीय.\nया भयंकर घटनेवर राज्यभारात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर आता राज्यातील राजकारण तापत आहे. साहजिकच आहे या घटनेमुळे सर्वांनाच आता शक्ती कायद्याची आठवण झाली आहे.\nयाच घटनेच्या पार्श्वभुमीवर आपल्या राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली आहे कि,\n“राज्याच्या पोलिस दलासमोर महिला सुरक्षेचे प्रमुख आव्हान उभे ठाकले आहे. गुन्हेगारांना कठोर आणि तातडीने शिक्षा व्हावी, यासाठी शक्ती कायदा करण्यात येत आहे. कायद्याचे विधेयक विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडले जाईल,या कायद्यामुळे पीडित महिलांना न्याय मिळेल, तसेच चांगली व्यवस्था उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आता त्यांचा विश्वास खरा ठरायला आणखी किती वेळ जाईल हे सांगता येत नाही.\nआपल्या समाजाचं म्हणा किंव्हा येथील न्यायव्यवस्थेचं म्हणा आपल्याकडे अशा घटना घडल्यावरच ‘शक्ती विधेयका’चं काय झालं म्हणत सूर काढला जातो. याच कारणामुळे चर्चेत असलेल्या आणि आपण मागणी करत असलेला शक्ती कायदा नेमका काय आहे, त्याची संपूर्ण माहिती आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे.\nमहाराष्ट्र सरकारकडून प्रस्तावित असलेल्या ‘शक्ती विधेयका’चं काय झालं, असा सवाल सध्या महाराष्ट्र विचारत आहे.\n२०२० च्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र शासनाने ‘शक्ती विधेयक’ मांडले. गतवर्षीच १० डिसेंबरला मानवी हक्कदिनाच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळाने त्याला मान्यताही दिली.\nकाय आहे हा शक्ती कायदा \nमहिलांवर आणि लहान मुलांवर अत्याचारांच्या तक्रारींवर लवकरात लवकर कारवाई करता यावी आणि आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी म्हणून महाराष्ट्र सरकार दोन कायदे करणार आहेत. आंध्र प्रदेश राज्याच्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर ‘शक्ती’ नावाचे हे दोन कायदे असतील. याच कायद्यांतर्गत सोशल मीडियावरचे गुन्हे देखील असणार आहेत.\nकठोर आणि जलद शिक्षेची तरतुद असल्यामुळे हा कायदा बराच चर्चेत आहे.\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या…\nभारतीय दंड संहितेच्या गुन्हेगारी प्रक्रियेसंदर्भातील कायदा (१९७३) आणि लैंगिक गुन्ह्य़ांपासून मुलांचे संरक्षण कायदा (पॉक्सो-२०१२) यांत महाराष्ट्रापुरते बदल सुचवणाऱ्या ‘शक्ती गुन्हेगारी कायदा (२०२०)’ या विधेयकाला १० डिसेंबर २०२० रोजी मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती.\nहा कायदा इतका कडक आणि जलद कारवाईची तरतूद असतांना देखील हा कायदा अडकला कुठ हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या २०२० च्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने ‘शक्ती विधेयक’ मांडलं होतं. राज्यातील महिलांच्या सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा ‘शक्ती’ कायदा येत्या अधिवेशनात मंजूर करून घेणार, अशी ग्वाही तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये दिली होती. मार्च २०२१ मधील अधिवेशनात ते संमत करून घेण्याचं नियोजन होतं. मात्र, या अधिवेशनात हे विधेयक रखडल्याचं दिसून आलं.\nमहिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कारवाई करता यावी, यासाठी प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ महाराष्ट्र अमेंडमेंट ॲक्ट २०२० आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ २०२० अशी दोन विधेयकं विधिमंडळासमोर मांडण्यात येणार आहेत.\nसार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण अध्यक्षतेखाली यासाठी एक उपसमिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये अनिल देशमुख, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या मंत्र्यांचा समावेश होता. आंध्र प्रदेशातील ‘दिशा’ कायद्याचा अभ्यास करून त्यानंतर हे विधेयक तयार करण्यात आलं आहे.\nशक्ती कायद्यातील प्रमुख तरतुदी काय आहेत \nसोशल मीडियावर महिलांचा जर ई-मेल, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा मेसेजच्या माध्यमातून छळ करण्यात आला अथवा आक्षेपार्ह कमेंट वा ट्रोल करण्यात आलं तर, महिलांवर कमेंट करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे यासाठी पण शिक्षेची तरतूद.\nशक्ती कायद्यांतर्गत २१ दिवसात खटल्याचा निकाल लागणार हे निश्चितपणे सांगितलं आहे.\nबलात्कार प्रकरणी आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार.\nअती दुर्लभ प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद, अथवा जन्मठेप आणि दंड असणार आहे.\nओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद असणार आहे.\nमहिलांवरील क्रूर अत्याचार गुन्ह्याप्रकरणी मृत्युदंड शिक्षेची तरतूद. महिलांवर पुन्हा पुन्हा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते.\nवय वर्ष १६ पेक्षा कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत जन्मठेप.\nसामूहिक बलात्कार – २० वर्ष कठोर जमठेप शिक्षेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप, १० लाख रुपये दंड किंवा मृत्युदंड.\n१६ वर्षाखालील मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कठोर जमठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप, दहा लाख रुपये दंड.\nबारा वर्षाखालील मुलीवर अत्याचार मरेपर्यंत कठोर जन्मठेप शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड\nबलात्कार प्रकरणी तपसास सहकार्य न करणाऱ्या सरकारी सेवकाला दोन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड\nएसिड हल्ला केल्यास किमान दहा वर्षांची किंवा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, पीडित व्यक्तीला दंड रक्कम द्यावी लागणार\nएसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास १० ते १४ वर्षापर्यंत तुरुंगवास\nमहिलेचा कोणत्या पद्धतीचे छळ केल्यास किमान दोन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड\nमुंबईमध्ये घडलेल्या या घटनेवर महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाकडून चौफेर निषेध व्यक्त केला आहे. असो निषेध व्यक्त करणे ठीकेय पण खरं समाधान तेंव्हाच मिळेल जेंव्हा राज्य सरकारतर्फे या कायद्याची पूर्तता केली जाईल.\nहे हि वाच भिडू :\nविजय रुपाणी यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामागे भाजपची नेमकी गणित काय आहेत\nएकही निवडणूक न जिंकलेली उमेदवार ममता दीदींना चॅलेंज देणार का\nमायावतींनी ठरवलंय बाहुबली नेत्यांना येत्या विधानसभा निवडणुकीची तिकिटे देणार नाही.\nकसाबला फाशी देणार हे मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पतीला देखील कळू दिलं नव्हतं.\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार नेमका कुणाचा \nबार्टीचे अनुदान बंद करून महाविकास आघाडी सरकार दलितविरोधी भूमिका घेतंय \nनेपाळमध्ये मासिक पाळी दरम्यान वाळीत टाकणे कायदेशीर गुन्हा झालाय,परंतु बदल घडेल का \nआपला समाज लिव्ह-इन रिलेशनशिप स्विकारण्याचं धाडस दाखवेल का \nकाँग्रेसच्या काळात सिलेंडरवर दिलं जाणारं अनुदान कमी करत पंतप्रधान मोदींनी बंदच…\nहे ही वाच भिडू\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची…\nदेशात सत्ता असूनही भाजपला दिल्ली काबीज करता येत नाही…\nया ९ राज्यांच्या आगामी निवडणूका ठरवतील मोदी लाट अजूनही…\nदिल्लीला नावं ठेवण्याआधी, एकदा आपल्या पुण्या-मुंबईची…\nयुनायटेड नेशन्समध्ये भारताचा आवाज बुलंद करणाऱ्या रुचिरा…\nकधीकाळी संपल्याची चर्चा होती, तेच विनोद तावडे हिमाचल…\nरागारागात लष्करात भरती झालेल्या सॅम माणेकशॉ यांच्या…\n‘ट्विटर फाईल्स’ आल्या अन् एलॉन मस्क जीवाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/this-town-has-more-temples-than-buildings/", "date_download": "2022-12-09T15:25:08Z", "digest": "sha1:BIRZUHB5AIVQC2BPFULVJHBFM7YR3FXF", "length": 16439, "nlines": 108, "source_domain": "bolbhidu.com", "title": "या गावात घरांपेक्षा मंदिरांची संख्या जास्त आहे !", "raw_content": "\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाकडं जाणार \nBol Bhidu - विषय हार्ड\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाकडं जाणार \nया गावात घरांपेक्षा मंदिरांची संख्या जास्त आहे \nप्रत्येक गावाची काही तरी स्टोरी असते. प्रत्येक गावात काही प्रसिद्ध ठिकाणे असतात, फेमस मंदिरे असतात. पण तुम्ही फक्त मंदिरांच गाव ऐकलं आहे का हो भारतात असे एक गाव आहे जिथे घरांपेक्षा मंदिरांची संख्या जास्त आहे.\nझारखंड राज्यातलं मलुटी हेचं ते गाव .\nमलुटी गावामध्ये आज घडीला जवळपास छोटी मोठी अशी ७२ मंदिरे आहेत. त्यापैकी अनेक मंदिरे महादेवाची आहेत. शेकडो वर्षे जुनी असलेल्या या मंदिरांवर रामायण महाभारतातल्या कथा चितारल्या आहेत . भारतातल्या सर्वोत्तम शिल्पकारांनी ही मंदिरे उभारलेली आहेत. असं म्हणतात एकेकाळी तिथे १०८ मंदिरे होती. पण वर्षानुवर्षे नीट देखभाल न केल्यामुळे यातील काही मंदिरे कालौघात नष्ट झाली.\nही मंदिरे कोणी उभारली याच गावात का उभारली याच गावात का उभारली अशी अनेक प्रश्न आपल्याला पडली असतील. यासाठी आपल्याला मलुटी गावाचा इतिहास जाणून घ्यावा लागेल.\nतसं पाहिलं तर मलुटी गावाचा इतिहासाचा मागोवा घेतला तर त्याची मूळं प्रागैतिहासिक काळापर्यंत जातात. अश्मयुगीन काळातील काही पुरावे या गावात सापडतात. ख्रिस्तपूर्व काळात हे गाव गुप्त काशी म्हणून ओळखले जायचे. शुंग राजांनी येथे अश्वमेध यज्ञ देखील केला होता. पुढच्या काही वर्षात येथे वज्रायणी बौद्धपंथांचे भिख्खू येऊन राहिले.\nत्यांच्या पाठोपाठ तांत्रिक विद्या जाणणारे साधू येथे आले. त्यांनीच इथल्या सर्वात जुन्या मां मौलीक्षा माता मंदिराची स्थापना केली. याच देवीच्या नावावरून किंवा तेव्हा राज्य करत असणाऱ्या बनकुराच्या मल्ला राजांवरून या गावाला मलुटी हे नाव मिळालं. पाल घराण्याच्या राज्यात इथे काही मंदिरे बांधली गेली.\nपण मलुटी गावाला मंदिरांच गाव ही ओळख पंधराव्या शतकात मिळाली.\nतेव्हा मलुटी गाव हे नानकर राज्याची राजधानी होती आणि तिचा राजा होता “बाज बसंत रॉय”. या राजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या राज्यात कोणताही कर गोळा केला जायचा नाही. त्याचे नाव बाज बसंत कसे पडले यामागे ही एक गंमतीशीर कथा आहे.\nखर तर बसंत रॉय हा कटीग्राम या गावचा. त्याकाळात बंगालचा सुलतान होता गौराचा अल्लादिन हुसेन शाह. त्याचे राज्य बिहार झारखंड त्रिपुरा ओरिसा पर्यंत पसरले होते. तो शांतताप्रिय असल्यामुळे प्रजेचा प्रिय होता. एकदा तो आपल्या राज्याच्या दौऱ्यावर निघाला होता. त्याने एक बहिरी ससाणा पाळला होता. हा ससाणा सुलतान दौऱ्यावर असताना अचानक हरवला.\nअल्लादिन हुसेन शाहचा तो ससाणा जिवापेक्षा जास्त प्रिय होता. त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली जो कोणी हा ससाणा शोधून आणेल त्याला मोठे इनाम देण्यात येईल. तेव्हा कटीग्राम गावच्या बसंतरॉयने तो ससाणा शोधून आणला. याकामासाठी त्याला वाराणसीच्या सुमेरू मठातल्या दांडी स्वामींनी मदत केली होती. खुश होऊन सुलतानाने बसंतरॉयला मलुटीची जहागिरी दिली. ससाणा शोधून दिलेला बसंत रॉय राजा बाज बसंत बनला.\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या…\nतर हा बाज बसंत आपल्या जनतेकडून कर गोळा करायचा नाहीच शिवाय त्याने स्वतःसाठी कोणताही राजवाडा बांधला नाही. तो मोठा धार्मिक होता.वाराणसीच्या सुमेरू मठाचा तो मोठा भक्त होता. त्यांच्याच आशीर्वादाने त्याला हे राज्य मिळाले होते. तिथले मठाधिपती हे मलूटी राज्याचे राजगुरू असायचे. त्यांच्याच आदेशानुसार बाज बसंतने राजवाड्याच्या ऐवजी मलुटी गावात सुंदर मंदिर बांधले.\nबाज बसंतनंतर आलेल्या त्याच्या वंशजानी ही परंपरा सांभाळली. पुढे त्यांच्या घराण्याला भाऊबंदकीचा शाप लागला. एका मोठया राज्याचे छोटे छोटे तुकडे झाले. पण या प्रत्येक राजाने आपल्या वंशपरंपरेप्रमाणे मलुटीमध्ये मंदिरे उभारली. अनेक वर्षे ही परंपरा चालू राहिल्या मुळे मलुटी गाव हे मंदिरांच गाव बनले.\nखास बंगालच्या कारागीरांच्या चाला या पद्धतीने लाल विटांनी ही मंदिरे बांधली गेली आहेत. पुढे मलुटीची राजेशाही नष्ट झाली तसे या छोट्या गावात या मंदिरांच देखभाल करण्यासाठी कोणी उरले नाही. स्वातंत्र्यानंतरही कित्येक वर्षे या गावात वीज पोहचली नाही. यामुळे पर्यटकांना सुद्धा या गावाबद्दल जास्ती माहिती नाही.\nअसं म्हणतात आदिशंकराचार्य यांच या गावात वास्तव्य होऊन गेले आहे. या घटनेची स्मृती म्हणून सुमेरू मठाचे स्वामी आजही मलुटी मध्ये दरवर्षी मोठा उत्सव भरवतात. इथे भरणाऱ्या काली मातेच्या यात्रेमध्ये १०० बोकडांचा बळी दिला जातो.\nआज या पैकी अनेक मंदिरे नष्ट झाली आहेत, काही मंदिरे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. २०१० साली ग्लोबल हेरीटेज फंडने या गावाला जगातल्या बारा अशा जागा ज्या कालौघात संपून जाण्याच्या मार्गावर आहेत या यादीत समावेश केला आहे.\nआपल्या महान इतिहासाचा हा वारसा वेळीच सांभाळला नाही तर फक्त पुस्तकांमध्ये आणि फोटोमध्येच ही मंदिरे पहावी लागतील.\nहे ही वाचा भिडू.\nनाशिकच्या महादेवाच्या मंदिरात नंदी बैलच नाही \nमहाराष्ट्रातील भारतमातेचं एकमेव मंदिर \nलिंगेश्वरी मातेचं मंदिर, जिथे स्त्री रुपात केली जाते भगवान शंकराची पूजा \nचित्रकुटमधील बालाजी मंदिर औरंगजेबाने बांधलं होतं \nफिडल कॅस्ट्रो म्हणाले, “सुरजित ब्रेड” मुळे क्यूबा जिवंत राहू…\nएअर इंडिया विक्रीचा टाटा आणि सरकारमधला १८,००० हजार कोटींचा करार नेमका कसा आहे\nशास्त्रीजी होते म्हणून कृषी खर्च मूल्य आयोगाची स्थापना झाली\nअमित शाह फक्त राजकारणाचेच नाही तर शेअर मार्केटचे सुद्धा मोटा भाई आहेत..\nआयआरसीटीच्या शेअरची ट्रेन नेमकी का घसरली\nमोदी म्हणतायेत, केंद्राच्या यंत्रणेचा उपयोग लोकांना घाबरवण्यासाठी करू नये.\nहे ही वाच भिडू\n‘ट्विटर फाईल्स’ आल्या अन् एलॉन मस्क जीवाला…\nभाजपचा ऐतिहासिक विजय, गुजरात निवडणुकीच्या निकालात हे १०…\nबाबरी पाडून ३० वर्षे झालीत… आता मथुरेतल्या शाही…\nनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला मात्र पक्षाची ही एक…\nराज कपूरची बोलणी ऐकूनही शम्मी कपूर पान मसाल्याच्या…\nया ९ राज्यांच्या आगामी निवडणूका ठरवतील मोदी लाट अजूनही…\nभारतातील ई-कॉमर्स वाढत असतांना ॲमेझॉन मात्र गंडत चाललंय\nकोर्टावर टीका करतांना जरा जपूनच…नाही तर एव्हढा…\nपराभव दिसू लागला की खापर EVM वर का फोडलं जातं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/actor-shahrukh-khan-jawan-film-controversy/", "date_download": "2022-12-09T16:06:46Z", "digest": "sha1:MHRSODFSFDRJWRBB6GTGUU4CS2FJH4YF", "length": 8561, "nlines": 74, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "शाहरुख खानच्या अडचणीत वाढ; 'पठाण' पाठोपाठ 'जवान' चित्रपटही वादात - India Darpan Live", "raw_content": "\nशाहरुख खानच्या अडचणीत वाढ; ‘पठाण’ पाठोपाठ ‘जवान’ चित्रपटही वादात\nइंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – बॉलीवूडमध्ये आजही किंग खान अर्थात शाहरुख खानची चलती आहे. त्याच्या केवळ नावावर चित्रपट चालतो, अशी परिस्थिती अजूनही आहे. शाहरुखच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे किंग खानच्या चित्रपटांची चाहत्यांना प्रतीक्षा असतेच. शाहरुखचे सध्या तीन चित्रपट येणार आहेत. ही जरी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असली तरी त्यातील आगामी ‘जवान’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या लूकवरून प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक करत उत्सुकता प्रदर्शित केली होती.\nकिंग खानचे ‘पठाण’, ‘डंकी’ आणि ‘जवान’ असे तीन चित्रपट येत आहेत. त्यातील ‘जवान’ चित्रपटचे विशेष कौतुक होत आहे. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक जेटली हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. आता याच चित्रपटावर संकटाचे वादळ घोंघावू लागले आहे. या चित्रपटाची कथा तामिळ चित्रपट ‘पेरारसू’ची असून ती जेटलींनी चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह दक्षिणेतील या चित्रपटाचे निर्माते माणिकम नारायण यांनी तामिळनाडू फिल्म प्रोड्युसर्स काउन्सिलकडे याबाबत तक्रार केल्याचे समजते.\n‘पेरारसू’ हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथेचे हक्क माणिकम नारायण यांच्याकडे आहेत. ‘जवान’ या चित्रपटाची एकंदर कथा ही ‘पेरारसू’ सारखीच असल्याचे माणिकम नारायण यांनी म्हटलं आहे. ‘पेरारसू’ या चित्रपटात विजयकांतने पेरारसू आणि इलवारसू अशी दुहेरी भूमिका साकारली होती. ‘जवान’ या चित्रपटातही शाहरुख खानचा डबल रोल असल्याचे समजत आहे. या परिस्थितीमुळे या चित्रपटाबाबत काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर तामिळनाडू फिल्म प्रोड्युसर्स काउन्सिल या प्रकरणाचा ७ नोव्हेंबरनंतर तपास करतील असे सांगण्यात आलं आहे.\nआपल्या भूमिकेला न्याय देण्यात शाहरुख कायम ओळखला जातो. त्यात ‘जवान’ या चित्रपटामधील त्याचा पट्ट्या बांधलेला लूक प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत साऊथची अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती असतील तर दीपिका पदुकोण यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. हिंदीसह तामिळ, तेलुगू, मल्ल्याळम आणि कन्नड भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.\nआत्महत्येचे सत्र सुरूच; शहरात वेगवेगळ्या भागात दोन आत्महत्या\nHDFC बँकेचा कर्जदारांना दणका तुमचा EMI इतका वाढणार\nHDFC बँकेचा कर्जदारांना दणका तुमचा EMI इतका वाढणार\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokvarta.in/in-the-next-10-days-vaccination-against-lumpy-will-be-completed-payukta-sachin-dhole/", "date_download": "2022-12-09T15:52:51Z", "digest": "sha1:6UXNNJFTPSDZ65GSAQOFE7ESNCL4AUIB", "length": 11305, "nlines": 106, "source_domain": "lokvarta.in", "title": "येत्या १० दिवसात लम्पी प्रतिबंधिक लसीकरण पूर्ण करणार - पायुक्त सचिन ढोले", "raw_content": "\nयेत्या १० दिवसात लम्पी प्रतिबंधिक लसीकरण पूर्ण करणार – पायुक्त सचिन ढोले\nलोकवार्ता : लम्पी विषाणूने राज्यासह पुणे जिल्ह्यात थैमान घातले आहे. लम्पी विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील गोशाळा, पांजरपोळ, गोठे याठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागामार्फत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या दहा दिवसांत शहरातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती पशू वैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांनी दिली. तसेच शहरात 8 जनावरांना लम्पीची लागण झाली असून आत्तापर्यंत 700 जनावरांचे लसीकरण झाले आहेत.\nलम्पीमुळे आत्तापर्यंत जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरात गायवंशीय प्राण्यांची संख्या 3 हजार 500 आहे. आतापर्यंत 8 लम्पी विषाणू बाधित जनावरे आढळली आहेत. सुरूवातीला लागण झालेली 5 जनावरे बरे होण्याच्या मार्गावर आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. तसेच राज्य पशू संवर्धन विभागातर्फे अडीच हजार लसीचे डोस आले आहेत. पहिल्या टप्प्यात गोशाळांमधील जनावरांचे लसीकरण करण्यात येत असून हे लसीकरण मोफत आहे.\nजनावरांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने दोन पथकांची स्थापना केली आहे. या पथकांमध्ये 1 डॉक्‍टर, 1 पशुधन पर्यवेक्षक,1 मदतनीस असे तिघांची दोन पथके आहेत. ही पथके एका दिवसात 200 जनावरांचे लसीकरण करत आहेत. यासाठी दोन स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील पशू पालकांनी घाबरून जावू नये.\nदरम्यान, शहरात शर्यतीसाठी बैल आणि दुधासाठी गोधन पाळणाऱ्यांची मोठी संख्या आहे. शहरात लम्पी आजाराचा शिरकाव होताच अनेक पशू पालकांनी, बैलगाडा मालकांनी आपल्या जनावरांचे स्वःखर्चाने लसीकरण घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाचा काही प्रमाणात ताण कमी झाला आहे.\nएका क्लिक मध्ये शेअर करा\nगुजरात विधानसभा निवडणूक: गुजराच्या विजयाचा पिंपरीत आनंदोत्सव\nथेरगावमधील मोठ्या खड्यामुळे मोठा अपघाताची भीती\nमोशीच्या शिवाजीवाडीतील पाणी प्रश्न निकाली; आमदार महेश लांडगे यांच्याकडून रहिवाशांना दिलासा\nगुजरात विधानसभा निवडणुक : पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता\nशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा स्वारगेट बसस्थानकात राडा\nआकुर्डीतील अगरबत्ती कारखान्याला भीषण आग\nराज्यातील पहिला बंद; राज्यपालांच्या विरोधात ८ तारखेला पिंपरी चिंचवड शहर बंदची हाक\nशुभम चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते रहाटणी सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वाटप\nआणखी किती दिवस शहर मंत्रिपदापासून वंचित\nयेत्या रविवारी होणार रिव्हर सायक्लोथॉन भव्य रॅली\nजयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani\nराष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022\nमहाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india\nपंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन \nछत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj\n‘सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्न यांचे मानधन ऐकून तुम्हाला येऊ शकते चक्कर\nकाळा चहा पिणाऱ्यांना ‘हे’ 6 रोग कधीच होत नाहीत…\nकेळ्याचे सेवन रात्री करावे की नाही\nIPL2020 : सलामीच्या सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सचा 5 विकेटने पराभव\nया बहादूर १९८३ बॅचने केले होते तब्बल 500 एन्काऊंटर…\nराज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण\nपोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक, मुंबईमध्ये “18 ठिकाणी ठिय्या आंदोलन”\nउद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांची निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा\nपोलीस अधिकाऱ्यांबाबत गृहमंत्र्यांचा खळबळजनकआरोप,वरिष्ठअधिकाऱ्यांनी केला होता ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न;\nआयपीएल 2021 चं आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता \nमहाराष्ट्राचं एकमेव निर्भिड निष्पक्ष आणि पारदर्शी न्यूज आणि माहिती पोर्टल....\nजाहिरातीसाठी संपर्क - 7620 68 0909\nजयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani राष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022 महाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन | children day 2022 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://elections.transformativeworks.org/faq/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82/?lang=mr", "date_download": "2022-12-09T15:05:32Z", "digest": "sha1:FTOMJLLFNMZQBZ4E4I7KOCC2PK2XN6IA", "length": 3471, "nlines": 88, "source_domain": "elections.transformativeworks.org", "title": "मी उमेदवारी कशी घोषित करू? – OTW Elections", "raw_content": "\nसंचालक मंडळ काय करते\nनिवडणूक प्रक्रिया वर्तन आपेक्षा\nमी उमेदवारी कशी घोषित करू\nआपण पात्रतेच्या आवश्यकता पूर्ण करत आहात व आपल्या कायदेशीर नावा अंतर्गत लढण्याची आपली तयारी आहे याची खात्री असू द्या. निवडणूक अध्यक्षास आपले कायदेशीर नाव व आपण १८ वय वर्षांच्या वर आहात हे विधान ईमेल करा. आपण स्युडोनावाच्या अंतर्गत लढू इच्छित असाल तर तसे व आपल्याला आपले OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) नाव आपल्या कायदेशीर नावात बदलायचे असल्यास, तसे निवडणूक समितीला उमेदवारी च्या आधी किंवा निवडणूकीच्या नंतर कळवा. निवडणूक समिती योग्य समित्यांसह तपासून आपली पात्रता सत्यापित करतील. उमेदवारी घोषणेची समयसीमा निवडणूक काळरेषा इथे नमूद केलेली असेल.\nविरोधी निवडणूक व बिनविरोध निवडणूक यात फरक काय\nमाझ्या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/blog-post_41.html", "date_download": "2022-12-09T15:16:05Z", "digest": "sha1:ZIXMJLM2DQEF37IXCO7N5RAGO2LMAKTO", "length": 8822, "nlines": 67, "source_domain": "www.mynagar.in", "title": "मानेचा आकारही सांगतो माणसाचा स्वभाव; हे वाचल्यावर तुम्हाला समजेल", "raw_content": "\nमानेचा आकारही सांगतो माणसाचा स्वभाव; हे वाचल्यावर तुम्हाला समजेल\nहेल्थ डेस्क - व्यक्तींचा स्वभाव ओळखण्यासाठी त्याचे हावभाव, चेहरा, डोळे याबरोबर त्या व्यक्तीच्या शरीराचा आकार याचाही विचार केला जातो. प्राचीन काळापासून (Ancient Times) ही पद्धत अवलंबली जाते. व्यक्तीच्या शरीराची ठेवण असते त्यावरून त्याचा अभ्यास करता येतो. शरीरावरील तिळ, भूवयांचा आकार यांच्याबरोबर मानेच्या आकारावरूनही व्यक्तीबद्दल माहिती घेता येते. एवढच नाही तर,ती व्यक्ती भाग्यशाला आहे की कम नशिबी हेही ठरवता येतं.\nसमुद्रशास्त्रानुसार(samudrik shastra) सरळ मान असलेल्या लोकांना स्वाभिमानी (Self-respecting) मानलं जातं. अशी माणसं स्वत:ची ओळख बनवतात. त्यांना कोणाकडूनही मदत घेणं आवडत नाही. ते त्यांच्या नियमांनुसार जीवन जगतात. हे चांगले मित्र असले तरी,आपल्या मित्रांना मदत करता.\nज्या लोकांच्या मानेची लांबी आणि रुंदी समान आहे. ते आदर्शवादी असतात. असे लोक समाजाच्या कल्याणासाठी नेहमी पुढे असता. कठोर परिश्रमापासून असे लोक कधीही तोंड फिरवत नाहीत. लोकांबरोबर असे लोक समंजसपणे वागतात पण, इतरांची मदत घ्यायला त्यांना अजिबात आवडत नाही.\nज्यांची मान तिरकी असते ते नेहमी विचार मग्न असतात. बऱ्याचवळा त्यांना विचार व्यक्त करतान त्रास होतो. यामुळेच ते लोकांचा विश्वास पटकन जिंकत नाहीत. त्यांना फिरवाफिरवी करायला आवडते. पण, प्रयत्नांनी त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल येऊ शकतात.\nज्यांची मान सामान्य आकारापेक्षा लहान आहे. असे लोक खूप सरळ असतात. ते अबोल असतात आणि मेहनती असतात. ते कामावर लक्ष केंद्रित करतात आणि कोणावरही सहज विश्वास ठेवतात. ते प्रेमळ उत्साही आणि विनम्र स्वभावाचे असतात. लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात पण, ते धोकाही देऊ शकतात.\nज्यांची पातळ मान आहे अशा लोकांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते आणि ते आळशीपणा असतात. त्यामुळे त्यांना लवकर रोग होतात. ते कमी महत्वाकांक्षी आणि मीतभाषी असतात.पण, त्यांनी योगा, व्यायाम केल्यास रोग प्रतिकारशक्तीला बळकट होऊ शकते.\nसमुद्रशास्त्रानुसार, मान वाकवून फिरणारी व्यक्ती खूप भाग्यवान मानली जाते. नशीब अशा लोकांना पूर्णपणे अनुकूल असतं. त्यामुळे त्यांना कोणत्याच कामात अडचणी येत नाहीत. प्रत्येक काम उत्साहाने करतात.\nसमुद्रशास्त्रानुसार, ज्यांची मान आवश्यकतेपेक्षा मोठी आहे. ती माणसं धैर्याने सत्याच्या मार्गावर चालतात. ते परिश्रमांच्या जोरावर प्रत्येक भौतिक वस्तूचा आनंद मिळवतात. प्रत्येक गोष्ट गांभीर्याने आणि उत्साहाने करतात. हे लोक विश्वासू असतात. अशी मान असलेले लोक बुद्धिमान आणि सामर्थ्यवान असतात.\n(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/86616.html", "date_download": "2022-12-09T17:21:17Z", "digest": "sha1:WZY6TRNKGHQLT7PBEJMFU36KRTAYV6CX", "length": 46655, "nlines": 526, "source_domain": "www.sanatan.org", "title": "मुंबई येथे ‘हिंदू एकता दिंडी’त एकवटलेल्या धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > कार्य > राष्ट्ररक्षण > मुंबई येथे ‘हिंदू एकता दिंडी’त एकवटलेल्या धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष \nमुंबई येथे ‘हिंदू एकता दिंडी’त एकवटलेल्या धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष \nआमदार दिवाकर रावते श्रीफळ वाढवतांना\nमुंबई – ‘लाना होगा, लाना होगा, हिंदु राष्ट्र लाना होगा’, ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ अशा घोषणा देत उत्साहपूर्ण वातावरणात मुंबई येथे २१ मे या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले याच्या जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील १ सहस्र ५०० हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक आणि संप्रदाय अशा २५ संघटनांचा सहभाग होता. शंखनाद, श्री गणेशवंदन आणि देवतांना प्रार्थना करून दादर (पश्चिम) येथून दिंडीला प्रारंभ झाला. वसई (मेधे) येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे संचालक भार्गवश्री बी. पी. सचिनवाला यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. ‘गौंड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे यांनी धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते यांनी श्रीफळ वाढवले. त्यानंतर रायगड येथील साधक दांपत्य सौ. वर्षा अन् प्रशांत लिंगायत यांनी मुंबादेवीचे पूजन केले. त्यानंतर दिंडीला प्रारंभ झाला. कबूतरखाना येथून शिवाजी पार्कपर्यंत दिंडी काढण्यात आली.\nसनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन पथक\nया दिंडीला सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर, पू. सुदामराव शेंडे, पू. (सौ.) संगीता जाधव यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. पालख्यांमध्ये ठेवलेले मुंबादेवी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांचे नागरिक भावपूर्ण दर्शन घेत होते.\nहिंदु राष्ट्रासाठी हिंदूंची एकजूट हवी – विनोद मिश्रा, योग वेदांत सेवा समिती\nसंतांमुळे हिंदू जागृत होत आहेत. आम्हाला राज्य नको. आमचे संत हवे आहेत. हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंची एकजूट हवी आहे.\nसुवासिनी महिलांचे लेझीम पथक\nप्रत्येक जागरूक हिंदूने हिंदु राष्ट्रासाठी १०\n – दीप्तेश पाटील, हिंदू गोवंश रक्षा समिती\nदेशात हिंदू बहुसंख्य आहेत; मात्र जातीपाती आणि राजकीय पक्ष यांमध्ये विभागला गेले आहेत, कुटुंबामध्ये अडकले आहेत. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी जागरूक हिंदूंनी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी १० हिंदूंना एकत्र करायला हवे.\nदिंडीत सहभागी झालेले अन्य मान्यवर आणि विविध संघटना\nआमदार कालिदास कोळंबकर यांचा सत्कार करतांना समितीचे श्री. सतीश सोनार\nभाजपचे आमदार कालीदास कोळंबकर, माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षा सौ. अक्षता तेंडुलकर, हिंदु राष्ट्र सेनेचे मुंबईचे अध्यक्ष श्री. प्रकाश सावंत, ‘हिंदू हेल्पलाईन’चे श्री. पारस राजपूत, भारत स्वाभिमानचे श्री. दयानंद शेडगे, योग वेदांत सेवा समितीचे श्री. ओमजी विष्णोई, गायत्री परिवाराचे मुंबईचे अध्यक्ष पी.के. शर्मा, वारकरी संप्रदायाचे (कोणगाव, रायगड) ह.भ.प. सुरेश महाराज, हिंदु महासभेचे (मुंबई) श्री. प्रवीण गर्जे आणि श्री. अशोक पवार यांसह श्री परशुराम तपोवन आश्रम, वैदिक संशोधन केंद्र, वारकरी संप्रदाय, हिंदू टास्क फोर्स (नालासोपारा), योग वेदांत सेवा समिती, हिंदु राष्ट्र सेना, पतंजली योग समिती, हिंदु जनजागृती समिती, भारत स्वाभिमान, श्री राज मरूधर जैन संघ (दादर), वामनराव पै संप्रदाय, गायत्री परिवार, माँ शक्ती सामाजिक संस्था, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, शिवडी मार्केट गणेशोत्सव मंडळ, राष्ट्रीय बजरंग दल, अखिल भारतीय ब्राह्मण विकास परिषद, हिंद सायकल गणेशोत्सव मंडळ, भगवा गार्ड, वामनराव पै संप्रदाय, हिंदू गोवंश रक्षा समिती, गायत्री परिवार, स्वतंत्र सवर्ण सेना, हिंदू महासभा\nहिंदु जनजागृती समितीचे युवक-युवती प्रात्यक्षिके सादर करतांना\n१. समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने कराटे, लाठीकाठी, दंडसाखळी आदींची प्रात्यक्षिके दिंडीमध्ये सादर केली.\n२. रायगड जिल्ह्यातील कोणगाव येथील ह.भ.प. सुभाष महाराज यांसह वारकर्‍यांनी दिंडीत टाळांच्या वाद्यासह भजने म्हटली.\n३. दिंडीत लहान मुले छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषेत सहभागी झाली होती. श्रीकृष्ण आणि गोपिका यांच्या वेशभूषेत तरुणीही सहभागी झाल्या होत्या.\nनंदुरबार येथील उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सनातनच्या संस्कार वह्यांचे वाटप \nदेशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे \nभारतीय अर्थव्यवस्थेला समाप्त करण्यासाठी हलाल व्यवस्था एक षड्यंत्र – अमोल कुलकर्णी, सनातन संस्था\nसनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण\nपनवेल येथे धर्मप्रेमींच्या एकजुटीने निघाली यशस्वी हिंदू एकता दिंडी \nगणरायाच्या सांगलीत ‘हिंदू एकता दिंडी’च्या निमित्ताने दीड सहस्र हिंदूंचा हिंदू एकतेचा हुंकार \nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (245) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (52) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (672) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (155) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.pcb-key.com/8-layer-enig-blind-buried-via-pcb-12-product/", "date_download": "2022-12-09T16:06:49Z", "digest": "sha1:C44573E7GIQDYOKB3S77JWWLABUETM63", "length": 9747, "nlines": 224, "source_domain": "mr.pcb-key.com", "title": "PCB उत्पादक आणि कारखाना द्वारे सर्वोत्तम 8 लेयर ENIG आंधळे पुरले |Huihe सर्किट्स", "raw_content": "\nPCB द्वारे आंधळा पुरला\nइन पॅड पीसीबी द्वारे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nPCB द्वारे 8 लेयर ENIG आंधळे पुरले\nPCB द्वारे आंधळा पुरला\nPCB द्वारे आंधळा पुरला\nइन पॅड पीसीबी द्वारे\n16 लेयर ENIG प्रेस फिट होल...\nPCB द्वारे 14 लेयर आंधळे पुरले\n6 लेयर ENIG हेवी कॉपर पीसीबी\n8 लेयर इंपीडन्स ENIG PCB\nPCB द्वारे 8 लेयर ENIG आंधळे पुरले\nउत्पादनाचे नाव: PCB द्वारे 8 लेयर ENIG ब्लाइंड बरीड\nबाह्य स्तर W/S: 3/3mil\nमि.भोक व्यास: 0.1 मिमी\nविशेष प्रक्रिया: अंध आणि पुरलेले वियास\nस्तर 1 HDI PCB बद्दल\nलेव्हल 1 एचडीआय पीसीबी तंत्रज्ञान केवळ पृष्ठभागाच्या लेयरशी जोडलेले लेसर ब्लाइंड होल आणि त्याच्या लगतच्या दुय्यम स्तर छिद्र बनवण्याच्या तंत्रज्ञानाचा संदर्भ देते.\nड्रिलिंगनंतर एकाच वेळी दाबणे → बाहेर पुन्हा कॉपर फॉइल दाबणे → आणि नंतर लेझर ड्रिलिंग\nस्तर 1 HDI PCB बद्दल\nलेव्हल 2 एचडीआय पीसीबी तंत्रज्ञान हे लेव्हल 1 एचडीआय पीसीबी तंत्रज्ञानावरील सुधारणा आहे.यात लेझर ब्लाइंडचे दोन प्रकार ड्रिलिंगद्वारे थेट पृष्ठभागाच्या स्तरापासून तिसऱ्या स्तरापर्यंत, आणि लेसर ब्लाइंड होल ड्रिलिंग थेट पृष्ठभागाच्या स्तरापासून दुसऱ्या स्तरापर्यंत आणि नंतर दुसऱ्या स्तरापासून तिसऱ्या स्तरापर्यंत समाविष्ट आहेत.लेव्हल 2 एचडीआय पीसीबी तंत्रज्ञानाची अडचण लेव्हल 1 एचडीआय पीसीबी तंत्रज्ञानापेक्षा खूप मोठी आहे.\nड्रिलिंगनंतर एकाच वेळी दाबा → बाहेर पुन्हा कॉपर फॉइल दाबून → लेसर, ड्रिलिंग → बाहेरील पुन्हा कॉपर फॉइल दाबून → लेसर ड्रिलिंग\nलेव्हल 1 एचडीआय पीसीबीद्वारे दुहेरीचे 8 स्तर\nखालील आकृती लेव्हल 2 क्रॉस ब्लाइंड व्हियासचे 8 लेयर्स आहे, ही प्रक्रिया पद्धत आणि दुसऱ्या ऑर्डरच्या स्टॅक होलच्या वरील आठ लेयर्समध्ये टूलेसर पर्फोरेशन्स प्ले करणे आवश्यक आहे.परंतु छिद्रे एकमेकांच्या वर रचलेली नसतात ज्यामुळे त्यावर प्रक्रिया करणे कमी कठीण होते.\nलेव्हल 2 क्रॉस ब्लाइंड व्हियास पीसीबीचे 8 स्तर\nमागील: PCB द्वारे 14 लेयर आंधळे पुरले\nपुढे: PCB द्वारे 4 लेयर ENIG आंधळे पुरले\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nPCB द्वारे 14 लेयर आंधळे पुरले\nPCB द्वारे 6 थर HASL आंधळा पुरला\n6 लेयर ENIG ब्लाइंड व्हियास PCB\n8 लेयर ENIG प्रतिबाधा नियंत्रण पीसीबी\n10 लेयर ENIG ब्लाइंड व्हियास PCB\nवैज्ञानिक संशोधनासाठी वापरल्या जाणार्‍या प्रयोगशाळांमध्ये भिन्नतेमुळे अनेक प्रकार असतात.आम्ही संपूर्ण प्रक्रिया पाइपिंग क्षमता प्रदान करतो.\nशेन्झेन HUIHE सर्किट्स कं, लि.\n© कॉपीराइट 20102021 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/14939/", "date_download": "2022-12-09T16:13:58Z", "digest": "sha1:6TJ233YG7A5CJDTLICV4WYVOLPXGI4JU", "length": 9255, "nlines": 182, "source_domain": "dmedia24.com", "title": "थोर पुरुषांच्या मार्गावर चालणे गरजेचे :सतिश जारकीहोळी", "raw_content": "\nथोर पुरुषांच्या मार्गावर चालणे गरजेचे :सतिश जारकीहोळी\nथोर पुरुषांच्या मार्गावर चालणे गरजेचे :सतिश जारकीहोळी\nमानव बंधुत्व वेदिके आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने चिक्कोडीत आपले पाऊल बुद्धाकडे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम सोमवारी सायंकाळी पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना उपस्थितांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले .\nतसेच या कार्यक्रमाला केपीसीसी चे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, निपाणी चे माजी आमदार काकासाहेब पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, महावीर चिंगळे, रवी नायर,जीवन मांजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nया कार्यक्रमाप्रसंगी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आपले विचार व्यक्त करत असताना भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मार्गावर पण कशाप्रकारे चालले पाहिजे हे सांगितले. पुरुषांनी समाजात घडवलेल्या परिवर्तनामुळे आपण आज या ठिकाणी उभे असल्याचे वक्तव्य त्यांनी या भाषणात केले.\nयाआधी मी धर्माविरुद्ध भाष्य केले म्हूणन माझ्यावर अनेकदा टीका झाली पण मी माझा मार्ग सोडला नाही. आपल्याला नवीन समाज निर्माण करण्यासाठी नेहमी पुढाकार घेईन अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nगड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन\nअधिवेशना वेळी मराठी महामेळाव्याचे आयोजन\nडिवाइन प्रॉव्हिडन्स या शाळेचा शतक महोत्सव साजरा\nबेळगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय उत्सव साजरा\nत्यांची ही दिवाळी आता साजरी होणार\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/hardik-pandya-wife-actress-natasa-stankovic-share-photos-with-husband-and-krunal-pandya-mhsd-533649.html", "date_download": "2022-12-09T16:40:44Z", "digest": "sha1:QT6SDGB6AIZG3NFDAO5V6KUXXKZ522XU", "length": 6779, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हार्दिक-कृणालसोबत नताशा स्विमिंग पूलमध्ये, पाहा HOT PHOTO – News18 लोकमत", "raw_content": "\nहार्दिक-कृणालसोबत नताशा स्विमिंग पूलमध्ये, पाहा HOT PHOTO\nहार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याची पत्नी नताशा (Natasha Stancovic) आणि भाऊ कृणाल (Krunal Pandya) यांच्यासोबत स्विमिंग पूलमध्ये मजा मस्ती करताना दिसली.\n30 वर्षांच्या कृणाल पांड्याने (Krunal Pandya) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या मॅचमधून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच वनडेमध्ये खेळणाऱ्या कृणालने 26 बॉलमध्येच अर्धशतक पूर्ण केलं. पदार्पणाच्या सामन्यात एवढ्या जलद अर्धशतक करण्याचा विक्रम कृणालच्या नावावर झाला आहे. या कामगिरीनंतर आज कृणालचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस कृणालने भाऊ हार्दिक (Hardik Pandya) आणि वहिनी नताशासोबत साजरा केला. (Photo- natasastankovic/Instagram)\nपांड्याने त्याच्या खेळीमध्ये 31 बॉलचा सामना करून 7 फोर आणि 2 सिक्स मारल्या. याशिवाय त्याने एक विकेटही घेतली. काहीच दिवसांपूर्वी हार्दिक आणि कृणालच्या वडिलांचं निधन झालं होतं. पहिल्या वनडेमध्ये केलेल्या अर्धशतकानंतर कृणालला वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर झाले. (Photo- natasastankovic/Instagram)\nइंग्लंडविरुद्धच्या या सीरिजमध्ये हार्दिकची पत्नी नताशाही त्याच्यासोबत आहे. नताशाने स्विमिंग पूलमधले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. (Photo- natasastankovic/Instagram)\nया फोटोंमध्ये नताशा ब्लॅक स्विमिंग ड्रेसमध्ये दिसत आहे. (Photo- natasastankovic/Instagram)\nस्विमिंग पूलमध्ये चिल करणारी नताशा फोटोंमध्ये स्टायलिश दिसत आहे. (Photo- natasastankovic/Instagram)\nहार्दिक आणि नताशा यांची लव्ह स्टोरी फिल्मी आहे. या दोघांची पहिली भेट मुंबईच्या एका नाईट क्लबमध्ये झाली होती. यानंतर या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. (Photo- natasastankovic/Instagram)\nहार्दिक आणि नताशाने 2020 च्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना सरप्राईज दिलं. सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना प्रपोज करतानाचा फोटो शेयर केला. (Photo- natasastankovic/Instagram)\nनताशाने 30 जुलै 2020 साली मुलाला जन्म दिला, त्याचं नाव अगस्त्य ठेवण्यात आलं. या दोघांनीही अगस्त्यचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. (Photo- natasastankovic/Instagram)\nनताशाने अगस्त्यसोबतही स्विमिंग पूलमधला एक फोटो पोस्ट केला आहे. (Photo- natasastankovic/Instagram)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/bjp-in-power-again-in-gujarat-bawankule-expressed-his-faith-made-a-big-statement-about-koshyari-too/", "date_download": "2022-12-09T17:05:01Z", "digest": "sha1:2ZU6ELFB4VX4PDJZFCPY3BTPLPECC2ZH", "length": 18796, "nlines": 100, "source_domain": "thepublitics.com", "title": "गुजरातमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता ; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास, कोश्यारींबद्दलही केले मोठे विधान", "raw_content": "\nगुजरातमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता ; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास, कोश्यारींबद्दलही केले मोठे विधान\nराजकीय मैदानात सध्या गुजरात निवडणूकीची जोरदार रणधुमाळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी कडवे आव्हान दिल्याने ही निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी प्रतिष्ठेची असल्याचे मानले जात आहे.\nयेत्या १ डिसेंबरला गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यामुळेच राज्यात प्रचाराच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात पुन्हा भाजपाच सत्तेत येणार असल्याचे मोठे विधान केले आहे.\nमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाला १४५ पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचेही सांगितले आहे.\nयाबाबत संपूर्ण माहिती अशी की, संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांनीही गुजरातचा गड अबाधित ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.\nत्याचबरोबर, कॉंग्रेससोबतच आपचे अरविंद केजरीवाल यांनीही मतदारांना आकर्षित करण्यात चांगले यश मिळवले आहे. मात्र तरीही गुजरातमध्ये विरोधी पक्षच अस्तित्वात नसल्याने भाजपा १४५ च्यावर जागा मिळवणार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला आहे.\nयाबाबत माध्यमाशी बोलताना बावनकुळे यांनी “जेव्हा जेव्हा एखाद्या प्रदेशात निवडणुक लागते तेव्हा आम्ही प्रचाराला जात असतो. पक्षाच्या प्रचारासाठी कोणीही बोलावत नाही. कोणालाही बोलावावे लागत नाही.\nपक्षाचा कार्यकर्ता उठतो आणि प्रचाराला जातो. ती आमची सवय आहे. तसेच गुजरातमध्ये गेल्या ४५ वर्षांपासुन भाजपाची सत्ता आहे. राज्यात कोणताही विरोधी पक्ष अस्तित्वात नाही त्यामुळेच भाजपाला १४५ च्या वर जागा मिळणार आहेत,” असा विश्वास व्यक्त केला आहे.\nत्याचप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा तसेच पक्षाचे इतर सर्व नेते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानूनच काम करतात.\nमोदींनी जे काही निर्णय घेतले आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा दाखला आहे. त्यामुळे राज्यपालांना केंद्र सरकार कसा पाठिंबा देईल. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतली आहे. त्या दिवशी देशांतील दोन मोठ्या नेत्यांचा सन्मान केला जात होता. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांचे कोणतेही समर्थन करत नाही,” असा खुलासा केला आहे.\nदरम्यान राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत असे विधान केले होते. ज्यामुळे देशभरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता.\nओठाला लाली, कानात झुंबर, नऊवारी साडी आणि मानसीची लचकणारी कंबर\nमहाराष्ट्र कर्नाटक सीमावाद नेमका काय आहे\nधक्कादायक : प्रसुतीच्या कळा असह्य, थरमोकॉलच्या तराफ्यातून गाठलं रुग्णालय\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..परभणी : परभणी जिल्ह्यात दवाखान्यात जाण्यासाठी एका गरोदर मातेला चक्क पुराच्या पाण्यातून थर्माकॉलच्या होडीने जीवघेणा प्रवास करावा लागल्याची घटना मानवत तालुक्यातील नीलवर्ण टाकळी येथे घडली आहे. मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान परभणी जिल्ह्यातील धरण, प्रकल्प यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून पाण्याचा विसर्ग सुरू…\nRead More धक्कादायक : प्रसुतीच्या कळा असह्य, थरमोकॉलच्या तराफ्यातून गाठलं रुग्णालयContinue\nभारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..दिल्ली: केंद्र सरकारने आणलेल्या तीन नवीन कृषी कायद्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ मार्च रोजी ४ महिने पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचां पाठिंबा २६ मार्च रोजीच्या भारत…\nRead More भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबाContinue\nकोण असेल कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..कर्नाटक : अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.कर्नाटक राज्य सरकारला 26 जुलै म्हणजेच आज दोन वर्षे पूर्ण झालीत. दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर येडीयुरप्पा यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली.राजीनामा देण्यासाठी कोणीही माझ्यावर दबाव आणला…\nRead More कोण असेल कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री\n“ओबीसींच्या आरक्षणाबाबतचा ठराव म्हणजे वेळकाढूपणा,” – देवेंद्र फडणवीस\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन विधानसभेत आज सत्ताधारी-विरोधक घामासान झाले. ओबीसीसंदर्भातील ठराव गोंधळात मंजूर करत सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी ठराव मांडला. त्यानंतर त्या ठरावावर चर्चा सुरु झाली. विधिमंडळात ओबीसींच्या आरक्षणाबाबतचा ठराव म्हणजे वेळकाढूपणा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ओबीसी आरक्षणाचा ठराव हा आरक्षण…\nRead More “ओबीसींच्या आरक्षणाबाबतचा ठराव म्हणजे वेळकाढूपणा,” – देवेंद्र फडणवीसContinue\nराज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुकांसाठी कायदा करणार, सोमवारी विधेयक मांडणार – अजित पवार\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण टिकवून निवडणुका घेण्यासाठीचा कायदा राज्य सरकार करणार आहे. त्यासाठी मध्य प्रदेश पॅटर्न आणला जाणार. याबाबतचा विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सोमवारी सादर करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्याचवेळी आरक्षणासहच निवडणूक होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेमध्ये दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री…\nRead More राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुकांसाठी कायदा करणार, सोमवारी विधेयक मांडणार – अजित पवारContinue\nमाजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात तक्रार\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..पुणे : कोथरुड च्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. गुऱ्हाळ चालविणाऱ्या महिलेला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तक्रारदार महिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने मेधा कुलकर्णी यांच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला यांनी…\nRead More माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात तक्रारContinue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/kesariya/", "date_download": "2022-12-09T16:49:00Z", "digest": "sha1:6YFMARR5AAURGXMPKFIS3335CFCLM3LG", "length": 2670, "nlines": 36, "source_domain": "thepublitics.com", "title": "kesariya Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nलाखोत व्हिव्ज मिळाले, पण ‘त्या’ दोन शब्दांमुळे ट्रोल व्हावं लागतंय\nब्रह्मास्त्र’च्या निर्मात्यांना ‘केसरिया’ आधीच रिलीज करायचा नव्हता. पण लोकांच्या प्रतिसादाने त्यांना मार्केटिंग स्ट्रैटेजी बदलण्यास भाग पाडले. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘केसरिया’ गाण्याचा टीझर १३ एप्रिल रोजी रिलीज झाला होता. आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच रोमँटिक ट्रॅकमध्ये दिसले आणि दुसऱ्याच दिवशी दोघांचेही लग्न झाले. ‘केसरिया’चा 40 सेकंदाचा टीझर पाहून संपूर्ण गाण्याबद्दल खळबळ उडाली होती. हे संपूर्ण गाणे १५ जुलै…\nRead More लाखोत व्हिव्ज मिळाले, पण ‘त्या’ दोन शब्दांमुळे ट्रोल व्हावं लागतंय\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/19323.html", "date_download": "2022-12-09T15:54:51Z", "digest": "sha1:RFFXJC4J5OPFUNHNQT2BIJOTDDLF6CJW", "length": 45138, "nlines": 518, "source_domain": "www.sanatan.org", "title": "दिवाळीमध्ये लहान मुले किल्ला का बांधतात ? - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > सण, उत्सव आणि व्रते > सण > दिवाळी > दिवाळीमध्ये लहान मुले किल्ला का बांधतात \nदिवाळीमध्ये लहान मुले किल्ला का बांधतात \n१. किल्ला बांधण्याचा इतिहास\n१ अ. काही शतकांपूर्वी दिवाळीच्या वेळी किल्ला बांधण्याची प्रथा नव्हती.\n१ आ. हिंदवी स्वराज्याची कल्पना बाल पिढीमध्ये रुजवण्याचे कार्य करणे : काही शतकांपूर्वी हिंदूंमधील लढाऊ वृत्ती न्यून होऊ लागली. येणार्‍या पिढ्यांमधील कणखरपणा जागृत व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण बालवयापासूनच व्हावे यांसाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकवण्याची प्रथा चालू झाली. किल्ल्यांवर सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे अष्टप्रधान मंडळ आणि मावळे यांना विराजमान करून हिंदवी स्वराज्याची कल्पना रुजवण्याचे कार्य चालू झाले.\n२. आध्यात्मिक संकल्पना आणि जिवाला होणारा आध्यात्मिक लाभ\n२ अ. प्रत्येक किल्ला भेद्य आणि विजय मिळवता येण्यासारखा असणे, देहबुद्धीरूपी किल्ल्याला भेदून आत्मबुद्धीरूपी धर्मपताका फडकवणे, म्हणजेच आत्मस्वरूप जाणून त्यामध्ये स्थिर होणे, हे मनुष्यजन्माचे ध्येय असणे : मनुष्याचा देह हा किल्ला आहे. देहबुद्धी ही किल्ल्याप्रमाणे (जन्मोजन्मीचे संस्कार आणि षड्रिपू यांमुळे स्वस्वरूप किंवा आत्मबुद्धी झाकली जाते) आहे. काही किल्ले भेद्य आणि काही अभेद्य आहेत, असे वाटते. प्रत्यक्षात प्रत्येक किल्ला भेद्य आणि त्याच्यावर विजय मिळवता येण्यासारखा असतो. त्याप्रमाणे देहबुद्धीरूपी किल्ल्याला भेदून आत्मबुद्धीरूपी धर्मपताका फडकवणे, म्हणजेच आत्मस्वरूप जाणून त्यामध्ये स्थिर होणे, हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे.\n३. व्यष्टी आणि समष्टी यांच्या दृष्टीने महत्त्व\n३ अ. षड्रिपू आणि वाईट संस्कार यांवर सत्त्वगुणाने मात करून नंतर सत्त्वगुणाचा त्याग करून त्रिगुणातीत होणे : किल्ला बांधणे ही संकल्पना म्हणजे प्रथम रज-तम गुणांवर सत्त्वगुणाने मात करणे आणि नंतर सत्त्वगुणाचा त्याग करून गुणातीत होणे. हे खरे हिंदुत्व आहे. या रूढीतून हीनानि गुणानि दूषयति इति हिंदु या व्याख्येनुसार अंतरात म्हणजे पिंडामध्ये हिंदवी स्वराज्याची (ईश्‍वरी राज्याची) स्थापना करणे हा व्यष्टी उद्देश युवा पिढीने स्वतःवर बिंबवणे आवश्यक आहे.\n३ आ. पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र होणे : शत्रूच्या कह्यातील किल्ला लढून जिंकणे आणि त्यावर आपला झेंडा फडकवणे, म्हणजे पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र होणे. दिवाळी ही अंधारावर विजयाचे आणि प्रकाशाकडे जात असलेल्या प्रवासाचे द्योतक आहे. या अर्थाने दिवाळी हा पारतंत्र्यावर विजय अन् स्वातंत्र्याच्या प्रकाशाची अनुभूती देणारा सण आहे.\n४ अ. सिंहासन आणि राजा हे अनुक्रमे निर्गुण ब्रह्म (आत्मा) अन् सगुण ब्रह्म (नाशवंत शरीर) यांचे प्रतीक असणे : सिंहासन हे निर्गुण ब्रह्माचे, म्हणजे शाश्‍वत सत्तेचे प्रतीक आहे. राजा हे सगुण ब्रह्म, ज्याचा कालानुरूप लय होतो, अशा अशाश्‍वत ब्रह्माचे प्रतीक आहे. देहधारी राजा काळाप्रमाणे पालटतो; मात्र सिंहासन तेच असते. हे जिवाचे मूळ स्वरूप (आत्मा) आणि देहस्वरूप (नाशवंत शरीर) यांचे प्रतीक आहे.\n४ आ. सिंहासनाचे हात, पाठ आणि छत्र अनुक्रमे क्षात्रतेज, ब्राह्मतेज अन् निर्गुण ईश्‍वरी कृपा यांचे, तसेच सिंहासनाच्या पुढे असलेली पाय ठेवण्याची जागा ही शत्रू आणि असुर यांना राजाने नियंत्रणात ठेवल्याचे प्रतीक असणे : सिंहासनाचे सिंहाच्या मुखाने बनलेले दोन हात निर्गुण ब्रह्माच्या मारक रूपाचे, म्हणजे क्षात्रतेजाचे प्रतीक आहे. सिंहासनाची पाठ ब्राह्मतेजाचे म्हणजे तारक रूपाचे प्रतीक आहे. सिंहासनावरील छत्र हे निर्गुण ईश्‍वरी कृपेच्या, म्हणजे तारक-मारक रूपांचे प्रतीक आहे. सिंहासनाच्या पुढे असलेली पाय ठेवण्याची जागा ही शत्रू अन् असुर यांना राजाने नियंत्रणात ठेवले आहे, याचे प्रतीक आहे.\n४ इ. सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराज हे ईश्‍वरी राज्याच्या संस्थापकाचे प्रतीक आहे.\n– (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२५.१०.२००५)\nकोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत दिवाळी कशी साजरी करावी \nदेशविदेशांत निरनिराळ्या पद्धतीने साजरा होणारा हिंदूंचा सण दिवाळी \nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (245) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (52) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (672) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (155) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2006/03/", "date_download": "2022-12-09T16:04:39Z", "digest": "sha1:GHRSQLTS6IFWHPS4XWJTYXZM3RJI5TYZ", "length": 18529, "nlines": 100, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मार्च 2006 - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nमासिक संग्रह: मार्च, 2006\nविवेकवादी मनुष्याला रडूही येते\nएकोणीसशे ऐंशी-ब्याऐंशीच्या सुमाराला मराठी विज्ञान परिषदेच्या नागपूर विभागाने अंधश्रद्धा, देवभोळेपणा वगैरे विषयांशी संबंधित एक परिसंवाद भरवला. त्या काळचे धनवटे रंग मंदिर पूर्ण भरले होते. सहभागी वक्त्यांमध्ये अनेक ख्यातनाम माणसे होती. सर्वात प्रभावी भाषण झाले ते मात्र अतिशय सौम्य शैलीतले आणि अगदी साध्या दिसणाऱ्या माणसाचे. हे होते प्राध्यापक दि.य. देशपांडे विदर्भात ‘दिय’, ‘डीवाय’ किंवा क्वचित् ‘नाना’ म्हणून उल्लेखले जाणारे तत्त्वज्ञ. दिय आणि त्यांच्या पत्नी मनूताई नातू यांच्या कहाण्या विदर्भात, विशेषतः अमरावतीत, प्रेमादराने सांगितल्या जात आजही कधीकधी अशा कहाण्यांच्या ‘फटाक्यांची माळ’ एखाद्या संध्याकाळच्या गप्पासत्राला उजळवून जाते.\nनाना म्हणजे माझे लॉजिकचे प्रोफेसर डी.वाय.देशपांडे उर्फ डी. वाय. ते गेल्याचा ३१ डिसें. २००५ च्या सकाळी सुनीतीचा फोन आला अन् मला रडूच कोसळले. सारा दिवसभर नानांच्या विविध आठवणी मनात दाटून येत होत्या आणि कोणत्याही विवेकाला (विवेकवादाला ) न जुमानता डोळे भरून, भरून येत होते. १०/१२ दिवसांपूर्वीच मी नागपूरला गेले असतांना त्यांची भेट घेतली होती. तेव्हा ते प्रसन्नपणे, मोकळेपणाने बोलले होते. जवळजवळ चार वर्षांनी आम्ही भेटलो होतो. पण नव्वदी गाठत आलेल्या नानांची स्मृती तल्लख होती, विनोदबुद्धी शाबूत होती आणि आपल्या परंपरागत (खास ब्रिटिश धाटणीच्या) तत्त्वज्ञानावरचा प्रगाढ विश्वासपण तसाच कायम होता.\nमार्च, 2006इतरदिवाकर पुरुषोत्तम मोहनी\nप्रा. दि. य. देशपांडे (यांचा उल्लेख ह्यापुढे ‘नाना’ असा करू) यांची माझी ओळख कशी आणि कधी झाली हे आठवत नाही. १९८५ च्या सुमारास माझ्या कुटुंबात आलेल्या एका संकटामुळे मी त्यांच्याकडे मदतीसाठी गेलो. त्यावेळी मनुताई आणि नाना ह्या दोघांनी मला भक्कम पाठिंबा दिला आणि सर्वतोपरी साहाय्य केले. साहजिकच माझे त्यांच्याकडे जाणेयेणे वाढले. मी केलेले काही लेखन त्या अवधीत मी त्यांना दाखवले आणि मनुताई गेल्यानंतर दोन वर्षांनी ‘नवा सुधारक’ काढण्याच्या वेळी त्यांनी मला बोलावले. त्या अंकांच्या मुद्रणामध्ये मी त्यांना मदत करू लागलो. ‘नवा सुधारक’च्या पहिल्याच अंकात मी लिहिलेले एक पत्र त्यांनी प्रकाशित केले आणि मला माझ्या मनातल्या विषयांवर लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले.\nसुधारक दि. य. देशपांडे\nमार्च, 2006इतरप्र. ब. कुळकर्णी\nमोठा माणूस गेला की त्याच्या निधनाने आपल्याला दुःख होते. त्याच्या जाण्याने एखाद्या क्षेत्राची अतोनात हानी झाली असे आपण म्हणत असतो. तो बरेचदा एक उपचार असतो. कारण वृद्धापकाळामुळे त्याचे जगणे नुसते क्रियाशून्य अस्तित्व बनले असते. तरी त्याने केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण तसे म्हणतो. सभ्य समाजाची ही रीत आहे.\nप्रा. दि.य. देशपांडे यांच्या निधनाने झालेली हानी खरीखुरी आहे. ते एकोणनव्वदाव्या वर्षी वारले, (३१ डिसेंबर २००५) त्याआधी सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांचे तर्कशास्त्रावरचे एक पुस्तक प्रकाशित झाले. तर्कशास्त्रावरील एका अभिजात ग्रंथाचे ते भाषांतर आहे.\nमार्च, 2006इतरसुनीती नी. देव\n३१ डिसेंबर २००५ च्या पहाटे १.३० वाजता नानांनी या जगाचा निरोप घेतला. वय ८९ वर्षे म्हटले तर पिकले पान म्हटले तर पिकले पान खरे आहे. पण ते ज्या दिवशी गळून पडले तो दिवस तर इतर दिवसांसारखाच होता. सकाळचा चहा, जेवण, दुपारचा चहा, संध्याकाळचे थोडेसे खाणे इथवर तो रोजच्यासारखा होता आणि अचानक काय झाले कोणास ठाऊक खरे आहे. पण ते ज्या दिवशी गळून पडले तो दिवस तर इतर दिवसांसारखाच होता. सकाळचा चहा, जेवण, दुपारचा चहा, संध्याकाळचे थोडेसे खाणे इथवर तो रोजच्यासारखा होता आणि अचानक काय झाले कोणास ठाऊक मी सभेवरून आले आणि त्यांच्या खोलीतून कशाचा आवाज येतोय हे पाहिले तर नाना तक्यावरून कलंडले होते, बेशुद्ध होते पुढची सर्व धावपळ केली. पण ह्यावेळी मात्र यश आले नाही. मागे काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा अटॅक आला होता त्यावेळी खरे तर डॉक्टरांनीच ते चार-पाच दिवसांपेक्षा जास्त काळाचे सोबती नाही हे सांगितले होते.\nदि. य. एक माणूस\nमार्च, 2006इतरव. वि. यार्दी\nदि.यं.च्याबद्दल काही लिहिणे म्हणजे तो एक शुद्ध औपचारिकपणाचा पाठ ठरेल की काय अशी भीती वाटते. ते मला जमणार नाही आणि दि.यं. ना (नानांना) रुचणार नाही याची जाणीव असूनही त्यांच्याबद्दल लिहिण्याचे हे धारिष्ट्य करीत आहे. काही वर्षांपूर्वी वहिनींनी (नातूबाई) नानांचे सर्व लिखाण संकलित करून प्रसिद्ध करावे व त्याबरोबरच त्यांच्याबद्दलच्या आठवणींचा एक भाग संकलित करून तो भाग मी संपादित करावा अशी सूचना केली होती. नानांना याचा वास आला आणि त्यांनी तात्काळ आपली नाराजी दर्शविली. प्रसिद्धिविन्मुख अशा नानांना मी केलेले मूल्यमापनाचे कृत्य कितपत रुचेल याची दाट शंका आहे.\nविवेकवादी मनुष्याला कधी हसू येते काय\nमार्च, 2006इतरदि. य. देशपांडे\nविवेकवादाविषयी प्रचलित असलेल्या अनेक विलक्षण आक्षेपांपैकी एक आक्षेप असा आहे की विवेकवादी माणसे भावनाहीन असतात. हा आक्षेप इतका विपरीत आहे की सामान्यपणे शहाणी असणारी माणसेही जेव्हा त्याचा पुरस्कार करतात, तेव्हा हसावे की रडावे हे कळेनासे होते. वस्तुतः विवेकवाद ही एक अतिशय शहाणपणाची भूमिका असून तिचे स्वरूप नीट लक्षात घेतल्यास तिच्यात शंकास्पद किंवा विवाद्य असे काही शोधूनही सापडणार नाही अशी आमची समजूत होती. तिच्याविषयी अनेक खोटेनाटे, सर्वथा गैरलाग. असमंजस आक्षेप कोणी का घ्यावेत हे अनाकलनीय आहे.\nया (कु)प्रसिद्ध आक्षेपांपैकी या लेखाच्या शीर्षकात व्यक्त झालेला आक्षेप एक आहे.\nमासिकाचे स्वरूप व धोरण\nमार्च, 2006इतरदि. य. देशपांडे\nमासिकाचे स्वरूप व धोरण गेली आठ वर्षे राहिले तेच राहावे. उदा. त्यात जाहिराती घेऊ नयेत. देणग्या मिळविण्याचे प्रयत्न करू नयेत. विशेषतः ज्यामुळे आपल्याला किंचितही मिंधेपणा येईल अशा देणग्या अनाहूत आल्या तरी स्वीकारू नयेत.\nमासिकाचे गेल्या आठ वर्षांत एक विशिष्ट रूप बनले आहे. त्याला एक व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले असून त्याला एक दर्जा आहे. या दोन्ही गोष्टी कायम राहाव्यात. मासिकाला वर्गणीदार फार नाहीत हे खरे आहे. पण केवळ वर्गणीदार वाढावेत म्हणून त्याचा दर्जा खाली आणू नये. तसेच ते रंजक करण्याकरिताही त्यात फारसा बदल करू नये.\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/13184/", "date_download": "2022-12-09T16:02:50Z", "digest": "sha1:MEYRZLN7O55GOHG3ZASN4A3VRU4IWKOX", "length": 17978, "nlines": 200, "source_domain": "dmedia24.com", "title": "नागपंचमीचे महत्त्व आणि आपत्कालीन स्थितीत नागदेवतेचे पूजन कसे करावे ?", "raw_content": "\nनागपंचमीचे महत्त्व आणि आपत्कालीन स्थितीत नागदेवतेचे पूजन कसे करावे \nनागपंचमीचे महत्त्व आणि आपत्कालीन स्थितीत नागदेवतेचे पूजन कसे करावे \nश्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’चा आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा’, यासाठी प्रतीवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते. या वर्षी 13 ऑगस्ट या दिवशी नागपंचमी आहे. या दिवशी काही ठिकाणी मातीचा नाग आणून त्याची पूजा करतात, तर काही ठिकाणी वारूळाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य मानले जाते. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात नागपंचमीचा इतिहास आणि महत्त्व पाहणार आहोत. यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागपंचमी नेहमीप्रमाणे साजरी करण्यास काही ठिकाणी मर्यादा असू शकतात. आपत्काळातील (कोरोनाच्या संकटकाळातील) निर्बंधांमध्ये जेथे घराबाहेर पडून वारूळाचे पूजन करणे शक्य नाही, त्यांनी ‘आपद्धर्मा’चा भाग म्हणून घरी राहूनच हा सण कशा प्रकारे साजरा करावा, याविषयीचे धर्मशास्त्रीय विवेचन या लेखात करण्यात आले आहे.\n1. नागपंचमीचा इतिहास :\nसर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता.\nशेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो. तो पाताळात राहातो. त्याला सहस्र फणे आहेत. प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. त्याची उत्पत्ती श्रीविष्णूच्या तमोगुणापासून झाली. श्रीविष्णु प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो. त्रेतायुगात श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला. तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापर आणि कली या युगांच्या संधीकाळात कृष्णाचा अवतार झाला. त्या वेळी शेष बलराम झाला.\nश्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.\nपाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.\n2. नागपूजनाचे महत्त्व – ‘नागांतील श्रेष्ठ जो ‘अनंत’ तोच मी’, अशी गीतेत (10.29) श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो.\nअनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम् \nशंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं, कालियं तथा \nअनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही.’\n3. नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व – सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला.त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. ‘भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते.\n4. निषेध – नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये इत्यादी संकेत पाळावेत. या दिवशी भूमीखनन करू नये.\n5. आपत्कालीन स्थितीत नागदेवतेचे पूजन कसे करावे \nनागदेवतेचे चित्र काढणे : हळदमिश्रित चंदनाने भिंतीवर अथवा पाटावर नागाचे चित्र काढावे (अथवा नऊ नागांची चित्रे काढावीत.) आणि त्या ठिकाणी नागदेवतेचे पूजन करावे. ‘अनंतादिनागदेवताभ्यो नमः ’ हा नाममंत्र म्हणत गंध, पुष्प इत्यादी सर्व उपचार समर्पित करावे.\nषोडशोपचार पूजन : ज्यांना नागदेवतेची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य आहे, त्यांनी षोडशोपचार पूजा करावी.\nपंचोपचार पूजन : ज्यांना नागदेवतेची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य नाही, त्यांनी ‘पंचोपचार पूजा’ करावी आणि दूध, साखर, लाह्या यांचा, तसेच कुळाच्या परंपरेनुसार खीर इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. (पंचोपचार पूजा : गंध, हळद-कुंकू, पुष्प (उपलब्ध असल्यास दूर्वा, तुळशी, बेल) धूप, दीप आणि नैवेद्य या क्रमाने पूजा करणे.)\n6. पूजनानंतर नागदेवतेला करावयाची प्रार्थना \n‘हे नागदेवतांनो, श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला मी जे हे नागपूजन केले आहे, या पूजनाने नागदेवता प्रसन्न होऊन मला नेहमी सुख देणार्‍या होवोत. हे नागदेवतांनो, मी हे जे पूजन केले आहे, त्यात अज्ञानाने वा अजाणतेपणी काही उणे-अधिक झाले असल्यास मला क्षमा करावी. तुमच्या कृपेमुळे माझी सर्व मनोरथ पूर्ण होवोत. माझ्या कुळामध्ये कधीही नागविषापासून भय उत्पन्न होऊ नये’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’\nसंदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते\nराजहंसगडावरील शिवमुर्तीचे लवकरच लोकार्पण\nदत्त जयंती विशेष लेख\nश्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन\n*धातूचे आणि सात्विक आकाराचे दागिने स्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक * – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनाचा निष्कर्ष\nतुळशी विवाह साजरा करण्याची पद्धत आणि वैशिष्ट्ये\nश्री चिदंबर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन\nकार्तिक एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी काढली दिंडी\nदिवाळी पाडव्यानिमित्त बेळगावात म्हशीं पळविण्याचा कार्यक्रम उत्साहात\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/hotil-sarva-chinta-dur/", "date_download": "2022-12-09T16:24:53Z", "digest": "sha1:OK3LIF4PSZDGHO3HYQOSAQZJHRLZ42NQ", "length": 9988, "nlines": 64, "source_domain": "live65media.com", "title": "ह्या 6 राशीं च्या लोकांनी खूप केली मेहनत, आता मिळणार पैसे भरपूर तेव्हा होतील सर्व चिंता दूर... - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/ह्या 6 राशीं च्या लोकांनी खूप केली मेहनत, आता मिळणार पैसे भरपूर तेव्हा होतील सर्व चिंता दूर…\nह्या 6 राशीं च्या लोकांनी खूप केली मेहनत, आता मिळणार पैसे भरपूर तेव्हा होतील सर्व चिंता दूर…\nVishal V 9:24 am, Thu, 24 December 20 राशीफल Comments Off on ह्या 6 राशीं च्या लोकांनी खूप केली मेहनत, आता मिळणार पैसे भरपूर तेव्हा होतील सर्व चिंता दूर…\nकोणत्याही जुन्या गुंतवणूकीमुळे मोठा नफा होईल. ऑफिसमधील तुमची स्थिती वाढेल. व्यापारी लोकांना मोठ्या प्रमाणात पैसे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात नवीन वळण येऊ शकेल जे भविष्यात फायद्याचे ठरेल.\nप्रभावशाली लोक ओळखी वाढवू शकतात. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मार्ग असतील. अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सर्व सदस्य कठीण परिस्थितीत आपले समर्थन करतील.\nकौटुंबिक वातावरण चांगले राहील. तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य परिणाम मिळेल. आपल्या चांगल्या कामगिरीने आपण मोठ्या अधिकाऱ्यांना खुश करू शकता. अचानक पैशाच्या फायद्याची संधी येऊ शकते.\nआपण दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता, ज्याचा आपल्याला फायदा होईल. सासरच्या बाजूकडून चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्ही बळकट असाल पण कौटुंबिक गरजांवर जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.\nतुम्ही तुमच्या कामावर समाधानी व्हाल, तुम्ही तुमच्या कामावर समाधानी व्हाल आपण कार्य अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल, येणारी वेळ तुमच्या आयुष्यातील सर्वात सुवर्णकाळ असल्याचे सिद्ध होईल, या राशींचा येणारा काळ सर्वोत्कृष्ट ठरणार आहे.\nआपण महत्त्वपूर्ण योजनांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल जे भविष्यात फायदेशीर ठरेल. व्यवसायातील लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. भागीदारांना पूर्ण सहकार्य मिळेल.\nनोकरी क्षेत्रात मोठे अधिकारी तुमचे कौतुक करतील. गौण कर्मचार्‍यांचे पूर्ण सहकार्य असेल. वैयक्तिक जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात. व्यवसाय विस्तारताना दिसत आहे. वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होण्याची शक्यता आहे.\nआपण नवीन व्यवसाय सुरू केल्यास त्यात तुम्हाला यश मिळेल. कोर्ट ऑफिसच्या कामात तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल. अचानक एखाद्या जुन्या मित्राशी फोन संभाषण होऊ शकते, जे आपल्याला आनंदित करेल.\nआपण इतरांच्या चांगल्यासाठी काहीतरी करू शकता, ज्यामुळे आदर वाढेल. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. कामा संदर्भात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आपण ज्या राशीन बद्दल बघितली त्या राशी मेष, वृषभ, सिंह, तुला, कन्या, मीन आहे.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious वर्ष 2021 मध्ये राहू चा राशी वर कसा प्रभाव राहील, कोण होणार मा’लामाल कोणाच्या वाढणार अडचणी…\nNext या नियमांचे अनुसरण केले तर महालक्ष्मीचा आशीर्वाद होईल प्राप्त, कधीही पैशाची राहणार नाही कमतरता\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/vishesh-rahnar-aahe-budhvar/", "date_download": "2022-12-09T15:39:38Z", "digest": "sha1:GXCWZ6MX625NBIWWSCNGKLEYTAOHU25T", "length": 16596, "nlines": 67, "source_domain": "live65media.com", "title": "10 फेब्रुवारी : ह्या राशींच्या लोकांसाठी विशेष राहणार आहे बुधवार, होईल धन लाभ - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/10 फेब्रुवारी : ह्या राशींच्या लोकांसाठी विशेष राहणार आहे बुधवार, होईल धन लाभ\n10 फेब्रुवारी : ह्या राशींच्या लोकांसाठी विशेष राहणार आहे बुधवार, होईल धन लाभ\nVishal V 9:50 pm, Tue, 9 February 21 राशीफल Comments Off on 10 फेब्रुवारी : ह्या राशींच्या लोकांसाठी विशेष राहणार आहे बुधवार, होईल धन लाभ\nमेष : आज आर्थिक फायद्याची शक्यता आहे. आरोग्याची समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. आज, आपले लक्ष त्वरीत फायदेशीर व्यवसायांपेक्षा सुरक्षित व्यवसायांकडे अधिक आकर्षित होईल. तुमचा खर्च वाढेल. आपण आपल्या जीवन साथीदाराशी संघर्ष करू शकता, म्हणून आपल्या क्रोधाने आणि अहंकारावर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले काम करेल.\nवृषभ : राशीसाठी लहान तडजोड करणे फायदेशीर ठरेल. आजचा काळ विवाहित लोक जगण्याचा खूप चांगला काळ असेल. आज तुम्ही कुटूंबाबाबत काही मोठे निर्णय घेण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक आघाडीवर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण जास्त पैसे देण्याची तुमची सवय बजेट खराब करते. कामाच्या संबंधात आजचा दिवस फायदेशीर ठरेल. खर्च कमी होईल. अभ्यासामध्ये यश मिळवण्याचे योग आहे.\nमिथुन : आज आपण अशा काही लोकांमध्ये सामील व्हाल जे आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करण्यास तयार असतील. आपले कोणतेही विचार कार्य पूर्ण होऊ शकेल. कोणत्याही महत्त्वपूर्ण कामात कुटुंबाचा पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. रोजगाराच्या बाबतीत तुम्ही एखाद्याचा सल्ला घ्याल, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शैक्षणिक आघाडीवर सद्य परिस्थितीत जोखीम घेणे आपल्यासाठी महाग असू शकते.\nकर्क : राशीच्या ज्ञानाची आणि दूरदृष्टीची समाजात प्रशंसा केली जाईल. तुमचा खर्च खूप वाढेल. कार्यालयात, कोणतीही मोठी कामे हाताळण्याची जबाबदारी तुम्हाला वेळेत पूर्ण होईल. पैशांची गुंतवणूक टाळणे चांगले. ज्या लोकांकडे प्रेम नसलेले प्रेम असते ते आपल्या प्रेम जोडीदारास भेटू शकतात. सेवा क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना जिद्दी ग्राहकांशी सामना करावा लागू शकतो.\nसिंह : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. पैशाचा फायदा होईल. तुमचा उत्साह कायम ठेवा कारण यामुळे तुमचे सर्व त्रास दूर होतील. आपल्याला आपल्या रागावर नजर ठेवण्याची गरज आहे, अन्यथा कोणतीही कामे खराब होऊ शकतात. भाग्य तुम्हाला आधार देईल. आरोग्यही चांगले होईल. चांगल्या कामांवर तुम्ही खर्च कराल, महिला मित्रांकडून फायदा मिळण्याची शक्यता आहे.\nकन्या : राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ शकतो आणि नोकरीची वाढ शक्य आहे. आपली आर्थिक बाजू मजबूत राहील. आज आपण कौटुंबिक कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. कोणत्याही महत्त्वपूर्ण कामात मित्रांचे सहकार्य राहील. आपण आजूबाजूच्या लोकांबद्दल सहानुभूती बाळगता. काही लोक आपल्यासाठी खास असल्याचे सिद्ध होईल. निद्रानाश किंवा चिंताग्रस्त व्यक्तींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सहलीला जाणे महागडे ठरते.\nतुला : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ दिवस आहे. लव्ह लाइफच्या बाबतीत हा दिवस सामान्य असेल आणि आपणास मिश्रित परिणाम मिळतील. आज आपल्या प्रियकराशी बोलणे चांगले नाही. कौटुंबिक सदस्य एक सुखद घर वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या संबंधात दिवस तुमच्या बाजूने जाईल. व्यक्तीची चाचणी न करता पैशांचा व्यवहार केल्याने आपले नुकसान होऊ शकते. काही सुंदर ठिकाणी जाण्याची शक्यता आहे.\nवृश्चिक : आज तुम्हाला काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. परिश्रमपूर्वक व मेहनतीने कार्य केल्याने आज तुम्हाला चांगले यश मिळेल. तुम्ही कठोर परिश्रमांवर विश्वास ठेवण्यास शिका. क्षेत्रात फायदा होईल. जोडीदार आपल्यावर थोडे वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करू शकेल. प्रभावी आणि प्रतिष्ठित लोकांना भेटू शकते. मन आनंदित होईल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. कोणतीही नवीन मैत्री दीर्घ मैत्रीमध्ये बदलू शकते.\nधनु : आज, आपल्या कुटुंबातील सदस्य आपली मदत करू शकतात. मधुमेह रुग्णांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अधिक पैसे मिळविण्यासाठी आपल्याला काही नवीन साधने मिळू शकतात. पगारदारांना लाभ मिळेल, परंतु व्यापा .्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील. एखाद्याच्या स्वत: च्या प्रिय व्यक्तींबरोबर एक लहान सहल ही एक चांगली भावना असेल. परस्पर संबंधांना सामंजस्य देण्यासाठी दिवस चांगला आहे.\nमकर : आजचा दिवस भाग्यवान ठरणार आहे. मनात अनेक प्रकारचे विचार मनातच जातील. आपले मन धार्मिक कार्य आणि पूजामध्ये व्यस्त असेल. काही दानशूर कामे करू शकतात. कुटुंबातील वडील आणि शेतात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत भाग्य तुम्हाला सहकार्य करेल. ज्यांना आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांसह सामायिक कराल. लोक आपला विश्वास वाढवू शकतात. कुटुंबातील सदस्यांना एखाद्या गोष्टीत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते.\nकुंभ : आज कुंभातील उच्च अधिकाऱ्यांशी बोलताना विवेकबुद्धी बाळगा. आपल्याला क्षेत्रात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या वरिष्ठांशी वाद घालू नका. पैसे मिळविण्यासाठी हा एक योग्य दिवस असेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या एखाद्या धार्मिक ठिकाणी भेट दर्शविली जाते. सहलीवर जाणं बरं वाटेल. व्यवसायाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. भाग्य तुम्हाला आधार देईल\nमीन : आपली आर्थिक बाजू सामान्य राहील. आपण आपल्या प्रिय व्यक्तीला खास बनवण्याच्या सर्व संभाव्य मार्गांचा विचार कराल. आपण आपल्या क्षमतेपेक्षा आरोग्य आणि मन या दोहों पेक्षा अधिक कार्य करण्यास सक्षम असाल. गृहिणी घरातील कामात व्यस्त असतील. कोणी तरी आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणेल. आपण एखाद्यास प्रपोज करू शकता.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious ह्या 5 राशींच्या लोकांचे भाग्य असणार आहे जोरावर, मिळणार धन संपत्ती एक मोठी खुशखबर\nNext ह्या राशीच्या कुटुंबात असेल आनंदाचे वातावरण, करिअरच्या क्षेत्रात प्रगतीचा मार्ग होईल सुंदर\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/tag/%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC/", "date_download": "2022-12-09T16:03:15Z", "digest": "sha1:WE5SLOWQ5JNX6HYPEE7P4WT7IPVWIVAN", "length": 4113, "nlines": 49, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "फळपीक विमा योजना आंबिया बहार शासन निर्णय GR – महासरकारी शेतकरी योजना", "raw_content": "\nTag: फळपीक विमा योजना आंबिया बहार शासन निर्णय GR\nफळपीक विमा योजना माहिती २०२०-२१ पासून पुढील ३ वर्ष्यासाठी\nकोणत्या फळपिकांसाठी आहे हि योजना, किती क्षेत्रांपर्यंत विमा काढता येईल, फळपीक विमासाठी कोणत्या अटी लागू असणार आहेत, किती रक्कम संरक्षित असेल, प्रति हेक्टरी किती विमा हप्ता भरावा लागेल, विमा हप्ता भरण्याच्या कधी आणि कुठे भरायचा आणि ४२ कोटी १३ लाख फळपीक विमा योजना आंबिया बहार २०१९-२० साठी मंजूर लेटेस्ट शासन निर्णय ५ मार्च २०२१ GR\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nदूध उत्पादक शेतकरी GR\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/315518", "date_download": "2022-12-09T15:39:08Z", "digest": "sha1:I5WAEXGZCKT3WSVPISUAZQNHWY2EOA52", "length": 2885, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स.चे १६६० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स.चे १६६० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स.चे १६६० चे दशक (संपादन)\n१२:२८, ८ डिसेंबर २००८ ची आवृत्ती\n३८ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n१७:३३, २४ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\n१२:२८, ८ डिसेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: mk:Категорија:1660-ти)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.khandbahale.com/language/marathi-dictionary-translation-meaning-of-%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2022-12-09T15:26:10Z", "digest": "sha1:NTTOKDVFUTM64QQ2XJ6VGJBITLR3WTDP", "length": 6881, "nlines": 44, "source_domain": "www.khandbahale.com", "title": "या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की in Marathi या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की meaning | KHANDBAHALE.COM", "raw_content": "\nया संबंधात मला असे सांगावयाचे आहे की Deals on Amazon\nया संबंधात मला असे सांगावयाचे आहे की in Marathi मराठी\nया संबंधात मला असे सांगावयाचे आहे की in Marathi\nया संबंधात मला असे सांगावयाचे आहे की | Marathi dictionary translates English to Marathi and Marathi to English या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की words या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की phrases with या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की synonyms या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की antonyms या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की pronunciations.\nया संबंधात मला असे सांगावयाचे आहे की meanings in Marathi\nया संबंधात मला असे सांगावयाचे आहे की in Marathi Marathi of translation of या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की Marathi meaning of या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की what is या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की in Marathi dictionary definition, antonym, and synonym of या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की\nया संबंधात मला असे सांगावयाचे आहे की Antonym, Synonym Thesaurus\nMarathi meaning of या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की\nEnter a term 'या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की' to translate\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/category/plotitics-updates/page/2/", "date_download": "2022-12-09T17:14:52Z", "digest": "sha1:22XOLRH3AY7ED57RRL7CPFKIXO4FFFHW", "length": 6525, "nlines": 74, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "राजकीय Archives - Page 2 of 4 - Young Maharashtra", "raw_content": "\nमग नोटांवर गांधी सोबत आंबेडकरांचा फोटो हवा, सुष्मा अंधारेंची भूमिका\nमग नोटांवर गांधी सोबत आंबेडकरांचा फोटो हवा, सुष्मा अंधारेंची भूमिका सविस्तर वाचा\nएकनाथ खडसेंची दिवाळी तिखट, ‘या’ कारणामुळे खडसे पुन्हा अडचणीत\nएकनाथ खडसेंची दिवाळी तिखट, ‘या’ कारणामुळे खडसे पुन्हा अडचणीत सविस्तर वाचा\nशरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाद केलं\nशरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाद केलं सविस्तर वाचा\nशिंदे-फडणवीसांचा महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का घेतला ‘हा’ मोठा निर्णय…\nशिंदे-फडणवीसांचा महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का घेतला ‘हा’ मोठा निर्णय… सविस्तर वाचा\nराणे कुटुंबीयांची ठाकरेंना साथ ‘अंदर कि बात’ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ\nराणे कुटुंबीयांची ठाकरेंना साथ ‘अंदर कि बात’ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ सविस्तर वाचा\nताज्या बातम्या / राजकीय\nमंत्र्यांचं माहिती नाही,पण मी राजवाडा सोडून आलोय…\nमंत्र्यांचं माहिती नाही,पण मी राजवाडा सोडून आलोय… सविस्तर वाचा\nपोलीस बांधवांना दिवाळी बोनस जाहीर करा…अमित ठाकरेंचं फडणवीसांना पत्र\nपोलीस बांधवांना दिवाळी बोनस जाहीर करा…अमित ठाकरेंचं फडणवीसांना पत्र सविस्तर वाचा\nताज्या बातम्या / राजकीय\n‘तुम्ही ठाण्यात सभा लावा,मी आलो असं समजा’ – उध्दव ठाकरे\n‘तुम्ही ठाण्यात सभा लावा,मी आलो असं समजा’ – उध्दव ठाकरे सविस्तर वाचा\nकाँग्रेसला वाईट काळातच दलितांची आठवण का येते हेच त्यांचं खर प्रेम आहे का हेच त्यांचं खर प्रेम आहे का\nकाँग्रेसला वाईट काळातच दलितांची आठवण का येते हेच त्यांचं खर प्रेम आहे का हेच त्यांचं खर प्रेम आहे का मायावतींचा थेट सवाल… सविस्तर वाचा\nताज्या बातम्या / राजकीय\nमोठी बातमी: राष्ट्रवादीचे दहा-बारा आमदार शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात,शिंदे गटाच्या ‘या’ मोठ्या नेत्याने केला दावा\nमोठी बातमी: राष्ट्रवादीचे दहा-बारा आमदार शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात,शिंदे गटाच्या ‘या’ मोठ्या नेत्याने केला दावा सविस्तर वाचा\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/tag/ravi-rana/", "date_download": "2022-12-09T16:57:24Z", "digest": "sha1:BYBHMVGABHEB2E4LZSWPAKIJK62YMFJK", "length": 2182, "nlines": 36, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "Ravi Rana Archives - Young Maharashtra", "raw_content": "\n“रवी राणांसोबत बैठक करायची माझी इच्छा नाही, पण…”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी बच्चू कडू यांचं विधान\n“रवी राणांसोबत बैठक करायची माझी इच्छा नाही, पण…”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी बच्चू कडू यांचं विधान सविस्तर वाचा\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/ed-raids-on-anil-parab/", "date_download": "2022-12-09T15:40:22Z", "digest": "sha1:NP3AVZ2Q2VDOZBOUIFA4WHPTJ5LQMRR2", "length": 21377, "nlines": 125, "source_domain": "bolbhidu.com", "title": "अनिल परब नेमके कोणत्या प्रकरणात अडकले आहेत..?", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nअनिल परब नेमके कोणत्या प्रकरणात अडकले आहेत..\nसकाळ-सकाळी एक बातमी येऊन धडकली ती म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला.\nअनिल परब यांचे शासकीय निवासस्थान आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थान अशा दोन्ही ठिकाणी तसेच राज्यात दापोली, मुंबई आणि पुणे सहित ७ ठिकाणी हा छापा टाकण्यात आलेला आहे.\nअशीही माहिती मिळतेय कि, ईडीने अनिल परब यांच्याविरोधात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग PMLA कायद्याच्या फौजदारी कलमांतर्गत नव्याने गुन्हा दाखल केला आहे.\nयाआधी ईडीने महाविकास आघाडी सरकारच्या २ मंत्र्यांना म्हणजेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना जेलमध्ये पाठवलं आता त्यांच्या पाठोपाठ अनिल परब देखील कायद्याच्या कचाट्यात सापडतील का \nअनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम जे अंधेरी पश्चिम येथील विधानसभेचे शिवसेना संघटक आहे त्यांच्याही घरी ईडीने धाड टाकली आहे. २ महिन्यांपूर्वी संजय कदम यांच्या घरी मोठा मुद्देमाल हाती लागलेला त्यामुळे पुन्हा एकदा ईडीने छापेमारी केली आहे.\nपण हा ईडीचा छापा का पडला हाच प्रश्न जो तो व्यक्ती विचारतोय कारण अनिल परब यांच्यावर धाड पडण्याचं काय कारण असेल \nमिळालेल्या माहितीनुसार, अशी २ प्रकरणं आहेत ज्यात अनिल परब गोवले गेलेत.\n१. परम बीर सिंग – सचिन वाझे – अनिल देशमुख कनेक्शन\nमुंबई हाय कोर्टाने सीबीआयला नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले होते. माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी आरोप केल्यानुसार महाराष्ट्र पोलिस विभागातील १०० कोटी रुपयांच्या लाचखोरी व खंडणी रॅकेटच्या संदर्भात ईडीला अनिल परब यांची चौकशी करायची होती कारण या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधारांमध्ये अनिल परब यांचेही नाव समोर आले होते. त्यासाठी\nऑगस्ट २०२१ मध्ये ईडीने अनिल परब यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स बजावले होते.\nत्यांना तपास अधिकार्‍यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले, परंतु त्यांनी अधिकृत व्यस्ततेचे कारण देत हजर राहण्यास नकार दिला होता.\nसप्टेंबर २०२१ मध्ये ईडीने अनिल परब यांना दुसरे समन्स बजावले.\nआत्ता झालेली कारवाई होण्यामागे सचिन वाझे कनेक्शन आहे का असा प्रश्न समोर येतोय कारण सचिन वाझेंच्या जबाबामध्ये अनिल परबांचं नाव आलेलं.\nसचिन वाझेंनी दावा केला होता की,\nऑगस्ट २०२० मध्ये त्यांना अनिल परब यांच्या अधिकृत बंगल्यावर बोलावण्यात आले होते. बैठकीदरम्यान अनिल परब यांनी सचिन वाझे यांना सैफी बुर्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टची (SBUT) चौकशी बंद करण्यासाठी ५० कोटी खंडणी घेण्यास सांगितले होते.\nजानेवारी २०२१ मध्ये अनिल परब यांनी त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या अधिकृत बंगल्यावर बोलावले आणि BMC च्या कायदा भंग करणाऱ्या ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी किमान २ कोटी रुपये घेण्यास सांगितले, असा आरोपही वाझे यांनी केला आहे.\nआता तर सचिन वाझेला अनिल देशमुख प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी तर वाढणारच आहेत मात्र अनिल परब हे ही अडकू शकतात अशी शक्यता वर्तवली जातेय.\nत्यालाच जोडून म्हणजे, अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झालीय का \nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या…\nकारण अनिल देशमुख यांच्याशी संबंधित आणखी एका मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने परब यांची यापूर्वीच चौकशी झालेली आहे. त्याप्रकरणी अनिल परब अडकले असावेत असंही म्हणलं जातंय.\n२. अनिल परबांचे रत्नागिरीमधील अनधिकृत साई रिसॉर्ट प्रकरण असू शकतं का\nहे प्रकरण आहे तसं २०१७ मधलं. याला पुणे कनेक्शन आहे ते म्हणजे २०१७ मध्ये अनिल परब यांनी दापोली मध्ये समुद्रकिनाऱ्याच्या अगदी बाजूला ४,२०० चौरस मीटर एवढी जमीन पुण्याच्या विभास साठे यांच्याकडून १ कोटी रुपये देऊन खरेदी केली असा आरोप त्यांच्यावर आहे. मात्र या जमिनीच्या खरेदीची नोंद २०१९ मध्ये करण्यात आलेली आहे.\n१९ जून २०१९ रोजी विक्री कराराची नोंदणी करण्यात आली होती. परंतु ७/१२ उतार्‍यात परब यांना जमीन विक्री केल्याची स्पष्ट नोंद नव्हती. डिसेंबर २०२० मध्ये रिसॉर्टच्या बेकायदेशीर बांधकामावरून वाद निर्माण झाल्यानंतर, २०२० मध्ये हीच जमीन मुंबईच्या केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना १ कोटी १० लाख रुपयांना विकली गेली.\nआयकर विभागाच्या तपासात झालेल्या आरोपांनुसार, २०१७ मध्येच या रिसॉर्टचे बांधकाम सुरु झाले होते ज्या बांधकामाला ६ कोटींपेक्षा जास्त खर्च आलेला आहे.\n२०१७ ते २०२० या काळात या जमिनीवर रिसॉर्ट बांधण्यात आले. या सगळ्या व्यवहारांना धरूनच ईडी कारवाई करत असल्याची माहिती मिळतेय.\nरत्नागिरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी २०२१ मधेच माध्यमांना सांगितले कि, भूमी अभिलेखावर सदानंद कदम यांचंच नाव येतं त्यामुळे विनापरवानगी बांधकाम केल्याप्रकरणी कदम यांनाच यांना नोटीस बजावली होती. कदम यांनी जुलै २०२१ मध्ये स्थानिक सत्र न्यायालयात धाव घेतली होती.\nहे सगळे आरोप किरीट सोमय्या यांनी केले होते.\nत्यानुसार, अनिल परब यांनी मंत्रीपदाचा दुरुपयोग करून, लॉकडाऊन च्या काळात सर्व नियमांना डावलून या रिसॉर्टचे बांधकाम चालवले.\nदुसरी गोष्ट ही मालमत्ता शेतजमीन असल्याचे म्हणून व्यवहारात आणि कागदपत्रात दाखवले गेले. कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. समुद्रकिनारी असलेले हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं सांगितलं होतं. तसेच ते ९० दिवसात तोडण्याचे आदेशही दिले होते. मात्रअजूनही रिसॉर्ट पाडण्यात आलेलं नाही.\nसोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी ही चौकशी केली होती, त्यांनी ती चौकशी लोकायुक्तांकडे पाठवली होती.\nलोकायुक्तांनी चौकशी करून सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सोमय्या यांनी परब यांनी सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीच्या मंजुरीशिवाय रिसॉर्ट (साई रिसॉर्ट) बांधल्याचा आरोप केला होता. याला पर्यावरण विभागाने दुजोरा दिला होता.\nपरंतु महसूल चौकशीत जमीन एनए ( नॉन ऍग्रीकल्चर) म्हणून टॅग केली नसल्याचे उघड झाल्याने कागदपत्रांमध्ये छेडछाड झाल्याचे स्पष्ट झालेय.\nहे झालेत एकंदरीत प्रकरणं…\nमात्र याशिवाय या सर्व कारवाया पाहता राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरु आहे कि, लवकरच होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरु झाली आहे. निवडणुकांच्या प्रचाराचा भाग म्हणजे थोडक्यात अनिल परबांचा ‘भ्रष्ट्राचारी’ म्हणून भाजपने प्रचारही सुरु केला आहे.\nबाकी या प्रकरणात सचिन परबांची मंत्रिपदाची खुर्ची अडचणीत येणार का हा महत्वाचा प्रश्न आहे.\nहे हि वाच भिडू :\nBJP 03 Vs MVA 00 : कॅप्टन राऊत तीन महिन्यांपूर्वी बोललेले साडेतीन स्कोअर होणार, पण..\nOBC चा सर्वात मोठा पक्ष असणारा ”भाजपा” जातीनिहाय जनगणना करणार का..\nमे २०१५ ते २०२२ : अशाप्रकारे पंकजा मुंडेना भाजप मधून टप्याटप्याने साईडलाइन करण्यात आलं..\nइकडं मुलीचं लग्नाचं वय २१ करण्याचं चालू आहे आणि मुस्लिमांमध्ये १५ वर्षातच लग्न कसं…\nअयोध्या, कुतुबमिनार ते ज्ञानवापी हिंदू पक्षासाठी लढणाऱ्या वकिलांची जोडी सगळीकडे…\nनुसतं भारतातलं नव्हे तर जगातलं सर्वात मोठ्ठं नौदल “चोल” राजांच…\nखरी गोड बातमी आलीये… पोरांच्या तुलनेत पोरींची संख्या वाढतीये\nकुपोषण आदिवासींच्या पाचवीला पुजलंय अन् मंत्री म्हणतायेत कुपोषणाने एकही मृत्यू नाही\nआत्ता तिसावी सवलत, गेल्या 8 वर्षात सवलतीपायी एसटीचे 9 हजार कोटी खर्च झालेत\nहे ही वाच भिडू\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा…\nबाबरी पाडून ३० वर्षे झालीत… आता मथुरेतल्या शाही…\nदिल्लीला जाण्याचा प्लॅन असेल तर या १० राज्यांच्या…\nगुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं…\n५० वर्ष जुनी मागणी पूर्ण झाली अन् मुंबई ला चेन्नईशी…\nया एका घटनेनंतर नूतननं संजीव कुमारसोबत कधीच काम केलं…\nपराभव दिसू लागला की खापर EVM वर का फोडलं जातं…\nहार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्यामागे खरंच कोरोना आणि लस ही…\nबद्रुद्दीन अजमल आधी वादग्रस्त विधान करतात अन् वातावरण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://khabriya.in/video/j6DmyscWYP", "date_download": "2022-12-09T16:18:18Z", "digest": "sha1:BRX57HKAPOJ3UHV5MG6WM5DWND54PFTI", "length": 2616, "nlines": 54, "source_domain": "khabriya.in", "title": "कारंजा महावितरणच्या संयुक्त कृती समिती उपविभाग कारंजा तर्फे वरिष्ठांना निवेदन सादर*", "raw_content": "\nकारंजा महावितरणच्या संयुक्त कृती समिती उपविभाग कारंजा तर्फे वरिष्ठांना निवेदन सादर*\n*कारंजा महावितरणच्या संयुक्त कृती समिती उपविभाग कारंजा तर्फे वरिष्ठांना निवेदन सादर* कारंजा दिनांक 21/8/2021 शनिवार शहरातील विज चोरी विज बिल वसुली चा टार्गेट विद्यूत वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिल्यामुळे कारंजा शहर २चे सहायक अभियंता श्री\nचांदूर रेल्वे येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन निलेश विश्वकर्मा यांचे तर्फे केला जात असतो\nकारंजा दारव्हा मार्गावर विधुत उपकेंद्रा जवळ झालेल्या त्याअपघातातील चारचाकी वाहन पोलीसांनी केली जप्त\nगंगा वैधकीय साहित्य सेवा बैंक चा उपक्रम\nशेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये देण्यात यावे भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2022-12-09T16:23:00Z", "digest": "sha1:WYTLANTNZFOZ5NXA7BBICP5TCUBVER54", "length": 9456, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पांढरी - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.)\nहा लेख पंढरी,पांढरी,पंढर,पांढर, या गावांच्या व्युत्पत्ती बाबत माहिती देतो. • इतर निःसंदिग्धीकरण पानांसाठी पहा: पंढरपूर (निःसंदिग्धीकरण)|पंढरी (निःसंदिग्धीकरण)|पांढरी (निःसंदिग्धीकरण)|पांढर (निःसंदिग्धीकरण)\nपांढरी, पांढर, ही नावे म्हणजे जमिनीचा एक प्रकार आहे. काळी म्हणजे पिकाऊ जमीन, सुपीक शेतजमीन तर पांढर म्हणजे निरुपजाऊ नापीक जमीन. पांढर जमिनीच्यावर शेती होऊ शकत नाही म्हणून ती वस्तीसाठी वापरली जात असे. यावरून पांढर शब्द घेऊन येणारी बरीच स्थल/ग्रामनामे महाराष्ट्र आणि तेलंगाणा प्रदेशात आहेत.\nपांढर जमिनीच्यावर शेती होऊ शकत नाही म्हणून ती वस्तीसाठी वापरली जात असे. म्हणून पुरातत्त्व शास्त्रात पांढर जमिनीवरच्या ढिगाऱ्याचे उत्खनन करतात कारण तिथे जुन्या वसतीचे पुरावे सापडण्याची दाट शक्यता असते. पांढरपेशा हा शब्द यावरूनच आला आहे. जो काळीमध्ये कसत नाही, म्हणजे जो शेतकरी नाही, तो पांढरपेशा. म्हणजे धोबी, सुतार, कासार, लोहार, तांबट, कोष्टी वगैरे बिगर शेतकरी व्यवसाय आणि लोक. कोंकणात काळी-पांढरी हा भेद नाही कारण तिथे काळी कसदार माती नसते तर लोहखनिजयुक्त लाल माती असते. [१] [ दुजोरा हवा]\nमहाराष्ट्रः पाण्डेरी नावाची तीन गावे कोकणात आहेत, पांढर पासून बरीच गावे आहेत जसे की पांढरकवडा (विदर्भ) पण सोबतीला पांढरदेव पांढरदेवी पांढर(पाणी|वाणी|ढकणी) नावाची गावेही आहेत. पंढरी नावाची दिड डझन तरी गावे आहेत पण पंढरी नावाच्या गावांमध्ये विदर्भ आघाडीवर आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरपाऊनी, तर गडचिरोली जिल्ह्यात पंढरी भाटल नावाचे गाव दिसते. पंढरपूर नावाची अर्धा डझन गावे वेगवेगळ्या प्रदेशात विखुरलेली दिसतात पण विठ्ठल देवता पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरात आणि महाराष्ट्रात पुजली जात असली आणि आपण कर्नाटकाचे नाव घेतले जात असले तरी नामसाधर्म्य असलेल्या ग्रामनामांची संख्या विदर्भ आणि तेलंगाणात अधिक आहे. [२]\nपण्ड(ल/र)पाडू, पण्डलपर्रू, पण्डीरीमामीदी, पण्डलापुरम, पण्डरंगी, पण्ड्रापोट्टीपल्लम, पाण्ड्रापोलु, पांडरवडा, पण्डुर,\nकर्नाटकात पाण्डर(हल्ली|वल्ली|गेरा) पण्डीवरीपल्ली, पण्डोगेरे, पासून बरीच गावे दिसतात, तर गदग जिल्ह्यात पाण्डुरंगपूर आहे.\n^ मिसळपाव संस्थळावरील राही यांचा प्रतिसाद\nसाच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२२ रोजी २२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/07/blog-post_636.html", "date_download": "2022-12-09T15:38:38Z", "digest": "sha1:RNW5DQEWXKLKXAYHVBONA4T6RHGWY4IE", "length": 8911, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा", "raw_content": "\nकामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर - विद्युत विभागामध्येच 10 वायरमन, 9 मानधनावरील कर्मचारी असून संपूर्ण शहराचे लाईट चालू बंद करण्याचे काम मानधनावरील कर्मचारी करतात. शहर व उपनगरामध्ये बर्‍याच ठिकाणी सायंकाळी लवकर लाईट चालू करण्यात येते व सकाळी उशिरापर्यंत चालू राहते. याबाबत संबंधीत कर्मचारी यांना वेळेवर लाईट चालू बंद करण्याबाबत सुचना दिल्यात. यामध्येच कामात हलगर्जीपणा झाल्यास सदर मानधनावरील कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकून नव्याने कर्मचारी नेमण्यात येतील, असा इशारा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला आहे.\nविद्युत विभागात प्रमुख म्हणून आर. जी. मेहेत्रे यांची नियुक्ती झाली. या विभागाची कामकाज आढावा बैठक म हापौर बाबासाहेब वाकळे यांनी घेतली यावेळी विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, नगरसेवक विनीत पाऊलबुधे, सुनिल त्रिंबके, कुमार वाकळे, उपायुक्त प्रदिप पठारे, विद्युत विभाग प्रमुख आर.जी. मेहेत्रे, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, संजय ढोणे, सतिष शिंदे, निखील वारे, बाळासाहेब पवार, मनोज ताठे, सुरज शेळके आदी उपस्थित होते.\nयावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, पावसाळ्याचे दिवस असल्याने कर्मचारी यांनी जबाबदारीने काम करावे. शहर उपनगरातील लाईट चालू राहतील याबाबत दक्षता घ्यावी. श्री. क्षेत्रे यांनी सदस्यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे काम करावे. विद्युत विभागाकडील कर्मचार्‍यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे मनपाचे नुकसान होत असेल तर संबंधित कर्मचार्‍यांच्या पगारातून झालेले नुकसान वसुल करण्यात येईल त्यामुळे कर्मचार्‍यांनी जबाबदारीने काम करावे. विद्युत विभाग प्रमुख यांनी चार झोनसाठी चार पर्यवेक्षकांची नेमणुक करावी. त्यांना मानधनावर नियुक्त असलेले अभियंता श्री. तिवारी व शिवप्रकाश हे कामात सहाय्य करतील तसेच मनपाचे विद्युत विभागाशी निगडीत असलेले प्रकल्प तातडीने मार्गी लागण्याच्या दृष्टीने संबंधीत अभियंता यांचेकडे काम सोपविण्यात यावे.\nविद्युत विभागाकडील हायड्रोलिकच्या तीन वाहनापैकी एक वाहन नादुरूस्त आहे ते तातडीने दुरूस्त करून घ्यावे तसेच या वाहनावर दोन वाहन चालकांची आवश्यकता असून मानधनावर वाहनचालकांची नियुक्ती करावी. विद्युत विभागास आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग देण्यामबाबत आस्थापना विभागास आदेश दिले. विद्युत विभाग प्रमुख आर. जी. मेहेत्रे म्हणाले की, शहर व उपनगरातील इलेक्ट्रीक पोलचा सर्व्हेकरून प्रत्येक पोलवर नंबर टाकण्यात येईल त्यामुळे किती पोलची संख्या आहे ते कळेल व कोणत्या पोलवरील दिवा बंद आहे ते तात्काळ लक्षात येईल. विद्युत विभागातील कर्मचार्‍यांना कामाचे नियोजन करून लाईट वेळेत चालू व बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत. जे कर्मचारी काम करणार नाहीत त्यांचा रिपोर्ट आस्थापना विभागाकडे पाठविला जाईल असे ते म्हणाले.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2022-12-09T15:53:19Z", "digest": "sha1:KV2QLYLII54WTRF4PHZHRN5TIMJ6DZEZ", "length": 3621, "nlines": 100, "source_domain": "prahaar.in", "title": "रविशंकर प्रसाद -", "raw_content": "\nHome Tags रविशंकर प्रसाद\nवाढत्या डेटा वापरामुळे ‘कॉल ड्रॉप’\n‘कॉल ड्रॉप’ टाळण्यासाठी यंत्रणा सुधारा\nउदयोन्मुख बाजारपेठांत स्मार्टफोनचा जोर\nटपाल सेवेवर लोकांचा अजूनही विश्वास\nसंपूर्ण ‘एमएनपी’च्या डेडलाईनवर सरकार ठाम\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nAnti-Love Jihad : राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा\nMumbai-Ahmedabad Bullet Train Project : २० हजार झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी\nST Corporation : एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/shinde-fadnavis-biggest-blow-to-mavikas-aghadi/", "date_download": "2022-12-09T16:02:12Z", "digest": "sha1:TGCTH5BQDYNKQKAYAQI7OXETFNEZLDSO", "length": 6128, "nlines": 55, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "शिंदे-फडणवीसांचा महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का! घेतला 'हा' मोठा निर्णय...", "raw_content": "\nशिंदे-फडणवीसांचा महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का घेतला ‘हा’ मोठा निर्णय…\nआता सीबीआयला (CBI) कोणत्याही प्रकरणात तपासासाठी परवानगीची गरज लागणार नाही. ठाकरे सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलत आता शिंदे-फडणवीस सीबीआयला महाराष्ट्रात चौकशीसाठी गरजेची असलेली ‘जनरल कॅसेन्ट’ पुन्हा बहाल केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारनं सीबीआयला राज्यात चौकशीची परवानगी काढून घेतली होती. महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या या निर्णयानुसार, सरकारच्या परवानगीशिवाय CBI ला कोणत्याही प्रकरणाची चौकशी करता येत नव्हती.\nठाकरे सरकारचा निर्णय बदलत शिंदे-फडणवीस सरकारनं आता सीबीआयला राज्यात चौकशीची परवानगी पुन्हा बहाल केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआय तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे CBI आता राज्यात कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकतं. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.\nआतापर्यंत शिंदे-फडणवीस सरकारनं सत्तेत आल्यापासूनच महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले अनेक महत्त्वाचे निर्णय बदलले आहेत. 21 ऑक्टोबर 2020 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी CBI ला चौकशीसाठी परवानगी नाकारण्याच्या गृह विभागाच्या प्रस्तावावर सही केली होती. त्यावेळी अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. तेव्हा सीबीआयनं राज्यात एकापाठोपाठ एक अशा अनेक प्रकरणांची चौकशी सुरु केली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय घेतला होता.\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/gandhi-and-rss/", "date_download": "2022-12-09T15:55:42Z", "digest": "sha1:INHU6LQ2K4FZ5QPRR7LFUEQPWJMABUTN", "length": 23463, "nlines": 112, "source_domain": "bolbhidu.com", "title": "संघाच्या व्यासपीठावरून \"गांधीजी\" काय बोलले होते ?", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nसंघाच्या व्यासपीठावरून “गांधीजी” काय बोलले होते \nप्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर जाणार या बातमीपासून सुरू झालेल्या चर्चा ते आज प्रणव मुखर्जींचं संघाच्या व्यासपीठावरुन देण्यात आलेलं बौंद्धीक भाषण हा आलाप नव्यानं राजकारणात घुमू लागला असला तर यामध्ये “प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर आलेल होते” हे एकमेव बातमीमुल्य इतिहास म्हणून चघळले जाईल यात शंका नाही. प्रणवदा नागपुरला जाणार याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर गांधीने देखील संघाचं बौद्धीक घेतल्याचे दाखले देण्यात आले.\nगांधी स्वयंसेवकांसमोर भाषण देण्यास गेले होते हे सत्यच आहे मात्र या बातमीवेळी ते कोणत्या पार्श्वभूमीवर गेले होते आणि काय म्हणाले होते ते पाहणं महत्वाचं आहे.\nसन १९३४ चा डिसेंबर महिना.\nजमनलाल बजाज यांनी महात्मा गांधीना वर्ध्यामध्ये बोलवलं होतं. गांधी आठवडाभर वर्धा मुक्कामी होते. गांधीच्या राहण्याची सोय एका भव्य मैदानासमोरील घरामध्ये करण्यात आली होती. याच काळात त्या मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिवाळी शिबीर भरवण्यात आलं होतं. देशभरातून सुमारे दिड हजारच्या वर स्वयंसेवक या शिबीरात सहभागी झाले होते. गांधीच्या दिवसाची सुरवातच या मैदानाकडे पाहत होतं असे. आठवडाभराच्या मुक्कामत गांधीनी संघाची शिस्त पाहीली आणि आपले सहकारी महादेव देसाई यांना स्वयंसेवकांबरोबर संपर्क साधता येईल का अस विचारलं.\nमहादेव देसाई यांनी डॉ. हेडगेवार यांचे मित्र असणाऱ्या अप्पाजी जोशी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना गांधींच्या मनातील इच्छा बोलून दाखवली. आप्पाजी जोशी यांनी लगेचच गांधीना स्वयंसेवकांशी संपर्क साधण्याची व्यवस्था केली.\nमहात्मा गांधी शिबीरामध्ये गेले. स्वयंसेवकांशी बोलेले. या भेटीत त्यांना समजलं की, अनेक स्वयंसेवकांना एकमेकांच्या जाती देखील माहित नाहीत. ते सर्वजण एकाच पंगतीत जेवतात. इतकच काय तर राहण्या खाण्याच खर्च देखील स्वयंसेवकांनी स्वत:च्या खिश्यातून केला आहे. महात्मा गांधीनी ते पाहिलं आणि संघाच्या शिस्तीच मनापासून कौतुक केलं.\nहा किस्सा पांचजन्यचे संपादक देवेंद्र स्वरुप यांनी त्यांच्या एका लेखात सांगितला आहे. हे खर की खोटं हे पहायचं असल्यास आपल्याला गांधीचं ते भाषण पहायला हवं जे त्यांनी या घटनेच्या १३ वर्षांनंतर स्वयंसेवकांना संबोधित करत असताना केलं होतं. या भाषणात देखील गांधीची या घटनेचा संदर्भ देतात.\nनुकतीच भारताची फाळणी झाली होती. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या मध्ये हिंदू मुस्लीम नावाची नवी लाईन आखण्यात आली होती. भारतात ठिकठिकाणी दंगली होत होत्या. अशीच एक दंगल काठियावाड येथे झाली. ते साल होतं १९४७ चं.\nमुस्लीम लोक हिंदू समाजाने अत्याचार केल्याचं गांधीना सांगत असत तर हिंदू लोक मुस्लीमांनी त्यांची घरे पेटवून दिल्याचे किस्से गांधीना सांगत. दोन्ही समाजाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या माहितीमुळे गांधी हतबल झाले होते. आपल्या याच देशात नव्यानं दरी निर्माण झालेली त्यांच्या अहिंसक मनाला सहन होणारी नव्हती.\nमुस्लीम संघटना, कॉंग्रेस आणि हिंदू संघटना अशा समाजातील सर्वच संघटनांशी संपर्क साधून त्यांच्याशी बोलावं अशी योजना त्यांनी आखली व त्यातूनच नोव्हेबर १९४७ मध्ये गांधींनी संघाशी संपर्क साधला.\nमहात्मा गांधींचा मुक्काम दिल्ली येथील भंगी समाजाच्या वसाहतीमध्ये होता. याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबीर याच भागात भरवण्यात आलं होतं. गांधीनी देशातला वाढता हिंसाचार पाहून समाजातील सर्वच घटकांशी संपर्क साधण्याचा उपक्रम राबवला होता. अशातच जवळ असणाऱ्या संघाच्या शिबीरात जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. संघाने देखील त्यांची विनंती तात्काळ मान्य केली.\nमहात्मा गांधी नेमक काय बोलले होते.\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या…\nयाच भाषणात गांधीनी माझा पहिल्यांदा संघाची संपर्क कसा आला ते सांगितलं होतं. गांधींनी स्वयंसेवकांच्या शिस्तीचं आणि त्यागाच कौतुक केलं. गांधी म्हणाले की, संघाच्या त्यागभावनेमुळ मला आनंद झाला आहे मात्र त्यागाची भावना देखील पवित्र असावी लागते. मी जेव्हा संघाच्या शिबीरामध्ये गेलो होते त्याहून आजचं हे संघाच अधिक विशाल स्वरुप पाहताना मला आनंदच होत आहे. मात्र विशाल स्वरुप मिळवणं हे कोणत्याही संघटनेचं यश नसतं तर सेवा आणि आत्मत्यागाची वृत्ती खऱ्या भावनेतून यावी लागते.\nयाच व्यासपीठावर गांधींची ओळख हिंदू म्हणून करुन देण्यात आली होती.\nयावर गांधी म्हणतात, मी स्वत:ला सनातनी मानतो. सनातन या शब्दाचा जो मुळ अर्थ आहे तोच अर्थ मला आपली ओळख सांगण्यासाठी मला महत्वाचा वाटतो. हिंदू हा शब्द आपणाला दूसऱ्यांनी दिलेली ओळख आहे. आपण जर हिंदू शब्द मान्य करत असाल तर आपणाला दूसऱ्यांनी दिलेली ओळख मान्य असायला हवी. ज्या अर्थी आपण ती ओळख मान्य करतो त्या अर्थी आपण प्रत्येक धर्मातील चांगल्या गोष्टी स्वीकारल्या आहेत हे आपणास मान्य करावे लागते. खऱ्या हिंदू धर्माला दूसऱ्यां धर्माचा तिरस्कार करण्याची कोणतीच गरज नाही.\nगोलवलकर गुरूजींच्या भेटीचा उल्लेख.\nमहात्मा गांधी पुढे म्हणाले, मी काहीदिवसांपुर्वीच गोलवलकर गुरुजींना भेटलो होतो. गोलवलकर गुरूजींना मी जेव्हा भेटलो तेव्हा त्यांना कोलकत्ता आणि दिल्लीत संघाच्या स्वयंसेवकांनी मुस्लीम समाजावर हल्ला केला असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा मी त्यांना हे देखील सांगितल की स्वयंसेवकांना तुम्ही रोखावं. तेव्हा गोलवलकर गुरूजी म्हणाले, मी प्रत्येक स्वयंसेवकांवर लक्ष ठेवू शकत नाही. आम्ही अहिंसेला मानत नाही पण मुद्दामहून दूसऱ्यावर हल्ला करण्याचं देखील मी समर्थन करत नाही. संघात आत्मरक्षा करण्याबद्दल शिकवण दिली जाते न की बदला घेण्याबद्दल.\nया घटनेचा उल्लेख ते प्रार्थना समाजाच्या व्यासपीठावर देखील करतात ते म्हणतात, मला अनेकांनी सांगितल आहे संघाचे हात रक्ताने माखले आहेत आणि तस मी गोलवलकर गुरूंजीना देखील बोललो आहे. त्यांनी मला संघ हा आक्रमण करण्यासाठी नाही तर हिंदूस्थानाच्या रक्षणासाठी असल्याचं सांगितलं होतं. गांधीनी आपल्या हरिजन साप्ताहिकात देखील या घटनेचं वर्णन केलं.\nभाषणाच्या वेळी गांधींजींना अनेक स्वयंसेवकांनी प्रश्न विचारले होते. त्यामध्ये एका स्वयंसेवकाने विचारलं की, हिंदू धर्मात पापी लोकांना मारण्याची परवानगी आहे की नाही जर नाही तर भगवतगीतेत कृष्ण अर्जूनाला पापी लोकांना मारण्यास का सांगतात जर नाही तर भगवतगीतेत कृष्ण अर्जूनाला पापी लोकांना मारण्यास का सांगतात आपणाला हा उपदेश मान्य आहे का \nयावर उत्तर देताना गांधी म्हणाले, पापी माणसाला मारण्याचा अधिकार आहे पण आणि नाही पण. आपणाला त्याअगोदर आपण दोषमुक्त आहोत का याचा विचार करायला हवां. जो स्वत: पापी असेल त्याला दूसऱ्या पापी व्यक्तीला मारण्याचा अधिकार कसा काय प्राप्त होईल. त्याअगोदर आपण पुण्यवान आहोत का हे पुर्णपणे तपासायला हवं. राहतां राहिलं तुम्ही स्वत:ला पुण्यवान मान्य करुन एखाद्या पापी व्यक्तीस मारण्याचा निर्णय घेतला तर ते देखीव भगवत गितेनुसार चुकीचच ठरेल. कारण एखाद्या पापी व्यक्तीला मारण्याचा अधिकार हा योग्य कारणाने एकत्र आलेल्या व्यक्तीसमुहाचा आहे. जर आपणाला भारत देशावर विश्वास असेल तर हा अधिकार सर्वमान्य असणाऱ्या शासनास द्यायला हवा. तो अधिकार आपला नाही.\nनंतरच्या काळात म्हणजेच १३ जानेवारी १९४८ मध्ये वाढत जाणाऱ्या दंगली पाहून गांधीनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आपल्या सात अटी सर्वच धार्मिक संघटनांनी मान्य करुन त्यावर सही करावी अशी अट त्यांनी घातली. सहा दिवसांनी ऐतिहासिक कागदपत्रांवर सह्या झाल्या यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा आणि मुस्लीम संघटनांचे देखील प्रतिनिधी उपस्थित राहिले होते.\nत्यानंतरच्या काहीच दिवसात गांधींची हत्या करण्यात आली. गांधीच्या या आंधळ्या विश्वासावर अनेकांनी टिका देखील केली. त्यांच्या मते संघावर विश्वास ठेवणं हि गांधीची चुक होती मात्र गांधीचं म्हणणं होतं की संघ आणि हिंदूमहासभा आपल्या संस्कृतीचं प्रतिक आहे. त्यांना विश्वासाने आपली संस्कृती समजावून सांगण्याची गरज आहे. गांधींच हेच मत त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यन्त टिकून होतं.\nभारतातली सर्वात पहिली मारुती कार आत्ता कुठे आहे माहित आहे का \nअन् त्या घटननेनंतर शरद पवार दाढीवाल्यांना उमेदवारी देणं टाळू लागले..\nपैंगबराच्या दाढीचा केस अर्थात मू-ए-मुकद्दस चोरीला गेला अन् भारत-पाकीस्तानात दंगे सुरू…\nजेव्हा पेट्रोल, डिझेलच्या महागाईमुळे अटलजी बैलगाडीतून संसदेत गेले होते…\nहिटलरचा पुतण्याच हिटलरच्या विरोधात लढलेला ; भाऊबंदकी कोणाला चुकल्या सांगा..\nलष्करप्रमुखांची इम्रान खानला मुस्काड.. अशीच बातमी संजय गांधींनी इंदिरांना मुस्काड…\nहे ही वाच भिडू\nया ९ राज्यांच्या आगामी निवडणूका ठरवतील मोदी लाट अजूनही…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची…\nराज कपूरची बोलणी ऐकूनही शम्मी कपूर पान मसाल्याच्या…\nआप राज्य जिंकते ते फक्त काँग्रेसचंच…\nभारतातील ई-कॉमर्स वाढत असतांना ॲमेझॉन मात्र गंडत चाललंय\nगुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं…\nबाबरी पाडून ३० वर्षे झालीत… आता मथुरेतल्या शाही…\nरागारागात लष्करात भरती झालेल्या सॅम माणेकशॉ यांच्या…\nगुजरात, हिमाचल प्रदेशचे एक्झिट पोल जाहीर होत आहेत, पण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/best-electric-double-decker-air-conditioned-bus-soon-test-started-in-pune-ysh-95-3164551/lite/", "date_download": "2022-12-09T16:24:54Z", "digest": "sha1:MCOFRSUEQCLIY2P6ZZK6OZM3FBR2OH3Y", "length": 20136, "nlines": 283, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BEST electric double decker air conditioned bus soon Test started in Pune ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n‘बेस्ट’ची विजेवर धावणारी वातानुकूलित दुमजली बस लवकरच; पुण्यात चाचणी सुरू\nविजेवर धावणारी दुमजली वातानुकूलित बस सप्टेंबरपासून सेवेत दाखल करण्याचा निर्णय ‘बेस्ट’ उपक्रमाने घेतला होता.\nWritten by लोकसत्ता टीम\n‘बेस्ट’ची विजेवर धावणारी वातानुकूलित दुमजली बस लवकरच\nमुंबई : विजेवर धावणारी दुमजली वातानुकूलित बस सप्टेंबरपासून सेवेत दाखल करण्याचा निर्णय ‘बेस्ट’ उपक्रमाने घेतला होता. मात्र, पुण्यातील ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया सेंटरमध्ये (एआरएआय) या बसची अद्याप चाचणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर या महिन्यात बस सेवेत दाखल होणार आहे.\nप्रवासी वाहतुकीची अधिक क्षमता असलेल्या दुमजली वातानुकूलित बस टप्प्याटप्प्याने सेवेत आणण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला असून अशा ९०० बस भाडेतत्त्वावर ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. पुण्यातील ‘एआरएआय सेंटर’मध्ये विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित बसच्या चाचणीला सुरुवात झाली असून सप्टेंबरमध्ये या बस सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. पहिल्या टप्प्यात चारपैकी तीन बस सेवेत येणार होत्या. मात्र त्यालाही विलंब झाला आहे. या महिन्यात दुमजली वातानुकूलित बस प्रवाशांच्या सेवेत येईल, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nदुमजली वातानुकूलित बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे असून ते उघड किंवा बंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांसह बसमधील दोन वाहकांना परस्पर संपर्कासाठी विशेष व्यवस्थाही आहे. या बसची ८० मिनिटांत ‘चार्जिग’ पूर्ण होते. क्षमता ६६ असून उभ्याने दहा जण प्रवास करू शकतात.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसागरी किनारा मार्गावरील विकासकामांना परवानगी; हवामान बदलाच्या भीतीने पायाभूत प्रकल्प रोखणे अयोग्य : सर्वोच्च न्यायालय\nपुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा\nवसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\n‘कर्णाटक बँके’तून वेतनाचा निर्णय ठाकरे सरकारचा; देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण\nमहाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nअभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर आता दुसरीच्या कमरेत हात टाकून राम गोपाल वर्मांचं फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाले…\nअक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…\nपुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा\n लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल\n निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nमुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी\nमुंबईत गोवर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ; महिनाभरात ५०० हून अधिक रुग्ण गोवरमुक्त\nमुंबई: तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध केला नाही, तर पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देऊ; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा\nShraddha Murder Case : न्यायासाठी श्रद्धाचे वडील विकास वालकर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला\nमुंबई: ‘मेट्रो २ ब’साठी २४ झाडांची कत्तल करणार; नानावटी रुग्णालय – वांद्रे दरम्यानच्या झाडांचा समावेश\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली\nआंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे\nमहाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा\nशिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी अंधेरीत गुन्हा दाखल\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/vinayak-damodar-savarkar", "date_download": "2022-12-09T17:13:23Z", "digest": "sha1:KMPGRSO7SGVDJ7D3TZAXIP2JZ54EVYXU", "length": 28512, "nlines": 264, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "स्वातंत्र्यवीर सावरकर - एक स्वातंत्र्य यज्ञ - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nस्वातंत्र्यवीर सावरकर - एक स्वातंत्र्य यज्ञ\nस्वातंत्र्यवीर सावरकर - एक स्वातंत्र्य यज्ञ\nविनायक दामोदर सावरकर हे नाव घेतले की डोळ्यासमोर येते मार्सेलिस ची जगप्रसिद्ध उडी, अंदमानचा कठोर कारावास, ने मजसी ने हे काव्य.. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी सावरकरांनी आपल्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीची व स्वातंत्र्यनिष्ठेची प्रचिती समस्त जगास दाखवून दिल्यामुळे भारतीय जनमानसात सावरकरांचे स्थान हे उच्च स्थानी आहे.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nसावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे २८ मे १८८३ साली झाला. भगूर हे सावरकर कुटुंबाच्या जहागिरीचे गाव होते. सावरकरांच्या आईचे सावरकर १० वर्षांचे असताना निधन झाले. वयाच्या १२ व्य वर्षांपासून सावरकरांना केसरी या वृत्तपत्राचे वाचन करण्याची आवड लागली. केसरीतील देशभक्तीपर लेखांचा त्यांच्या बालमनावर एवढा प्रभाव पडला की त्यांनी भगूर येथील देवीच्या मंदिरात देशसेवेची शपथ घेतली.\nसावरकरांचे प्राथमिक शिक्षण भगूर व माध्यमिक शिक्षण हे नाशिक येथे झाले. पुढील शिक्षणासाठी सावरकरांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला व तेथून १९०५ साली कला शाखेची पदवी प्राप्त केली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी विदेशी उत्पादनांच्या बहिष्काराची चळवळ सुरु केली व पुण्यात विदेशी कपडयांची होळी केली.\nपुण्यात कला शाखेची पदवी प्राप्त केल्यावर सावरकरांनी मुंबईस एल.एल.बी. चा अभ्यास सुरु केला त्यावेळी त्यांना श्यामजी कृष्णवर्मा शिष्यवृत्ती मिळून त्यांना उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली.\nइंग्लंडला इंडिया हाऊस येथे राहून सावरकरांनी वकिलीचा अभ्यास सुरु केला मात्र बालपणापासूनच मनात मायभूमीविषयी अतोनात प्रेम असल्याने इंग्लंडमध्येही ते १८५७ सालच्या स्वातंत्र्य युद्धाचा स्मरण दिन, शिवाजी महाराज जयंती इत्यादी उत्सव इतर भारतीय विद्यार्थांना सोबत घेऊन साजरे करीत. त्याकाळी मदनलाल धिंग्रा या सावरकरांच्या समवयस्क अशा तरुणाने क्रांतीने प्रेरित होऊन कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला त्यावेळी मदनलाल धिंग्रा यांच्या निषेधाचा ठराव इंडिया हाऊसमध्ये मांडण्यात आला तेव्हा सावरकरांनी या ठरावास विरोध केला. निषेधाच्या ठरावास विरोध केल्याने ब्रिटिश सरकारने सावरकरांची वकिलीची पदवी रद्द करण्यात आली.\nसावरकरांचे बंधू सुद्धा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी होते. १९०९ साली सावरकरांचे ज्येष्ठ बंधू गणेश उर्फ बाबा सावरकर यांना अभिनव भारत मित्र मेळ्याच्या एका कार्यक्रमामुळे थेट जन्मठेपेची शिक्षा झाली त्याचा निषेध म्हणून अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने तेथील कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला.\n१९१० साली सावरकर पॅरिसहून लंडन येथे उतरले असता ब्रिटिश साम्राज्यविरोधात बंड उभारल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवून त्यांना स्टेशनवरच अटक करण्यात आले. तेथून त्यांची रवानगी भारतात करण्यात आली. तेथून एका जहाजातून सावरकरांना भारतात आणण्यात येत होते त्याचवेळी मार्सेलिस बंदरात जहाज आले असता सावरकरांनी जहाजाच्या स्वच्छता गृहाच्या पोर्ट होलमधून समुद्रात उडी घेतली आणि पोहोत पोहोत फ्रान्सचा किनारा गाठला.\nफ्रान्सच्या किनाऱ्यास लागल्यावर तेथून ते 'गाडी गाडी' असे ओरडत वाहन थांबवण्याचा प्रयत्न करू लागले मात्र त्यामुळे फ्रान्समधील पोलिसांना संशय येऊन त्यांनी सावरकरांना पुन्हा अटक केली आणि पाठलाग करत आलेल्या ब्रिटिश पोलिसांच्या स्वाधीन केले. तेथून सावरकरांना मुंबई व मुंबईहून नाशिक येथे नेण्यात आले.\nपुढे सावरकरांनी ब्रिटिशांच्या भारतातील सत्तेविरोधात विरोधात लढण्याकरिता फ्रान्स देशाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हा प्रश्न हेग येथील आंतराष्ट्रीय न्यायालयात गेला होता मात्र हा खटला सावरकरांविरुद्ध लागला आणि त्याच वेळी जॅक्सन खून खटल्यात सावरकरांवर कटासाठी पिस्तूल पुरवणे व कटात सामील असण्याचे गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यांबद्दल त्यांना दोन जन्मठेपांची शिक्षा सुनावण्यात आली.\nजन्मठेपेची ही कैद हा सावरकरांच्या कारकिर्दीतील अतिशय कठीण काळ होता. सुरुवातीस त्यांना मुंबईतील डोंगरी, भायखळा, ठाणे आणि मद्रास अशा तुरुंगातून मग अंदमानात नेण्यात आले. अंदमानास त्याकाळी काला पानी असे म्हणत त्यामुळे त्याठिकाणी मिळणाऱ्या बंदिवासास काळ्या पाण्याची शिक्षा असे म्हटले जात असे.\n१९११ ते १९२४ अशी १४ वर्षे सावरकरांनी अंदमानात काढली. अंदमानातून सुटका झाल्यावर सावरकरांची रवानगी सुरुवातीस अलीपूर, रत्नागिरी आणि येरवडा येथील तुरुंगात करण्यात आली व येरवड्यातून त्यांना पुढे रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर राजकीय कार्य करण्यास पूर्णतः निर्बंध घालण्यात आले. रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना सावरकरांनी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले. अस्पृश्यता निवारण, पतित पावन मंदीराची स्थापना आणि भाषा शुद्धी असे महत्वपूर्ण विषय त्यांनी रत्नागिरी येथे असताना हाती घेतले. या काळात त्यांनी विपुल लिखाणही केले.\n१९३७ साली सावरकरांवरील निर्बंध काढून घेण्यात आले व यानंतर सावरकर मुंबई येथे राहू लागले. येथे आल्यापासून सावरकरांनी राष्ट्रसभेत सामील न होता हिंदू महासभेच्या कार्यात लक्ष घालण्याची सुरुवात केली. हिंदू महासभेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्षपद सावकारांनी स्वीकारले त्या अधिवेशनात त्यांनी हिंदू महासभेचे एका पक्षात रूपांतर करून राष्ट्रसभेची प्रतिस्पर्धी संस्था म्हणून राजकीय प्रांतात उतरण्याची घोषणा केली.\nहिंदू महासभेच्या निमित्ताने त्यांनी देशभरात अनेक दौरे काढले याशिवाय हिंदू महासभेच्या नागपूर, कलकत्ता, मदुरा, भागलपूर आणि कानपुर येथील अधिवेशनांमध्ये त्यांनी अध्यक्ष या नात्याने अप्रतिम कामगिरी बजावली मात्र पुढे प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला.\nआपली संपूर्ण कारकीर्द क्षणाचीही उसंत न घेता भारतभूमीच्या व धर्माच्या पुनरुत्थानासाठी व्यतीत केल्यावर आता आपल्या कार्याची पूर्तता झाली असे समजून २६ फेब्रुवारी १९६६ मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी सावरकरांनी या जगाचा निरोप घेतला. या अगोदर त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला. मृत्यूपूर्वी सावरकरांनी 'आत्महत्या की आत्मर्पण' या लेखात त्यांचे जीवितकार्य आता पूर्ण झाल्याचे विधान केले आणि लिहिले की, जेव्हा एखाद्या मनुष्यास आपले पृथ्वीतळावरील कार्य पूर्ण झाले आहे याची जाणीव होते अशावेळी त्याने आपल्या आत्म्यास अर्पण करणे यात गुन्हा नाही\nआपल्या मातेस्वरुप मातृभुमीसाठी अगदी लहान वयापासून त्यांनी अतोनात कष्ट सोसले, सावरकरांची दुरदृष्टी एवढी प्रखर की पुढे काय घडणार हे त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीने आधीच हेरलेले असायचे. आजही त्यांचे लिखाण अनेकांसाठी प्रेरणादायी आहे व भविष्यातही राहील. भारतमातेसाठी सर्वाधिक कष्ट भोगणार्‍या स्वातंत्र्यविरांमध्ये सावरकर हे अग्रस्थानी आहेत.\nरोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड\nसिंहगड पायथ्याच्या अद्भुत विष्णूमूर्ती\nसमुद्राचे पाणी खारट का असते\nपुण्याच्या खुन्या मुरलीधर मंदिराचा इतिहास\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nकोकणातले गणपती - एक वेगळा अनुभव\nहोलिस्टिक हिलींग पद्धती - एक वरदान\nसोनखत - एक उपयुक्त खत\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2022-12-09T15:11:11Z", "digest": "sha1:QHOR7LTKQIQ2DFC3EWIBWL2NG3RHJSCZ", "length": 9990, "nlines": 96, "source_domain": "baramatizatka.com", "title": "कंटेनरला पाठीमागून दुचाकी धडकून प्रगतिशील शेतकरी ठार | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर कंटेनरला पाठीमागून दुचाकी धडकून प्रगतिशील शेतकरी ठार\nकंटेनरला पाठीमागून दुचाकी धडकून प्रगतिशील शेतकरी ठार\nमोहोळ जवळ आरटीओची गाडी आडवी लावल्याने अपघात\nआरटीओ अधिकाऱ्यांसह कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा\nमोहोळ येथून सोलापूरकडे निघालेल्या एका कंटेनरला थांबविण्यासाठी आरटीओची गाडी आडवी लावल्याने मोहोळकडून शिरापूरकडे निघालेली मोटर सायकल कंटेनरला पाठीमागून धडकली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीजवळ घडली.\nसोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळकडून सोलापूरच्या दिशेने कंटेनर (एमएच ४६ बी एम २९१०) निघाला असताना पाठीमागून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या गाडी (एमएच ०४ केआर ६४५८) तील आरटीओ अधिकाऱ्याने कंटेनरला ओव्हरटेक करीत गाडी आडवी घालून कंटेनर उभा करण्यास सांगितले. त्यामुळे कंटेनर जागीच उभा राहिला. यादरम्यान, पाठीमागून मोहोळकडून शिरापूरकडे गावी निघालेले प्रगतिशील बागायतदार मोहन दत्तात्रय आदमाने (वय ५५) हे मोटर सायकल (एमएच १३ सीएक्स १४०३) वरून जात असताना अचानक उभारलेल्या कंटेनरवर मोटर सायकल धडकून ते जागीच ठार झाले.\nयादरम्यान, यातील आरटीओ कार्यालयाच्या गाडीतील अधिकारी राजेश आहुजा, शिवाजी सोनटक्के यांच्यासह गाडीतील इतर कर्मचारी व कंटेनर चालक यांच्यावर अमोल अर्जुन आदमाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष माने हे करीत आहे.\nआरटीओच्या हलगर्जीपणामुळे सदरचा अपघात घडल्याची घटना समजताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन आरटीओच्या गाडीतील अधिकारी राजेश आहुजा शिवाजी सोनटक्के यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करीत आरटीओ गाडी सह कंटेनर च्या काचा फोडल्या दरम्यान घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेत पुढील होणारा अनर्थ टाळून जखमी आरटीओ अधिकाऱ्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवून दिले.\nखुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nसंतप्त झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह आणून ठेवून मोहोळ पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घालत आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर यातील काही युवकांनी येथील पोलिसांनाच शिवीगाळ केली यावेळी झालेला गोंधळ पाहून पोलिसांनी बळाचा वापर करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleकिर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचा सप्ताह.\nNext articleह.भ.प. गुरव महाराज पंढरपूरकर यांचे माळशिरस येथे सुश्राव्य किर्तन.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokshahilive.com/marriage-card-or-a-medicine-strip/", "date_download": "2022-12-09T15:26:41Z", "digest": "sha1:SGZA7EZDACP4OKAPE4I4T3X5BRGVXQPX", "length": 10891, "nlines": 216, "source_domain": "lokshahilive.com", "title": "लग्नपत्रिका ? की औषधाची स्ट्रीप...? - लोकशाही", "raw_content": "\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nहिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण \nसलग सातव्यांदा गुजरात मध्ये कमळची बाजी…\nव्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क;\nआतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या हटके प्रकारच्या लग्न पत्रिका पाहिल्या आहेत. रुमाल, झाडाच्या पानावर लग्नपत्रिका तुम्ही पाहिली असेल. पण खरं तर ही पत्रिका इतकी अनोखी आहे की, ती पाहून काही वेळासाठी गोंधळून जाल. सध्या ही लग्न पत्रिका सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.\nलग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. आपलं लग्न दीर्घकाळ सगळ्यांच्या लक्षात राहावं, त्यासाठी लोक अनेक भन्नाट आयडिया शोधून काढतात. त्यासाठी अनेक गोष्टींवर तुफान पैसा खर्च केला जातो. सध्या सोशल मीडियावर एक लग्न पत्रिका व्हायरल होते आहे. ही पत्रिका पाहून तुम्ही म्हणाल की, काय क्रिएटिव्हटी आयडिया आहे.\nजर तुम्हाला कोणी औषधाची स्ट्रिप देऊ लग्नासाठी निमंत्रण देत असेल तर घाबरु नका. तर नीट बघा, हे मेडिसीनचं पॅकेट नाही तर त्यावर लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. हे लग्नाचं कार्ड सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. या कार्डवर तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाव, लग्नाची तारीख, मेजवानीची वेळ शिवाय तुमच्या लग्नाचा दिवस आणि इतर अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.\nही लग्नाची पत्रिका पाहून कोण आहे हा क्रिएटिव्हटी आयडिया शोधणारा, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर तामिळनाडूचे फार्मसी शिक्षकाने हे अनोखं कार्ड तयार केलं आहे. तर ट्विटरवर @DpHegde या अकाऊंटवर ही खास लग्नपत्रिका शेअर करण्यात आली आहे. या पोस्टला त्याने मजेदार कॅप्शनही दिलं आहे की, चुकून टॅबलेटचं पाकिट समजू नका, हे लग्नाचं निमंत्रण आहे.\n मग शासनाचा हा निर्णय वाचाच…\n“अविश्वसनीय आजी” चा हा व्हिडीओ पहाच… (व्हिडीओ)\nLive : शिवसेनेचे 29 आमदार फुटले; सरकार कोसळणार\nमोठी बातमी : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; काय आहेत नवे नियम, वाचा\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\n“मंत्रिपद गेलं खड्ड्यात..” गुलाबराव पाटलांचा संताप\nबिडगाव येथील जवानाला गुवाहाटीत वीरमरण ; गुरुवारी होणार अंत्यसंस्कार…\nमहाराष्ट्रातील विमानसेवांना गती देणार : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया\n BMW कार 230 च्या वेगाने धडकली कंटेनरवर.....\nडॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यातून काढल्या तब्बल 23 कॉन्टॅक्ट लेन्सेस (व्हिडिओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathihealthblog.com/health/post-06-09-03/", "date_download": "2022-12-09T17:13:15Z", "digest": "sha1:5FZAO2TQBMQ7VPGNKQYFJJTTA7KOZGRH", "length": 13419, "nlines": 150, "source_domain": "marathihealthblog.com", "title": "नसा उघडतील रक्त सळसळत राहील खायला सुरुवात करा ह्या सोप्या गोष्टी.", "raw_content": "\nनसा उघडतील रक्त सळसळत राहील खायला सुरुवात करा ह्या सोप्या गोष्टी.\nशरीराच्या चांगल्या कार्यासाठी आणि रक्ताभिसरण योग्य ठेवण्यासाठी धमन्या निरोगी असणे आवश्यक आहे. त्याचे बंद किंवा ब्लॉकेजमुळे रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शरीराला अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. या अवस्थेत रुग्णांच्या नसा निष्क्रिय होतात. हृदयाशी निगडीत अनेक आजार नसा बंद पडल्यामुळे होतात.\nहार्ट अटॅक येईपर्यंत अनेक वेळा लोकांच्या हे लक्षातही येत नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्‍या मदतीने तुम्‍ही नसा ब्लॉक होण्‍याच्‍या समस्येपासून दूर राहू शकता. आणि दीर्घायुषी स्वस्थ जगू शकता.\nनसा ब्लॉक होत आल्या की दिसतात ही लक्षणे\nजर रक्त वाहणाऱ्या धमन्या बंद होत असतील, तर तुम्हाला त्या भागात एक गाठ किंवा सूज येऊ शकते. याशिवाय तुम्हाला छातीत दुखणे, श्वास लागणे, हृदयाची धडधड, अशक्तपणा किंवा चक्कर येऊ शकते.\nअंग दुखणे, हातपाय मुरगळणे किंवा हातपाय दुखणे ही त्याची लक्षणे आहेत. अनेक प्रकरणांमध्ये, पक्षाघात, पक्षाघात आणि हृदयविकाराचा झटका यासारख्या मोठ्या घटनेचा धोका असतो. ह्यासाठी शरीरात रक्त सळसळत राहायला हवं.\nपालकाला हिरवे रक्त Green Blood असं देखील म्हणतात. पालकामध्ये नायट्रिक ऑक्साईड असतं जे रक्तवाहिन्यांमधील अरुंदपणा दूर करते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ देत नाही. त्यामुळे पालकाचा रस पिऊन किंवा पालक कोशिंबीर खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो.\nलसणामध्ये खूप चांगल्या दर्जाचे अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरात संचार करणाऱ्या नुकसानकारक फ्री रॅडिकल्सना बांधतात, त्यामुळे ते शरीराला कोणतेही नुकसान करू शकत नाहीत आणि हृदयावर जास्त भार पडू देत नाहीत. सर्वात सोपा उपाय म्हणजे दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या खाणे.\nग्रीन टीमध्ये कॅटेचिन असतं आणि हे कॅटेचिन सामान्यतः नसा लवचिक ठेवतं. याशिवाय, ग्रीन टी पिऊन रक्त वाहणाऱ्या धमन्यांच्या आतील पृष्ठभागावर असलेल्या विशेष एंडोथेलियल पेशींचे आरोग्य चांगले राहते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.\nनसात आणि शरीरात चरबी जमा होण्यापासून रोखण्यासाठी डाळिंब प्रभावी आहे. याशिवाय डाळिंब खाल्ल्याने शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढते. ह्या नायट्रिक ऑक्साईडमुळे नसा खुल्या राहतात आणि त्यातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. याशिवाय, नसांमध्ये रक्त जमा होण्याच्या प्रक्रियेतही अडथळा निर्माण होतो.\nधमन्या उघडण्यासाठी ही रेसिपी करून पहा\nरक्त वाहणाऱ्या आपल्या नसा उघडण्यासाठी 1 ग्रॅम दालचिनी, 10 ग्रॅम काळी मिरी, 10 ग्रॅम तमालपत्र, 10 ग्रॅम मगज, 10 ग्रॅम खडीसाखर तुकडे आणि 10 ग्रॅम जवस हे सगळं एकत्र घ्या.\nआणि ह्या सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये बारीक करून खीर तयार करा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक खीर कोमट पाण्यासोबत घ्या आणि तासभर काहीही खाऊ नका. यामुळे तुमच्या शरीरातील नर्व्हस ब्लॉक होण्याची समस्या राहणार नाही.\nतिने 13 किलो कसं कमी केलं, जाणून घ्या वजन कमी करण्याचा तिचा प्रवास आणि रहस्य\nक्रीम कशाला, आयुर्वेदिक औषधंच त्वचा चमकदार ठेवतात. जाणून घ्या कायमस्वरूपी उपाय.\nतुमच्या जोडीदाराबाबत पझेसिव्ह होण्यापासून स्वतःला थांबवा.\nसांधेदुखी, सर्दी-खोकल्या पासून आराम देईल हे वेदनाशामक तेल. असं घरीच बनवा\nअशक्तपणा किंवा ॲनिमिया ह्यावर काय खावं ह्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर\nकच्चा मध खरोखरच डायबिटिसचा धोका कमी करू शकतो का खरं काय सांगतं अमेरिकन संशोधन.\nसर्दी-खोकला झाल्यास दुध आणि दुग्धजन्य पदार्थ खावेत की खाऊ नयेत\nतुमच्या वाढत्या रागाचं कारण प्रदूषण याविषयी मानसिक आरोग्य तज्ञ काय म्हणतात वाचा.\nकॉफी विथ लेमन सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे, पण लेमन कॉफी वजन कमी करायला मदत करू शकते\nतिने 13 किलो कसं कमी केलं, जाणून घ्या वजन कमी करण्याचा तिचा प्रवास आणि रहस्य\nक्रीम कशाला, आयुर्वेदिक औषधंच त्वचा चमकदार ठेवतात. जाणून घ्या कायमस्वरूपी उपाय.\nहिवाळ्यात हात फुलासारखे मऊ कोमल ठेवा. घरच्या घरी करा ह्या टीप्स मुलायम त्वचा.\nरोजच्या जगण्याचं ओझं वाटतं आधी हे वाचा आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या\nएका सुप्रसिद्ध मानसिक आरोग्यतज्ज्ञाकडून ऐका आठवडाभराचा मानसिक थकवा दूर करण्याचे उपाय \nसोप्या इनडोअर व्यायामांच्या मदतीने हिवाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा.\nतुमच्या जोडीदाराबाबत पझेसिव्ह होण्यापासून स्वतःला थांबवा.\nसांधेदुखी, सर्दी-खोकल्या पासून आराम देईल हे वेदनाशामक तेल. असं घरीच बनवा\nएक किवी रोज खा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा. आयुष्यभर हे लक्षात ठेवा.\nअशक्तपणा किंवा ॲनिमिया ह्यावर काय खावं ह्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर\nमराठी हेल्थ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अधिकृत आणि विश्वासार्ह लेखांद्वारे आरोग्य संबंधित टिप्स, वजन कमी करण्याच्या टिप्स, फिटनेस आणि योग शिका आणि निरोगी राहण्यासाठी दररोज बरंच काही मिळवा.\nएक किवी रोज खा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा. आयुष्यभर हे लक्षात ठेवा.\nसुंदर आणि आनंदी दिसण्याचा मंत्र आजपासून ह्या टिप्स वापरून पहाच.\nरोजच्या जगण्याचं ओझं वाटतं आधी हे वाचा आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/karnatakcheckpost/", "date_download": "2022-12-09T15:24:50Z", "digest": "sha1:U4R3W54W5WZ7YLMZTI3YYASFCSXXODDE", "length": 2549, "nlines": 36, "source_domain": "thepublitics.com", "title": "karnatakcheckpost Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nकर्नाटक सीमेवर शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने \nकोल्हापूर : कर्नाटक सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून कोगनोळी नाक्यावर आणि आता दूधगंगा नदीवर तपासणी नाके बसवले आहेत. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असेल तरच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना पुढे सोडले जात आहे. कर्नाटक सरकारच्या याच नियमांविरोधात शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने सामने आले आहेत. कर्नाटक सीमेवर कोविड अहवालाची सक्ती नको अशी मागणी शिवसैनिक करत आहेत. यावेळी सरकारविरोधात शिवसैनिकांची…\nRead More कर्नाटक सीमेवर शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने \nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22h03949-txt-mumbai-20221107041524", "date_download": "2022-12-09T15:03:49Z", "digest": "sha1:3U7CK2I4FVHROHMMXBSJOQCL5TKL5O4R", "length": 7202, "nlines": 150, "source_domain": "www.esakal.com", "title": "नवनीत राणांवर कारवाईला उशीर का? | Sakal", "raw_content": "\nनवनीत राणांवर कारवाईला उशीर का\nनवनीत राणांवर कारवाईला उशीर का\nमुंबई, ता. ७ : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बोगस जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची कारवाई अद्याप मुलुंड पोलिसांनी न केल्याबद्दल शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त केली. राणा राज्यातच आहेत, मग कारवाईला उशीर का, असा सवाल न्यायालयाने विचारला आहे.\nराणा यांनी राखीव गटातून निवडणूक लढवण्यासाठी बोगस कागदपत्रे दाखल करून बनावट जात प्रमाणपत्र मिळवले, असा आरोप मुंबई पोलिसांनी ठेवला आहे. पोलिसांनी याबाबत मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्रही दाखल केले आहे. न्यायालयात आता यामध्ये आरोप निश्चित करण्यात येणार आहेत; मात्र राणा आणि त्यांचे वडील गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने सप्टेंबरमध्ये अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचे आदेश दिले होते, परंतु आज पुन्हा मुलुंड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षकांनी अवधी मागितला. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन का होत नाही, आरोपी महाराष्ट्रात आहेत, राणा यांच्यावर कारवाई का केली जात नाही, कशासाठी विलंब करत आहात, असे प्रश्न न्यायालयाने केले. न्यायालयाने पोलिसांना अधिक कालावधी मंजूर करण्यास नकार दिला. तसेच याबाबत पोलिस आयुक्तांना आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. यावर पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/03/Murder-of-RTO-agent-in-Sangli.html", "date_download": "2022-12-09T15:35:35Z", "digest": "sha1:QTFBREQHHYTSPAMT2M3VIH5VFDTOKU2G", "length": 8020, "nlines": 128, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "सांगलीत आरटीओ एजंटची हत्या; पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला!", "raw_content": "\nHomeगुन्हासांगलीत आरटीओ एजंटची हत्या; पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला\nसांगलीत आरटीओ एजंटची हत्या; पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला\nसांगली : सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील हरिपूर येथील सुरेश नांद्रेकर (वय 47 वर्ष) यांची हत्या करण्यात आली आहे. नवरा बायको वर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याहल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सुरेश नांद्रेकर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते आरटीओ एजंट म्हणून काम करत होते. सांगलीच्या हरिपूर रोडवरील गजानन कॉलनीमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. तरुणांच्या घोळक्याने पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.\nघटनास्थळ व मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा हरिपूर रस्त्यावरील गजानन कॉलनीत नांद्रेकर यांच्या शेताजवळ हा प्रकार घडला आहे. तिघा हल्लेखोरांनी डोक्यावर आणि तोंडावर वार करुन त्यांचा खून केल्याचा आरोप आहे.टोळक्याच्या हल्ल्यात पतीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणारी सुरेश नांद्रेकर यांची पत्नीही यात जखमी झाली आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.\nदुचाकी चोरीला गेल्याच्या कारणावरुन नुकताच त्यांचा वाद झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यातूनच हि हत्या झाल्याची शक्यता दाखवली जात आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nखरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्न\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-rajnath-on-gst-bill-5079036-NOR.html", "date_download": "2022-12-09T15:12:26Z", "digest": "sha1:L4MWQ2PC4M5YMCAOQ2R73NAUHZM7WTD7", "length": 4834, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जीएसटी विधेयकात मंजुरीनंतर दुरुस्ती,: राजनाथ सिंह यांची माहिती | rajnath on gst bill - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजीएसटी विधेयकात मंजुरीनंतर दुरुस्ती,: राजनाथ सिंह यांची माहिती\nनवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेमध्ये जीएसटी विधेयक मंजूर करण्याचे आवाहन विरोधकांना केले आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर भविष्यात त्यात दुरुस्ती होऊ शकते, असे ते म्हणाले.\nविधेयक मंजूर होण्यासाठी मी सर्व पक्षांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहे. व्यापाऱ्यांच्या सूचनेनुसार भविष्यात त्यात दुरुस्ती करण्यास आमची तयारी आहे, असे राजनाथ यांनी व्यापाऱ्यांच्या परिषदेत सांगितले. विधेयक मंजूर होण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, विरोधकांकडून वारंवार अडथळा आणला जात असल्यामुळे त्यात यश येत नाही. जीएसटी विधेयक लोकसभेत मंजूर झाले. मात्र, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या विरोधामुळे राज्यसभेत ते मंजूर होऊ शकले नाही. जागतिकीकरणात व्यापाऱ्यांचे हित दुर्लक्षित होणार नाही, असे आश्वासन सिंह यांनी यावेळी दिले. व्यापारी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जागतिकीकरणाचा व्यापाऱ्यांवर परिणाम होणार नाही, असे आश्वासन देतो. किरकोळ विक्रेत्यांच्या समस्या आम्हाला माहीत आहेत. त्यांचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही.\nआमचे आधी आणि आताही व्यापाराभिमुख धोरण आहे. भारत आणि चीन जागतिक अर्थव्यवस्थेला इन्पुट देत असून रालोआ सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. महागाई, आर्थिक तूट आणि चालू खात्यातील तुटीच्या टक्केवारीचा आकडा दोन आकडी होता. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यात घसरण झाली, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/13647/", "date_download": "2022-12-09T16:58:18Z", "digest": "sha1:JFEJCL2BQOA2VIIGRFM2ITPZYHSVKYWG", "length": 7584, "nlines": 179, "source_domain": "dmedia24.com", "title": "महानगरपालिका निवडणुकीत केवळ ५०.४१ टक्के मतदान", "raw_content": "\nमहानगरपालिका निवडणुकीत केवळ ५०.४१ टक्के मतदान\nमहानगरपालिका निवडणुकीत केवळ ५०.४१ टक्के मतदान\nमहानगरपालिका निवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसून आल्याने केवळ बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत एकूण ५०.४१ टक्के मतदान झाले.११३३९६ पुरुष तर १०३७६४ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.एकूण २१७१६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.मतदानाचा टक्का घसरल्यामुळे उमेदवारांची चिंता देखील वाढली आहे.मतदान कमी झाल्यामुळे उमेदवारांनी मांडलेली निकालाची गणिते चुकणार आहेत.\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\nगुजरातमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे कारण ‘आप’: केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी\nसीमा भागात चालू असलेल्या घडामोडींवर राज ठाकरे मांडली आपली भूमिका\nबेळगावच्या घटनेनंतर संभाजी राजे आक्रमक : अन्यथा मला बेळगावला यावं लागेल\nमहाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये\nमुख्यमंत्र्यांचे बेळगाव जिल्ह्याकडे दुर्लक्ष\nएकाच कुटुंबातून तिघांची उमेदवारी\nआमदारकीचा देईन राजीनामा :आ सतीश जारकीहोळी\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेळ्ळारीतुन राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदासाठी केले मतदान\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1006991", "date_download": "2022-12-09T15:58:07Z", "digest": "sha1:AIJHNRBRTUPZZCDCM4CME22Y7CMQ2PCP", "length": 2294, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"महाराष्ट्र कल्चरल सेंटर (नाट्यसंस्था)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"महाराष्ट्र कल्चरल सेंटर (नाट्यसंस्था)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nमहाराष्ट्र कल्चरल सेंटर (नाट्यसंस्था) (संपादन)\n१०:४८, १७ जून २०१२ ची आवृत्ती\n६२ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१२:४५, २३ फेब्रुवारी २००७ ची आवृत्ती (संपादन)\nछो ('वर्ग:पुणे' मध्ये तात्पुरते वर्गीकरण)\n१०:४८, १७ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nमराठी रंगभुमीवरील एक नाट्यसंस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Capricorn-Horoscope-Today-September-30-2022/", "date_download": "2022-12-09T16:18:11Z", "digest": "sha1:JTKDBFTYAMG3WH2ZRHWJL3FBQGJLU3IO", "length": 1562, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "मकर राशीभविष्य आज,सप्टेंबर 30, 2022", "raw_content": "मकर राशीभविष्य आज,सप्टेंबर 30, 2022\nआर्थिक लाभ- व्यावसायिक प्रगतीचा मार्ग कायम राखाल. सर्वांचा पाठिंबा मिळेल.\nव्यवस्था बळकट करणार . काम अनुकूल राहील. योजना पुढे नेणार\nत्याचा प्रभाव वाढतच जाईल. निर्णयक्षमता वाढेल. व्यावसायिक कामांना गती मिळेल.\nकाम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. लाभांश अधिक राहील.\nमहत्त्वाच्या प्रयत्नांना पाठबळ मिळेल. उत्पन्न अपेक्षेपेक्षा चांगले राहील. गती कायम ठेवा.\nलव्ह लाइफ- प्रियजनांना भेटण्याची संधी वाढेल. भावनिक प्रयत्नांना यश मिळेल.\nहेल्थ- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. सभोवताली आनंदाचे वातावरण असेल.\nशुभ अंक : 6, 9\nशुभ रंग : रस्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Pisces-Horoscope-Today-September-25-2022/", "date_download": "2022-12-09T15:24:59Z", "digest": "sha1:3G7CLKAZXPUQ4NYJ2HCNIVOZAOD3FEDP", "length": 1396, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "मीन राशीचे राशीभविष्य आज,सप्टेंबर 25, 2022", "raw_content": "मीन राशीचे राशीभविष्य आज,सप्टेंबर 25, 2022\nभविष्यवाणी- नात्यांप्रती सकारात्मकता राहील. व्यावसायिक बाबींसाठी जबाबदार राहील.\nतयारी आणि समजूतदारपणाने पुढे जा. खर्चावर नियंत्रण ठेवा.\nलांब पल्ल्याचा प्रवास संभवतो. आरोग्याबाबत जागरूक राहाल.\nबढती मिळू शकते. काम करण्यातील सुलभता वाढेल.\nआर्थिक लाभ- करिअर आणि बिझनेसमधील परिस्थिती सामान्य राहील.\nलव्ह लाइफ- प्रियजनांकडे दुर्लक्ष करणं टाळा. भावनिक बाबतीत संयम ठेवा.\nहेल्थ- मोहात पडू नका. जीवनशैली सुधारेल. आत्मविश्वास ठेवा.\nशुभ रंग : पिवळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/forts-part-1", "date_download": "2022-12-09T15:44:01Z", "digest": "sha1:YSMUAMLLHVPDK5GVL5TEAFGF5ILKLQA2", "length": 26296, "nlines": 279, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "दुर्गसंपदा - भाग १ - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nदुर्गसंपदा - भाग १\nदुर्गसंपदा - भाग १\nआपल्यावर होणारे आक्रमण थोपविण्यासाठी आणि आत्मरक्षणासाठी उभारलेला अडथळा किंवा स्वसंरक्षणाची व्यवस्था जिच्या सहाय्याने प्रसंगी प्रतिहल्ला सुद्धा करता येतो आणि आपले व आपल्या साधनसामग्रीच संरक्षण करता येते ती व्यवस्था म्हणजे दुर्ग. - संतोष विष्णू जाधव (पुणे)\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nआपल्यावर होणारे आक्रमण थोपविण्यासाठी आणि आत्मरक्षणासाठी उभारलेला अडथळा किंवा स्वसंरक्षणाची व्यवस्था जिच्या सहाय्याने प्रसंगी प्रतिहल्ला सुद्धा करता येतो आणि आपले व आपल्या साधनसामग्रीच संरक्षण करण्याची व्यवस्था म्हणजे दुर्ग.\nया पृथ्वीवर मानव जेवढा प्राचीन आहे तेवढीच दुर्ग ही संकल्पना देखील. अगदी अश्मयुगीन काळापासून माणसाला स्वसंरक्षण करण्यासाठी सुरक्षित निवाऱ्याची आवश्यकता होतीच.\nत्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेत असताना त्याने स्वतःला व आपल्या परिजनांना हिंस्र श्वापदे व इतर धोक्यांपासून वाचविण्यासाठी नैसर्गिक आश्रयांचा उपयोग करायला सुरुवात केली. आणि तेथूनच दुर्ग ही स्वसंरक्षण व प्रसंगी आक्रमण करण्यासाठी उपयोगात आणता येईल अशी संकल्पना उदयास आली. काळानुसार तिच्यात बदल झाले व ती अधिकाधिक मजबूत होत गेली.\nमहाराष्ट्रा पुरता विचार केल्यास शिवकाळात दुर्गांचे महत्व अतिशय वाढून संरक्षण व्यवस्थेत ते सर्वोच्च स्थानी पोहोचले.\nदुर्गांचे स्थूलमानाने ३ प्रकार आहेत\nगिरिदुर्ग - डोंगरावर, पर्वतावर बांधलेला दुर्ग जसे की रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड.\nस्थलदुर्ग - जमिनीवर बांधलेला दुर्ग जसे की औसा, परांडा, उदगीर, बिदर, नळदुर्ग.\nजलदुर्ग - पाण्यात बेटावर बांधलेला दुर्ग जसे की सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, जंजिरा.\nयाशिवाय दुर्गांचे अनेक उपप्रकार सांगितले जातात जे या वरील तीन प्रकातच अंतर्भूत होतात.\nभारतात साधारण ३५०० हुन अधिक दुर्ग (गिरी, जल व स्थल सर्व मिळून) आहेत.\nमहाराष्ट्रात साधारण ५५० दुर्ग आहेत.\nयातील साधारण ३५० गिरिदुर्ग आहेत, ६० हे जलदुर्ग आणि सागर किनाऱ्यावर आहेत, तर साधारण १५० च्या आसपास स्थलदुर्ग व गढ्या आहेत.\nशिवाजी राजांनी ८ जलदुर्ग बांधले (सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, कासा/पदमदुर्ग, राजकोट, सुवर्णदुर्ग, खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट) तसेच प्रतापगड, पारगड, सदाशिवगड, मच्छिन्द्रगड सारखे अनेक गिरिदुर्ग त्यांनी नव्याने बांधले तर राजगड, रायगड सारखे अनेक दुर्ग त्यांनी पुन्हा वसवले.\nसभासद बखरीनुसार महाराजांनी सुमारे १११ गडकोट नव्याने बांधले किंवा दुरुस्त करून घेतले.\nदुर्ग ही संकल्पना मानवा इतकीच प्राचीन असल्याचं आपण वर पाहिलंच आहे. तर असे हे आपल्याएवढेच प्राचीन दुर्ग आपण जसजसे प्रगत होत गेलो तसतसे ते देखील प्रगत होत गेले. गुहेपासून सुरु झालेला हा प्रवास रंजक आणि रोचक आहे.\nअगदी अशमयुगात मानव निवास करण्यासाठी मुख्यतः गुहेचा वापर करीत असे. पुढे भौतिक प्रगती नुसार पक्के घर, तटबंदी युक्त ग्राम अथवा शहर असा त्यात बदल झाला. जशी भौतिक प्रगती वाढली तशी अधिक संरक्षणाची गरज निर्माण झाली व यातूनच पुढे गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग आणि इतर अनेक संरक्षक प्रकारांचा उदय झाला व त्याच बरोबर त्याच्या बांधणीचे एक शास्त्र तयार झाले. आज आपण असेच काही प्राचीन दुर्ग बांधणीतील संदर्भ पाहुयात.\nऋग्वेदात \"शतमश्मन्मयीनां पुरामिन्द्रो व्यास्यत. दिवोदासाय दाशुषे\" (४.३०.२०) अर्थात 'इंद्राने दगडी तटबंदीने युक्त अशी शंभर नगरे हव्य देणाऱ्या दिवोदासास दिली' यासारखे उल्लेख मिळतात. तर मनुस्मृती संरक्षित वस्त्यांचे सहा प्रकार सांगते. केवळ एवढेच न सांगता मनुस्मृती सांगते कि दुर्गात राहणारा एकच मनुष्य शंभर जणांशी लढू शकतो. तर किल्ल्यात असणारे शंभर वीर प्रसंगी १० हजार जणांशी देखील सहज लढू शकतात. दुर्ग आणि राजा यांचा अन्योन्य संबंध सांगताना मनू म्हणतो-\nततो दुर्ग च राष्ट्रं च लोकं च सचराचरम \nअर्थात राजाच्या नाशानंतर किल्ला, राज्य आणि स्थावर जंगम प्रजा व आभाळात राहणारे पक्षी आणि वायू सारख्या देवता तथा मुनी यांना देखील त्या अधर्मी (विजयी) राजाचा दंड पीडित करतो.\nरामायणात श्रीलंकेच्या प्रसिद्ध दुर्गाचे वर्णन हनुमान करतात तर भगवान श्रीकृष्ण आपल्या बळकट द्वारकेबद्दल म्हणतात कि दुर्गांच्या मदतीने तर स्त्रिया सुद्धा लढू शकतात मग आमचे महारथी लढतील यात नवल ते काय महाभारतातील शांती पर्वात भीष्म पितामह दुर्गाच्या रचनेबद्दल बरीच मौलिक माहिती देतात. मात्र त्यांच्या लेखी 'उपयुक्त माणसांचा संचय हाच सर्वश्रेष्ठ संचय तर नरदुर्ग हाच श्रेष्ठ दुर्गप्रकार आहे.'\nपुढे कौटिल्य आपल्या अर्थशास्त्रात दुर्ग रचनेबद्दल अतिशय सविस्तर माहिती देतो आणि गिरिदुर्ग हाच सर्वोत्तम दुर्गप्रकर आहे असे स्पष्ट करतो. केवळ कौटिल्यच नव्हे तर सर्वच मनीषी गिरिदुर्गाला सर्वोत्तम मानतात (पितामह भीष्म सोडून)\nपुढे ११ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या 'अभिलषितार्थ चिंतामणी' या ग्रंथात दुर्गांचे प्रकार व तत्सबंधाने उपयुक्त चर्चा केली आहे. अशीच चर्चा 'आकाशभैरवकल्प' या अजून एका ग्रंथात सुद्धा केलेली दिसते. लक्ष्मीधर कृत 'दैवज्ञविलास' मध्ये 'प्रथम गिरिदुर्गंच' अशी सुरुवात करून दुर्गांचे ८ प्रकार वर्णिले आहेत.\nसंभाजी राजे देखील आपल्या 'बुधभुषणम' मध्ये म्हणतात\n'सर्वेषामेव दुर्गाणा गिरिदुर्ग प्रशस्यते\nअर्थात सर्व दुर्गांमध्ये गिरिदुर्ग हा प्रशंसनीय आहे आणि तो वप्र व अट्टालक यांनी युक्त असावा.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी तयार करवून घेतलेल्या राज्यव्यवहार कोशात देखील स्वतंत्र दुर्गवर्ग प्रकरण आहेच. याशिवाय मानसार, समरांगण सूत्रधार, मयमत, शिल्पशास्त्र, कामंदकीय नीतिसार, शुक्रनीती अशा अनेक ग्रंथांमध्ये दुर्गांबद्दल चर्चा करण्यात आली आहे. पुढील भागात दुर्ग रचनेबद्दल करण्यात आलेले विवेचन समजावून घेऊयात. क्रमशः\n- संतोष विष्णू जाधव (पुणे)\nपृथ्वीराज चौहान - दिल्लीचे अखेरचे हिंदू सम्राट\nशिवरायांच्या अटकेचे एक फसलेले कारस्थान\nदुर्गावर आढळणारी विविध शिल्पे\nस्वामिनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस\nविश्वासराव नानाजी दिघे - स्वराज्याचे गुप्तहेर\nसरखेल कान्होजी आंग्रे - स्वराज्याच्या आरमाराचे विस्तारक\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://granthpremi.wpcdn-a.com/?page_id=1060", "date_download": "2022-12-09T16:22:12Z", "digest": "sha1:XLLRKNK2MTKYSOF6PL3NHHBRIXSW2WIA", "length": 3189, "nlines": 67, "source_domain": "granthpremi.wpcdn-a.com", "title": "पॉडकास्ट – Granthpremi – Online Book Store | ग्रंथप्रेमी – पुस्तकांचे ऑनलाइन दालन", "raw_content": "\nवाडगाभर निर्जीव अन्न' या प्रकरणाचे अभिवाचन\nमस्तानी कुलवती की कलावंतीण - काही प्रश्न\nएका लेखकाचे तीन संदर्भ\nफिरुनी नवी जन्मले मी\nदोन चाके आणि मी\nहे पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लीक करा\nग्रंथप्रेमी हा उपक्रम लोकांना अस्तित्वात असलेल्या विविध प्रकारच्या चांगल्या पुस्तकांबद्दल जाणीव करून देणे तसेच असे सुंदर साहित्य आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या लेखकांस प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे. ग्रंथप्रेमी, हा उपक्रम, मराठी लोकांमधे वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी सुरु केलेला आहे. लोकांना अस्तित्वात असलेल्या विविध प्रकारच्या चांगल्या पुस्तकांबद्दल जाणीव करून देणे तसेच असे सुंदर साहित्य आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या लेखकांस प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे. मराठी वाचकांना, मराठी साहित्य वाचनासाठी आणि विकत घेण्यासाठी मदत , प्रेरणा येथे देण्याचा हा प्रयास आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/490649.html", "date_download": "2022-12-09T16:21:49Z", "digest": "sha1:HIQUO4XNP2ATRAR2XYLZFCYKIJ5P43B3", "length": 46300, "nlines": 177, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "निवडणुकीत निवडून येण्यासाठी अवैध मार्गांचा वापर चालू झाल्याने देश उद्ध्वस्त होऊ लागला ! - प्रा. महेंद्र नाटेकर, अध्यक्ष, ‘स्वतंत्र कोकण’ संघटना - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > निवडणुकीत निवडून येण्यासाठी अवैध मार्गांचा वापर चालू झाल्याने देश उद्ध्वस्त होऊ लागला – प्रा. महेंद्र नाटेकर, अध्यक्ष, ‘स्वतंत्र कोकण’ संघटना\nनिवडणुकीत निवडून येण्यासाठी अवैध मार्गांचा वापर चालू झाल्याने देश उद्ध्वस्त होऊ लागला – प्रा. महेंद्र नाटेकर, अध्यक्ष, ‘स्वतंत्र कोकण’ संघटना\nकणकवली – लोकशाही ही आदर्श राज्यपद्धत असल्याने इंग्लंड, अमेरिका इत्यादी पाश्‍चिमात्य देशांनी राजेशाही किंवा हुकूमशाहीचा त्याग करून लोकशाही राज्य पद्धतीचा अवलंब केला. स्वातंत्र्योत्तर भारताने याच लोकशाहीचा अवलंब करून देशाचा विकास केला. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या काळापर्यंत देशाचा लोकशाही पद्धतीने विकास होत होता; परंतु त्यानंतर हळूहळू निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यात ‘इलेक्शन मेरीट’चा (उमेदवार निवडून येण्यासाठी विविध अवैध मार्गांचा अवलंब) उपयोग करण्यात आला आणि देश उद्ध्वस्त होऊ लागला, असे प्रतिपादन ‘स्वतंत्र कोकण’चे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले.\n‘स्वतंत्र कोकण’ संघटनेची सभा येथे झाली. या वेळी संघटनेचे पदादिकारी उपस्थित होते. या वेळी प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, ‘‘इलेक्शन मेरीट’ म्हणजे एखादी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा आदींच्या मतदारसंघातून निवडून येण्यासाठी अवैध गोष्टींचा अवलंब करणे. एखाद्या मतदारसंघात ज्या जातीचे लोक अधिक असतील, त्यातील इच्छुक उमेदवाराला पक्षाची उमेदवारी देणे. दुसर्‍या पक्षाने त्याच जातीचा उमेदवार दिला, तर निवडून येण्यासाठी सर्वाधिक पैसा खर्च करणार्‍या उमेदवाराला उमेदवारी देणे. अशा वेळी दोन किंवा ३ उमेदवार तुल्यबळ असतील, तर ज्याची दहशत अधिक आहे, जो निवडून येण्यासाठी काहीही करू शकतो, अशा उमेदवाराला उमेदवारी देणे होय. हे ‘इलेक्शन मेरीट’ मोडीत काढले पाहिजे. यासाठी आपली राज्यघटना आणि संबंधित राज्याने वेळोवेळी केलेले कायदे यांच्यावर आधारित १०० गुणांची लेखी परीक्षा घ्यावी. जे उमेदवार ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवतील, त्यांना कोणत्याही पक्षांतून निवडणूक लढवता येईल. असे उमेदवार प्रशासनावर वचक ठेवून देशाचा कारभार कार्यक्षमतेने पार पाडतील.’’\n४० टक्के जनता दारिद्य्ररेषेखाली असतांना आमदार, खासदार यांना लाखो रुपये का \n‘निवडून आल्यावर आमदाराला १ लाख रुपये, तर खासदाराला २ लाख रुपये प्रतिमास वेतन मिळते. ५ वर्षांनंतर आमदाराला किमान ५० सहस्र, तर खासदाराला किमान १ लाख रुपये प्रतिमाह निवृत्तीवेतन मिळते.\n(सर्वसाधारणपणे शासकीय कर्मचार्‍यांना ६० व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर निवृत्तीवेतन मिळते. त्यासाठी किमान २० ते ३० वर्षे शासकीय नोकरी करावी लागते. सध्याच्या घडीला अपवाद वगळला तर सर्व लोकप्रतिनिधी कोट्यधीश आहेत. तसेच काहींच्या घरात लोकप्रतिनिधींची परंपराच आहे. मग अशांना निवृत्तीवेतनाची आवश्यकता काय तसेच सर्वसामान्य कर्मचार्‍यांसाठी शिक्षणाची अट, वयाची ६० वर्षे आणि ठराविक काळ सेवा करणे बंधनकारक असतांना लोकप्रतिनिधींना विशेष सवलत का, असा प्रश्‍न जनतेला पडला, तर चुकीचे ठरेल का तसेच सर्वसामान्य कर्मचार्‍यांसाठी शिक्षणाची अट, वयाची ६० वर्षे आणि ठराविक काळ सेवा करणे बंधनकारक असतांना लोकप्रतिनिधींना विशेष सवलत का, असा प्रश्‍न जनतेला पडला, तर चुकीचे ठरेल का \nदेशात ४० टक्के लोक लोक दारिद्य्ररेषेखाली असतांना आमदार, खासदार प्रतिमास लाखो रुपये राजमार्गाने मिळवतात. त्याशिवाय अन्य मार्गाने लूट असतेच. भारतीय लोकशाहीची ही शोकांतिका आहे, अशी खंत प्रा. नाटेकर यांनी व्यक्त केली.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags आर्थिक, निवडणुका, प्रशासकीय अधिकारी, प्रशासन, राज्यस्तरीय Post navigation\nनक्षलवादी चळवळीचे समर्थक कोबाड गांधी यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्यशासनाचा अनुवादाचा पुरस्कार \n‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा बनवण्यासाठी अन्य राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करणार – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री\nतरुणीची छेड काढणारे आणि दरोडा घालणारे यांना ठार मारले जाईल – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nसोलापूर, अक्कलकोट भागांतील नागरिकांना कुणी भडकावत आहे का याची पडताळणी झाली पाहिजे याची पडताळणी झाली पाहिजे – शंभूराज देसाई, पालकमंत्री\nनामांकित ज्येष्ठ अधिवक्त्यांना काही कालावधीसाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनवा \nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag 'त्रैलोक्यराणा दत्त’ विशेषांक २०२२ (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक क्रीडा खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Leo-Horoscope-Today-September-25-2022/", "date_download": "2022-12-09T15:42:29Z", "digest": "sha1:ZP2PPLANLEDF2GBBMD7FIMSILO74W25X", "length": 1522, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "सिंह राशीचे राशीभविष्य,सप्टेंबर 25, 2022", "raw_content": "सिंह राशीचे राशीभविष्य आज,सप्टेंबर 25, 2022\nअंदाज : तुम्ही तुमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित कराल. आत्मविश्वासाने पुढे जा.\nनातेवाईकांचे सहकार्य लाभेल. चहूबाजूंनी शुभकार्याचा संचार होईल.\nपरिवारातील सदस्यांसोबत संस्मरणीय क्षण शेअर कराल.\nबँकिंग आणि बचतीच्या कामात रस घ्याल. समता सलोखा जपणार .\nआर्थिक लाभ : तुमच्या उद्दिष्टांना प्राधान्य द्या. धनलाभात वाढ होईल.\nलव्ह लाईफ : उत्सवी वातावरण राहील. बैठकीत ही बैठक प्रभावी ठरेल.\nआरोग्य : आरोग्याच्या आघाडीवर सक्रिय राहाल. आपण काम केले पाहिजे आणि इतरांशी समन्वय साधला पाहिजे.\nशुभ रंग : बरगंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/sudhagad-fort", "date_download": "2022-12-09T16:49:58Z", "digest": "sha1:VU6ZKKWQILD5VSRRSOLZV5KNEOWXLCPM", "length": 27969, "nlines": 265, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "सुधागड - राजधानीच्या अंतिम यादीत समावेश असलेला किल्ला - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nसुधागड - राजधानीच्या अंतिम यादीत समावेश असलेला किल्ला\nसुधागड - राजधानीच्या अंतिम यादीत समावेश असलेला किल्ला\nमहाराष्ट्राच्या दुर्गश्रुंखलेतील एक वैशिट्यपूर्ण गड म्हणजे सुधागड. सुधागड हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यात आहे.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nमहाराष्ट्र हे दुर्गांचे राज्य आहे. दुर्गांची बांधणी गेली अनेक शतके होत असली तरी तिला मुख्य स्थान मिळाले शिवाजी महाराजांच्या काळात. शिवाजी महाराजांनी दुर्गांच्या साहाय्याने राज्य निर्माण केले यासाठी दुर्ग हा स्वराज्याच्या राज्यव्यवस्थेचा कणाच होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nशिवपुण्यतिथी निमित्ताने मराठी बझ टीम महाराजांना मानवंदना देण्यास सुधागड किल्ला चढत होती. महाराजांचे चरणस्पर्श लाभलेले किल्ले पाहणे म्हणजे महाराजांचेच दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्यासारखे असते.\nमहाराष्ट्राच्या दुर्गश्रुंखलेतील एक वैशिट्यपूर्ण गड म्हणजे सुधागड. सुधागड हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यात आहे. सुधागड तालुक्याचे नावच किंबहुना सुधागडावरून पडले आहे.\nसुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण म्हणजे पाली. पालीस पूर्वी मामलेदार कचेरी होती आणि मुस्लिम काळात तिचा उल्लेख मामले अमीनाबाद असा होत असे. पाली गावातच एक सर्वांगसुंदर किल्ला आहे ज्याचे नाव सरसगड. पगडीच्या आकाराचा असल्याने यास पगडीचा किल्ला अथवा सारसगड असेही म्हटले जाते मात्र अनेकदा सरसगड आणि सुधागड या दोन किल्ल्यांत गल्लत केली जाते. अनेक जण अज्ञातपणे सरसगडालाच सुधागड या नावाने उच्चरतात. एकाच तालुक्यात असले तरीही खरं तर दोन्ही किल्यांचे स्थान व आकार यामध्ये खूप फरक आहे.\nसरसगड हा किल्ला पाली या गावातच असून सुधागड हा किल्ला पाळीच्या पूर्वेस सह्याद्रीच्या मूळ धारेपासून विलग झालेल्या एका डोंगरावर आहे. किल्ल्याच्या पूर्वेस पुणे जिल्हा आहे.\nजुन्या साधनांत सुधागडासंबंधी पुढील उल्लेख सापडतो.\n'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्‍यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.'\nशिवाजी महाराजांनी सुधागड हा किल्ला सन १६४८ साली स्वराज्यात आणला. या किल्यास भोरपगड असे नाव होते, शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे सुधागड असे नामांतर केले. सुधागडाची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ६०० मीटर एवढी आहे.\nविस्ताराच्या बाबतीतही सुधागड सरस आहे. गडाचा विस्तार हा ४०० हेक्टर किंवा त्याहून अधिक असावा. सुधागडावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत यापैकी एक म्हणजे धोंडसे मार्गे जाणारा मुख्य मार्ग तर दुसरा म्हणजे गडाच्या मागून जाणारा पाच्छापूर गावातील मार्ग. दोनही मार्गावरून पर्यटक हा किल्ला पाहण्यास येत असतात मात्र धोंडसे गावाहून गडाच्या पायथ्यापर्यंत चाल थोडी अधिक आहे किंबहुना पाच्छापूर येथील ठाकूरवाडी ही गडाच्या पायथ्याशीच असल्याने वेळ वाचवण्यासाठी अनेकजण या मार्गाने किल्ल्यावर जाणे पसंद करतात.\nपाच्छापूरची वाट पूर्वी सोपी नव्हती. दोन ठिकाणी असलेले उभे व कठीण चढ म्हणजे जणू या मार्गावरून येणाऱ्या पर्यटकांसाठी परीक्षेसारखेच असत. आता या ठिकाणी मजबूत व लोखंडी शिड्या बसवल्याने हा मार्ग खूप सोपा झाला आहे. धोंडसे गावाहून येणारा मार्ग सुद्धा अतिशय सुरेख असा आहे मात्र गावापासून पायथ्याशी पोहोचण्यास थोडा वेळ लागत असल्याने अनेक जण पाच्छापूरची वाट धरतात. पाच्छापूरच्या दक्षिणेकडे असलेल्या ठाकूरवाडी गावापर्यंत आता डांबरी मार्ग झाला आहे. येथे आलो की डाव्या बाजूस बलदंड असा सुधागड आपल्या स्वागतासाठी उभा असलेला दिसतो. ठाकूरवाडीतून सुधागडाच्या माथ्यावर पोहोचण्यास अदमासे दीड ते दोन तास लागू शकतात. या मार्गावर पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे पहिल्या पाडावावर जंगलात असलेल्या काही समाध्या आणि पाच्छापूर दरवाजा.\nपाच्छापूर दरवाजा पार केला की आणखी पंधरा वीस मिनिटात आपण मागील बाजूने सुधागडाच्या माथ्यावर दाखल होतो. सुधागडची उंची ६२० मीटर आहे आणि लोणावळ्याची ६२४ मीटर त्यामुळे सुधागडावरील हवा ही लोणावळ्याएवढीच थंड व सुखकर आहे. किल्ल्याचा घेर प्रचंड आहे. नवखा पर्यटक असल्यास कुठल्या दिशेने जायचे समजून येऊ शकत नाही. काही दुर्गसंवर्धक संस्थांनी किल्यावर दिशाफलक लावल्याने नवख्या पर्यटकांस खूपच मदत झाली आहे. पाच्छापूर मार्गे माथ्यावर आल्यास काही अंतर सरळ चालत गेल्यास उजव्या बाजूला सदाहरित वनराई आहे या वनराईच्या गर्भात पंतसचिवाचा चौसेपी वाडा आहे. या वाड्यातच राहण्याची सोय होऊ शकते. पिण्याच्या पाण्याची सोय येथील काही टाक्यांमध्ये होऊ शकते. सुधागडावर दोन तलाव आहेत. खोदीव आणि बांधीव यातील खोदीव तलाव उन्हाळ्यात सुकून जातो. बांधीव तलावात उन्हाळ्यातही पाणी असते.\nराजवाड्याच्या बाजूलाच महादेवाचे मंदिर आहे. वाड्याच्या मागील बाजूस एक विहीरही आहे मात्र आता ती नादुरुस्त झाली आहे, हिची खोली पाहून डोळे गरगरल्याशिवाय राहत नाहीत. वाड्यापासून एक उत्तम असा पाषाणी मार्ग सुरु होतो ज्यास राजमार्ग असे नाव देता येईल, तो थेट भोराई देवीच्या मंदिरापर्यंत जातो. मंदिराच्या डाव्या बाजूस गजलक्ष्मी शिल्प आहे. भोराई देवीचे मंदिरही अतिशय जागृत व प्रेक्षणीय. नवरात्रात येथे मोठा उत्सव भरतो. मंदिराच्या प्रांगणात असंख्य वीरगळी व सतीशिळा आहेत आणि उजव्या बाजूच्या मैदानात असंख्य समाध्या सुद्धा. हा काळ पूर्वी नांदता असावा याचे हे पुरावे आणि येथे झालेल्या युद्धांचे अंदाज सुद्धा या वीरगळी व सतीशिळा पाहून येतॊ. असंख्य अज्ञात तालेवार येथे चिरविश्रांती घेत आहेत.\nमंदिराच्या उजव्या दिशेने एक रस्ता दाट वनराईतून खाली जातो तेथे गेल्यास सुधागडाचा महादरवाजा दिसून येतो. हा दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे. येथून जाणारी वाट धोंडसे गावात उतरते. अलीकडेच एक चोरवाट सुद्धा आहे. सुधागडास तटबंदी सुद्धा उत्तम आहे. गडावर कारखान्याच्या व शिबंदीच्या इमारती तर असंख्य आहेत. दक्षिणेस डाव्या बाजूस रायगडाच्या टकमक टोकासारखेच एक टकमक टोकही आहे. एकंदरीत किल्ला पाहून खात्री पटते की हा किल्ला राजधानीच्या यादीत का घेतला असावा. सुधागडास रायगड किल्याचीच एक प्रतिकृती म्हणले तरी चुकीचे ठरणार नाही.\nतीनही ऋतूंमध्ये पाहणीय असणारा सुधागड उर्फ भोरपगड हा किल्ला नक्की पहा. तुम्ही किल्याच्या प्रेमात पडाल हे नक्की.\nरोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड\nइस्रायलची मोसाद आणि ऑपरेशन थंडरबोल्ट\nकिल्ले घोसाळगड, बिरवाडी व सुरगड\nभाबवडी येथील ब्रिटिशकालीन पंतसचिव बाग\nसिंहगड पायथ्याच्या अद्भुत विष्णूमूर्ती\nमुरुड-जंजिरा - एक अव्वल दर्ज्याचे पर्यटनस्थळ\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/warkari-sampradaya", "date_download": "2022-12-09T15:05:22Z", "digest": "sha1:F3M2YPHZ5NGFN3UK2D6XI7LQT3OPVZ6H", "length": 23385, "nlines": 259, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "वारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला की समस्त वारकऱ्यांना वेध लागतात आषाढी एकादशीचे.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nमहाराष्ट्रास वारकरी संप्रदायाचा थोर वारसा आहे. वारकरी संप्रदाय हा भागवत संप्रदाय या नावानेही ओळखला जातो. जातीभेद विरहित मानवतेच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या वारकरी संप्रदायात अनेक थोर संतांची परंपरा लाभली आहे. या संतांनी वेगवेगळ्या कालावधीत जन्म घेऊन तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीत लोकांना प्रबोधन केले.\nवारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी. विठ्ठलास पांडुरंग असेही नाव आहे. वारकरी संप्रदायासाठी तर ही साक्षात त्यांची विठूमाऊली आहे. वारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला की समस्त वारकऱ्यांना वेध लागतात आषाढी एकादशीचे. आषाढ शुद्ध ११ या दिवशी येणाऱ्या आषाढी एकादशीस देवशयनी अथवा शयनी एकादशी या नावानेही ओळखले जाते कारण या दिवशी भगवान विष्णू शयन करतात व कार्तिक शुद्ध एकादशीस ते शयनातून जागे होतात त्यामुळे कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी या नावाने ओळखले जाते.\nवारकरी म्हणजे भागवत पंथांचे अनुसरण करून दर वर्षी आषाढी एकादशीस पायी चालत पंढरपुरास आपल्या विठूमाऊलीच्या दर्शनास जातो तो. आषाढी एकादशीस पायी चालत पंढरपुरास जाण्याच्या प्रथेस वारी असे म्हणतात व ही वारी करणारे ते वारकरी. भागवत संप्रदाय हा अतिशय प्राचीन संप्रदाय असला तरी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरास श्री विठोबा रखुमाईच्या दर्शनास जाण्याची प्रथा म्हणजे वारकरी पंथ ही इसवी सन १२९० च्या पूर्वीपासून प्रचलित झाली असावी.\nवारकरी पंथामध्ये जी संतपरंपरा आहे त्यातील अनेक विठ्ठलभक्त संतांची पालखी त्यांच्या मूळ स्थानावरून पंढरपुरास नेण्याचीही परंपरा आहे. ही प्रथा फार वर्षांपूर्वी सुरु झाली असे म्हटले जाते. फार पूर्वी हैबतराव नावाचे एक गृहस्थ होते जे संत ज्ञानेश्वरांचे भक्त होते. त्यांचे मूळ गाव साताऱ्याजवळील आरफळ हे होते. आपल्या उतारवयात ते आळंदीस येऊन राहिले त्यावेळी त्यांनी ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपुरास मिरवत नेण्याची परंपरा सुरु केली तेव्हापासून ही परंपराही नेमाने सुरु आहे.\nज्ञानेश्वरांच्या पालखीसहित देहूहून संत तुकाराम महाराजांची, पैठणहून संत एकनाथ महाराजांची, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ महाराजांची, एदलाबाद येथून संत मुक्ताबाईंची, मच्छिन्द्रगडावरून श्री मच्छिन्द्रनाथ यांची, सासवडहून संत सोपानदेवांची, अरणगाव येथून संत सावतामाळी महाराजांची आणि इतर अनेक संतमाहात्म्यांच्या पालख्या मूळ स्थानावरून निघून पंधरा वीस दिवसांचा प्रवास करून दशमीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात.\nप्रत्येक पालखीच्या निघण्याचे दिवस आणि वाटेतील मुक्काम हे पालखीच्या मुख्य स्थानापासून पंढरपूरच्या अंतरानुसार ठरलेले असतात व हे सर्व कार्य वारकरी बांधवांकडून अतिशय नियोजनबद्ध आणि बिनचूक होत असते. पालख्यांचे प्रस्थान पंढरपुरास होत असता समस्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी या पालख्यांना मिळतात आणि विठ्ठलभक्तांचा एक महासागर निर्माण होऊन पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरु करतो.\nलाखोंच्या संख्येने हा महासागर मग भक्तिरसात तल्लीन होत भजनाच्या गजरात पंढरपूरकडे वाटचाल करू लागतात. मार्गात त्यांना भोजन पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून परिसरातील समस्त गावे वारकऱ्यांची सेवा करतात. ही सेवा म्हणजे एक प्रकारे पंढरीस जाण्याचे पुण्यच असते.\nज्येष्ठ नवमीस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी पंढरपुरास निघते ती पुणे, सासवड, कापूरहोळ, शिरवळ, लोणंद, तरटगाव, फलटण, वरड, नातेपोते, माळशिरस, वेळापूर, शेगाव, वाखरी मार्गे पंढरपूर येथे जाते व मार्गात उर्वरित संतजनांच्या पालख्या या पालखीस मिळतात. पंढरपुरास भक्तांची गर्दी ही प्रचंड प्रमाणात असतेच आणि सर्व वारकरी आणि पालख्या ज्यावेळी येथे येतात त्यावेळी हे क्षेत्र भक्तांनी फुलून जाते. विठ्ठलनामाचा गजर, टाळ, मृदूंग, कीर्तन, भजन या सर्वांत हे क्षेत्र नाहून निघते.\nइसवी सनाचे तेरावे शतक हा जर वारीच्या उगमाचा काळ मानला तरी गेली आठशे वर्ष अव्याहतपणे ही परंपरा महाराष्ट्रात सुरु आहे. भक्तिरसात डुंबून वारकरी बांधव दिंडी (वीणा) आणि पताका घेऊन आपल्या दैवताच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करतात ही निश्चितच सामान्य गोष्ट नाही.\nदुर्गव्यवस्था - भाग १\nदुर्गव्यवस्था - भाग २\nकवडी - एक नामशेष झालेले चलन\nसंत मीराबाई - निःसीम कृष्णभक्तीचे प्रतीक\nकमलाकर दांडेकर - यांनी कोवळ्या वयात देशासाठी हौतात्म्य...\nधनत्रयोदशी - दीपोत्सवाची सुरुवात\nछत्रपती शिवाजी महाराजांची बिरुदावली अर्थात गारद\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/42-1994.html", "date_download": "2022-12-09T16:41:38Z", "digest": "sha1:LG53ENSZ5MZPBRVR4SYGAHGWBJKUBNS4", "length": 7660, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "लॉकडाऊनमुळे सोने काळवंडले; विक्रीत झाली 42% घट, 1994 नंतर प्रथमच सर्वात कमी विक्री", "raw_content": "\nलॉकडाऊनमुळे सोने काळवंडले; विक्रीत झाली 42% घट, 1994 नंतर प्रथमच सर्वात कमी विक्री\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी नोकरी गमावली, अनेकांच्या पगारात कपात झाली. सणांवरही निर्बंध आलेे. मर्यादित उपस्थितीत विवाह सोहळ्यांना मात्र परवानगी आहे. यामुळेच गेल्या दीड वर्षात विवाह वगळता अगदी अक्षय्य तृतीयेसारख्या मुहूर्तावरही सोने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे . सोने विकत घेण्याची ही योग्य वेळ नसल्याचे सांगत हातचा पैसा जपून ठेवण्याकडे नागरिकांचा कल आहे. गेल्या वर्षी २३ मार्चपासून सुरू लागलेल्या लॉकडाऊनचा परिणाम २०२० च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत म्हणले एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान प्रकर्षाने जाणवला. सोन्याची विक्री ४२ टक्क्यापर्यंत घटली. २०१९ मध्ये या काळात ५४४.६ टन सोने विकले गेले. २०२० मध्ये केवळ ३१५.९ टन सोन्याची विक्री झाल्याचे वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या अहवालावरून दिसून येते. १९९४ नंतरची ही सर्वात कमी विक्री आहे. १९९४ मध्ये नवे सोने धोरण, भारताची आर्थिक परिस्थिती यामुळे सोन्याची मागणी घटली होती.\nअनलॉकमध्ये परिस्थिती सुधारली : गेल्या वर्षी अनलॉकनंतर चौथी तिमाही म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर हा सणासुदीचा काळ होता. यामुळे सोन्याची विक्री रूळावर आली. राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने ग्रामीण भागातून सकारात्मक प्रतिसाद होता. तरी या काळातील २०१९ च्या तुलनेत सोन्याला ८ % कमीच मागणी होती. लॉकडाऊनमध्ये मर्यादित पाहुण्यांत विवाहांना परवानगी होती. याचा फायदा घेत मोठ्या संख्येने विवाह लागले. बाजारही खुले होते. यामुळे जानेवारी ते मार्च दरम्यान सोन्याच्या विक्रीत ३९ टक्क्यांनी वाढ झाली. या तीन महिन्यांतच १४० टन सोने विकले गेले. परंतू एप्रिल पासून लागलेल्या लॉकडाऊनने पुन्हा विक्री घसरली. सामान्य परिस्थितीत मे-जूनमध्ये विवाहाच्या काळात २०० टन सोन्याची विक्री होते. यंदा ती १००-११० टनाहून कमीच झाली, असे इंडिया बुलीयन अॅण्ड ज्वेलर्स असोेसिएशनचा अहवाल सांगतो.\nट्रेंड बदलतोय : खूप कलाकारी असणाऱ्या दागिन्यांची जागा साध्या दागिन्यांनी घेतली आहे. ते प्रत्यक्ष घालून पाहण्याची गरज भासत नसल्याने ऑनलाइनकडे कल वाढला आहे. पारंपरिक सराफा दुकानातील गर्दी टाळण्यासाठी ब्रँडेड शोरूमला पसंती मिळत आहे. सोन्यातील गुंतवणूकही घटली.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.pcb-key.com/14-layer-high-tg-fine-pitch-pcb-product/", "date_download": "2022-12-09T16:22:21Z", "digest": "sha1:C7IUDSTDVEP7CH2REKAUCRLEWDJFCO2N", "length": 8620, "nlines": 233, "source_domain": "mr.pcb-key.com", "title": "सर्वोत्तम 14 लेयर हाय टीजी फाइन पिच पीसीबी उत्पादक आणि कारखाना |Huihe सर्किट्स", "raw_content": "\nPCB द्वारे आंधळा पुरला\nइन पॅड पीसीबी द्वारे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n14 लेयर हाय टीजी फाइन पिच पीसीबी\nPCB द्वारे आंधळा पुरला\nइन पॅड पीसीबी द्वारे\n16 लेयर ENIG प्रेस फिट होल...\nPCB द्वारे 14 लेयर आंधळे पुरले\n6 लेयर ENIG हेवी कॉपर पीसीबी\n8 लेयर इंपीडन्स ENIG PCB\n14 लेयर हाय टीजी फाइन पिच पीसीबी\nउत्पादनाचे नाव: 14 लेयर हाय टीजी फाइन पिच पीसीबी\nबेस मटेरियल: उच्च TG FR4\nमि.भोक व्यास: 0.15 मिमी\nउच्च टीजी पीसीबी बद्दल\nसामान्य TG 130° पेक्षा जास्त आहे, उच्च Tg 170° पेक्षा जास्त आहे आणि मध्यम TG 150° पेक्षा जास्त आहे.\nसामान्यतः, TG ≥ 170 ℃ असलेल्या PCB ला उच्च Tg PCB म्हणतात.जेव्हा सब्सट्रेटचा टीजी वाढविला जातो तेव्हा उष्णता प्रतिरोध, आर्द्रता प्रतिरोध, रासायनिक प्रतिकार, स्थिरता प्रतिरोध आणि सर्किट बोर्डची इतर वैशिष्ट्ये सुधारली जातील.टीजी मूल्य जितके जास्त असेल तितके शीटचे तापमान प्रतिरोधक क्षमता अधिक असेल, विशेषत: लीड-मुक्त प्रक्रियेत, उच्च टीजीचा वापर अधिक होतो.\nउच्च टीजी पीसीबीचा अर्ज\nपीसीबी स्वयंचलित प्लेटिंग लाइन\nपीसीबी सीसीडी एक्सपोजर मशीन\nमागील: 10 स्तर मध्यम Tg गोल्ड फिंगर PCB\nपुढे: 8 लेयर हाय टीजी इंपीडन्स कंट्रोल फाइन पिच पीसीबी\nमुद्रित सर्किट बोर्ड असेंब्ली\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\n6 लेयर हाय टीजी लीडलेस गोल्डन फिंगर पीसीबी\n8 लेयर हाय टीजी इंपीडन्स कंट्रोल फाइन पिच पीसीबी\nवैज्ञानिक संशोधनासाठी वापरल्या जाणार्‍या प्रयोगशाळांमध्ये भिन्नतेमुळे अनेक प्रकार असतात.आम्ही संपूर्ण प्रक्रिया पाइपिंग क्षमता प्रदान करतो.\nशेन्झेन HUIHE सर्किट्स कं, लि.\n© कॉपीराइट 20102021 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3-4/", "date_download": "2022-12-09T16:04:19Z", "digest": "sha1:Z7A3OE45NONMIRRKOWFTICBWGLN2LOEF", "length": 8510, "nlines": 91, "source_domain": "baramatizatka.com", "title": "माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ धुमधडाक्यात. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ धुमधडाक्यात.\nमाळशिरस नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ धुमधडाक्यात.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व महाराष्ट्र विकास आघाडी पॅनलचे प्रमुख माणिकबापू वाघमोडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थितीत संपन्न.\nमाळशिरस ( बारामती झटका )\nमाळशिरस नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे यांनी महाराष्ट्र विकास आघाडी पॅनल उभा केलेली आहे. माळशिरस चे ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे श्रीफळ वाढवून महाराष्ट्र विकास आघाडी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ धुमधडाक्यात पॅनल प्रमुख माणिकबापू वाघमोडे शुभ हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माढा लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, एडवोकेट आप्पासाहेब वाघमोडे, एडवोकेट दादासाहेब पांढरे ,रशीद शेख ,शामराव वाघमोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nमहाराष्ट्र विकास आघाडी पॅनलचे सर्व उमेदवार नेते व कार्यकर्ते यांनी भव्य शक्तिप्रदर्शन करीत वाजत गाजत रॅली काढून ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे श्रीफळ वाढवला महाराष्ट्र विकास आघाडी पॅनल मधून प्रभाग क्रमांक 1 कैलास वामन प्रभाग क्रमांक 6 माणिकबापू वाघमोडे, प्रभाग क्रमांक 9 सुवर्णा रमेश जाधव, प्रभाग क्रमांक 11 रेश्माताई सूर्यकांत टेळे, प्रभाग 12 अंजली अनिल खंडागळे, प्रभात 17 आगतराव सिद असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, प्रचाराचा शुभारंभ करून प्रत्येक प्रभागांमध्ये उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केलेली आहे.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleभारतीय जनता पक्षाच्या कमळाकडे दोन रणजीतसिंह खासदार आणि आमदार लक्ष देणार का \nNext articleनातेपुते नगरपंचायत निवडणुकीत जनशक्ती विकास आघाडीच्या रणरागिणीची प्रचारात आघाडी.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18313/", "date_download": "2022-12-09T17:06:57Z", "digest": "sha1:OBFTOGZKRJZYZJAZ6KDXJUYA42S4F75X", "length": 21039, "nlines": 246, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "थायोईथरे – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nथायोईथरे: (अल्किल सल्फाइडे). गंधकयुक्त कार्बनी संयुगांचा एक वर्ग. हायड्रोजन सल्फाइडातील (H2S) हायड्रोजन अणूंच्या जागी दोन अल्किल गटांची (हायड्रोकार्बनातून एक हायड्रोजन अणू काढून टाकून बनलेल्या गटांची) योजना केली म्हणजे थायोईथरांची संरचना बनते, म्हणून ह्या संयुगांना अल्किल सल्फाइडे असेही म्हणतात. थायोईथरांचे सामान्य सूत्र R–S–R′ असे आहे. यात R व R′ हे अल्किल गट आहेत. ते सारखे असतील (R = R′) तर त्यांना सममित (घटक रेणूंची एकसारखी व नियमितपणे मांडणी असणाऱ्या संरचनेची) अल्किल सल्फाइडे आणि भिन्न असतील, तर त्यांना असममित अल्किल सल्फाइडे म्हणतात.\nउदा., C2H5–S–C2H5 डायएथिल सल्फाइडCH3 – S – CH –CH3 मिथिल आयसोप्रोपिल सल्फाइड. \nउपस्थिती: डायॲलिल सल्फाइड [(CH2 = CH–CH2)2S] हे लसणात असते. लाकडाचा लगदा तयार करण्याच्या सल्फाइड पद्धतीत अनेक बायसल्फाइटांच्या विद्रावाबरोबर लाकूड उकळतात. या संस्कारात मिळणाऱ्या टाकाऊ विद्रावात (सल्फाइट वेस्ट लिकरमध्ये) डायमिथिल सल्फाइड आढळते.\nनिर्मिती : (१) मरकॅप्‍टनांपासून पुढील विक्रियांनी थायोईथरे बनविता येतात.\nही पद्धत अल्कोहॉलांपासून ईथरे बनविण्याच्या विल्यमसन संश्लेषण क्रियेसारखी आहे [⟶ ईथर –१].\nतसेच क्षार (अल्कली) धातूंच्या (उदा., पोटॅशियम) मरकॅप्‍टनांपासून अल्किल हॅलाइडे (X = CI, Br किंवा I), सल्फेटे (X = OSO2·OK) किंवा सल्फोनेटे (X = SO2·OK) यांच्या विक्रियांनी थायोईथरे बनतात.\nअल्किल मरकॅप्टन वरील दोन्ही पद्धतींनी सममित किंवा असममित थायोईथरे मिळू शकतात.\n(२) क्षारीय सल्फाइडे अल्किल हॅलाइडाबरोबर तापविल्यास सममित थायोईथरे बनतात. उदा.,\nK2S + 2C2H5I ⟶ (C2H5)2 S + 2 KI पोटॅशियम सल्फाइड एथिल आयोडाइड डायएथिल सल्फाइड\n(३) ईथरे व फॉस्फरस पेंटासल्फाइड यांच्या विक्रियेने सममित थायोईथरे बनविता येतात. उदा.,\n5 (C2H5)2O + P2S5 ⟶ 5 (C2H5)2 S + P2O5 डायएथिल ईथर फॉस्फरस पेंटासल्फाइड डायएथिल सल्फाइड\nगुणधर्म : ही संयुगे रंगहीन, द्रवरूप व बाष्पनशील (उडून जाणारी) असून त्यांना उग्र वास येतो. पाण्यात ती विरघळत नाहीत, पण कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थांत) विरघळतात. त्यांचे उकळबिंदू अनुरूप ईथरांच्या उकळबिंदूपेक्षा उच्च असतात. धातूंच्या लवणांबरोबर त्यांची द्विलवणे (दोन साधी लवणे एकत्रित स्फटिकीभूत होऊन तयार होणारी लवणे मात्र विद्रावात ही साधी लवणे स्वतंत्र रीत्या अस्तित्वात असतात) बनतात. उदा., (C2H5)2S · HgCI2. हॅलोजनांबरोबर (फ्ल्युओरीन, क्लोरीन, ब्रोमीन वा आयोडीन) त्यांची समावेशक (रेणूमध्ये दुसरे अणू वा समूह यांचा समावेश होऊन बनणारी) संयुगे बनतात. त्यातील एक हॅलोजन अणू ऋणायनात (विद्रावातून विद्युत् प्रवाह नेला असता ऋण अग्राकडे जाणाऱ्या आयनात म्हणजे विद्युत् भारित अणू वा अणुगटात) व धनायनात (धन अग्राकडे जाणाऱ्या आयनात) असतो. उदा.,\nडायमिथिल सल्फाइड आणि मिथिल आयोडाइड यांच्या विक्रियेने ट्रायमिथिल सल्फोनियम आयोडाइड बनते. त्यावर ओल्या सिल्व्हर आयोडाइडाची क्रिया केल्यास ट्रायमिथिल सल्फोनियम हायड्रॉक्साइड हे प्रभावी क्षारकधर्मी (अम्‍लाशी विक्रिया होऊन लवणे देण्याचा गुणधर्म असणारे, बेसिक) संयुग मिळते.\nसौम्य ऑक्सिडीकारकांमुळे (संयुगात ऑक्सिजनाचा समावेश करणाऱ्या पदार्थांमुळे), उदा., हायड्रोजन पेरॉक्साइड, त्यांची सल्फॉक्साइडे बनतात.\nपोटॅशियम परमँगॅनेटासारख्या प्रभावी ऑक्सिडीकारकाची क्रिया केल्याने ‘सल्फोन’ वर्गाची संयुगे मिळतात.\nपहिल्या महायुद्धात वापरण्यात आलेला ‘मस्टर्ड वायू’ नावाचा विषारी वायू म्हणजे β – β – डायक्लोरोडायएथिल सल्फाइड होय. तो पुढील प्रकारांनी तयार करतात.\nमस्टर्ड वायू हा एक तेलकट द्रव असून त्याचा उकळबिंदू २१६° से. आहे. याच्या वाफेच्या संपर्काने कातडीवर फोड येतात. हा रबराच्या आवरणातूनही आरपार जाऊ शकतो.\nउपयोग: वंगण तेले व इंधन तेले यांच्यात मिसळण्यासाठी काही अल्किल सल्फाइडे उपयोगी पडतात. काही अल्किल सल्फाइडांचा उपयोग कृषी रसायनांतही होतो.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nलामार्क, झां बातीस्त प्येर आंत्वा न द मॉने\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63661?page=1", "date_download": "2022-12-09T15:59:31Z", "digest": "sha1:Q6KBHDRVRHJGTC6JR6YDPCSU7P4PZRJV", "length": 14291, "nlines": 191, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अमृताहूनी गोड >> हेल्दी फ्रुट डेझर्ट >> मनीमोहोर | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अमृताहूनी गोड >> हेल्दी फ्रुट डेझर्ट >> मनीमोहोर\nअमृताहूनी गोड >> हेल्दी फ्रुट डेझर्ट >> मनीमोहोर\nआपल्या परंपरेला जागून माबो ने आपली ह्या वर्षीची पाकृ स्पर्धा ही कठीणच ठेवली आहे. साखर, गूळ, मिल्कमेड वैगेरे काही ही न वापरता गोड पदार्थ बनवणे खूपच कठीण आहे. खूप विचार करून ही माझी गाडी खजुराचे लाडू किंवा खजूर रोल्स यापुढे जात नव्हती. तरी ही हा मी केलेला पदार्थ कसा वाटतोय ते सांगा.\nआटवलेलं दूध ( अर्धा लिटर होल मिल्क आटवून निम्मं करून घ्यावे. )\nकाळ्या बिन बियाच्या खजुराचे छोटे तुकडे , थोडा खजूर बारीक वाटून , थोडा मध\nकेळं, चिकू, द्राक्ष, किवी, सफरचंद, याचे छोटे छोटे तुकडे डाळिंबाचे, दाणे,\nथोडा सुका मेवा आणि वासासाठी वेलची पावडर.\nआटवलेल्या दुधात वाटलेला खजूर आणि मध मिक्स करून घ्यावे. वेलची पावडर घालावी.\nएका उभ्या ग्लासात प्रथम फळांचे तुकडे , खजुराचे तुकडे परत फळांचे तुकडे असं लेअरिंग करावं. नंतर हळुवारपणे आटवलेलं दूध त्यावर घालावं.\nवरून थोडा सुका मेवा, डाळिंबाचे दाणे सजावटी साठी घालावेत.\nआपले हेल्दी फ्रुट डेझर्ट तयार आहे. सगळ्याना द्या आणि तूम्ही पण खा.\nतसं ह्यात फार इनोव्हेटिव्ह असं काही नाहीये, गोडीसाठी वापरलेला खजूर आणि मध हेच वैशिष्ट्य आहे ह्याच. डाएट पाळणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला ऑप्शन होऊ शकतो. अशा प्रकारे आपण खीर आणि बासुंदी ही करू शकतो.\nफार काटेकोरपणे फळं नाही घेतली तरी नक्कीच चालेल. आपल्या आवडीची फळं वापरता येतील . पण नैसर्गिक गोडी असणारी फळं वापरावीत.\nसाखर न घालता ही ह्याची चव छानच लागत होती. मधाचा स्वाद चव खुलवत होता.\nपोळी पुरी बरोबर जेवणात ही हे गोड म्हणून करता येईल.\nउपासाच्या दिवशी हे खाल्लं तर पोट दिवसभर गार राहील.\nमिल्कमेड किंवा डेअरी मिल्क पावडर वापरून दूध आटवायचा वेळ वाचवू शकता. इथे चालणार नव्हतं आणि आटवलेल्या दुधाची चव निश्चितच कैक पटीने छान असते.\nफळांचीच सजावट केली आहे.\nमायबोली गणेशोत्सव पाककृती स्पर्धा २०१७\nधन्यवाद रेसिपी आवडली म्हणून.\nधन्यवाद रेसिपी आवडली म्हणून.\nहेमाताई मला ते दोन्ही ग्लास हवेत. एकदम तोपासु झाल. >> हो जागू नक्की .\nजागू एकच घे. वजन वाढेल. Lol एक मला दे. Happy >> शोभा (स्मित)\nस्वस्ति, हो ग खजूर रोल्स किंवा लाडू याशिवाय मला ही काही सुचत नव्हतं. ह्यासाठी मला ही खूप विचार करावा लागला . कल्पना आवडली थँक्स.\nखाली केलेली सजावट पहिले मला ट्रे वरची डिझाईन वाटलेली.. खुप मस्त.. >> टीना खूप खूप थँक्स .\nमस्त दिसत आहे पा. क्रु.\nकल्पना छान सुचली आहे.\nपाकृ आणि सजावट दोन्ही मस्त\nपाकृ आणि सजावट दोन्ही मस्त\nममो, मला नेहमी उपवासाला बिना मिठाचं काय खावं हा प्रश्न पडतो.. तू सोडवलास.. थँक्स\nसजावट आवडली खूप छान वाटतय .\nह्यावेळी मी किवी ची फुलं करायची असं योजल होतं . आत्तापर्यंत कधी केली नव्हती आणि ह्या वेळेस फळं असल्याने रेसिपी मध्ये ते संयुक्तिक पण होतं . मी आदल्या दिवशीच सगळं आणलं होतं . दुसऱ्या दिवशी मस्त पैकी लक्ष देऊन किवी कट केलं आणि ओपन केलं तर आत हिरवा रंग नाहीं . फिक्कट पिवळ्या रंगाच निघालं आतून .मला किवी हिरवच माहीत होतं पण अश्या रंगाचं पण असतं असं फळवाला म्हणाला नंतर.\nमी थोडीशी नाराजच झाले तो रंग बघून . पण यजमान म्हणाले , \" काही काळजी करू नको , मी तुला दुसरी आणून देतो \". मंगळवारच्या भर पावसात त्यांनी मला दुसरी नवीन किवी ची फळं आणून दिली . मग मी ती पुन्हा कार्व्ह केली . आणि तीच दिसतायत फोटोत. सो त्याना थँक्स खूप खूप.\nसजावटही मोहक झाली आहे.\nसजावटही मोहक झाली आहे.\n आणि किवीचं कार्व्हिंगही मस्त\n ट्रेवरील सजावटही खास दिसतेय. दूध आटवल्यामुळेही गोडी वाढते.\nसोपी आणि हेल्दी रेसिपी \nसोपी आणि हेल्दी रेसिपी \nभरपूर प्रवेशिका येऊन स्पर्धा झाली असती तर जास्त मजा आली असती . पण ठीकच आहे .\nतरी ही या निमित्ताने विचार करण्यात , पाकृ करण्यात वैगरे माझा वेळ छानच गेला .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BE-3/", "date_download": "2022-12-09T15:13:53Z", "digest": "sha1:UIHOCS2SJDA362EB3WX2SHLZNVW337LP", "length": 12365, "nlines": 219, "source_domain": "etaxwala.com", "title": "कोविडच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी MSME क्षेत्रासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपक्रम - ETaxwala", "raw_content": "\nकोविडच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी MSME क्षेत्रासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपक्रम\nकोविड-१९ चा देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील लहान व्यवसायांवर होणारा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंह वर्मा यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.\nकाही उपक्रम पुढीलप्रमाणे :\nसंकटातील एमएसएमईसाठी २० हजार कोटी रुपयांपर्यंत पूरक कर्ज.\n३ लाख कोटी रुपयांची आपत्कालीन कर्ज रेखा हमी योजना (ECLGS) (जी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात नंतर जाहीर केल्यानुसार, 5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे) एमएसएमईसह काही व्यवसायांसाठी लागू.\n‘आत्मनिर्भर भारत निधी’तून ५० हजार कोटी रुपये मदत.\nएमएसएमईजच्या वर्गीकरणासाठी नवीन सुधारित निकष.\nव्यवसाय करण्याच्या सुलभतेसाठी ‘उद्यम नोंदणी’द्वारे एमएसएमईजची नव्याने नोंदणी.\n२०० कोटी रुपयांपर्यंतच्या खरेदीसाठी जागतिक निविदा नाहीत.\nएमएसएमईजचे संवर्धन आणि विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एमएसएमईंना भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हानांचे मूल्यांकन करण्यासाठी भारत सरकार, भागधारक, उद्योग संघटना, वैयक्तिक उपक्रम, राज्य सरकार यांच्याशी चर्चासत्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, बैठका इत्यादींद्वारे नियमितपणे संवाद साधते. एमएसएमई मंत्रालय एमएसएमईच्या संवर्धन आणि विकासासाठी विविध योजना आणि कार्यक्रम राबवत असते.\nपंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांसमवेत(PMEGP), पारंपारिक उद्योगांच्या पुनर्निर्माणासाठी निधीचा पुरवठा योजना (स्फूर्ती,SFURTI), नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यासाठी एक योजना, ग्रामीण उद्योग आणि उद्योजकता (ASPIRE), सूक्ष्म आणि लघु उद्योग क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम (MSE-CDP), सूक्ष्म आणि लहान व्यवसायांसाठी कर्जहमी योजना अशा अनेक योजनांचाही समावेश आहे.\nएमएसएमई मंत्रालयाने एमएसएमईजची तांत्रिकदृष्ट्या वाढ होण्यासाठी आणि त्यांच्यात स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी, देशभरात नवीन तंत्रज्ञान केंद्रे (TCs) आणि विस्तार केंद्रे (ECs) स्थापन केली आहेत. या टीसीज / ईसीज (TCs/ECs) एमएसएमईजना आणि कौशल्य शिकू इच्छिणाऱ्यांना तंत्रज्ञान समर्थन, कौशल्य, इनक्यूबेटर आणि सल्लामसलत यासारख्या विविध सेवा प्रदान करतात, ज्यामुळे कौशल्य प्रशिक्षणार्थींच्या रोजगारक्षमतेत वाढ होते, एमएसएमईंजमधे स्पर्धात्मकतेचा विकास होतो आणि देशात नवीन एमएसएमईज निर्माण होण्याला वाव मिळतो.\nया व्यतिरिक्त, भारत सरकार, आपल्या १८ तंत्रज्ञान केंद्रांद्वारे, सुशिक्षित तरुणांसाठी आणि उद्योगांच्या तंत्रज्ञांसाठी सुबुद्ध, व्यावहारिक लक्ष्य साध्य करणारे, प्रत्यक्ष अनुभवजन्य प्रशिक्षण प्रदान करणारे विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. जागतिक तांत्रिक प्रगतीच्या तुलनेत सक्षम राहण्यासाठी सर्व अभ्यासक्रम नियमितपणे अद्ययावत केले जातात. त्यानुसार ७६ अभ्यासक्रम राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेम वर्क (NSQF), कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांच्याशी सुसंगत आहेत.\nThe post कोविडच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी MSME क्षेत्रासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपक्रम appeared first on स्मार्ट उद्योजक.\nस्मृतीचिन्ह, मानचिन्हाची ४५ वर्षांची परंपरा जपणारे ‘श्री प्रोसेस वर्क्स’\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/jalgaon-godri-banjara-kumbha-2023/", "date_download": "2022-12-09T17:12:00Z", "digest": "sha1:UCCMMLI22XUNAZA4XRUPPX6DTCAUGQK7", "length": 11265, "nlines": 78, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे होणार अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ - India Darpan Live", "raw_content": "\nजळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे होणार अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ\nमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी देशभरातून अंदाजे 50 ते 60 हजार भाविक अपेक्षित आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी सर्व व्यवस्था चोखपणे करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\nजळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे होणाऱ्या ‘अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३’ बाबत सह्याद्री अतिथगृह येथील पूर्वतयारी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.\nबैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव (परिवहन) पराग जैन नानोटिया, प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे, अन्न व प्रशासनचे (आयुक्त) अभिमन्यू काळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, बांधकाम विभागाचे सचिव एस. एस.साळुंखे, जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल, जळगावचे जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nश्री.फडणवीस म्हणाले की, या कार्यक्रमासाठी देशभरातून हजारो भाविक येतील. त्यामुळे कार्यक्रम स्थळी पायाभूत सुविधा चोख असाव्यात. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करावे. या कार्यक्रमाच्या नियोजनातील सर्व विभागांतील कामांच्या समन्वयासाठी जिल्ह्याचे पालक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती करावी. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून भाविकांना एक चांगला अनुभव घेता आला पाहिजे, अशा सुविधा सर्व यंत्रणांनी द्याव्यात. सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, ऊर्जा विभाग, ग्रामविकास विभाग, गृह विभाग यांनी त्यांना दिलेल्या जबाबदारी पार पाडाव्यात. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास नियोजन समितीमार्फत त्या सोडविण्यात येतील.\nश्री.फडणवीस म्हणाले की, गोद्री येथे जाणारे प्रमुख मार्ग, रस्त्यांची कामे सावर्जनिक बांधकाम विभागाने त्वरित हाती घेवून पूर्ण करावीत. गोद्री गावात हेलिपॅड तयार करणे, अतिक्रमण काढणे ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. पिण्याचे पाणी, स्नानगृह, सांडपाणी व्यवस्था करावी. ऊर्जा विभागाने या ठिकाणी नवीन व तात्पुरत्या स्वरुपात ट्रान्सफॉर्मर लावणे, विजेच्या उपक्रेंद्राची क्षमता वाढविणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे या कामाला प्राधान्य द्यावे. परिवहन विभागाने कुंभस्थानी तसेच गोद्री येथे जाण्यासाठी जादा बसेस सोडाव्यात व गर्दी होऊ नये यासाठी वाहतूकीचे नियोजन करावे. ग्रामविकास विभागाने महिला बचतगटांचे स्टॉल्स लाववावेत, वैद्यकीय सुविधा, कायदा व सुव्यवस्था देखील चोख ठेवावी.\nअखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत सादरीकरण केले.\n#जळगाव जिल्ह्यातील #गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी देशभरातून अंदाजे ५० ते ६० हजार भाविक अपेक्षित आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी सर्व व्यवस्था चोखपणे करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले. pic.twitter.com/IU7IDR5JNH\n८ बँक खाते…. सोना… हिरे…. आणि बरंच काही… डिंपल यादव यांच्याकडे आहे एवढी संपत्ती\nदीड तासांच्या युक्तीवादानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने घेतला हा निर्णय; ठाकरेंना दिलासा की दणका\nदीड तासांच्या युक्तीवादानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने घेतला हा निर्णय; ठाकरेंना दिलासा की दणका\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%96%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2022-12-09T16:23:05Z", "digest": "sha1:QLU6HI5UJ7QCZQZDGRGRFUOORNS6J7QX", "length": 15406, "nlines": 97, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "कांदा फवारणी आणि खत व्यवस्थापन वेळापत्रक, पहा कांद्याचे व्यवस्थापन कसे करायचे.", "raw_content": "\nकांदा फवारणी आणि खत व्यवस्थापन वेळापत्रक, पहा कांद्याचे व्यवस्थापन कसे करायचे.\nनमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कांद्याचे पीकाचे नियोजन कसे करायचे याची कांदा पिकासाठी खत आणि फवारणी व्यवस्थापन माहिती पाहणार आहोत. पिकाचे नियोजन म्हणजे पिकासाठी कोणती खते कधी व कोणत्या दिवशी कोणती खते टाकावीत तसेच कोणते औषध कोणत्या दिवशी फवारावे म्हणजे कांद्याचे उत्पन्न भरगोस येईल आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा घेता येईल. चला तर मग मित्रानो ,पाहुयात कांद्याचे नियोजन कसे करायचे . हे नियोजन आपण दोन भागांमध्ये विभागणारी आहोत त्यामध्ये ड्रीपने खते टाकण्याचे वेळापत्रक आणि कोणती फवारणी कधी करायची याची पूर्ण माहिती पाहू आणि हे टेस्टेड वेळापत्रक आहेत त्यामुळेच नक्कीच तुम्हाला अश्या पद्धतीने कांद्याचे नियोजन केले तर अधिक फायदा घेता येईल.\n1 प्रति एकर ड्रीपच्या खतांचे वेळापत्रक –\n2 हंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहिती\n3 सोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे.\n4 कांद्याच्या फवारणीचे वेळापत्रक –\n4.1 रब्बी हंगाम कांदा व्यवस्थापन कसे करायचे \n4.1.1 द्राक्ष एप्रिल छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक\nप्रति एकर ड्रीपच्या खतांचे वेळापत्रक –\nकांद्याची लागवड केल्यानंतर पाच दिवस कांद्याला कोणतेही खात देयचे नाही , सहाव्या दिवशी प्रति एकर नोव्हाटेक N -२१ ( २ किलो )आणि ह्युमीस्टार WG / SL (२०० ग्राम / १ लिटर )आणि इनटेक (२०० मिली) एवढे खत प्रति एकर कांद्याला ड्रीपने द्यावे.\nहे खत टाकल्यानंतर लागवडीच्या २० व्या दिवशी नोव्हाटेक १४:४८ (२.५० किलो प्रति एकर ) हे खत ड्रीपद्वारे कांदयाला द्यावे.\nत्यानंतर लागवडीच्या ३० व्या दिवशी नोव्हाटेक १४:४८ (२.५० किलो प्रति एकर ) हे खत परत एकदा कांदयाला द्यावे.\nहायड्रोस्पीड CaB (२.५० किलो प्रति एकर ) हे ३५ व्या दिवशी कांद्याला द्यावे.\n४५ व्या दिवशी न्यूट्रिकॉम्प्लेक्स गोल्ड ०:९:४६/नोव्हाटेक १४:८:३० (२.५० किलो प्रति एकर ) ड्रीपने कांदयाला द्यावे.\n५० व्या दिवशी हायड्रोस्पीड CaB (२.५० किलो प्रति एकर ) हे कांद्याला द्यावे.\n६० व्या दिवशी न्यूट्रिकॉम्प्लेक्स गोल्ड ०:९:४६/नोव्हाटेक १४:८:३० (२.५० किलो प्रति एकर ) ड्रीपने कांदयाला द्यावे.\n७० व्या दिवशी न्यूट्रिकॉम्प्लेक्स गोल्ड ०:९:४६/नोव्हाटेक १४:८:३० (२.५० किलो प्रति एकर ) ड्रीपने कांदयाला द्यावे.\nहंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहिती\nवरील प्रमाणे कांदयाचे खत व्यवस्थापन करावे. बऱ्याच वेळा असे होते कि शेतकरी एखाद्या पिकाची लागवड करतो, पण त्याला कोणते खत कधी टाकायचे हेच समजत नाही. मग तो खत दुकानदाराकडे जातो आणि तो देईल ते खते घेतो, पण शेतकऱ्याला गरज आहे ती शेतीत स्वतः साक्षर होण्याची आणि स्वतःच्या मनाने हि औषधे घेण्याची. वरील दिलेली खते वेळापत्रक हे पूर्णपणे टेस्टेड आहेत. तुम्ही एक वेळा वापर करून पहा, उत्पन्न नक्कीच जास्त निघेल.काही खत विक्रते तुम्ही सांगितलेली औषधे न देता स्वतः सांगतील हे चांगले आहेत हे घ्या पण ते त्यांचा लाभ त्यामध्ये पाहणार असतात, हे मित्रांनो लक्ष्यात ठेवा.\nसोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे.\nकांद्याच्या फवारणीचे वेळापत्रक –\n1. बासफोलिअर अल्गी/ बासफोलिअर केल्प + बासफोलिअर झिंक +फेट्रिलॉन कॉम्बी-२ या खत औषधाची ( २.५ मिली + ०.५० ग्रॅम + ०.५० ग्रॅम (प्रति लिटर पाण्यात)) लागवडीनंतर २० व्या दिवशी फवारणीद्वारे द्यावे.\n2. बासफोलिअर झिंक + बासफोलिअर कव्हर + फिलग्रीन २०० हि औषधे (०.५० ग्रॅम + २ मिली + २ मिली (प्रति लिटर पाण्यात )) २५व्या दिवशी फवारणी द्वारे द्यावे.\n3. ट्रॅफॉस Cu + इनटेक (२.५ मिली + २मिली (प्रति लिटर पाण्यात )) ३० व्या दिवशी फवारणी द्वारे कांद्याला द्यावे.\n4. फिलग्रीन २०० + बासफोलिअर कव्हर + बासफोलिअर बोरो (२मिली + २मिली + ०.५० मिली (प्रति लिटर पाण्यात)) ३५ व्या दिवशी फवारावे.\n5. बासफोलिअर कोलर/ ऑमिफॉल K + बासफोलिअर झिंक + इनटेक (२.५ ग्रॅम / २.५ मिली + ०.५० ग्रॅम + २ मिली (प्रति लिटर पाण्यात)) ४५ व्या दिवशी कांद्याला फवारावे.\n6. बासफोलिअर कोलर / ऑमिफॉल K + ट्रॅफॉस Cu (२.५ ग्रॅम / २.५ मिली + २.५ मिली (प्रति लिटर पाण्यात)) ५० व्या दिवशी कांद्याला फवारावे.\nरब्बी हंगाम कांदा व्यवस्थापन कसे करायचे \nरब्बी हंगाम कांदा व्यवस्थापन तंत्रज्ञान ,सेंदीय खताचा मुबलक वापर , रासायनिक खताचा नियंत्रित वापर , पाणी व्यवस्थापन इत्यादी ची माहिती आपण पाहणार आहोत .\nअश्या प्रकारे कांद्याच्या खताचे आणि फवारणीचे व्यवस्थापन करावे. कोणत्या दिवशी कोणते खत टाकावे आणि कोणती फवारणी कोणत्या दिवशी करावी लक्ष्यात राहत नसल्यास आपल्या कॅलेंडरवर त्याची नोंद करून ठेववि कोणत्या दिवशी कोणते खत टाकले आणि फवारले. अश्या रीतीने कांद्याचे वेळापत्रक अधिक चांगल्या रीतीने लक्ष्यात ठेवता येईल. अश्या पद्धतीने व्यवस्थापन करा आणि नक्कीच कांद्याचे भरगोस उत्पन्न मिळेल . आणि कोणत्या पिकाचे व्यवस्थान तुम्हला पाहिजे आहे ते कंमेंट द्वारे नक्की आमच्यापर्यंत पोहचावा ,आम्ही तुमच्यासाठी नक्की त्याची माहिती देऊ.\nद्राक्ष एप्रिल छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nदूध उत्पादक शेतकरी GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nदूध उत्पादक शेतकरी GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2022 संपूर्ण माहिती\nतुमच्या मोबाईलमधून करा तुमचे मतदान (कार्ड) ओळखपत्र आणि आधार लिंक\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/what-exactly-is-the-bjp-sudhanshu-trivedi-should-apologize-amol-kolhe/", "date_download": "2022-12-09T15:40:55Z", "digest": "sha1:UFTCD5IET5W6SIKZ6LOFFOGTSNHLCXY4", "length": 15242, "nlines": 96, "source_domain": "thepublitics.com", "title": "नक्की भाजपाला खुपतंय काय ? ; सुधांशू त्रिवेदी यांनी माफी मागावी - अमोल कोल्हे", "raw_content": "\nनक्की भाजपाला खुपतंय काय ; सुधांशू त्रिवेदी यांनी माफी मागावी – अमोल कोल्हे\nभारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमी खवळले असून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करत आहेत.\nभगतसिंह कोश्यारी यांच्या विधानामुळे निर्माण झालेला वाद निवळतोय तोच त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं.\nत्यांच्या या विधानाचा अभिनेते ताथा खासदार अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘कधी भाजपाचे प्रवक्ते तर कधी महामहिम राज्यपाल महोदय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार बेताल वक्तव्य करत आहे.\nनक्की भाजपाला खुपतंय काय असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित करत याचा निषेध व्यक्त केला.\nते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता होते, आहेत आणि यापुढेही राहतील. त्यामुळे सुधांशू त्रिवेदी यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावं. भाजपानं आपली शिवाजी महाराजांविषयी नेमकी भूमिका काय आहे ही महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावी.\nमहाराष्ट्राची अस्मिता दुखावल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणीही अमोल कोल्हे यांनी केली आहे.\n‘राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची, मोदींनीं गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली’\nदेवेंद्रजी, तुम्ही अभ्यासू, गंभीर चुकांचं समर्थन करू नका,संभाजीराजेंची प्रतिक्रिया.\nमराठा समाजातल्या लाभार्थ्यांना लघु उद्योगाकरिता मिळणार 15 लाख ; सरकारने वाढवली मर्यादा\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातल्या व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. यामध्ये 10 लाखाच्या मर्यादेत असणाऱ्या कर्जावरील व्याज परतावा महामंडळामार्फत देण्यात येतो. या योजनेअंतर्गत कर्ज मर्यादेत वाढ करुन 15 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्ज मर्यादा वाढविल्यामुळे लाभार्थींना कर्जाच्या हप्त्यांमध्ये सुलभता राहावी. म्हणून…\nRead More मराठा समाजातल्या लाभार्थ्यांना लघु उद्योगाकरिता मिळणार 15 लाख ; सरकारने वाढवली मर्यादाContinue\nवाचा ; अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या काय शुभेच्छा दिल्यात\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 2022 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारे, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या, संपूर्ण कोरोनामुक्तीच्या वाटेवर घेऊन जाणारे ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे. अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात…\nRead More वाचा ; अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या काय शुभेच्छा दिल्यातContinue\nभाजप आमदारांच्या निलंबनानंतर फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सभापतींची लवकर निवडणूक, एमपीएससी परीक्षेसाठी समिती स्थापन करणे, मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावरून भाजपच्या आमदारांनी महाविकास आघाडी सरकार सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले, एवढच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. यावरून…\nRead More भाजप आमदारांच्या निलंबनानंतर फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोपContinue\nमिथुन चक्रवर्ती यांच्या चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी दरम्यान वादग्रस्त भाषण कोलकाता : नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी दरम्यान केलेल्या वादग्रस्त भाषणामुळे अभिनेते आणि भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणींत वाढ झालीय. या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी सुरू केलीय. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, करोना…\nRead More मिथुन चक्रवर्ती यांच्या चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश\nआंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल अ‍ॅम्व्हेट यांचे निधन\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..सांगली : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, विचारवंत, लेखिका, कार्यकर्त्या गेल ऑम्व्हेट यांचे आज वयाच्या ८१व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी १० वाजता कासेगाव (जि. सांगली) येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. गेल यांचा जन्म अमेरिकेतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. कार्लटेन कॉलेजमध्ये…\nRead More आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल अ‍ॅम्व्हेट यांचे निधनContinue\nजगातील सर्वाधिक ३० दूषित शहरांपैकी २२ भारतात\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..नवी दिल्ली: सलग तिसर्‍या वर्षी नवी दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरली आहे. स्वीसच्या IQ Air या संस्थेने आपल्या एअर क्वॉलिटी अहवालातून हे पुढे आणले आहे. जगातील सर्वाधिक दूषित ३० शहरांपैकी २२ ही भारतातील आहेत. आयक्यू एअरच्या २०२० च्या जागतिक वायु गुणवत्तेच्या या अहवालात १०६ देशांमधील डेटा संकलित केला आहे. फुफ्फुसांचे नुकसान करणारे वायुजनित…\nRead More जगातील सर्वाधिक ३० दूषित शहरांपैकी २२ भारतातContinue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/mumbai-adulterated-ghee-fda-action/", "date_download": "2022-12-09T15:43:40Z", "digest": "sha1:R3HROY7KHXJS6FXONIOF2GWYTYZYWOGH", "length": 6104, "nlines": 71, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "मुंबईतून सुमारे तीन लाख रुपये किंमतीचे भेसळयुक्त तूप जप्त - India Darpan Live", "raw_content": "\nमुंबईतून सुमारे तीन लाख रुपये किंमतीचे भेसळयुक्त तूप जप्त\nमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुप विक्रेत्यावर कारवाई केली आहे. दक्षता विभागास प्राप्त माहितीच्या अनुषंगाने मस्जिद बंदर मधील .मे. ऋषभ शुद्ध घी भांडार गोडाऊन, पहिला मजला, १५, श्रीनाथजी बिल्डिंग, केशवजी नाईक रोड, चिंचबंदर, मुंबई-9, येथील तीन तुपाचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तर, उर्वरित ४०० किलो, किंमत रु. २ लाख ९९ हजार ९० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.\nहे अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, विश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक कारवाई केली जाईल. दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदायी व सकस अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशासनाने अन्न आस्थापनाच्या तपासण्या व अन्न नमुने तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.\nथेट नगराध्यक्ष निवड, प्रभाग रचना यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल\nएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर\nएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T16:08:40Z", "digest": "sha1:WEIX7PXA2ABSUPQ6FBV64C53CAV3SMGD", "length": 3178, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कोयना (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(कोयना या पानावरून पुनर्निर्देशित)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nकोयना शब्दाचे अनेक उपयोग आहेत.\nकोयना नदी - महाराष्ट्रातील एक नदी.\nकोयना धरण - कोयना नदीवरील एक धरण.\nकोयना अभयारण्य - कोयना नदीच्या खोऱ्यातील एक अभयारण्य.\nकोयना दूध - एक दूध उत्पादक संस्था.\nकोयना नगर - कोयना धरणाच्या परिसरातील एक गाव.\nकोयना एक्सप्रेस - मुंबई आणि कोल्हापूरच्या मध्ये धावणारी भारतीय रेल्वेची एक गाडी.\nशेवटचा बदल ७ डिसेंबर २०२२ तारखेला ०७:११ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०२२ रोजी ०७:११ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.khaasre.com/archives/4608", "date_download": "2022-12-09T16:27:09Z", "digest": "sha1:VYFVHIPGD5XPNKREG35LFJR3C725FUH2", "length": 9862, "nlines": 97, "source_domain": "www.khaasre.com", "title": "कॅन्सरने तिची दृष्टी नेली परंतु तिचे IAS व्हायचे स्वप्न नाही... नक्की वाचा", "raw_content": "\nकॅन्सरने तिची दृष्टी नेली परंतु तिचे IAS व्हायचे स्वप्न नाही…\n२१ वर्षीय नागपूर येथील भक्ती घाटोळे हिचा जीवन प्रवास एका सिनेमातील कथानका सारखा आहे. वयाच्या ९व्या वर्षी तिची कॅन्सरमुळे दृष्टी गेली. परंतु तिचे स्वप्न साकार करण्यास तिला कोणी रोखू शकले नाही. आज तिचा हा प्रवास आपण खासरेवर बघूया..\nअंधत्व हे केवळ शारीरिक व्यंग असून, त्याचा बुद्धीशी आणि जिद्दीशी कुठलाही संबंध नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. धनंजय आणि सुषमा घाटोळे यांचं भक्ती हे दुसरं अपत्य. सुदृढ, सशक्त अन् सुंदर अशी मुलगी लहान असतानाच आईला भक्तीच्या डोळ्यांत एक काळा डाग दिसला. सुंदर जग दिसण्यापूर्वीच भक्तीने ऑपरेशन थिएटर अनुभवलं तेव्हा भक्ती होती अवघ्या सहा महिन्यांची अन् भक्तीच्या डोळ्यात होता रेटिनोब्लासटोमा अर्थात डोळ्यांचा कर्करोग. इथूनच सुरुवात झाली एका संघर्षांला\nती दवाखान्याच्या दुष्टचक्रात अडकली. भक्तीचा उजवा डोळाही याच रोगाने ग्रासला. आईवडिलांचे अथक परिश्रम तिच्या डोळ्यासाठी खर्ची पडू लागले. किमो आणि रेडिओथेरपीच्या असह्य़ वेदना इवलीशी भक्ती सहन करत होती. एवढं करूनही डॉक्टरांना डोळा वाचविण्यात यश येत नव्हतं. शेवटी डोळा गमावण्याचा तो दिवस क्रूर काळाने उभा केला. ‘‘मला ऑपरेशन थिएटरकडे डॉक्टर घेऊन जाताना मी आईजवळ खूप रडले,’’ ती सांगते. १ एप्रिल २००४ चा तो दिवस भक्तीच्या आयुष्यात कायम अंधकार पसरवून गेला.\n‘‘It is better to light candle than to blame the darkness’’ दृष्टी देणारे दोन डोळे तर आता सोबत नव्हते परंतु बुद्धिमत्तेचा तिसरा डोळा ज्याचा प्रकाश प्रज्ञाचक्षू म्हणून विकसित करायला काय हरकत आहे १० वर्षांच्या भक्तीने आपलं आयुष्य स्वीकारलं. दहावीत भक्तीने ९३.४५ टक्के घेऊन अपंगांमधून पहिला क्रमांक मिळविला. बोलक्या संगणकाच्या साहाय्यानं भक्ती पुस्तक वाचते, टीव्ही बघते. (ऐकते) भक्ती इतर संकटांवर मात करीत सामान्य आयुष्य व्यतीत करते, नव्हे तर ११ वीला लॉजिक आणि फ्रेंच भाषा घेऊन आपलं करिअर घडविण्याचा प्रयत्न करीत आहे.\nएलएडी महाविद्यालयातील भक्ती घाटोळे हिने याच जिद्दीच्या बळावर ८७.७ टक्‍क्‍यांसह नागपूर विभागातून दुसरा क्रमांक पटकाविला. आणि आता भक्तीने नागपूर विद्यापीठात पहिला येण्याचा मान मिळविला आहे. घातोळे परिवाराकरिता हा अभिमानाचा क्षण होता जेव्हा भक्ती अतिशय आत्मविश्वासाने स्टेजवर गेली आणि तिने नागपूर विद्यापीठातून पहिला येण्याचा मान मिळविला. तिला समाज शास्त्रात सुवर्ण पदक मिळाले.\nभक्तीला भविष्यात मानोसपचार तज्ञ व्हायचे आहे आणि त्यानंतर तिला IAS अधिकारी बनायचे आहे. आणि ती होणार यात कुठलीही शंका नाही कारण तिची इच्छाशक्ती प्रबळ आहे. पुढे तिचा संघर्षाचा काळ आणखी कठीण आहे परंतु ती या सर्वावर मात करणार यात शंका नाही. खासरे परिवारा कडून भक्तीला भरपूर शुभेच्छा…\nआपल्याला हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका…\nवाचा २ खोलीच्या घरात राहून पूर्ण केले आई वडिलाचे स्वप्न, चारही बहीण भाऊ बनले IAS-IPS…\nकोहलीला क्रिकेट जगतात आणण्याकरिता या माणसाने स्वतःची नौकरी गमावली…\nव्यंगचित्र काढले म्हणून व्यंगचित्रकाराला केली अटक,बघा कोणते होते ते व्यंगचित्र\nव्यंगचित्र काढले म्हणून व्यंगचित्रकाराला केली अटक,बघा कोणते होते ते व्यंगचित्र\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/henry-oxendon-visit-to-shivaji-maharaj", "date_download": "2022-12-09T15:21:01Z", "digest": "sha1:7MAKRQS35T3F2XVDHMMBWLFG563ECRFE", "length": 22368, "nlines": 258, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "हेन्री ऑक्झेंडन व शिवाजी महाराजांची भेट - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nहेन्री ऑक्झेंडन व शिवाजी महाराजांची भेट\nहेन्री ऑक्झेंडन व शिवाजी महाराजांची भेट\n२६ मे रोजी शिवाजी महाराजांबरोबर हेन्री ऑक्झेंडन याची भेट झाली. हेन्रीने महाराजांना व संभाजी राजांना आदरपूर्वक नजराणा पेश केला व महाराजांनी तो स्वीकारला\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nब्रिटिशांची मराठ्यांबरोबर तहाची बोलणी इ. स. १६७४ मध्येही सुरुच होती. शिवाजी महाराजांच्या राज्यातील कोकण प्रदेशामध्ये व्यापार वाढवणे, राजापूर वखारीचे नुकसान भरुन काढणे व नव्या सवलती मिळवणे असा ब्रिटिशांचा उद्देश होता तसेच शिवाजी महाराजांनी पूर्वी झालेल्या तहावर शिक्कामोर्तब केले नव्हते; त्यामुळे तो तह कायम झाला नव्हता.\nत्यामुळे हा तह पुरा करण्यासाठी नारायण शेणवी यास रायगडावर पाठवावे व त्याचे मुखत्यार वकील म्हणून हेन्री ऑक्झेंडन याला रायगडावर पाठवण्याचे ठरले.\nसुरुवातीस नारायण शेणवी तहाची बोलणी करण्याकरिता रायगड येथे गेला व निराजीपंतांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र निराजीपंतांनी निरोप पाठवला की, महाराजांच्या एक भार्या नुकत्याच निवर्तल्यामुळे राजे सुतकात आहेत; तेव्हा सुतक फिटेपर्यंत गडावर न येता माझ्याबरोबर पाचाडला रहा. 3 एप्रिल रोजी शेणवी यांनी महाराजांना भेटून तहाची बोलणी केली.\nयानंतर हेन्री ऑक्झेंडन याला ११ मे १६७४ नंतर रायगडी धाडण्यात आले. त्यावेळी त्यास शिवाजी महाराज, जिजामाता, संभाजी राजे यांना योग्य वेळी सढळ हस्ते नजराणे देणे, राजापूरचा व्यापार, मुंबई बेटाची सोय व सुरक्षितता या दृष्टीने जरुर त्या गोष्टी उरकणे, बालाघाट व आतील प्रदेशातील पेठा व मुख्य करुन नागोठणे ते मुंबईच्या आसमंतातला प्रदेश इंग्रजांच्या व्यापारासाठी खुला करुन देण्याची विनंती करण्याबाबत सुचविले गेले होते.\nशिवाजी महाराजांच्या वकिलांसोबत वरील चर्चा झाल्यावर १३ मे ला हेन्री ऑक्झेंडन एका गलबतातून चौल-रेवदंडा येथे पोहोचला. चौल येथील वेशी रात्री आठ वाजताच बंद झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. रेवदंड्यास हेन्रीला कळले की, शिवाजी महाराज रायगडावर परत आले आहेत. त्यामुळे तातडीने त्याने १४ मे ला सुभेदाराची भेट घेतली. पेण व नागोठणे इत्यादी शहरांवर चौलच्या सुभेदाराची देखरेख असे. हा सुभेदार इंग्रजांना प्रतिकुल असल्याचे कळल्याने हेन्रीने त्याला पामरीजोडीच्या नजराण्याने खूष केले आणि १६ मे ला परत होडीने निघून अष्टमी, निजामपूर, गंगावली असे करत पाचाडला १९ मे रोजी येऊन दाखल झाला.\nहा काळ शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा काळ असल्याने गडावर अतिशय उत्साहाचे वातावरण होते. शेवटी २६ मे रोजी शिवाजी महाराजांबरोबर हेन्री ऑक्झेंडन याची भेट झाली. हेन्रीने महाराजांना व संभाजी राजांना आदरपूर्वक नजराणा पेश केला व महाराजांनी तो स्वीकारला आणि आता तह झाल्यामुळे तुम्ही आमच्या आज्ञेत राहून खुशाल व बिनधोक व्यापार करा अशी आज्ञा केली. ६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य व देदिप्यमान असा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पाडला. राजे सिंहासनाधिष्ठित झाले, त्यांनी मस्तकावर छत्र धारण केले होते, उंची वस्त्रे व अलंकार धारण केले होेते.\nकुलगुरु प्रभाकर भट्ट यांचे पुत्र बाळभट्ट यांनी अनेक महत्त्वाचे विधी या प्रसंगी पार पाडले. सभोवताली अष्टप्रधान आपापली चिन्हे घेऊन स्थानापन्न झाले होते. याशिवाय कोषाधिकारी, सुह्मदजन, सेनाधिकारी नियुक्त स्थळी उभे होते. आपल्या लाडक्या राजाचा भव्य राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी जनता रायगड येथे आल्याने रायगड गजबजला होता. ऑक्झेंडन याच दिवशी सकाळी ७ ते ८ च्या सुमारास दरबारात आला व छत्रपतींना लवून मानाचा मुजरा केला.\nदुभाषी नारायण शेणवी याने शिवाजी महाराजांना नजर करण्यासाठी आणलेली हिरेजडीत अंगठी वर पकडली त्यामुळे सूर्यप्रकाश अंगठीवर पडून किरण परावर्तित झाले व महाराजांचे लक्ष ऑक्झेंडनकडे वेधले गेले. महाराजांनी ऑक्झेंडनला सिंहासनाच्या पायरीपाशी बोलावले. ऑक्झेंडनने अंगठी महाराजांना नजर केली व नंतर महाराजांनी पोशाख देऊन ऑक्झेंडनची पाठवणी केली. अशा रितीने शिवाजी महाराजांबरोबर तह यशस्वी करुन ऑक्झेंडन १३ जून रोजी रायगडाहून निघून १६ जूनला मुंबईस गेला.\nरोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड\nसिद्दी व मराठे संबंध\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nशहाजी महाराजांवरील एक बिकट प्रसंग\nवाघनखं - शिवरायांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले शस्त्र\nदेव मामलेदार आणि सटाणा\nकोकणचे प्राचीन व्यापारी महत्व\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/06/blog-post_24.html", "date_download": "2022-12-09T16:45:46Z", "digest": "sha1:IWLQ5KMH7MKNRHRAJFLP6TDIQYHNRRF6", "length": 7485, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेईन, संन्यास घेऊ देणार नाही", "raw_content": "\nमी देवेंद्र फडणवीसांची भेट घेईन, संन्यास घेऊ देणार नाही\nमुंबई - राजकीय संन्यास घेण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. याच विषयावर आजचा सामनाचा अग्रलेखही आहे. फडणवीसांनी फकीर होण्याची भाषा करणं योग्य नाही, असंही ते बोलताना म्हणाले.\nदेशात, राज्यात फार कमी चांगली नेतृत्व आहेत. फडणवीस त्यापैकी एक आहेत. त्यामुळे त्यांनी संन्यास घेतला तर भारतीय जनता पार्टीचं तसंच जनतेचंही मोठं नुकसान होईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण पुर्नप्रस्थापित करण्यासाठी भाजपाकडून राज्यभर चक्का जाम आंदोलनही करण्यात आलं.\nयाच आंदोलनाच्या दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली होती. ‘इतकंच नाहीतर सत्ता द्या तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देईन; नाहीतर राजकारणातून कायमचा संन्यास घेईन’, असा दावाही केला. फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यासाच्या दाव्याचा शिवसेनेनं समाचार घेतला आहे. “बावनकुळेंचे कौतुक आज भाजपा करीत आहे, पण ओबीसींचे नेते बावनकुळे यांच्या आमदारकीचे तिकीट कापून ‘ओबीसी’ नेतृत्वाचे पंख कापणारे हात कोणाचे होते, हेसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळूद्या,” असा टोलाही शिवसेनेनं भाजपाला लगावला.\nतर आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखामधूनही राऊतांनी फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. “आज रस्त्यांवर गर्दी जमवून आदळआपट करून काय साध्य करणार भाजपा व त्यांचे पुढारी विद्वान आहेत, कायदेबाज आहेत. त्यामुळे सरकारच्याच बरोबरीने ओबीसी आरक्षणाची लढाई त्यांनी सुरूच ठेवावी व ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यास हातभार लावावा. आम्हाला चिंता मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आहेच, पण फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणेचीदेखील आहे. फडणवीसांनी असा त्रागा करून घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. संन्यास घेतील त्यांचे दुष्मन भाजपा व त्यांचे पुढारी विद्वान आहेत, कायदेबाज आहेत. त्यामुळे सरकारच्याच बरोबरीने ओबीसी आरक्षणाची लढाई त्यांनी सुरूच ठेवावी व ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यास हातभार लावावा. आम्हाला चिंता मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आहेच, पण फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणेचीदेखील आहे. फडणवीसांनी असा त्रागा करून घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. संन्यास घेतील त्यांचे दुष्मन,” अशा शब्दात शिवसेनेनं फडणवीसांना चिमटे काढले आहेत.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/blog-post_25.html", "date_download": "2022-12-09T16:30:05Z", "digest": "sha1:TC3AQZNFQ4XQCK4CLXZ5LEPIFOFCDRNA", "length": 7105, "nlines": 59, "source_domain": "www.mynagar.in", "title": "उद्धव ठाकरेंचे ''राज्यपालांना'; रोखठोक पत्र... म्हणाले", "raw_content": "\nउद्धव ठाकरेंचे ''राज्यपालांना'; रोखठोक पत्र... म्हणाले\nमुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राने उत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्याचं राज्यपालांनी म्हटलं होतं. त्यानुसार कार्यवाही करुन आपल्याला कळवावे, असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून उत्तर दिलं आहे.\nविधानसभा अध्यक्ष निवडणूक, विधीमंडळ अधिवेशनाचा कार्यकाळ आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी याबाबत फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी तिन्ही मुद्द्यावर भाष्य केलं आहे.\nमुख्यमंत्र्यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय\n1) केंद्राचे निर्देश आणि डॉक्टरांच्या सल्ल्यामुळेच महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै असे दोन दिवसांचंच घेण्यात येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही, त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे विचारविनिमयाने हा निर्णय घेतला.\n2) विधानसभा अध्यक्ष निवड –\nकोरोनामुळे विधानसभेचं अधिवेशन जास्त काळ घेता आलं नाही. देशातील अनेक राज्यात हीच परिस्थिती आहे. सध्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे कामकाज पाहात आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनही त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. निवडणुकीअभावी घटनात्मक तरतुदींचा कोणताही भंग झालेला नाही. कोरोनाची परिस्थिती पाहून, सर्व खबरदारी घेऊन अध्यक्ष निवडणूक पार पाडू.\nस्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जाहीर केली आहे. मात्र आम्ही पंतप्रधानांची भेट घेऊन ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यसााठी घटनात्मक मार्ग काढण्याची विनंती केली आहे. आपणही पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा आणि समाजाला न्याया मिळवून द्यावा. तसंच इम्पिरिकल डाटा मिळवून देण्यासाठीही केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी विनंती करतोय.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2013/09/8493/", "date_download": "2022-12-09T16:56:50Z", "digest": "sha1:2S44NSVQ4WISLIFRKOCSEURCMRDPHHHB", "length": 41457, "nlines": 87, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी यांच्यातील संवाद - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nमार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी यांच्यातील संवाद\nआज आपण २१ व्या शतकात जागतिक भांडवलशाहीच्या अवस्थेत जगत आहोत. आज प्रचंड प्रमाणात महागाई, मोठ्या प्रमाणात बेकारी, रुपयाची कमालीची घसरण, त्याबरोबरच राजकारणाचे गुन्हेगारीकरण, रोज होणारे खून, अपघात, घातपात, बलात्कार, दलित, अल्पसंख्यक व दुर्बल घटक ह्यांवर अत्याचार, अशी परिस्थिती आहे. धनदांडगे, बिल्डर लाबी, वाळू माफिया, अंडरवर्ल्ड आणि देशी-परदेशी भांडवलदार आणि व्यापारी हे सारे आपल्यावर राज्य करत आहेत. ही गोष्ट मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी जाणून आहेत. म्हणूनच आज मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी यांच्यामध्ये संवाद होण्याची आवश्यकता आहे. अनेक भांडवली पक्ष आहेत. खपरे निधर्मी, खोटे निधर्मी, धर्मवादी, जातीयवादी प्रांतवादी पक्ष आहेत. परंतु आर्थिक धोरणांबाबत त्यांचे जवळजवळ एकमत आहे. या देशात आणि जगात समता नांदावी जातिभेद, धर्मभेद,वर्गभेद, स्त्री-पुरुषभेद नसावा असे मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगाम्यांना वाटते. याबाबत त्यांच्यात एकवाक्यता आहे. मग त्यांच्यामध्ये संवाद का बरे होत नाही जर भांडवलदारांचे वेगवेगळे पक्ष आपले मतभेद राखूनही महत्त्वाच्या प्रश्नांवर जर एकत्र येऊ शकतात, तर लोकांचे खऱ्या अर्थाने असलेले पुरोगामी पक्ष आपले मतभेद राखूनही महत्त्वांच्या प्रश्नांवर एकत्र का येत नाहीत जर भांडवलदारांचे वेगवेगळे पक्ष आपले मतभेद राखूनही महत्त्वाच्या प्रश्नांवर जर एकत्र येऊ शकतात, तर लोकांचे खऱ्या अर्थाने असलेले पुरोगामी पक्ष आपले मतभेद राखूनही महत्त्वांच्या प्रश्नांवर एकत्र का येत नाहीत त्यांनी आले पाहिजे ही काळाची गरज आहे. पुरोगाम्यांधील अंतर्गत अनेक प्रवाह मार्क्सवाद्यांध्ये अनेक प्रवाह आहेत. तसेच लोकशाही समाजवाद्यांध्येही आहेत. तसेच ते फुले आंबेडकरवाद्यांध्येही आहेत. गांधीवाद्यांध्येही आहेत, स्त्रीवाद्यांध्येही आहेत आणि पर्यावरणवाद्यांध्येही आहेत. परंतु हे सारे वादी आणि त्यांच्यातील प्रवाह सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करत असतील, तर त्यांनी आपल्यातील मतभेदांसकट पहिला संवाद सुरू केला पाहिजे आणि किमान कार्यक्रमांवर एकत्र आले पाहिजे. असा प्रयत्न खरे म्हणजे कॉ. विलास सोनावणे यानी काही वर्षांपूर्वी सुरू केला होता. पण ती संवादप्रक्रिया फारशी पुढे गेली नाही. त्यातून यवा भारत नावाची संघटना उभा राहिली, हा भाग वेगळा. असो.\nभारतात जातिव्यवस्था आहे. म्हणून ब्राह्मणशाहीही आहे. हा समाजच पुरुषसत्ताक आहे. पण राज्य म्हणून आणि शासनकर्ता वर्ग म्हणून जगभर भांडवलशाही आहे. भांडवलशाहीची पहिली शास्त्रीय समीक्षा कार्ल मार्क्सने केली आहे. म्हणून या संवादप्रक्रियेला पुढे नेण्याचे काम मार्क्सवाद्यांनीच करायला हवे. त्यासाठी अगोदर मार्क्सवाद्यांनी आपल्या निरनिराळ्या प्रवाहातील कार्यकर्ते व विचारवंत यांच्यात संवाद सुरू केला पाहिजे. आता आपण २१व्या शतकात जगत आहोत. तेव्हा २०व्या शतकातील मार्क्सवादी क्रांतिकारी नेते कार्यकर्ते व विचारवंत यामधील वैचारिक मतभेद आणि त्यांचे ओझे आपण किती दिवस बाळगून राहाणार आहोत. उलट प्रत्येकातील सकारात्मक गोष्टी घेणे आणि २१व्या शतकाला साजेशी त्यात भर घालणे म्हणजेच शास्त्रीय समाजवाद पुढे नेणे आहे. लोकशाही समाजवाद्यांनीही तसेच इतर बिगर मार्क्सवादी पुरोगाम्यांनीही आपल्यातील जुनी ओझी फेकून दिली पाहिजेत. मगच मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी किमान कार्यक्रमावर एकत्र येतील.\nकिमान कार्यक्रमावर एकत्र यायचे म्हणजे काय तर लोकशाही, समता, सामंजस्य आणि सहिष्णुता ही जीवनमूल्ये म्हणून स्वीकारायची आणि तसा व्यवहार करायचा. ही मूल्ये दडपलेल्या, पिळवणूक होणाऱ्या समाजविभागांध्ये त्यांना जगण्यासाठी प्राथमिक आवश्यकता म्हणून असतातच. हीच जीवनमूल्ये सर्व छटांच्या पुरोगाम्यांनी दडपलेल्या आणि पिळवणूक होणाऱ्या समाजातून, समाजासाठी समाजापर्यंत फुलवायची आणि सफळ संपूर्ण बनवायची. ही जीवनमूल्येच विषमतेवर आधारलेल्या माणसामाणसांतील संबंधांपासून ते समाजरचनेपर्यंतच्या जीवनव्यवहारांना आह्वान देतील. म्हणजेच उच्चवर्णीय पुरुषसत्ताक भांडवलशाहीला आह्वान देतील. लोकशाही\nमार्क्सवाद्यांपासून सर्व बिगर मार्क्सवादी पुरोगाम्यांना लोकशाही हवी असते. त्याबाबत प्रत्येक विचारसरणींची आणि त्या अंतर्गत छटांची व्याख्या थोडी थोडी वेगळी असेल. तरीही जनताभिमुख लोकशाही सर्व डाव्यांना हवी आहे. डावे ज्या दडपलेल्या पिळवणूक होणाऱ्या समाजविभागांचे प्रतिनिधित्व करतात त्यांना तर जगण्याची ती प्राथमिक अटच आहे. हे कधी कधी त्या समाजविभागांना समजत नाही. कारण लोकशाहीचे खोटे रूप ते पाहातात. तेव्हा ते लोकशाहीविरोधी भूमिका घेतात व फॅसिझम, हुकूमशाही, झोटिंगशाही, लष्करशाही यांच्या बाजूंनी हे विभाग कधी कधी भूमिका घेतात. तेव्हा खरे म्हणजे त्यांचा लोकशाहीला विरोध नसतो, तर ते अनुभवत असलेल्या खोट्या लोकशाहीविरुद्धची ती प्रतिक्रिया असते. सर्व डाव्यांचे हे कर्तव्य आहे की, त्यांचा खऱ्या लोकशाहीवरचा विशास त्यांना परत मिळवून दिला पाहिजे. तो घरापासून, शेती. कारखाने, कचेऱ्यांपर्यंत तसेच शहरी आणि ग्रामीण विभागातील सर्व समाजजीवनातील व्यवहारांपर्यंत लोकांना लोकशाही त्यांच्या हाताला लागली पाहिजे.\nसमाजवाद, साम्यवाद, सर्वोदय, अंत्योदय, लोकशाही समाजवाद, दलितबहजनवाद, स्त्रीवादातील सर्व प्रवाह व पर्यावरणवादातील सर्व प्रवाह यांचा गाभा समता हाच आहे. मग मोठे मोठे शब्द वापरले नाहीत तरी चालू शकते. खरे म्हणजे आजची गरज या टिपिकल शब्दांना, त्या मागील संकल्पनांना, त्यांचा कितीही चांगला अर्थ असला, त्या कितीही चागंल्या असल्या तरीही आजच्या बाजाराभिमुख खाजगी नफ्यावर आधारलेल्या ग्राहकवादी जागतिक व्यवस्थेने, या (समाजवाद वगैरे) संकल्पनांना कालबाह्य, त्याज्य, तुच्छ ठरवले आहे. पण तसे समतेचे नाही. माणसाला विषमतेचे कितीही आकर्षण वाटले, तरीही, त्याच्या अंतर्मनात समतेची आस आहे. ही आसच साऱ्या पुरोगामी तत्त्वज्ञानांागील चैतन्य आहे. त्या चैतन्यालाच सर्व प्रोगाम्यांनी आपल्या मतभेदांसकट आवाहन केले पाहिजे. सर्व पुरोगाम्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ते प्रथमतः आणि अंतिमतः मानवतावादी आहेत. सर्व पुरोगाम्यांचा मूळ गाभा हा मानवतावादच आहे. सामंजस्य\nआज समाजात सर्वांत मोठी गरज कशाची असेल, तर ती सामंजस्याची आहे. दुसऱ्याचे मत, दुसऱ्याच्या श्रद्धा, दुसऱ्याचे विचार शांतपणे समजून घेण्याची गरज आहे. मार्क्सवादी विचारवंत दि. के. बेडेकर असे म्हणत असत, की एखादा विचार चूक की बरोबर यापेक्षा तो विचार निर्माण का झाला यात मला रस आहे. कारण विचार मग तो कोणताही असो, त्याला भौतिक परिस्थिती कारणीभूत असते आणि त्याला भौतिक आधार असतो. प्रतिगामी विचारांचे खंडन करण्यासाठी हे आवश्यक आहे. तसेच पुरोगाम्यांतर्गत विविध मतप्रवाह का तयार झाले, त्याला भौतिक आधार काय आहे, हे समजून घेण्यासाठी तर खूपच आवश्यक आहे. यातूनच विविध विचारप्रणाली मानणाऱ्यांध्ये आणि त्यातील विविध छटांचा आविष्कार करणाऱ्यांध्ये सामंजस्य निर्माण होऊ शकते. आणि असे सामंजस्य सध्याच्या काळात खूपच महत्त्वाचे आहे. कारण आजचा समाज आणि त्यातील दडपलेला, पिळवणूक होणारा समाजविभाग हा अनेक पैलूंनी आणि अनेक कारणांनी दडपणूक, छळवणूक आणि पिळवणूक सहन करणारा आहे. तेव्हा या सर्व पैलूंचा आणि सर्व कारणांचा सांगोपांग विचार आणि त्या अनुषंगाने ते नष्ट करण्यासाठी आचरण करण्यासाठी गरजेचे आहे. हे परस्परसामंजस्याशिवाय अशक्य आहे.\nआजकाल जगभर आणि आपल्या देशात गरिबी, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार यांच्या इतकीच सगळ्यांत मोठी समस्या कोणती असेल, तर ती असहिष्णुतेची आहे. आज जरा वेगळा विचार मांडला तर तो दसऱ्या व्यक्तीला खपत नाही. ती व्यक्ती संवाद करण्याऐवजी हमरीतुरीवर येऊन शत्रुत्वच पत्करते. हे कुठल्याही पुरोगामी विचाराला, जो असा दावा करतो, की त्याला समाज पुढे न्यायचा आहे, त्यासाठी घातक आहे. असहिष्णुता हे प्रतिगामी विचारवाहकांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. परंतु पुरोगामी विचारांना लागलेला तो रोग आहे. आणि त्यावर तातडीने इलाज करून त्यातून मुक्त व्हायला हवे. आणि निकोप मनोवृत्ती जोपासायला हवी. कुठल्याही पुरोगामी विचाराच्या वाहकांनी सहिष्णु असायलाच हवे. ज्या समाजाचे नेतृत्व पुरोगामी करू पाहातात, त्या समाजात जगण्यासाठी सहिष्णुता असायलाच लागते. परंतु प्रतिगामी विचारवाहक या समाजविभागात शिरतात आणि त्यांच्यात असहिष्णुतेचे विष पेरतात. मग याचा परिणाम म्हणून जाती- जातीत, धर्मा-धर्मात, तसेच स्त्रीपुरुषांध्ये असहिष्णुता वाढीस लागते. आणि मग उच्चजातीच्या, उच्चवर्गाच्या, बहुसंख्यक धार्मिकांच्या तसेच पुरुषी मनोवृतीच्या पुरुषांच्या समूहाची झोटिंगशाही सुरू होते. हीच झोटिंगशाही मनोवृती जर दडपलेल्या, छळवणूक, पिळवणूक झालेल्या समाजविभागांनी आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या, त्यांच्यात काम करणाऱ्या पुरोगामी विचारवाहकांनी दाखवली, तर ते मानत असलेल्या लोकशाही व समता या मूल्यांनाच छेद जातो. मग ज्या उद्देशांसाठी लढायचे त्या उद्देशांनाच आपल्याच हातांनी हरताळ फासल्यासारखे होते.\nमार्क्सवाद्यांनी लोकशाही समाजवाद्यांचा लोकशाहीचा आग्रह आपला मानला पाहिजे. तसेच गांधीवाद्यांचे अहिंसेचे मत गांभीर्याने घेतले पाहिजे. आंबडेकरांचा जातिअंताचा लढा आपला मानायला हवा. स्त्रीवाद्यांचा स्त्री-माणूसपणासाठीचा लढा आपल्या आचारविचारांचा भाग करण्याला हवा. तसेच जगात कोणतेही बदल करायचे असतील तर अगोदर पृथ्वी वाचली पाहिजे. तेव्हा पर्यावरणवाद्यांचे म्हणणेही गांभीर्याने घेऊन आपल्या विचारात त्याचा अंतर्भाव करायला हवा.\nमी मार्क्सवादी असल्यामुळे मार्क्सवाद्यांनी काय केले पाहिजे हे आग्रहाने मांडू शकतो. परंतु बिगर मार्क्सवादी पुरोगाम्यांनी काय केले पाहिजे हे फक्त सुचवू शकतो. पहिली गोष्ट मार्क्सवाद्यांबद्दलच्या सर्व पूर्वग्रहांतून त्यांनी मुक्त व्हायला हवे. सर्व पुरोगामी आपण भांडवलशाहीत जगत आहोत हे मानतातच. मग आजची भांडवलशाही समजून घेत असताना सर्व पुरोगाम्यांच्या अंतर्गत विचारसरणीतून सकारात्मक काय काय घेता येईल हे त्यांचे त्यांनी ठरवायला हवे. त्यासाठी आपली विचारसरणी सोडायची आवश्यकता नाही. आपल्या विचारसरणीशी प्रामाणिक राहून इतर पुरोगामी विचारांच्या खिडक्या उघडल्या तर त्यातून येणारे विचारांचे वारे आपण अंगावर झेलायला त्यांनी घाबरता कामा नये. त्या विचारप्रणालीतील शुद्ध हवेचा शास घ्यायची मनाची तयारी ठेवायला हवी.\nशेवटी एकच सांगायचे आहे. सर्व पुरोगाम्यांनो एक व्हा. परस्परांशी संवाद साधा. सामंजस्य दाखवा. सहिष्णुता दाखवा. लोकशाहीचा सूर्य आणि समतेचा चंद्र तुच्याशी हातमिळवणी करेल. कारण तुच्या बरोबर जो समाज आहे, त्याला लोकशाहीच्या सूर्याची आणि समतेच्या चंद्राशी हातमिळवणी करण्याची, त्याच्या जगण्यासाठीची ती अपरिहार्य अशी मूलप्रेरणात्मक गरज आहे. सी ३५ ए. अनंत निवास, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई २८. भ्र.ध्व.: ९००४६१४५९४, इ-मेल … raj27k@ymail.com\nनरेंद्र मोदी पंतप्रधान का होणार नाहीत हरीश शेट्टी (अनुवादः सीमंतिनी चाफळकर)\nसर्व आघाडीच्या उद्योगपतींचे सेंलन गुजरातमध्ये जसे नियमितपणे होते तसे भारतातल्या कुठल्याच राज्यात आजपर्यंत कधीच पाहायला मिळाले नाही. हे घडवून आणणारी व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी. पण गुजरातमध्ये फक्त मोदीच प्रकाशझोतात असतात, इतर कोणीच नाही. प्रादेशिक नेत्यापासून सार्वभौ सत्ताधीशापर्यंतचा बदल सोपा नाही. योद्ध्यापासून योग्यापर्यंतचा प्रवास करण्यात मोदी कदाचित यशस्वी होणार नाहीत. . . श्री. मो. क. गांधीनी भारतीय मानसिकतेचे पदर समजून घेण्यासाठी संपूर्ण भारत दोनदा पालथा घातला. साधे दिसणे, निर्धन असणे आणि अहिंसेचा अंगीकार हीच देशाला जागे करण्याची सूत्रे असू शकतात हे त्यांना समजले. ऋषीच्या पोशाखात ते नैसर्गिकपणे समरस झाले आणि सात्त्विक प्रतीकांची अन् उपक्रमांची त्यांनी निवड केली. भारतीय जनतेला नेत्यांधले स्त्रीतत्त्व भावते. कविमनाच्या नेहरूंनी वल्लभभाई पटेलांवर आघाडी घेतली. सौम्य व्यक्तिमत्त्वाचे व्ही. पी. सिंग यशस्वी झाले. लढाऊ शरद पवार नाकारले गेले तर गुळमुळीत मऊ नरसिंहराव खुर्चीवर बसले. ग्रामीण भारतात सोनिया गांधीनी केलेल्या हळुवार भावनिक आवाहनांनी आक्रमक ‘शायनिंग इंडिया’ प्रचाराला नमवले. ‘मौत का सौदागर’ आणि असे काही वाक्प्रचार सोडले तर सोनिया गांधी आणि त्यांचा परिवार सौम्य भाषा वापरतात. उदाहरण द्यायचे तर वरुण गांधीनी केलेल्या विषारी टीकेला त्यांच्या चुलत भावंडांनी ‘त्यांच्या बोलण्याचे आम्हाला दुःख होते’ इतकेच उत्तर दिले.\nगेल्या काही वर्षांत गुजरातमध्ये झालेल्या महत्त्वाच्या तीन प्रचारकी उपक्रमांत नरेंद्र मोदी सर्वेसर्वा होते. श्रेय वाटून घ्यायला कोणी सहकारी नसल्याने दिसणारी ‘सब कुछ मोदी’ प्रतिमा त्यांच्या विरोधात जाईल. तिथे फक्त मोदी आणि मोदीच दिसतात. भारतीयांना त्यांच्या राजाच्या व्यक्तिमत्त्वात समर्पण, सेवाभाव, त्याग पाहायला आवडते. यातले मोदींमध्ये काहीच दिसत नाही. ‘हे मी नाही, त्या सर्वांनी साध्य केले’ असे धोनी वर्ल्ड कप जिंकल्यावर म्हणाला. पण मोदींनी हे कधीच प्रत्यक्ष म्हटले नाही किंवा सुचवले नाही.\nइंदिरा गांधी सुरुवातीला नवशिक्या होत्या. देवळात जायच्या, बायकांना भेटायच्या, त्यांनी गरिबी हटाव घोषणा दिली. आणीबाणीत त्यांच्या ठाम पुरुषी वागण्यामुळे त्या अप्रिय झाल्या अन् हरल्या. नंतर जनता सरकारने त्यांना शहा कमिशन पुढे खेचले आणि दिवसांगून दिवस सुनावणी चालली. तेव्हा देश संतापला, ‘बाईला किती त्रास द्यायचा’ जनता पार्टीतल्या अंतर्गत भांडणाबरोबरच इंदिरा गांधींच्या स्त्रीत्वाने काँग्रेसला परत सत्तेवर आणले. नरेंद्र मोदींनी सोनिया गांधींवर केलेली व्यक्तिगत टीका मोदींचे नुकसान करेल.\nलालकृष्ण अडवाणींपेक्षा अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या मित्रपक्षांना पसंत होते कारण वाजपेयी कटकटे अन् सैनिकी वृत्तीचे नव्हते. ते कवी होते, सहज भावुक व्हायचे, सौम्य, जिंकणारे हास्य आणि स्त्रीतत्त्वाचा अंश त्यांच्यात होता. जे त्यांना मवाळ अन् अडवाणींना जहाल मानतात, ते हे विसरतात की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोघांचे विचार सारखेच आहेत, पण दृश्य व्यक्तिमत्त्व मात्र दोघांचेही खूप वेगळे आहे. म्हणूनच अडवाणी कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत.\nममता बॅनर्जी, उमा भारती किंवा मोरारजी देसाई यांची व्यक्तिमत्त्वे पुरुषी आहेत. आणीबाणीत मोरारजी देसाई तुलनेने कमी पुरुषी होते म्हणून स्वीकारले गेले. भाजप कार्यकर्त्यांचा उदोउदो अन् मोदींना असलेला प्रचंड पाठिंबा योग्य आहे कारण ते कार्यक्षम आहेत, स्वच्छ आहेत आणि एक उत्तम व्यवस्थापक आहेत. गुजरातमध्ये अनेक राज्यांपेक्षा जास्त नोकऱ्या आहेत, जास्त पाणी आणि वीज आहे याचे श्रेय मोदींना आहे. टाटांनी त्यांच्या नॅनोसाठी गुजरात निवडला तो केवळ मोदींच्या वेग, कार्यक्षमता, व्यवस्थितपणा आणि गंभीर दृष्टिकोनामुळे. पण व्यवस्थापक पंतप्रधान होऊ शकत नाहीत. बदल हृदयात अन् आत्म्यात होणे आवश्यक आहे.\nअलीकडे नरेंद्र मोदी जास्त शांत आणि मृदू झाले आहेत. त्यांचा सूर मवाळ असतो. पण २००२ च्या दंग्यात झालेल्या वाईट सरकारी कारभाराबद्दल ते माफी मागतील हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याही कायमच्या अंतरलेल्या प्रियजनांसाठी ते अश्रू ढाळतील. . हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याही कायमच्या अंतरलेल्या प्रियजनांसाठी ते अश्रू ढाळतील. . आजच्या निरर्थक राजकारणातून बाहेर पडून ते प्रायश्चित्त घेतील . . आजच्या निरर्थक राजकारणातून बाहेर पडून ते प्रायश्चित्त घेतील . . त्यांनी ते केलेले नाही आणि विकासाचे कितीही नवे उपक्रम या आध्यात्मिक कृतीची जागा घेऊ शकणार नाहीत.\nअब्जावधी पैलू असलेले भारतीय समाजमन वैशिष्ट्यपूर्ण आहे. ७० च्या दशकात जनसंघाविरुद्धची संपूर्ण राजकीय नाराजी आणि आज मोदी विरुद्ध इतर सर्व या स्थितीत अनेक संदेश दडलेले आहेत. मोदींना त्यांच्या सर्व ज्येष्ठांकडूनही नकारात्मक प्रतिक्रिया मिळतात कारण ते उद्धट आहेत आणि गुजरातमध्ये तर त्यांच्यामागे कुणी ज्येष्ठच नाहीत. ते शक्तिमान आणि एकाधिकारशहा आहेत. पण प्रेळ अन् विशासार्ह नाहीत. वाजपेयी अन् इतर पंतप्रधानांवर त्यांचे विरोधकही प्रे करीत. मोदींची प्रतिमा मात्र घाईत असलेला जादूगार अशी भासवली जात आहे.\nभारताला खंबीर पंतप्रधान हवा आहे पण लोकांना सौम्य बोलणारा, त्यांच्या जखमा भरू शकणारा नेता हवा आहे. म्हणून मनमोहन सिंगांनी दोन निवडणुका जिंकल्या. १९४७ मध्ये देशाला एक नकाशा मिळाला. पण स्वातंत्र्यसंग्राम आजही जारी आहे. आपल्याला माओवाद्यांचा अन दहशतवाद्यांचा मुकाबला करू शकणारे मोदी केंद्रात हवेत. पण जनतेला शक्तिमान नेता हवा आहे जो जखमाही भरू शकेल. नरेंद्र मोदी\nया अपेक्षांना पुरे पडणार नाहीत. . . पण त्यांना हे लक्षात येईल तेव्हा कदाचित, जरा उशीर झाला असेल. .\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/08/23/arvindshirsat/", "date_download": "2022-12-09T17:17:51Z", "digest": "sha1:DSF5CKZ5VHKHN3454JMXIYRA4IH7DM3X", "length": 33201, "nlines": 127, "source_domain": "kokanmedia.in", "title": "'सुक्यो गजाली' निःशब्द - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nAugust 23, 2020 प्रमोद कोनकर व्यक्ती, सावंतवाडी, सिंधुदुर्ग One comment\nसावंतवाडीतले ज्येष्ठ पत्रकार आणि माझे ज्येष्ठ सहकारी अरविंद शिरसाट यांचं रविवार, २३ ऑगस्ट रोजी पहाटे निधन झालं. त्यांची माझी सततची भेट होत नसली तरी सुमारे पस्तीस वर्षांचा संपर्क आता समाप्त झाला आहे.\nमी `मुंबई सकाळ`मध्ये असताना एका पत्रकारांच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांची-माझी पहिल्यांदा भेट झाली. मी माणगावचा, म्हणजे सावंतवाडीजवळच्या गावातला आहे, हे त्यांना तेव्हा समजलं आणि त्यानंतर त्यांच्याशी संपर्क सुरू झाला. तो खूप दाट नसला तरी जवळिकीचा होता, हे नक्की. पंचवीस वर्षांपूर्वी मी मुंबईत सोडून रत्नागिरीत आलो त्यानंतर मात्र त्यांचा संपर्क होऊ लागला. `सकाळ`ची रत्नागिरी जिल्हा आवृत्ती तेव्हा मुंबईच्या कार्यकक्षेत होती. ती २००१ साली कोल्हापूरला जोडली गेली. त्यानंतर कोल्हापूरला होणाऱ्या संपादकीय बैठकांच्या निमित्ताने शिरसाट यांच्याशी संपर्क वाढला. तो अखेरपर्यंत टिकून राहिला.\nसुरुवातीच्या काळात गणिताचे क्लासेस घेणारे शिरसाट १९८५ च्या सुमारास `सकाळ`चे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून रुजू झाले. `सकाळ`च्या कोल्हापूर आवृत्तीचे तत्कालीन संपादक आणि नंतरच्या काळात `सकाळ`चे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांच्याशी त्यांचे घनदाट संबंध होते. त्यामुळे श्री. कुवळेकर यांच्याविषयी त्यांना नितांत आदर होता. त्याचबरोबर पत्रकारितेमधल्या अनेक गोष्टी श्री. कुवळेकर यांच्यामुळेच आपण करू शकलो, असं त्यांच्या बोलण्यातून सातत्याने येत असे. `सकाळ`मध्ये असताना त्यांची पत्रकारिता चांगलीच बहरली. ते उत्कृष्ट छायाचित्रकार होते. एक छायाचित्र एक हजार शब्दांचं काम करतं, असं पत्रकारितेच्या बाबतीत म्हटलं जातं. अशी हजारो शब्दचित्र शिरसाट यांनी आपल्या कारकिर्दीत रेखाटली.\nत्यांची पत्रकारिता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मितीच्या सुमारासच सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तो चालताबोलता माहितीकोशच होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याची मालवणी भाषा, दशावतारी नाट्यकला, जिल्ह्यातल्या परंपरा, पर्यटनाची आणि ऐतिहासिक ठिकाणं याविषयी त्यांच्याकडे साद्यंत आणि परिपूर्ण माहिती होती. तो त्यांचा व्यासंग होता. त्यांचं वाचनही चौफेर होतं. राजकारणाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात एखादा प्रकल्प, मच्छीमारी, बंदर अशा विविध क्षेत्रातल्या नव्या उद्योगांची घोषणा झाली, की त्याचे जागतिक आणि देशपातळीवरचे संदर्भ देत असत. ते अधूनमधून बातम्यांमधून, वार्तापत्रांमधून प्रकट होत असे. त्यामुळे वाचकांना त्या प्रकल्पाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळत असे. राजकीय घडामोडींचं चांगलं ज्ञान त्यांच्याकडे होतं. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता ते परखडपणे आपली मतं व्यक्त करत असत. नारायण राणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं अत्यंत आक्रमक असं राजकीय नेतृत्व आहे. त्यांचे कार्यकर्ते सोडाच पण पत्रकार आणि शासकीय अधिकारी-कर्मचारीही त्यांना वचकून असायचे. त्यांच्याविषयीची एखादी बातमी लिहिताना अनेक पत्रकारांचे हात तेव्हा कापत असत. एखादी विरोधातली बातमी छापली गेली तर राणे साहेब रागावतील, अशी भीती पत्रकारांना वाटत असायची. शिरसाट यांनी मात्र कधीही कसली भीती बाळगली नाही. अनेक बाबतीत नारायण राणे यांना अडचणीचे असले तरी थेट प्रश्न शिरसाट विचारत असत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी, राजकीय भवितव्याविषयी लिहिताना शिरसाट यांनी स्वतःला जे वाटतं, ते परखडपणे लिहिलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोणत्याही भागातल्या प्रथा आणि परंपरा त्यांना माहीत होत्या. जिल्ह्यातल्या रानावनांची त्यांना माहिती होती. पक्षी, प्राणी, वेगवेगळ्या वनस्पती दुर्मिळ वनस्पती यांची छायाचित्रं काढतानाच त्याची परिपूर्ण माहितीही त्यांनी संकलित केली होती. ती त्यांनी कधीही स्वतःकडे ठेवली नाही. जे समजलं, कळलं ते लगेच लिहून टाकलं. पण ते त्यांनी पुस्तकरूपात कधीही संकलित केलं नाही. त्यामुळे एक मोठा ठेवा त्यांच्याबरोबर इतिहासजमा झाला आहे. अर्थातच त्यांच्याकडच्या कात्रणांमधूनही खूप काही मिळू शकतं. पुढच्या काळात ते कोणीतरी करावं लागेल. त्यांनी लिहिलेल्या अनेक बातम्या थोडासा बदल करून आजही जशाच्या तशा जुन्या संदर्भासह लिहिल्या जात आहेत. यावरून त्यांची पत्रकारिता कशी होती, हे लक्षात येऊ शकेल. महानगरांमध्ये त्यांनी पत्रकारिता केली असती, तर त्याचं मोठं चीज झालं असतं. शिरसाट आणि मी एकाच वेळी `सकाळ`मधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्पूर्वी नोकरीच्या अखेरच्या टप्प्यात त्यांची गडचिरोलीला बदली झाली होती. सुमारे दीड वर्षं ते गडचिरोलीला होते. त्यांच्या प्रकृतीला तिथलं वातावरण मानवलं नाही. तब्येतीच्या तक्रारी सुरूच होत्या. त्यामुळे त्यांना स्वेच्छानिवृत्तीशिवाय पर्याय राहिला नाही.\nमालवणी भाषेवर शिरसाट यांचं निरतिशय प्रेम होतं. या भाषेतल्या खाचाखोचा, लकबी त्यांना माहीत होत्या. कुणाशीही बोलताना ते पटकन मालवणीत बोलायला सुरुवात करत असत. मालवणी माणसाचं प्रतिबिंब प्रकट करणारा त्यांच्या `सुक्यो गजाली` या नावाचं खूप लोकप्रिय होतं. ताजे संदर्भ, घडामोडींवरही त्यात मार्मिक आणि चुरचुरीत भाष्य असे. त्याबरोबरच इतिहासातही ते डोकावत असत. `सकाळ`मधून स्वेच्छानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी `गोवन वार्ता` या दैनिकासाठी सावंतवाडीतून काम केलं. त्या दैनिकातही त्यांनी काही काळ हे सदर चालविलं. गेल्या ३० जून रोजी त्यांनी आर्यमधुर नावाचा ब्लॉग सुरू केला. त्यातून हे सदर पुन्हा सुरू केलं होतं. हे सदर त्यांनी `उडाणटप्पू` या नावाने लिहिलं. त्यात आबा बांबार्डेकर, नंदू इन्सुलकार आणि पेद्रू गोन्साल्विस हे त्यांचे सवंगडी होते. (ही त्यांच्या जवळच्या आणि मोजक्या मित्रांच्या लकबीवर आधारलेली टोपणनावं होती.) अस्सल सिंधुदुर्गचा आणि मालवणीचा बाज राखून विनोदी शैलीतून लिहिलं जाणारं त्यांचं हे सदर त्यामुळेच लोकप्रिय होतं. `टाइम्स ऑफ इंडिया`मधील `यू सेड इट` किंवा `महाराष्ट्र टाइम्स`मधील कसं बोललात या पॉकेट कार्टूनच्या धर्तीवर लिहिलं जात असलेलं हे सदर होतं. नव्या ब्लॉग वर त्यांनी ५६ चुटके लिहिले होते. शेवटचा चुटका गेल्या २१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला होता. (तो चुटका सोबत दिला आहे.) त्यांच्या या ब्लॉगला त्यांचा लाडका मुलगा आर्यन समर्पक चित्रही रेखाटत असे. आता त्यांचे ते आबा बांबार्डेकर, नंदू इन्सुलकार आणि पेद्रू गोन्साल्विस हे सवंगडी आपला जिवलग उडाणटप्पूच्या अकाली जाण्यामुळे सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर बसून दुःखातिरेकाचे अश्रू ढाळत असतील या पॉकेट कार्टूनच्या धर्तीवर लिहिलं जात असलेलं हे सदर होतं. नव्या ब्लॉग वर त्यांनी ५६ चुटके लिहिले होते. शेवटचा चुटका गेल्या २१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला होता. (तो चुटका सोबत दिला आहे.) त्यांच्या या ब्लॉगला त्यांचा लाडका मुलगा आर्यन समर्पक चित्रही रेखाटत असे. आता त्यांचे ते आबा बांबार्डेकर, नंदू इन्सुलकार आणि पेद्रू गोन्साल्विस हे सवंगडी आपला जिवलग उडाणटप्पूच्या अकाली जाण्यामुळे सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर बसून दुःखातिरेकाचे अश्रू ढाळत असतील कारण आता सुक्यो गजालीमधला नवा चुटका कधीच प्रसिद्ध होणार नाही\nत्यांच्या परखडपणामुळे अनेक जण त्यांना फटकूनच असत. मात्र अत्यंत लाघवी स्वभावामुळे त्यांच्यात कधी दुरावा आला नाही. गणिताबरोबरच पत्रकारितेतही त्यांनी अनेकांना चांगलं मार्गदर्शन केलं होतं. ते सारेच शिरसाट यांच्या जाण्यानं बसलेल्या धक्क्यातून लवकर सावरतील, असं नाही. अर्थातच त्यांचे कुटुंबीय म्हणजे डॉक्टर पत्नी तसंच जिवापाड प्रेम असलेला मुलगा आर्य आणि कन्या मधुरा यांच्यावर तर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला आहे. त्यांना त्या दुःखातून बाहेर येण्याचं बळ प्राप्त होऊ दे, हीच प्रार्थना.\nअरविंद शिरसाट यांचा ब्लॉग\n. . . मम देव देव \nआबा बांबार्डेकर, नंदू इन्सुलकार, पेद्रू गोन्साल्वीस आणि मी गणेश दर्शनासाठी बाजारातसून फिरा होतो, निवडणुको तोंडार इल्ले. गणपती येवन विराजमान झाल्लो. चाकरमान्यांचोय ओघ बऱ्यापैकी होतो. तेंच्या स्वागताचे फलक, फ्लेक्स राजकारण्यांनी जयथय आपल्या पक्षातर्फे लायलले. गणपती बघता, बघता हे फलकय आम्ही वाची होतो. अर्थ लाय होतो, समजत नाय तेंचे अर्थ काढी होतो.\nविशिष्ट संस्कृत भाषेतलो एक फलक मात्र सगळ्यांचो लक्ष आकर्षित करी होतो. तेच्यार असा कायतरी छापलला,\nत्वमेव माता, पिता त्वमेव\nत्वमेव बंधु, सखा त्वमेव\nत्वमेव सर्वम, मम देव देव\nआम्ही सगळे तेचो अर्थ आपापल्या परीन लाय होतो. तितक्यात पेद्रू आराडलो, ‘थांबा, थांबा\n‘मेल्या, संस्कृत आसा ता तू काय डोंबाल सांगतलय तू काय डोंबाल सांगतलय’. . . आबान बरो झापल्यान.\n‘मगे, तू सांग तर‘ . . . पेद्रून चॅलेंज दितुकच आबाचे आवाज बंद.\n ‘ . . . आबान नांगी टाकली.\n‘ह्या, चाकरमानी मतदारांका उद्देशून आसा तुम्हीच आमचे मायबाप, भावंडा-मित्र पण तुम्हीच तुम्हीच आमचे मायबाप, भावंडा-मित्र पण तुम्हीच‘ . . . पेद्रूचा भाषांतर.\n फुडच्या ओळीचो अर्थ सांग\n‘सांगतय, वायंच धीर धर\n‘त्वमेव सर्वम म्हणजे तुमचा सगळा, सोना-नाणा, संपत्ती मम देव देव म्हणजे माका दिया\n‘पण, देव देव असा दोनदा ख्येका’ . . . माझी शंका.\n ‘ . . . पेद्रूचा स्पष्टीकरण.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nकीर्तनसंध्या देणगी सन्मानिका उपलब्ध\nस्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त १८ डिसेंबरला रत्नागिरी-पावस पदयात्रा\nप्रकल्पांमुळे कोकणासमोर निर्माण झालेले प्रश्न\nमाणगावचे श्री दत्त मंदिर\nअवधूत संप्रदाय : सद्गुरू दत्तभक्तीचा सुंदर आविष्कार\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nArvind Shirsatअरविंद शिरसाटपत्रकार अरविंद शिरसाटJournalist ShirsatSawantwadi\nPrevious Post: वैविध्यपूर्ण मोदकांच्या पाककृती (व्हिडिओसह)\nNext Post: ऋषीपंचमीची कंदमुळांची भाजी (व्हिडिओसह)\nरवींद्र ओगले सावंतवाडी सिंधुदुर्ग says:\nअतिशय समर्पक आणि वस्तुनिष्ठ विवेचन आहे.श्री शिरसाट यानी जिल्ह्यात आपल्या निरपेक्ष, अभ्यासू आणि बेधडक वृत्तीने पत्रकारीता एका वेगळ्या उंचीवर नेली आहे याचा अभिमान वाटावा जो आजकाल दुरापास्त होत चालला आहे.जिल्हा एका तळमळीच्या पत्रकाराला मुकला असून ही हानी कधीही भरून येणार नाही.\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AE", "date_download": "2022-12-09T17:15:08Z", "digest": "sha1:M62XPRBOV5DBPJ66TPS4PUAG42F5NOPM", "length": 11323, "nlines": 305, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९६८ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे\nवर्षे: १९६५ - १९६६ - १९६७ - १९६८ - १९६९ - १९७० - १९७१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ३० - व्हियेतनाम युद्ध - टेटचा हल्ला सुरू.\nजानेवारी ३१ - व्हियेतकॉंगने सैगोनमधील अमेरिकन राजदूतावासावर हल्ला केला.\nजानेवारी ३१ - नौरूला ऑस्ट्रेलिया पासून स्वातंत्र्य.\nफेब्रुवारी ६ - फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.\nफेब्रुवारी २४ - व्हियेतनाम युद्ध-टेटचा हल्ला - दक्षिण व्हियेतनामने ह्युए शहर जिंकले.\nएप्रिल ११ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिन्डन बी. जॉन्सनने इ.स. १९६८ च्या नागरी हक्क कायद्यावर सही केली. या कायद्यानुसार घराच्या खरेदी, विक्री, ई. व्यवहारात वंशानुसार भेदभाव करणे कायदेबाह्य ठरले.\nएप्रिल २० - साउथ आफ्रिकन एअरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान विंडहोक शहराजवळ कोसळले. १२२ ठार.\nएप्रिल २० - पिएर ट्रुडु कॅनडाच्या पंतप्रधानपदी.\nएप्रिल २४ - मॉरिशियसला संयुक्त राष्ट्रांचे सभासदत्त्व.\nमे २२ - अमेरिकेची परमाणुचलित पाणबुडी यु.एस.एस. स्कॉर्पियन एझोर्स बेटांजवळ ९९ खलाशी व अधिकाऱ्यांसहित बुडाली.\nमे २४ - पॅरिसमध्ये निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तेथील शेरबाजाराला आग लावली.\nमे २४ - कॅनडाच्या क्विबेक सिटीतील अमेरिकन वकिलातीवर बॉम्बहल्ला.\nजून ६ - आदल्या दिवशी लागलेल्या गोळीने रॉबर्ट एफ. केनेडीचा मृत्यू.\nजून ८ - मार्टिन ल्युथर किंगच्या खुनाबद्दल जेम्स अर्ल रेला अटक.\nजुलै १० - मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\nजुलै १८ - इंटेल कंपनीची स्थापना.\nऑगस्ट १ - हसनल बोल्कियाह ब्रुनेइचा राज्याभिषेक.\nमार्च ११ - जॉन बॅरोमन, अभिनेता.\nएप्रिल १९ - म्स्वाती तिसरा, स्वाझीलॅंडचा राजा.\nऑगस्ट ८ - अबेय कुरूविला, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट १५ - डेब्रा मेसिंग, अमेरिकन अभिनेत्री.\nसप्टेंबर १ - मोहम्मद अट्टा, सप्टेंबर ११, २००१ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार.\nसप्टेंबर १३ - चंडिका हथुरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\nऑक्टोबर २ - याना नोव्होत्ना, चेक टेनिस खेळाडू.\nफेब्रुवारी ११ - पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष.\nमे ३० - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.\nजुलै २८ - ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.\nइ.स.च्या १९६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://khetigaadi.com/compare-tractor/mahindra-295-di-and-mahindra-275-di-tu-xp-plus/mr", "date_download": "2022-12-09T17:03:09Z", "digest": "sha1:GMCDIBP7UOMH54IJGRMHAN54HH7UVQWJ", "length": 7459, "nlines": 213, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Compare Tractor in India: Comparison Mahindra 295 DI vs Mahindra 275 DI TU XP Plus", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nनवीन हार्वेस्टर वापरलेले हार्वेस्टर\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nविस्तृत ट्रॅक्टरची तुलना करा\nट्रैक्टर संबंधी जानकारी के लिए फॉर्म भरे\nपुढे जाऊन आपण खेतीगाडीला स्पष्टपणे सहमती देता नियम आणि अटी आणि गोपनीयता धोरण\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2022-12-09T16:18:05Z", "digest": "sha1:MLWHH3ZEP73EKY2QBJAYF4ZZSWHIOAHF", "length": 6872, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समीर नास्री - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n१.७५ मीटर (५ फूट ९ इंच)[२]\nआर्सेनल एफ.सी. ८६ (१८)\nमँचेस्टर सिटी एफ.सी. ३१ (५)\nफ्रान्स (१६) १६ (८)\nफ्रान्स (१७) १६ (६)\nफ्रान्स (१८) ४ (०)\nफ्रान्स (१९) १० (५)\nफ्रान्स (२१) ४ (०)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १८:३४, १८ मे २०१२ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १६:४१, ११ जून २०१२ (UTC)\nहा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ०३:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/hearing-tuesday-aarey-carshed-case-colaba-bandre-seepz-metro-3-petitions-ysh-95-3149309/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-12-09T15:28:45Z", "digest": "sha1:XFPZWX3LVRKEDZR36UI4VMYWMJ7YDG2K", "length": 20113, "nlines": 271, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hearing Tuesday Aarey carshed case Colaba Bandre Seepz Metro 3 petitions ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा कोकणातील शिवसेनेच्या आमदारांभोवती कारवाईचा फास, ठाकरे गटाला शह देण्याकरिता शिंदे-भाजपची योजना\nआवर्जून वाचा “शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर…”, मनसेचा खोचक टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख\nआवर्जून वाचा मुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान\nआरे कारशेडप्रकरणी मंगळवारी सुनावणी\n‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या आरे कारशेडविरोधातील याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nआरे कारशेडप्रकरणी मंगळवारी सुनावणी\nमुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या आरे कारशेडविरोधातील याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २७ सप्टेंबरच्या संदर्भ सूचित आरे कारशेड प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे.\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आरे वसाहतीत कारशेडसाठी झाडे तोडून पुन्हा कामाला सुरुवात केल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी आणि आता दाखल झालेल्या एकूण सात याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी घेण्यात येत आहे. न्यायालयाने आरेतील झाडे तोंडण्यास सक्त मनाई केली आहे. दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी झाली नाही. न्यायालयाने सुनावणी २७ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमुंबई पालिकेच्या कारभाराची चौकशी; शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपची रणनीती\nमुंबई: टॅक्सीचालकांना लुटणारी टोळी अटकेत\nमुंबई: ‘मेट्रो ३’ची आरे कारशेड :‘एमएमआरसी’ची ८४ झाडे हटविण्याची प्रक्रिया अडचणीत\n‘कर्णाटक बँके’तून वेतनाचा निर्णय ठाकरे सरकारचा; देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण\nमुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच वेतन मिळणार; कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून २०० कोटी रुपये मंजूर\nमहाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\n‘माझी बाजू अमित ठाकरेंनी ऐकून घेतली’; अमित ठाकरेंच्या भेटीनंतर Vasant More यांची प्रतिक्रिया\n‘ती चिठ्ठी जर पोलिसांनी गंभीरपणे घेतली असती..’; राम कदमांचा मोठा आरोप\nमनसे नेते वसंत मोरे अमित ठाकरे यांच्या भेटीला दाखल\nआफताबच्या कुटुंबीयांचीही चौकशी करा – श्रद्धाच्या वडिलांची मागणी\n‘मी स्वतःला राज्यपाल मानतचं नाही’; पाहा राज्यपालांची मिश्किल टिप्पणी\nSurekha Punekar on Koshyari:’राज्यपालांना त्यांच्या राज्यात पाठवलं पाहिजे’; सुरेखा पुणेकरांची मागणी\nपुण्यात ११ ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार\nकोरेगाव भीमा स्तंभ अभिवादन दिनाच्या नियोजनावरून बार्टीवर होणारे आरोप तथ्यहीन\n ‘या’ ठिकाणी संपन्न होणार सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी यांचा विवाह सोहळा\n“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कधीच विरोधी पक्षांना विश्वासात घेत नाहीत” ; सुप्रिया सुळेंचा आरोप\nPimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या उपस्थितीत एकदिवसीय शिबिर\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nमुंबई: टॅक्सीचालकांना लुटणारी टोळी अटकेत\nमुंबई: ‘मेट्रो ३’ची आरे कारशेड :‘एमएमआरसी’ची ८४ झाडे हटविण्याची प्रक्रिया अडचणीत\nमुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच वेतन मिळणार; कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून २०० कोटी रुपये मंजूर\nठाणे-वांद्रे कुर्ला संकुल दरम्यान बेस्टची प्रीमियम बस धावणार\nमुंबई: बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांचे बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात रूपांतर करणार\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nमुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी\nमुंबईत गोवर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ; महिनाभरात ५०० हून अधिक रुग्ण गोवरमुक्त\nमुंबई: तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध केला नाही, तर पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देऊ; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा\nShraddha Murder Case : न्यायासाठी श्रद्धाचे वडील विकास वालकर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला\nमुंबई: टॅक्सीचालकांना लुटणारी टोळी अटकेत\nमुंबई: ‘मेट्रो ३’ची आरे कारशेड :‘एमएमआरसी’ची ८४ झाडे हटविण्याची प्रक्रिया अडचणीत\nमुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच वेतन मिळणार; कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून २०० कोटी रुपये मंजूर\nठाणे-वांद्रे कुर्ला संकुल दरम्यान बेस्टची प्रीमियम बस धावणार\nमुंबई: बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांचे बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात रूपांतर करणार\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/chirner-historic-jungle-satyagraha-village", "date_download": "2022-12-09T15:58:24Z", "digest": "sha1:BGGPEYXGGNWOC2E36BOYBGOSGYXGEYZV", "length": 31159, "nlines": 258, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "चिरनेर - ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाचे गाव - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nचिरनेर - ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाचे गाव\nचिरनेर - ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाचे गाव\nरायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातले चिरनेर हे गाव अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, मग तो चिरनेरचा प्रसिद्ध जंगल सत्याग्रह असो, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महागणपतीचे मंदीर असो किंवा परिसरातली इतर प्राचिन मंदीरे असोत. मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा पुलावरुन उरणकडे जाण्यास जो फाटा फुटतो त्याच रस्त्यावर चिरनेर गाव लागते.\nचिरनेर जंगल सत्याग्रहाचे स्मारक\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nचिरनेर गावात शिरताक्षणीच हे गाव फार प्राचिन असल्याचे जाणवल्याशिवाय रहात नाही याचे कारण या गावाचा विस्तार. चिरनेर हे नाव मुख्यतः चिर (झरा) व नेर (नगर) या शब्दांपासून तयार झाले असावे. हे गाव प्रामुख्याने विविध पाड्यांमध्ये विभागले गेले असुन प्राचिन काळातील नगररचना शास्त्राप्रमाणे या गावाची रचना करण्यात आली आहे. हे सर्व पाडे मूळपाडा, चिंचपाडा, मधीलपाडा, कातळपाडा, तेलीपाडा, रांजणपाडा, कुंभारपाडा या नावांनी प्रसिद्ध आहेत या सात पाड्यांव्यतिरीक्त रानसई, चान्दायाले वाडी, चिरनेर वाडी (आक्कादेवी), भूरयाची वाडी, धाकटे भोम इत्यादी लहान गावांचा चिरनेर ग्रामपंचायतीमध्ये समावेश होतो.\nचिरनेर गावाचे नाव जगभरात पोहोचले ते येथील प्रसिद्ध अशा जंगल सत्याग्रहामुळे, स्वतःच्या मुलभुत हक्कांसाठी येथील स्थानिकांनी केलेले जनआंदोलन हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीस प्रेरणादायी ठरले व आजही ठरत आहे. चिरनेर हे गाव चोहोबाजुंनी दाट जंगलाने वेढलेले आहे, नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न अशा या जंगलावर येथील नागरिकांचा उदरनिर्वाह अवलंबून होत यात प्रामुख्याने रानभाज्या, रानमेवा, फळे-फुले, सुकि लाकडे, मध इत्यादिंचा समावेश होत असे. जंगलाचे महत्व येथील स्थानिक ओळखुन होते त्यामुळे जंगलाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान न करता येथिल नागरिक जंगलातल्या नैसर्गिक साधनसंपत्तिचा मर्यादित वापर करुन आपला उदारनिर्वाह करित होते. मात्र ब्रिटिश काळात त्यांच्यावर अनेक जाचक निर्बंध आणले गेले नागरिकांना जंगलाचा कुठल्याहि प्रकारे वापर करण्यावर बंदी आणली गेली. परकिय ब्रिटीश मात्र या जंगलांची बेसुमर लुट करु शकत असताना येथिल भुमिपुत्रांना येथे फिरकण्यास सुद्धा मनाई करण्यात आली हे येथील स्वाभिमानी भुमीपुत्रांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी ब्रिटीशांच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे ठरविले व अशा रितीने चिरनेर जंगल सत्याग्रहाचा लढा उभा राहीला.\nसुरुवातीस अंहिसेच्या मार्गाने मार्गक्रमण करणार्‍या या स्थानिकांच्या लढ्याच्या दमनार्थ ब्रिटिशांनी गोळीबाराचे आदेश दिले मात्र येथील मामलेदार केशव महादेव जोशी यांनी हा आदेश स्विकारण्यास नकार दिल्याने संतापून ब्रिटिश अधिकार्‍याने यांच्यावरच गोळी चालवून या लढ्याच्या रक्तरंजित अध्यायास सुरुवात केली यानंतर हा लढा चिघळला व दि. २५-९-१९३० साली ब्रिटीशांनी अक्कादेवीच्या डोंगरावर भयंकर गोळीबार केला व या स्वातंत्र्य यज्ञात चिरनेर व परिसरातील हु. नाग्या महादु कातकरी (चिरनेर), हु. धाकू गवत्या फोफेरकर (चिरनेर), हु. रघुनाथ मोरेश्वर न्हावी-शिंदे (कोप्रोली), हु. रामा बामा कोळी(मोठी जुई), हु. आनंदा माया पाटील (धाकटी जुई) , हु.परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हु. हसुराम बुधाजी घरत (खोपटे), हु.आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), हु.नारायण पांडू कदम (कॉन्स्टेबल), हु. हरी नारायण दवटे( हेड कॉन्स्टेबल), हु.जयराम बाबाजी सावंत(हेड कॉन्स्टेबल), हु. काशिनाथ जनार्दन शेवडे (राऊंड गाईड) या भुमिपुत्र शुरविरांच्या व काही भारतीय कर्मचार्‍यांच्या आहुत्या पडल्या. मात्र इतके होऊनही ब्रिटीशांचा जुलूम थांबला नाही गोळीबारानंतर काही स्थानिक आरोपी म्हणून पकडले गेले मात्र त्या काळी गावात पोलीस चौकी नव्हती म्हणून चिरनेरच्या महागणपतीच्या देवळात सर्वांना अमानुषपणे कोंडण्यात आले व देवळाच्या दगडी खांबांना त्यांना करकचून बांधून त्यांना मारहाण करण्यात आली मात्र एवढ्या यातना भोगुनही कुठलाच भुमीपुत्र या प्रकरणात माफीचा साक्षिदार झाला नाही. २५ सप्टेंबर २००५ साली या सत्याग्रहाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या आंदोलनाचे भव्य हुतात्मा स्मारक चिरनेर गावात उभारले गेले व दर वर्षी २५ सप्टेंबरला परिसरातले सर्व नागरिक एकत्र येऊन हुतात्मा दिवस साजरा करतात व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात.\nचिरनेर येथिल प्रसिद्ध महागणपती अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. चिरनेर गावाचे वैभव असलेले हे मंदीर बरेच ऐतिहासिक आहे. यादव साम्राज्याच्या पतनानंतर महाराष्ट्रावर जी परकिय आक्रमणे झाली त्याची झळ प्रामुख्याने तिर्थक्षेत्रांस बसली, अशा आक्रमणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मुर्त्या परिसरातल्या जलाशयात, विहीरीत अथवा जमिनीमध्ये लपवण्यात येत असत. चिरनेरचा महागणपती सुद्धा अशाच प्रकारे यादव काळानंतर बाजुच्या तळ्यात लपवण्यात आला होता. पेशवे काळात या भागाचे सुभेदार रामाजी महादेव फडके हे होते. पोर्तुगिजांच्या पराभवानंतर नानासाहेब पेशव्यांनी उरण परिसर घेतला. याच काळात सुभेदार रामजी फडके यांना महागणपतीने दृष्टांत दिला की मी तळ्यात आहे, मला बाहेर काढून माझी प्रतिष्ठापना करा यानंतर शोध घेतला असता ही मुर्ती याच तळ्यात सापडली व बाजुलाच एका मंदीरात महागणपतीची स्थापना त्यात करण्यात आली. महागणपती मिळाला म्हणुन तळ्याचे नावही देवाचे तळे असे पडले. गणपतीस महागणपती हे नाव मिळण्याचे कारण मुर्तीची भव्यता, अतिशय भव्य व सुरेख असलेली ही मुर्ती शेंदुररचित असून गणेशाची सोंड डाव्या बाजुस वळलेली आहे. हा महागणपती नवसास पावतो अशी या परिसरातल्या समस्त भाविकांची श्रद्धा आहे व दिवसेंदिवस भाविकांच्या संख्येत वाढच होत आहे. महागणपतीची मुर्ती दरवर्षी तिळातिळाने वाढते अशी अख्यायिका सुद्धा प्रसिद्ध आहे. माघी गणेशोत्सवास व गणेशचतुर्थीस येथे मोठा उत्सव साजरा होतो व या उत्सवास कानाकोपर्‍यातून भाविक येतात.\nमहागणपती व्यतिरिक्त गावात एक शिवमंदीर, हनुमान मंदीर व भैरी मंदीर व इतर काही मंदीरे पहावयास मिळतात जी महागणपतीप्रमाणेच प्राचिन व ऐतिहासिक आहेत. महागणपती मंदीर व शिवमंदीर यांची बांधणी एकाच धाटणीची असल्याने ही मंदीरे समकालिन असावित. आता या दोनही मंदिरांचा जिर्णोद्धार झाला असला तरी दोनही मंदीरांचे गाभारे मुळ स्थितीतच आहेत व दोघांमध्येही विलक्षण साम्य असून हि बांधणी उत्तर शिलाहार अथवा यादवकालीन वाटते. या मंदीरांचे प्राचिनत्व सिद्ध करणारे पुरावे नुकतेच गधेगळींच्या स्वरुपात शिवमंदीराचा जिर्णोद्धार करीत असताना आढळले. येथे असणार्‍या दोन गधेगळीपैकी एक गधेगळ फार पुर्वीपासून येथे असून ती भैरीदेवाच्या मंदीरात पहावयास मिळते व दुसरी गधेगळ नुकतीच सापडली असून या गधेगळीवर शिलालेख कोरलेला आढळून आला आहे व सध्या या लेखावरील मजकुरावर संशोधन चालू आहे. गधेगळी व मंदीरांच्या बांधकामाच्या शैलींचा विचार केला असता या गधेगळी व मंदीरे ११व्या अथवा १२ व्या शतकात बांधण्यात आली असावीत असा कयास बांधता येतो व या गधेगळी कोरण्याचे प्रयोजन हे महागणपती तथा शिवमंदीराचे बांधकामासंबंधीतले असण्याची शक्यता आहे. गधेगळीवरील मजकुराचे वाचन झाले तर चिरनेरच्या ऐतिहासिक वैभवात आणखीनच भर पडेल व त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याचाही अज्ञात इतिहास वेगळ्या रुपाने जगासमोर जाईल.\nचिरनेर परिसरातील नागरिकांना आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतीक वारशाचा जाज्वल्य अभिमान आहे, आपल्या मुलभुत हक्कांसाठी ते किती जागरुक होते ते १९३० सालच्या जंगल सत्याग्रहाच्या निमित्ताने जगास माहित झाले आहेच मात्र या सर्व हुतात्म्यांचे कार्य पुढील पिढ्यांच्या लक्षात रहावे म्हणुन त्यांचे भव्य स्मारक उभारुन आजही दरवर्षी हुतात्मा दिन साजरा करण्याचेही ते विसरत नाहीत यातच त्यांचे वेगळेपण आहे. ज्या तेरा हुतात्म्यांनी व इतर नागरिकांनी जंगलासाठी आपले रक्त सांडून हक्कांसाठी लढण्याचा आदर्श सर्वांना घालून दिला त्यांचे भव्यदिव्य स्मारक पाहण्यासाठी, जागृत देवस्थान श्रीमहागणपतीच्या दर्शनासाठी व येथील पुरातन वारशासाठी चिरनेर गावाला एकदातरी भेट द्यावीच.\nठाणाळे व नाडसूर - सह्यकुशीतली टुमदार गावे\nहबसाण जुई - एक उपेक्षित जलदुर्ग\nराजगड किल्ल्याचा अभेद्य पाली दरवाजा\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\nअलिबाग - एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/blog-post_1.html", "date_download": "2022-12-09T15:06:19Z", "digest": "sha1:BK6ZMWZ2B6TLFQJXR2FJJV6R5ZFM2HRQ", "length": 8039, "nlines": 57, "source_domain": "www.mynagar.in", "title": "शिवसेना-राष्ट्रवादीची गुप्त बैठक ; काँग्रेसला वगळल्याने तर्कवितर्क", "raw_content": "\nशिवसेना-राष्ट्रवादीची गुप्त बैठक ; काँग्रेसला वगळल्याने तर्कवितर्क\nमुंबई - काँग्रेसचा स्वबळाचा नारा, आघाडीच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या चौकशा, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे सरकारची झालेली कोंडी आदी पार्श्‍वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मंगळवारी गुप्त बैठक झाल्याचे समजते.\nदरम्यान, महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे सातत्याने समोर येत आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता गुप्त बैठकीची नवी माहिती समोर आली आहे. सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरू आहेत. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते.\nया बैठकीला केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मोजकेच नेते उपस्थित होते. या बैठकीचं ठिकाण अत्यंत गुप्त ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे या बैठकीची कुणालाही माहिती नव्हती. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली असून पुढील रणनीती ठरवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nविशेष म्हणजे या गुप्त बैठकीला काँग्रेसचा एकही नेता नव्हता. आधीपासूनच सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने वर्चस्व ठेवलं आहे. अनेक महत्त्वाच्या निर्णयातून काँग्रेसला डावललं आहे. त्यात आता या बैठकीपासूनही काँग्रेसला दूर ठेवल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नेमकी काय खिचडी शिजतेय यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडी करूनच लढण्याची चर्चा या बैठकीत झाल्याचं बोललं जात आहे. तसेच उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण होऊ शकतं. राज्य सरकारला दगाफटका करण्याचं काम होऊ शकतं, त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nकाँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सातत्याने काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढेल अशी वक्तव्ये केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत चलबिचल असल्याचं दिसतं. त्यातच संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर ते शरद पवारांच्या भेटीला गेले होते. याशिवाय दोन दिवसांपूर्वी शरद पवार स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले होते.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathihealthblog.com/health/post-19-11-22-08-08/", "date_download": "2022-12-09T15:03:19Z", "digest": "sha1:65MUDBSLBGCSTM4CG6HPOZNY2MDS5S2N", "length": 12413, "nlines": 146, "source_domain": "marathihealthblog.com", "title": "गुडघेदुखीसाठी दही खावं का? काय खरं काय खोटं? वाचा सविस्तर माहिती.", "raw_content": "\nगुडघेदुखीसाठी दही खावं का काय खरं काय खोटं काय खरं काय खोटं\nगुडघेदुखीत दही खायचं की नाही याविषयी लोक खूप गोंधळलेले असतात, जाणून घ्या या विषयावर सविस्तर.\nगुडघेदुखीसाठी दही खावं का\nज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दल खूप गोंधळलेले असतात\nकारण अशा परिस्थितीत चुकीचे पदार्थ खाल्याने सांध्यांमधली सूज वाढू शकते, ज्यामुळे त्यांचा त्रास वाढू शकतो आणि समस्या गंभीर होऊ शकते. असाच एक पदार्थ म्हणजे दही. दही खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यात आरोग्यासाठी आवश्यक अनेक पोषक घटक असतात. हे एक उत्कृष्ट प्रोबायोटिक आहे, त्यात कॅल्शियम, प्रथिने आणि इतर अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. पण गुडघेदुखीत दही खावं की नाही याबाबत वेगवेगळी गृहितक आहेतच.\nपण नेमकं खरं काय नि खोटं काय ते समजून घेऊया.\nकाही लोकांचा असा विश्वास आहे की गुडघेदुखीमध्ये दही खाल्ल्याने वेदना वाढतात, तर काहींच्या मते गुडघेदुखीमध्ये दही सेवन पूर्णपणे सुरक्षित आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे की सत्य काय आहे नसल्यास, तुम्ही योग्य ठिकाणी आहात, या लेखात आम्ही तुम्हाला गुडघेदुखीसाठी दही खावे की नाही याबद्दल सविस्तर सांगत आहोत.\nगुडघेदुखीत दही खावं की नाही\nजर एखाद्या व्यक्तीला दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी नसेल तर तो गुडघेदुखीत ते खाऊ शकतो. तुम्ही फक्त कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांची निवड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही फोर्टिफाइड दुधापासून बनवलेली मिल्क प्रॉडक्ट्स खात असाल तर त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आणि इतर अनेक खनिजे असतात, जी मजबूत हाडे आणि सांधे यांच्यासाठी खूप महत्त्वाची असतात.\nगुडघेदुखीमध्ये दही खावं की नाही ह्याबद्दल बोलायचं झालं तर, मर्यादित प्रमाणात दही खाण्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, तसेच तुम्ही फार सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री दही नका खाऊ. जर तुम्हाला दही खायचं असेल तर दुपारच्या जेवणात दही खाणं उत्तम. याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.\nदही खाण्याचे फायदे काय आहेत\nदही खाल्ल्याने हाडे आणि सांधे मजबूत होण्यास मदत होते, त्यामुळे हाडांमध्ये फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो आणि ते मजबूत होतात. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी दही खूप फायदेशीर आहे. ज्या लोकांना पोटात गॅस, अपचन, फुगणे आणि इतर समस्या आहेत, त्यांना दही खाल्ल्याने खूप फायदा होतो.\nचयापचय गतिमान होतो, ज्यामुळे कॅलरी जलद बर्न होण्यास मदत होते.\nवजन कमी करणे आणि वाढवणे या दोन्हीसाठी उपयुक्त\nप्रथिने समृद्ध असल्याने ते स्नायूंना मजबूत करण्यास देखील मदत करते.\nदही खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यात शंका नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीत, डॉक्टरांचा सल्ला घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण तुमच्या परिस्थितीनुसार ते तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर दही खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.\nआतडी कमकुवत झाली असं ओळखा हे त्रास व्हायला सुरूवात होते.\nदिवसभर फ्रेश राहाल, जर हे आसन कराल.. बद्धकोष्ठतेसाठी सोपी कोब्रा पोझ\nएक कप चहा सर्व रोगांवर रामबाण उपाय ओलोंग चहा म्हणजे काय\nसंगीत गर्भातील बाळाच्या मेंदूसाठीही का फायदेशीर आहे\nनियमित बटर चिकन खाताय सावधान हे आधी वाचा.\nडायबिटिस आहे तर मग सकाळी बिनधास्त हा चहा प्या डायबिटीस साठी आहे फायदेशीर\nआयुर्वेदानुसार या रुग्णांनी तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे ठरते धोकादायक \n लो बीपी असेल तर जीवही जाऊ शकतो. कधीच नका खाऊ हा पदार्थ\n हे खावं असं सांगतात रुजुता दिवेकर \nदृष्यम 2 चित्रपटात एपिलेप्सी आजाराची झलक जाणून घ्या या आजाराशी संबंधित माहिती.\nआतडी कमकुवत झाली असं ओळखा हे त्रास व्हायला सुरूवात होते.\nहे आयुर्वेदिक औषधी त्रिकूट घ्या. पोटदुखी आयुष्यात होणार नाही.\nदिवसभर फ्रेश राहाल, जर हे आसन कराल.. बद्धकोष्ठतेसाठी सोपी कोब्रा पोझ\nएक कप चहा सर्व रोगांवर रामबाण उपाय ओलोंग चहा म्हणजे काय\nकेसांकडे पाहून लोक म्हणतील काय भारी उपाय केला आहे. वाचा सविस्तर भारी उपाय.\nटूथपेस्ट लावल्यावर मुरूमं जातात ही गोष्ट खरी की खोटी\nसंगीत गर्भातील बाळाच्या मेंदूसाठीही का फायदेशीर आहे\nरक्तातली साखर वाढली की त्याचा परिणाम वागण्यावरही होतो\nनियमित बटर चिकन खाताय सावधान हे आधी वाचा.\nमराठी हेल्थ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अधिकृत आणि विश्वासार्ह लेखांद्वारे आरोग्य संबंधित टिप्स, वजन कमी करण्याच्या टिप्स, फिटनेस आणि योग शिका आणि निरोगी राहण्यासाठी दररोज बरंच काही मिळवा.\n तुम्ही तुमच्या मनाची काळजी घेत आहात हे सांगतात ही लक्षणं\nआयुर्वेदानुसार या रुग्णांनी तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे ठरते धोकादायक \nहिवाळ्यात गरम पाणी प्यावं का काय कारण आहे ह्यामागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/449135.html", "date_download": "2022-12-09T15:24:08Z", "digest": "sha1:QJOEMEJWYJME53B3KKQ3QPE2FKBIR4MX", "length": 45009, "nlines": 179, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "(म्हणे) ‘आणीबाणीच्या दिशेने देशाची वाटचाल !’ - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > (म्हणे) ‘आणीबाणीच्या दिशेने देशाची वाटचाल \n(म्हणे) ‘आणीबाणीच्या दिशेने देशाची वाटचाल \n‘क्रिमिलायझिंग जर्नालिझम अ‍ॅण्ड सिनेमा’ या विषयावरील वेबसंवादात तज्ञांचा सूर\nमूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यात न्यायव्यवस्था अपयशी असल्याचे विधान \nमुंबई – देशात सध्या आणीबाणी नसली, तरी बहुमताच्या जोरावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. कायदा आणि अधिकार यांचाही दुरुपयोग केला जात आहे. बहुमताच्या विरोधात आवाज उठवणार्‍यांवर गुन्हा नोंद करून त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. देशातील न्यायव्यवस्थाही अभिव्यक्ती आणि माध्यमे यांच्या स्वातंत्र्यासह आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य, सर्जनशीलता यांना वाव मिळण्याच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात अपयशी ठरली असून ही चिंतेची गोष्ट आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार एन्. राम आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता अखिल सिब्बल यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी व्यक्त केले. (देशात अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता असतांना आजच्यापेक्षा भयानक परिस्थिती होती. त्या वेळी या तज्ञांनी असा सूर का आळवला नाही तेव्हा हे तज्ञ मूग गिळून गप्प का बसले होते तेव्हा हे तज्ञ मूग गिळून गप्प का बसले होते – संपादक) ‘क्रिमिलायझिंग जर्नालिझम अ‍ॅण्ड सिनेमा’ या विषयावर आयोजित वेबसंवादामध्ये राम आणि सिब्बल यांनी देशातील सद्य:स्थिती, न्यायव्यवस्थेची भूमिका यांविषयी त्यांचे मत व्यक्त केले. पटकथा लेखक ज्योती कपूर याही या वेबसंवादात सहभागी झाल्या होत्या.\nज्येष्ठ पत्रकार एन्. राम\nआणीबाणीचा काळ आपण जवळून अनुभवलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंध कसे असतात, हे पाहिलेले आहे. सध्या तशी स्थिती नाही; परंतु ज्याप्रकारे बहुमतवादाच्या विरोधात बोलणारे पत्रकार आणि सर्जनशीलता यांचा ध्यास धरणार्‍यांना लक्ष्य केले जात आहे, त्यांच्यावर गुन्हे नोंद केले जात आहेत, हे पहाता मूलभूत अधिकारांच्या कायद्यांमधील त्रुटी उघड होते. मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याविषयी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांनी दिलेल्या निकालांमध्ये असलेला सातत्याचा अभावही या स्थितीसाठी कारणीभूत असल्याचे राम यांनी म्हटले.\nपटकथा लेखक ज्योती कपूर म्हणाल्या, ‘‘चित्रपटाची कथा लिहितांना यापूर्वीही निर्बंध होते; मात्र ‘तांडव’ या वेबमालिकेच्या वादानंतर निर्मिती संस्थांकडून पटकथा लिखाणाविषयी करारपत्रात नवा नियम समाविष्ट करण्यात आला आहे. या नियमामुळे पटकथा लेखक प्रचंड दडपणाखाली आणि भीतीच्या छायेखाली आहेत.’’ (हिंदु धर्माचे खरे वैरी हिंदूंच ‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान अन् विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे या वेबमालिकेला सर्वत्र विरोध करण्यात आला. पटकथा आणि लेखक यांचा एवढाच पुळका आहे, तर ज्योती कपूर या हिंदुद्वेषी पटकथाकारांना हिंदूंच्या धार्मिक भावना न दुखावणारे लिखाण करण्याविषयी उपदेश का देत नाहीत ‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान अन् विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे या वेबमालिकेला सर्वत्र विरोध करण्यात आला. पटकथा आणि लेखक यांचा एवढाच पुळका आहे, तर ज्योती कपूर या हिंदुद्वेषी पटकथाकारांना हिंदूंच्या धार्मिक भावना न दुखावणारे लिखाण करण्याविषयी उपदेश का देत नाहीत \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्या Tags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, काँग्रेस, कार्यक्रम, चित्रपटाद्वारे विडंबन, देवतांचे विडंबन, पत्रकारिता, पुरोगामी विचारवंत, प्रशासन, हिंदु विरोधी, हिंदूंचा विरोध Post navigation\nनामांकित ज्येष्ठ अधिवक्त्यांना काही कालावधीसाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनवा \nविशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास प्रारंभ \nअलीगढ मुस्लिम विश्वविद्यालय में छात्रों की धमकी, ‘यह भूमि अल्लाह की है, यहां की मूर्तियां हटाएंगे \n(म्हणे) ‘शेवटच्या काळात ते हिंदुत्वाच्या विषाला बळी गेले होते \nगोव्यात ९ व्या जागतिक आयुर्वेद परिषदेचे उद्घाटन\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag 'त्रैलोक्यराणा दत्त’ विशेषांक २०२२ (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक क्रीडा खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Scorpio-Horoscope-Today-September-4-2022/", "date_download": "2022-12-09T16:45:28Z", "digest": "sha1:WRU4PCPCAP24FANVUP2R5IFBZERLWVES", "length": 2313, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "वृश्चिक राशीफल आज,सप्टेंबर 4, 2022", "raw_content": "वृश्चिक राशीफल आज,सप्टेंबर 4, 2022\nपूर्वानुमान : ध्येयाभिमुख राहा. सर्जनशील कार्यात सहभागी व्हाल. आनंद आणि संवेदनशीलता वाढेल. आपण आपल्या प्रियजनांना\nआश्चर्यचकित करू शकता. योजनेनुसार कामात गती राहील. हुशारीने पुढे जाल. वर्तन विनयशील आणि मधुर असेल. व्यवसायात\nसल्ला घेऊन निर्णय घ्याल. जवळच्या मित्रांची साथ मिळेल. महत्त्वाच्या गोष्टी सोप्या ठेवा. आवश्यक ती कामे होतील. बैठकांना\nवेळ द्याल. वरिष्ठांची भेट होईल. प्रवास संभवतो. उदात्ततेने काम कराल. दिखाऊपणा टाळा. विश्वासार्हता सुधारेल.\nआर्थिक लाभ : नवनिर्मितीवर भर राहील. सर्जनशील कार्यात रुची वाढेल. व्यावसायिक समतोल राखतील.\nलव्ह लाइफ : कुटुंब सुखी राहील. सर्वांची काळजी घ्याल. प्रियजनांसोबत वेळ घालवाल. भावनिक संतुलन वाढेल. हुशारीने वागाल.\nहेल्थ : नकारात्मक गोष्टी आणि लोकांपासून दूर राहा. निरर्थक चर्चा टाळा. अनोख्या प्रयत्नांना बळ मिळेल. आरोग्यविषयक अडथळे दूर होतील.\nशुभ अंक : १, ४ आणि ७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/10/breaking-news-india-mulayam-singh-yadav.html", "date_download": "2022-12-09T15:17:50Z", "digest": "sha1:36XBJ47EKKELUJPQJPTZ7P67TPXRCBQ6", "length": 12823, "nlines": 102, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "India Breaking News | भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेत्याचे निधन - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nसोमवार, ऑक्टोबर १०, २०२२\nIndia Breaking News | भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेत्याचे निधन\nउत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात निधन झाले. 1 ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मुलायम सिंह यांच्या निधनानंतर समाजवादी परिवारात शोककळा पसरली आहे. त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच मुलगा अखिलेश यादव, भाऊ शिवपाल यादव आणि सून अपर्णा यादव दिल्लीला रवाना झाले होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी साधना गुप्ता यांचेही निधन झाले.\nमुलायम सिंह यादव यांच्या निधनाची माहिती देताना सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, माझे आदरणीय वडील आणि सर्वांचे नेते राहिले नाहीत.\nUP News: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) के पूर्व सीएम और समाजवादी पार्टी (Samajwadi Party) के संस्थापक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) का सोमवार को गुरुग्राम के मेदांता अस्पताल (Medanta Hospital) में निधन हो गया. तबीयत बिगड़ने पर उन्हें 1 अक्टूबर को आईसीयू में भर्ती कराया गया था. मुलायम सिंह के निधन के बाद समाजवादी परिवार में शोक की लहर डूब गई है. उनकी तबीयत बिगड़ने की सूचना पर बेटे अखिलेश यादव, भाई शिवपाल यादव और बहू अपर्णा यादव दिल्ली के लिए रवाना हो गए थे. बता दें कि तीन महीने पहले उनकी पत्नी साधना गुप्ता (Sadhana Gupta) का भी निधन हो गया था.\nमुलायम सिंह यादव के निधन की जानकारी देते हुए सपा के राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव ने कहा कि मेरे आदरणीय पिता जी और सबके नेता जी नहीं रहे.\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/06/Health%20-care-assosition-news.html", "date_download": "2022-12-09T15:42:21Z", "digest": "sha1:MS65RK3ODJ5RRHKYBEODTLGRQNSW64MN", "length": 4901, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "हेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी गौतम आढाव", "raw_content": "\nहेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी गौतम आढाव\nमाय अहमदनगर वेब टीम\nनगर तालुका--अहमदनगर हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनची सन २०२२ ते २०२३ ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी गौतम आढाव यांची निवड करण्यात आली आहे.\nहेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.\nविभाग प्रमुख इरफान शेख, उपप्रमुख किशोर पोखरणा, उपाध्यक्ष संजय आल्हाट, सेक्रेटरी रामदास शेवाळे, उपसेक्रेटरी संदीप साळवे, खजिनदार सुनील भिसे, उपखजिनदार सुनील उमाप,\nसदस्य दत्तात्रय वारकड, विकी पगारे, हरीश आल्हाट, विशाल तोरणे, श्रीमंत भालेराव, गौतम जायभाय, राहुल घाडगे यांची निवड करण्यात आली आहे.\nहेल्थ केअर मार्केटिग असोसिएशन अहमदनगर च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना गौतम आढाव यांनी असोसिएशनच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील. तसेच सर्व सदस्य सहकारी यांना विश्वासात घेऊन असोसिएशनचे कामकाज करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. निवड झालेल्या सर्व पदाधिका-यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E2%82%B9%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1/", "date_download": "2022-12-09T15:49:21Z", "digest": "sha1:LX2FTPP7YUA5H4FI3KVFID4Y2PLKBUXL", "length": 14386, "nlines": 221, "source_domain": "etaxwala.com", "title": "₹५०० पगाराची नोकरी करणाऱ्या बिपीनच्या कंपनीला मिळाली ‘स्टार्टअप इंडिया’ची मान्यता आणि पेटंटसुद्धा! - ETaxwala", "raw_content": "\n₹५०० पगाराची नोकरी करणाऱ्या बिपीनच्या कंपनीला मिळाली ‘स्टार्टअप इंडिया’ची मान्यता आणि पेटंटसुद्धा\nबिपीन चौधरी हा पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातल्या शिरदाळे या दुष्काळग्रस्त गावातला एक तरुण. गावी फक्त शेती, तीही पावसावर अवलंबून. पाऊसही बेताचाच. त्यामुळे घरात गरिबी. अशा परिस्थितीत काही तरी करायचं ही जिद्द बिपीनच्या मनात होती. जे करायचं ते स्वतःपुरतं नाही तर आपल्यासोबत आपल्या घराचं आणि गावाचंही भलं व्हायला हवं यासाठी तो प्रयत्नरत होता.\nबिपीनच्या घरी आई, वडील, आजी, आजोबा आणि दोन बहिणी. गावात पहिली ते चौथी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण. त्यांनतर दहा किमी अंतरावर धामणी या ठिकाणी बारावीपर्यंत शिक्षण. बारावीनंतर राजगुरु नगर येथे बी.एस्सी.साठी प्रवेश घेतला. कौटंबिक अडचणींमुळे बी.एस्सी. पूर्ण होऊ शकली नाही.\nघराची आणि गावाची स्थिती अशी असल्यामुळे अर्थार्जनासाठी बाहेर पडणे गरजेचं होतं. ही गोष्ट लक्षात घेऊन २००४ साली वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ८० किमीवर असलेल्या पुणे शहरात आपलं नशीब काढण्यासाठी बिपीन आला. पुण्यात मामांनी ५०० रुपये पगाराची नोकरी लावली.\nपेस्ट कंट्रोल व्यवसायात ऑपरेटर म्हणून हे काम होतं. तो काळ होता २००४-०५ चा. त्या काळात पेस्ट कंट्रोलमध्ये कीटक मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर केला जायचा. ही गोष्ट बिपीनला खटकत होती. म्हणून त्याने स्वतः काही हर्बल औषधांवर संशोधन सुरू केलं.\n२०१२ च्या आसपास त्याने स्वतः काही हर्बल कीटकनाशके निर्माण करून त्यांचा पेस्ट कंट्रोलमध्ये वापर सुरू केला होता. याने मिळणारा परिणाम तर चांगला होताच, शिवाय लोकांचा केमिकलचा होणारा त्रासही कमी झाला.\nस्वतः औषधी विकसित केल्यावर बिपीनने स्वतःचा पेस्ट कंट्रोल व्यवसाय सुरू करून लोकांना स्वतः विकसित केलेल्या हर्बल उत्पादनांनी सेवा द्यायला सुरुवात केली. यामध्ये बिपीनला यश येत गेलं. मग त्याने २०१६-१७ मध्ये स्वत:च्या गावात स्वतः विकसित केलेली हर्बल कीटकनाशकं उत्पादित करण्याचा कारखाना सुरू केला. शिरदाळे गावात स्वतःचा कारखाना सुरू करणारा तसेच स्वतःचे प्रॉडक्ट बाजारात आणणारा बिपीन चौधरी हा पहिला उद्योजक.\nस्वतःचं उत्पादन सुरू केल्यावर बिपीनला काही कटू अनुभवही आले. लोकांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. काहींनी प्रॉडक्ट खरेदी केले, पण पैसे दिले नाहीत. अशा काही अनुभवांमुळे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. तरीही बिपीन थांबला नाही. काम सुरू ठेवले.\nस्वतः निर्माण केलेल्या प्रॉडक्टच उत्पादन वाढवण्यासाठी बिपीनला आर्थिक पाठबळाची आवश्यकता होती, पण सरकारी बँकांनी आपली दारं बंद केली. मित्रमंडळी आणि काही गुंतवणूकदारांनीही खिल्ली उडवली. म्हणून सहकारी बँकेत शेतजमीन तारण ठेवून उद्योगासाठी कर्ज घ्यावं लागलं. यासाठीही बँकेने एक वर्ष लावलं.\nबिपीन चौधरी यांनी झुरळ मारण्यासाठी तयार केलेल्या हर्बल कीटकनाशकाला भारतात पेटंट मिळाले आहे. इतरही काही प्रॉडक्ट्ससाठी पेटंट फाईल करण्याच्या तयारीत तो आहे. बिपीनने स्थापन केलेली कंपनी ‘हर्बल पेस्ट कंट्रोल इंडिया प्रा. लि.’ला भारत सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’कडून मान्यता प्राप्त झालेली आहे.\nआता बिपीनला आपल्या उत्पादनाचं प्रॉडक्शन वाढवून महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचायचं आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या फंडिंगसाठीही त्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रभरातून अनेक तरुण बिपीनच्या ‘स्टार्टअप इंडिया’ मान्यताप्राप्त कंपनीशी जोडले जाऊ शकतात, त्याची फ्रँचाईजी घेऊ शकतात आणि यशस्वी होऊ शकतात.\nकोणत्याही स्टार्टअपच्या यशापयशात मोलाचा वाटा असतो स्टार्टअप फाऊंडर्सच्या कुटुंबाचा. बिपीनलाही या उद्योजकीय प्रवासात आपल्या पत्नी आणि मुलाची मोलाची साथ लाभली आहे. खेडेगावातील एक तरुण देशाच्या पातळीवर दैदिप्यमान असं कार्य करतो आहे, त्याला नक्कीच लोकांची साथ मिळेल आणि तो यशस्वी होईल, याची खात्री आहे.\n– संपर्क : बिपीन चौधरी\nThe post ₹५०० पगाराची नोकरी करणाऱ्या बिपीनच्या कंपनीला मिळाली ‘स्टार्टअप इंडिया’ची मान्यता आणि पेटंटसुद्धा appeared first on स्मार्ट उद्योजक.\nनांदेड जिल्ह्यातील लघुउद्योजकांना शासनाकडून पुरस्कारासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nगरजेतून निर्माण होते उद्योगसंधी\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/monthly-masik-rashifal-rashibhavishya-march-2022/", "date_download": "2022-12-09T15:49:00Z", "digest": "sha1:QJJ7AYKEKK2EHJYA5ZIN2TRUKI5ZRVBP", "length": 24869, "nlines": 67, "source_domain": "live65media.com", "title": "मासिक राशीफळ मार्च 2022 : मार्च महिन्यात मकर राशीत चतुर्ग्रही योग तयार होईल, महिना हा 5 राशींसाठी अतिशय नेत्रदीपक असणार आहे. - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/मासिक राशीफळ मार्च 2022 : मार्च महिन्यात मकर राशीत चतुर्ग्रही योग तयार होईल, महिना हा 5 राशींसाठी अतिशय नेत्रदीपक असणार आहे.\nमासिक राशीफळ मार्च 2022 : मार्च महिन्यात मकर राशीत चतुर्ग्रही योग तयार होईल, महिना हा 5 राशींसाठी अतिशय नेत्रदीपक असणार आहे.\nVishal V 9:43 am, Tue, 1 March 22 राशीफल Comments Off on मासिक राशीफळ मार्च 2022 : मार्च महिन्यात मकर राशीत चतुर्ग्रही योग तयार होईल, महिना हा 5 राशींसाठी अतिशय नेत्रदीपक असणार आहे.\nमेष : चतुर्ग्रही योग तयार होत असल्याने मार्च महिना तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता. तसेच, या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुमची बढती होऊ शकते. त्याच वेळी, आपण यावेळी आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. तथापि, कौटुंबिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात कारण शुक्र दशम भावात शनि आणि मंगळ बरोबर एकत्र येणार आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत सूर्य आणि गुरुच्या पंचम भावावर पूर्ण दृष्टी असणे तुमच्यासाठी खूप चांगले राहील. तुमच्या नात्यात तीव्रता राहील.\nवृषभ : मार्च महिना तुमच्यासाठीही खूप फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या राशीतून नवमात चतुर्ग्रही योग तयार होत आहे (भाग्य, परदेश प्रवास). त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच, जे काही काम हातात ठेवाल, त्यात यश मिळेल. त्याच वेळी, तुम्ही या काळात परदेशातही प्रवास करू शकता. नोकरी आणि करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीत, जर बुध गुरूसोबत दहाव्या घरात प्रवेश करत असेल तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. या काळात कौटुंबिक वातावरणही चांगले राहील कारण बुध कर्मात सूर्य आणि गुरूच्या संयोगाने स्थित असेल. गुरूसोबत दशम भावात बुध बसल्याने तुमचे प्रेमसंबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतील आणि तुम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर कराल.\nमिथुन : तुमच्या राशीसाठी हा महिना संमिश्र असू शकतो. बुध ग्रहाच्या भाग्यस्थानात सूर्य आणि गुरू एकत्र आल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. उत्पन्नाचे स्रोत असतील, पण त्याचबरोबर अनावश्यक खर्चामुळे बचत करणे शक्य होणार नाही. कमिशन, जाहिराती, धार्मिक कार्य इत्यादींशी संबंधित व्यवसाय यशस्वी होतील. तसेच, मंगळाच्या तुमच्या उच्च राशीत गेल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतील. त्याचबरोबर कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. घरातील सुखसोयींशी संबंधित वस्तूंची खरेदीही शक्य आहे.\nकर्क : तुमचा नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास असेल तर तुम्हाला चांगले यश मिळू शकते. कारण कर्माने प्रारब्ध निर्माण करणे शक्य आहे. त्याच वेळी, या महिन्यात, उच्च अधिकारी आणि अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने, आपण कार्यपद्धतीत आणखी सुधारणा करू शकाल. ग्रहाचे संक्रमण अनुकूल आहे. आपण कोणत्याही परिस्थिती आणि समस्येवर उपाय शोधण्यात सक्षम असाल. याउलट नोकरी करणार्‍यांना मंगळ सातव्या भावात शनि आणि शुक्र सोबत असल्यास यश मिळू शकते. गुरुसोबत सूर्य आठव्या भावात असल्यामुळे या महान दिवशी तुम्हाला अडकलेला पैसा मिळू शकतो. तसेच, आपण कोणत्याही जुनाट आजारापासून मुक्त होऊ शकता.\nसिंह : कन्सल्टन्सी, कॉम्प्युटर, केमिकलचा व्यवसाय करत असाल तर या महिन्यात चांगली कमाई होऊ शकते. दुसरीकडे, घरातील अनुभवी आणि ज्येष्ठ सदस्याच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने तुमची काही उत्तम कामे पूर्ण होऊ शकतात, यामुळे तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. दुसरीकडे राहूच्या दहाव्या घरात असल्याने नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. सप्तम भावात गुरूसोबत सूर्य आणि बुधाचा संयोग असल्याने विद्यार्थ्यांना विशेष फायदा होईल. या महिन्यात तुम्ही कोणत्याही जुनाट आजारापासून मुक्ती मिळवू शकता.\nकन्या : हा महिना तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. यासोबतच व्यवसायातही चढ-उतार असतील. दुसरीकडे, दशम भावाचा स्वामी बुध सहाव्या भावात असल्यामुळे कामाच्या ठिकाणी काही अडचणी वाढू शकतात. तसेच काही कामात निष्काळजीपणामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते.तसेच वडिलांचे किंवा वडिलांसारख्या व्यक्तीचे सहकार्य व मार्गदर्शन तुम्हाला खूप अनुकूल राहील. जर एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते या महिन्यात परत येऊ शकतात. वैवाहिक जीवनात काही समस्या वाढू शकतात. त्यामुळे जोडीदाराच्या भावनांचा आदर केला तर बरे होईल.\nतूळ : तुमच्या राशीतून चतुर्ग्रही योग तयार होत आहे चतुर्थ भावात ज्याला माता आणि सुखस्थान म्हणतात. या काळात भौतिक सुखे मिळतील. तसेच, तुम्हाला नोकरीत वेतनवाढ किंवा पदोन्नती मिळू शकते. या वेळी रखडलेली कामे होताना दिसत आहेत. व्यवसायात गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. पाचव्या भावात गुरु असल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढेल. तथापि, कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतो. दुसऱ्या घरात शुक्र आणि चौथ्या घरात शनि, मंगळ यामुळे घरातील कलह वाढेल. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा काळ चांगला असेल कारण पाचव्या घराचा स्वामी शनि स्वतःहून बाराव्या भावात म्हणजेच चौथ्या भावात जाईल. प्रेयसीसोबतचे भांडण संपेल आणि संबंध सौहार्दाचे राहतील.\nवृश्चिक : मार्च महिना तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. कारण तुमच्या राशीवरून चतुर्ग्रही योग तिसर्‍या घरामध्ये तयार होत आहे, ज्याला पराक्रम आणि भावा-बहिणीचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुमची शक्ती वाढेल. यासोबत गुप्त शत्रूंचा नाश होईल. भावा-बहिणीचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. तुम्ही व्यवसायात एखादी मोठी डील फायनल करू शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. पाचव्या घराचा स्वामी बृहस्पति चौथ्या भावात सूर्य आणि बुधासोबत राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढेल. या दरम्यान कुटुंबातील एकमेकांबद्दलची दुरवस्था दूर होईल. दुसरीकडे, सहाव्या घरातील स्वामी मंगळ त्याच्या उच्च राशीमध्ये असल्यामुळे, व्यक्तीला रोग आणि त्रासांपासून मुक्ती मिळेल.\nधनु : या राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र परिणाम देईल. पहिल्या आठवड्यापासून दहाव्या घराचा स्वामी बुध गुरू आणि सूर्यासोबत तिसऱ्या भावात असेल. यामुळे तुमची कार्यशैली सुधारेल, ज्यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये टाळ्या मिळतील. बॉस तुमच्यावर आनंदी असू शकतात. व्यापार्‍यांना या आठवड्यात चांगली कमाई होऊ शकते. तसेच, जर तुम्ही या आठवड्यात व्यवसायात मोठा सौदा करण्याचा विचार करत असाल, तर आता थांबा, कारण वेळ गुंतवणुकीसाठी अनुकूल नाही. दुसरीकडे, पाचव्या घराचा स्वामी मंगळ शुक्रासोबत दुसऱ्या भावात स्थित असल्याने या महिन्यात विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळेल. या महिन्यात आरोग्य सामान्य राहील, परंतु बाहेरचे अन्न खाणे टाळा, अन्यथा त्रास होऊ शकतो.\nमकर : या महिन्यात व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. तुमच्या कामाच्या पध्दतीत झालेला बदल उत्तम ठरेल. जोखमीच्या कामात तुम्हाला विशेष रस असेल. तुम्हाला योग्य यशही मिळेल. कारण तुमच्या राशीतच चतुर्ग्रही योग तयार होत आहे. त्यामुळे मकर राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला आहे. पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी शुक्र पहिल्या घरात शनि आणि मंगळाच्या बरोबर सामील होईल. यासोबतच दशम भावात शनि ग्रहाची पूर्ण दृष्टी असल्यामुळे परिस्थिती अनुकूल राहील. तुम्ही यावेळी व्यवसायातही गुंतवणूक करू शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. तथापि, प्रेम जीवनात अडचणी येऊ शकतात. पाचव्या भावात मायावी ग्रह राहु असल्यामुळे दुरावता येईल आणि दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शब्दांचा वापर हुशारीने करा.\nकुंभ : या राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ ठरू शकतो. नोकरदार लोकांचा आत्मविश्वास वाढेल. केतू दहाव्या घरात असेल आणि तुमच्या राशीत सूर्य, गुरू आणि बुध यांचा संयोग असेल. व्यवसायाचा विस्तारही होईल आणि नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होतील. तसेच, व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. पाचव्या भावाचा स्वामी बुध पहिल्या भावात गुरु आणि सूर्यासोबत असल्याने विद्यार्थ्यांनाही अपेक्षित यश मिळेल. यासोबतच पती-पत्नी परस्पर सहकार्य आणि सामंजस्याने घराची व्यवस्था आनंददायी ठेवतील. वैवाहिक जीवन आनंदी आणि आनंदी राहील. प्रेमसंबंधातील गैरसमजांमुळे दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीला मध्येच येऊ न दिलेले बरे.\nमीन : मार्च महिना तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. कारण तुमच्या राशीतून अकराव्या घरात शुक्र आणि शनीचा संयोग होत आहे, ज्याला उत्पन्नाचे स्थान म्हणतात. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच अनावश्यक खर्चाला आळा बसेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यासह, यावेळी नवीन व्यावसायिक संबंध तयार होतील, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मीन राशीचे लोक या वेळी व्यवसायात नवीन करार करू शकतात. जे फायदेशीर ठरू शकते. तसेच, पाचव्या भावात शनि, शुक्र आणि मंगळाची पूर्ण दृष्टी असल्याने विद्यार्थ्यांना मेहनत करण्याची वेळ येईल. या काळात तुम्हाला कौटुंबिक अशांततेचा सामना करावा लागेल. दुस-या घराचा स्वामी मंगळ ग्रह शनि ग्रह त्याच्या उच्च राशीत राहील आणि यामुळे घरामध्ये कलह निर्माण होईल. तुमचे प्रेम जीवन देखील चढ-उतारांमधून जाईल. होय, बोलतांना योग्य शब्द निवडल्यास परिस्थिती सुधारू शकते.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious राशीफळ 01 मार्च 2022 : कुंभ राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nNext राशीफळ 02 मार्च 2022 : मिथुन राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T16:11:02Z", "digest": "sha1:7HTWSQZP32T4CMHMJF6GGK2RAJ7HZ63H", "length": 6670, "nlines": 251, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इस्लेन्स्का भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nआईसलॅंडिक ही प्रामुख्याने आइसलॅंड ह्या देशात वापरली जाणारी एक उत्तर जर्मॅनिक भाषा आहे.\nसाचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२० रोजी १२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8", "date_download": "2022-12-09T17:00:44Z", "digest": "sha1:B4GMHYRWDYTNEJ5OPEK6GKSW23NRHC5F", "length": 28747, "nlines": 392, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोमोरोस - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n१.३युरोपियन संपर्क आणि वसाहती\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nराष्ट्रगीत: Udzima wa ya Masiwa (कोमोरियन)\nकोमोरोसचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) मोरोनी\nअधिकृत भाषा कोमोरियन, फ्रेंच, अरबी\n- राष्ट्रप्रमुख इकिलिलो धोइनिने\n- स्वातंत्र्य दिवस जुलै ६, १९७५ (फ्रान्सपासून)\n- एकूण २,२३५ किमी२ (१७८वा क्रमांक)\n-एकूण ७,९८,००० (१६३वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ८७.३ कोटी अमेरिकन डॉलर (१७९वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १,२५७ अमेरिकन डॉलर (१६५वा क्रमांक)\nमानवी विकास निर्देशांक . ०.४२९ (कमी) (१६९ वा) (२०११)\nराष्ट्रीय चलन कोमोरियन फ्रॅंक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २६९\nकोमोरोस हा हिंदी महासागरातील आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळील एक द्वीप-देश आहे. कोमोरोस आफ्रिका खंडातील तिसरा सर्वांत छोटा देश आहे. १९१२ ते १९७५ ह्या काळामध्ये कोमोरोस ही फ्रान्स देशाची वसाहत होती. मोरोनी ही कोमोरोसची राजधानी व प्रमुख शहर आहे.\n१९७५ साली फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळालेला कोमोरोस राजकीय व आर्थिक दृष्ट्या अस्थिर देश असून येथील अर्ध्याहून अधिक जनता आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेखाली राहते.\nपौराणिक कथांनुसार, एक जिन्नी (आत्मा) ने एक रत्न सोडला, ज्याने एक उत्कृष्ट परिपत्रक नरक तयार केले. हे कर्थळा ज्वालामुखी बनले, ज्याने ग्रान्डे कोमोरो बेट तयार केले. राजा शलमोन देखील या बेटावर आला होता असे म्हणतात. कोमोरो बेटांचे पहिले प्रमाणित मानव रहिवासी आता दक्षिण-पूर्व आशियातील बेटांवरून बोटीवरून प्रवास करणारे ऑस्ट्रियाचे नागरिक आहेत.हे लोक ए.एस. आठव्या शतकाच्या उत्तरार्धापूर्वीच पोचले. पहिल्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात वस्ती सुरू झाली असली तरी मेयोट्ट येथे सापडलेल्या पुरातन पुरातन पुरातत्त्व साइटची तारीख. कोमोरोसचा विकास टप्प्याटप्प्याने विभागलेला आहे. सर्वात विश्वसनीयरित्या नोंदवलेला टप्पा म्हणजे डेम्बेनी फेज (आठवा ते दहावा शतक), त्या दरम्यान प्रत्येक बेटावर अनेक लहान लहान वस्त्या होत्या.अकराव्या ते पंधराव्या शतकापर्यंत, मॅडगास्कर बेटाबरोबर आणि स्वाहिली किनारपट्टी आणि मध्य-पूर्वेकडील व्यापारी वाढले, अधिक गावे स्थापन झाली आणि विद्यमान गावे वाढली. बरेच कॉमोरियन त्यांची वंशावळी अरबी द्वीपकल्पातील पूर्वजांकडे शोधू शकतात, विशेषतः हद्रमौत, जे या काळात आले.\nपौराणिक कथेनुसार, २६३२ मध्ये इस्लामची बातमी समजताच बेटांनी 'मत्स्वा-मविंद्झा' या नावाचा एक दूत मक्का येथे पाठविला होता, परंतु तो तेथे पोचल्यावर, प्रेषित मुहम्मद यांचे निधन झाले होते. तथापि, मक्का येथे मुक्काम केल्यानंतर, तो नगाझीदजा येथे परत आला आणि आपल्या बेटांचे हळूहळू इस्लाम धर्मात त्याचे नेतृत्व केले. पूर्व आफ्रिकेच्या अगदी पूर्वीच्या खात्यांपैकी अल-मसूदीची कामे पूर्वीच्या इस्लामी व्यापार मार्गांचे वर्णन करतात आणि किनारपट्टी व बेटांना मुसलमान, एम्बर्ग्रिस, हस्तिदंत, कासव, सोन्याच्या शोधात पर्शियन व अरब व्यापारी आणि खलाशी यांच्यासह मुसलमान वारंवार भेट देत असत. आणि गुलाम. त्यांनी कोमोरोसमवेत झांजमधील लोकांसमवेत इस्लाम आणला. पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टीवर कोमोरोसचे महत्त्व वाढत असताना, लहान व मोठ्या दोन्ही मशिदी बांधल्या गेल्या. कोमोरोस स्वाहिली सांस्कृतिक आणि आर्थिक संकुलाचा एक भाग आहेत आणि बेटे व्यापाराचे एक प्रमुख केंद्र बनले आणि आजच्या टांझानियामध्ये, सोफला (झिम्बाब्वे सोन्याचे एक दुकान) मध्ये किल्वा समाविष्ट असलेल्या व्यापार शहरांचे जाळे बनले. मोझांबिक आणि केन्या मधील मोम्बासा. १५ व्या शतकाच्या शेवटी पोर्तुगीज हिंद महासागरात पोचले आणि या बेटांवरील पोर्तुगीजांची पहिली भेट १५०३ मध्ये वास्को द गामाच्या दुसऱ्या ताफ्यातली दिसते.सोळाव्या शतकाच्या बहुतेक काळासाठी बेटांनी मोझांबिकमधील पोर्तुगीज किल्ल्यांना तरतूद पुरविली आणि पोर्तुगीज किरीट ताब्यात घेण्याचा औपचारिक प्रयत्न झालेला नसला, तरी पुष्कळ पोर्तुगीज व्यापारी तिथे स्थायिक झाले. सोळाव्या शतकाच्या अखेरीस स्थानिक राज्यकर्ते पाठ थोपटू लागले आणि ओमानी सुलतान सैफ बिन सुलतानच्या पाठिंब्याने त्यांनी डच आणि पोर्तुगीजांचा पराभव करण्यास सुरुवात केली. त्याचा उत्तराधिकारी सैद बिन सुलतानने ओमानीच्या अंमलाखाली येणा जवळच्या झांझिबारकडे आपले प्रशासन हलवल्यामुळे या प्रदेशात ओमानीचा अरबी प्रभाव वाढला. तथापि, कोमोरोस स्वतंत्र राहिले आणि तीन लहान बेटे सहसा राजकीयदृष्ट्या एकसंध असली तरी सर्वात मोठे बेट, नगाझिडाजा हे अनेक स्वायत्त राज्ये (एनटीसी) मध्ये विभागले गेले\nकोरोरोसमध्ये युरोपियन लोकांनी स्वारस्य दर्शविले त्या वेळी, बेटांना त्यांच्या आवश्यकतेचा फायदा घेण्यासाठी योग्य प्रकारे स्थान देण्यात आले होते, सुरुवातीला भारताकडे जाणारा मार्गाची जहाजे, विशेषतः इंग्रजी आणि नंतर, मस्करेन्समधील वृक्षारोपण बेटांवर गुलामांची पूर्तता केली जात असे\nयुरोपियन संपर्क आणि वसाहती[संपादन]\nअठराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात, मालागासी योद्ध्यांनी, बहुतेक बेट्समिसरका आणि सकलवा यांनी गुलामांसाठी कोमोरोसवर छापा टाकण्यास सुरुवात केली आणि पिके नष्ट झाल्यामुळे बेटांचा नाश झाला आणि लोकांचा वध केला गेला, कैदेत घेण्यात आले किंवा आफ्रिकेच्या मुख्य भूभागात पळून गेले: हे आहे १९ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात अखेर छापे संपल्याची घटना घडली, तेव्हापर्यंत फक्त एक माणूस मावळ्यावर राहिला. हे बेट मुख्य भूमीवरील गुलामांद्वारे पुन्हा तयार केले गेले, ज्यांचे नाव मेयोट्टे आणि मस्करेनेस येथे फ्रेंच लोकांकडे होते. कोमोरोस येथे १८६५ मध्ये ४०% लोक गुलाम होते असा अंदाज आहे. फ्रान्सने प्रथम १८४१ मध्ये मेकोटे ताब्यात घेऊन कोमोरोसमध्ये वसाहती नियम स्थापन केला तेव्हा,जेव्हा सकलवा ताब्यात घेणारा सुलतान अँड्रिएंटोली (ज्याला ट्रे लेव्हॅलो देखील म्हटले जाते) एप्रिल १८४१ करारावर स्वाक्षरी केली, ज्याने या बेटाला फ्रेंच अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. दरम्यान, भारत आणि सुदूर पूर्वेला प्रवास करणारे इंग्रज व्यापारी तसेच अमेरिकन व्हेलर्ससाठी एनडीझुआनी (किंवा जोहाना हे ब्रिटिशांना माहित होते) मार्ग, मार्ग म्हणून काम करत राहिले, जरी ब्रिटीशांनी हळूहळू मॉरिशस ताब्यात घेतल्यानंतर हे ठिकाण सोडले. 1814 आणि 1879 मध्ये सुएझ कालवा उघडल्यापासून एनडीझुआनी येथे यापुढे पुरवठा व्यापार होता. कोमोरोजने निर्यात केलेल्या स्थानिक वस्तू गुलामांव्यतिरिक्त, नारळ, लाकूड, गुरेढोरे आणि कासव होती. फ्रेंच वसाहती, फ्रेंच मालकीच्या कंपन्या आणि श्रीमंत अरब व्यापाऱ्यांनी वृक्षारोपण आधारित अर्थव्यवस्था स्थापन केली आणि सुमारे एक तृतीयांश जमीन निर्यात पिकासाठी वापरली. त्याच्या जोडण्यानंतर फ्रान्सने मेयोट्टेला साखर वृक्षारोपण वसाहतीत रूपांतर केले. लवकरच इतर बेटांचेही रूपांतर झाले आणि येलंग-यॅलंग, व्हॅनिला, लवंगा, परफ्युम वनस्पती, कॉफी, कोको बीन्स आणि सिसल या प्रमुख पिकांची ओळख झाली.\n1886 मध्ये, मावळीला फ्रेंच संरक्षणात सुलतान मर्दजानी अब्दो चीख यांनी ठेवले. त्याच वर्षी, तसे करण्याचा कोणताही अधिकार नसतानाही, बांबाओ येथील सुलतान सैद अली, नगाझीदजावरील एक सल्तनत होता, त्याने संपूर्ण बेटावर केलेल्या दाव्याच्या फ्रेंच समर्थनाच्या बदल्यात हे बेट फ्रेंच संरक्षणाखाली ठेवले, जीचे त्याने अपहरण होईपर्यंत कायम ठेवला.1910. मध्ये हे बेटे एकाच प्रशासनाखाली एकत्रित झाले (कॉलोनी डी मेयोट्ट एट डिपेंडेंसेस) आणि त्यांना मॅडगास्करच्या फ्रेंच वसाहती गव्हर्नर जनरलच्या अधिकाराखाली ठेवले गेले. 1910 मध्ये, एनडीझुआनीचा सुलतान सैद मुहम्मद यांनी फ्रेंच राज्याच्या बाजूने माघार घेतली. 1912 मध्ये वसाहत व संरक्षणास नष्ट केले गेले आणि बेटे मादागास्करच्या वसाहतीचा प्रांत बनले\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत संकेतस्थळ (फ्रेंच मजकूर)\nविकिव्हॉयेज वरील कोमोरोस पर्यटन गाईड (इंग्रजी)\nआफ्रिकेतील देश व संस्थाने\nअल्जीरिया • इजिप्त • लिबिया • मोरोक्को • सुदान • ट्युनिसिया पश्चिम आफ्रिका\nबेनिन • बर्किना फासो • केप व्हर्दे • कोत द'ईवोआर • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो\nअँगोला • कामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅबन • साओ टोमे आणि प्रिन्सिप • चाड पूर्व आफ्रिका\nबुरुंडी • कोमोरोस • जिबूती • इरिट्रिया • इथियोपिया • केनिया • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • युगांडा • रवांडा • सेशेल्स • सोमालिया • टांझानिया • झांबिया • दक्षिण सुदान\nदक्षिण आफ्रिका • बोत्स्वाना • लेसोथो • नामिबिया • स्वाझीलँड• झिंबाब्वे स्वायत्त प्रदेश व वसाहती ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र (युनायटेड किंग्डम) • कॅनरी द्वीपसमूह (स्पेन) • सेउता (स्पेन) • मादेईरा (पोर्तुगाल) • मायोत (फ्रान्स) • मेलिया (स्पेन) • रेयूनियों (फ्रान्स) • सेंट हेलेना (युनायटेड किंग्डम) • सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक • सोमालीलँड\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०२२ रोजी १६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/451427.html", "date_download": "2022-12-09T15:42:09Z", "digest": "sha1:E4MLXHRWQLPECVC4K4CMMXJD5MFSW46C", "length": 41539, "nlines": 174, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "आडेली येथे कुजलेल्या स्थितीत विवाहितेचा मृतदेह सापडला - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > आडेली येथे कुजलेल्या स्थितीत विवाहितेचा मृतदेह सापडला\nआडेली येथे कुजलेल्या स्थितीत विवाहितेचा मृतदेह सापडला\nवेंगुर्ले – तालुक्यातील जांभरमळा, आडेली येथे माहेरी आलेल्या एका विवाहितेचा मृतदेह येथील रहात्या घरी कुजलेल्या स्थितीत आढळला. अनुमाने १५ ते २० दिवसांपूर्वी हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी संजीवनी पाटील यांनी व्यक्त केला.\nजांभरमळा येथील शांताराम धुरी यांची मुलगी सौ. जानवी (पूर्वाश्रमीचे नाव रेणुका) हिचा विवाह १५ जून २०२० या दिवशी कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील जयवंत पाटकर यांच्याशी झाला; मात्र विवाहानंतर पती-पत्नींमध्ये मतभेद झाल्याने ४ मासांपूर्वी सौ. जानवी या माहेरी आल्या होत्या. त्यानंतर सौ. जानवी यांचे पती जयवंत यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला. सध्या सौ. जानवी आणि तिचे वडील, असे दोघेच आडेली येथे घरी रहात होते. तीन मासांपूर्वी वडील शांताराम धुरी हे मुंबईला मुलाकडे गेले होते. १२ फेब्रुवारीला दुपारी शेजार्‍यांनी त्यांना संपर्क करून घरातून कुजल्यासारखा वास येत असल्याचे कळवले. त्यानंतर सौ. जानवी यांचे वडील आणि भाऊ दोघेही मुंबई येथून घरी आल्यावर सौ. जानवी यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याचे आढळले. त्यानंतर शांताराम धुरी यांनी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.\nCategories महाराष्ट्र, स्थानिक बातम्या Tags गुन्हेगारी, पोलीस, महिलांवरील अत्याचार, सामाजिक, स्थानिक बातम्या Post navigation\nतरुणीची छेड काढणारे आणि दरोडा घालणारे यांना ठार मारले जाईल – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nइस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होणार्‍या मालदीवमधील तरुणांना अटक\nमुसलमान मुलांनी मदरशांत शिकून इमाम होण्याऐवजी आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अभियंता व्हावे \n५० वर्षीय मुसलमानाचा धर्म लपवून अल्पवयीन हिंदु मुलीशी विवाह करण्याचा प्रयत्न \nतेलंगाणा पोलिसांनी उघड केले देशभरात चालणारे वेश्याव्यवसायाचे मोठे जाळे \nराष्ट्रध्वज फाडून त्याचा फळा पुसण्यासाठी केला वापर \nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag 'त्रैलोक्यराणा दत्त’ विशेषांक २०२२ (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक क्रीडा खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-ptv22b02919-txt-kopdist-today-20221006062557", "date_download": "2022-12-09T16:15:13Z", "digest": "sha1:OJZ7SLAUO446HP3TT5DCY7ZL5OMKDRVA", "length": 6345, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘शिवाजीराजे’तर्फे तेरा टक्के लाभांश | Sakal", "raw_content": "\n‘शिवाजीराजे’तर्फे तेरा टक्के लाभांश\n‘शिवाजीराजे’तर्फे तेरा टक्के लाभांश\n‘शिवाजीराजे’तर्फे तेरा टक्के लाभांश\nपेठवडगाव ः आर्थिक मंदी, बाजारपेठेतील मरगळ, बँकांमध्ये स्पर्धा असूनही शिवाजीराजे संस्थेच्या ठेवीत वाढ झाली आहे. सभासदांनी दाखवलेला विश्‍वास हीच पोच पावती आहे. संस्थेच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश देण्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष अजय थोरात यांनी केली.\nयेथील श्री. शिवाजीराजे व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलत होते. उपाध्यक्ष संजय कदम, माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, अरुण पाटील उपस्थित होते.\nसंस्थेचे सभासद साहिल शिकलगार यांचा व शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा, स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार केला. संस्थेच्या ठेवीत झालेली वाढ, कर्जवाटप व केलेली गुंतवणूक याचे मान्यवरांनी कौतुक केले. संचालक सुरेंद्र जंगम, बाळासो पाटील, देवेंद्र राणे, सतीश ताटे, खलील कवठेकर, शरद गुरव आदी उपस्थित होते. मुख्य व्यवस्थापक संतोष नांगरे यांनी सूत्रसंचालन केले. खलील कवठेकर यांनी आभार मानले.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.viraltm.org/category/bollywood/?filter_by=featured", "date_download": "2022-12-09T16:56:34Z", "digest": "sha1:SESRM5WDSTJ576S6RJFC7WZXZP35ASPU", "length": 11502, "nlines": 142, "source_domain": "www.viraltm.org", "title": "बॉलीवूड Archives - ViralTM", "raw_content": "\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले; ‘हि तर पॉ...\nअक्षरा सिंह भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्रीची सोशल मिडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. चाहत्यांना अक्षराच्या नवीन फोटो आणि व्हिडीओची नेहमीच आतुरता लागून...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nआपल्या दमदार अभिनयाने दर्शकांची मने जिंकणारा प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कॅटरीना कैफची जोडी खूपच लोकप्रिय आहे. लग्नानंतर या कपलची फॅन फॉलोविंगही जबरदस्त...\nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने दिला धोका…\nबॉलीवूड अभिनेत्री तब्बू इंडस्ट्रीमधील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. ९० दशकामध्ये डेब्यू करणारी अभिनेत्रीने आपल्या दीर्घ करियरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि...\nइतका खोल गळ्याचा ड्रेस घालून वाढदिवस साजरा करू लागली पलक तिवारी, केक कापताना वाकली...\nटीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने नुकतेच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. पलक आता २२ वर्षाची झाली आहे. तिने आपल्या बर्थडेचे फोटो...\nकोणाला दाखवला ‘प्रा ई व्हे ट’ पार्ट तर कोणासोबत घालवली रात्र, ‘या’ अभिनेत्रीने केला...\nचित्रपट दिग्दर्शक साजिद खानच्या विरोधाचे सर्वात मोठे कारण त्याच्या लागलेले लैं गि क छ ळाचे आरोप आहेत. जे #MeToo मोहिमेदरम्यान समोर आले होते. त्यानंतर...\nअमिताभ बच्चनने विवाहित मुलीला ‘या’ अभिनेत्यासोबत पकडले होते रंगेहाथ, नंतर उचलले होते असे कडक...\nबॉलीवुड स्टार ऋतिक रोशनने सुजैन खानसोबत लग्न केल्यानंतर देखील अनेक अफेयर्स होते. त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत नाते जोडले गेले होते. प्रसिद्ध सेलेब्रिटीजच्या यादीमध्ये अनेक लोकांचे...\nजाळीदार ड्रेस घालून इलियाना आली कॅमेऱ्यासमोर, कॅमेऱ्याची लाईट पडताच दिसला तो पार्ट जो दिसायचा...\nबॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या नेहमी आपल्या अतरंगी कपड्यांसोबत स्पॉट होतात. ज्यामध्ये त्यांचे बॉडी पार्ट्स स्पष्ट दिसू लागतात. अशामध्ये त्यांना उप्स मुमेंटचे...\nआईसमोरच श्रुती हसन बॉयफ्रेंडसोबत करू लागली असे चाळे, श्रुती हसनची आई झाली लाजेने लालेलाल…\nहि गोष्ट तर कोणापासून लपून राहिलेली नाही कि कमल हसनची मुलगी श्रुती हसन आणि तिचा बॉयफ्रेंड शांतनु हजारिका बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत....\nहृदिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खानने बॉयफ्रेंडसोबत दाखवला इतका हॉट अंदाज कि लोक म्हणाले;...\nसुझैन खान सध्या तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत पाहायला मिळत आहे. दोघांच्या फोटोसाठी चाहते खूप आतुर असतात. तथापि दोघे कधीच कॅमेऱ्यापासून वाचताना दिसत नाहीत. दोघे...\nमलायका अरोराने केला खुलासा, अर्जुन आणि अरबाजमध्ये कोण करत होते तिला संतुष्ट, म्हणाली; दोघांचा…\nमलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एकमेकांना जवळ जवळ ५ वर्षापासून डेट करत आहेत. अभिनेत्री मलायका अर्जुन कपूरपेक्षा १२ वर्षाने मोठी आहे. असे असून देखील...\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nफोटोमध्ये दडले आहे एक रहस्य, फक्त ९ सेकंदामध्ये शोद्यायची आहे एक...\nअक्षरा सिंहला ‘तो’ व्हिडीओ शेयर करणं पडलं खूपच महागात, लोक म्हणाले;...\nकॅटरीनाला सोडणून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल \nपुन्हा एकदा ढिल्ल्या ड्रेसमुळे तब्बूला व्हावे लागले शरमिंदा, खुलेआम अभिनेत्रीच्या ड्रेसने...\nजुदाई चित्रपटाचा हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार नाव ऐकून...\nजिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली शाहीद कपूरची बहीण,...\nया झाडाची ४ पाने फक्त काही दिवस चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-international-maritime-court-begins-hearing-in-hamburg-5081222-NOR.html", "date_download": "2022-12-09T16:45:05Z", "digest": "sha1:B4ISYG4X3H3K2VTHNUPTJJDAVW5CSG6S", "length": 7991, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नौसैनिकांचे मृत्यूप्रकरण : इटलीने जगाची दिशाभूल केल्याचा भारताचा आरोप | International maritime court begins hearing in Hamburg - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनौसैनिकांचे मृत्यूप्रकरण : इटलीने जगाची दिशाभूल केल्याचा भारताचा आरोप\nहॅम्बर्ग - इटालीयन नौदल सैनिकांकडून करण्यात आलेली दोन मच्छिमारांची हत्या ही भारतीय हद्दीतच झाली आहे. त्याप्रकरणी इटली जगाची दिशाभूल करत आहे, असा आरोप भारताने केला आहे. भारताने हा युक्तिवाद आंतरराष्ट्रीय लवादासमोर केला आहे. इटलीने मच्छिमारांची हत्या भारतीय सागरी हद्दीत झाली नसल्याचा दावा करत कायदेशीर खटला चालवण्याच्या अधिकारालाच आव्हान दिले आहे. हे प्रकरण इटलीने आंतरराष्ट्रीय लवादाकडे घेऊन गेल्यानंतर भारतानेही त्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. याप्रकरणी येथे मंगळवारी आणि बुधवारी सुनावणी होणार आहे.\nभारताने म्हटले की इटलीने याप्रकरणी दिलेले कारण तथ्यहिन व निखालस खोटे आहे. कारण ही घटना भारतीय सागरी हद्दीतच घडली आहे. त्यामुळे हे प्रकरण पूर्णपणे भारतीय न्यायक्षेत्राच्या कक्षेत येणार आहे. भारताने आंतरराष्ट्रीय लवादाकडे याप्रकरणाची पैरवी करण्यासाठी फ्रान्सच्या बड्या कायदे सल्लागारांची मदत घेतली आहे. त्यासाठी कायदेतज्ज्ञ अलांय पॅले व आर. बंडी यांची भारताने सेवा घेतली आहे. हे वकील इंटरनॅशनल ट्रिब्युनल ऑन लॉ इ आॅफ द सीमध्येे (आयटीएलओएस) भारताची बाजू मांडत आहेत. त्यांच्यासोबत अतिरिक्त महाधिवक्ता पी. एल.नरसिंहा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय परराष्ट्र व गृहमंत्रालयाचे अधिकारी व वकिलांची टीम त्यांना मदत करणार आहे.\nभारताने लवादाकडे इटलीची याचिका खारीज करण्याची विनंती केली आहे. ही सुनावणी लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ब्लादिमीर गोलित्सिन यांच्यासमोर होणार आहे. इटलीने त्यांच्या नौसैनिकांचा बचाव करण्यासाठी हा गोळीबार भारताच्या सागरी हद्दीबाहेर आंतरराष्ट्रीय हद्दीत झाला होता. त्यामुळे भारताला सैनिकांवर खटला चालवण्याचा कोणताही अधिकार नाही, असे म्हटले होते. आमचा सैनिक साल्व्हातोर गिरोने हा निर्दोष असून भारताने त्याला ओलीस ठेवल्याचा आरोपही इटलीने केला आहे.\nपरंतु भारताने ही हत्या भारतीय सागरी हद्दीतच झालेली असून आम्ही खटला भरू शकतो, असे स्पष्ट करत इटलीचा दावा फेटाळला आहे.\nइटलीचे नौसैनिक मॅसिमिलियानो लातोरे व साल्व्हातोर गिरोने हे \"एनारिका लॅक्सी' या जहाजावर तैनात होते. त्यांनी १५ फेब्रुवारी २०१२ रोजी केरळच्या सागरी किनाऱ्यालगत भारतीय नाैकेवर सागरी चाचे समजून गोळीबार केला होता. त्यात दोन मच्छिमारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन्ही सैनिकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आधी केरळच्या उच्च् न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात खटला चालवण्यात आला. त्यावेळी सैनिकांनी आम्ही सागरी चाचे समजून गोळीबार केल्याचा दावा केला होता. यापैकी सैनिक लातोरे अजूनही इटलीत आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयाने त्याची सुटी वाढवली आहे. तर दुसरा सैनिक गिरोने न्यायालयाच्या परवानगीवरून दिल्लीतील इटलीच्या दुतावासात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/nashik-city-crime-police-theft-dacoity-murder-suicide-fight-beaten-552/", "date_download": "2022-12-09T16:53:04Z", "digest": "sha1:DAARLRUDIFOKWKX3DZ23656E4PW3RT4J", "length": 6481, "nlines": 70, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "चोरीच्या दुचाकी विक्री करणारे दोन जण गजाआड; दोन दुचाकी जप्त - India Darpan Live", "raw_content": "\nचोरीच्या दुचाकी विक्री करणारे दोन जण गजाआड; दोन दुचाकी जप्त\nनाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून हिरो कंपनीच्या मॅस्ट्रो मोपेड गाडी जप्त करण्यात आल्या आहे. दिपक अर्जुन पैठणे, रा. लहवित, नाशिक, धनंजय विजय पाटील रा. टिटाणे गांव, जि. धुळे या संशयितांच नावे आहे. या दोघांकडून गुन्ह्याबाबात सखोल चौकशी केली असता त्यांनी मोपेड गाडी निमाणी बस स्टॅड येथून चार दिवसांपूर्वी चोरी केल्याचे सांगितले. पंचवटी पोलिस ठाण्यात याबाबत भादंविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच सातपुर पोलीस ठाणे हद्यीतुनही १ पॅशन प्लस मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले.\nया दुचाकी विक्रीबाबत गुन्हेशाखा युनिट क्र २ चे गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यात दोन संशयीत इसम चोरीची मोपेड गाडी विक्री करण्यासाठी वडनेर दुमाला गावाजवळ, येणार असल्याचे कळाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक पोपट कारवाळ, सहायक पोलिस उप निरी्षक बॅडकोळी, गुलाब सोनार, राजेंद्र घुमरे, विवेकानंद पाठक, चंद्रकात गवळी, संदिप रामराजे, अनिल लोंढे, सुनिल आहेर, विजय वरेंदळ, परमेश्वर दराडे, मधुकर साबळे, अतुल पाटील, विजय बनकर आदींनी सापळा रचून दोन संशयितांना हिरो कंपनीच्या मॅस्ट्रो मोपेड गाडी सह ताब्यात घेतले.\nआजपासून केवळ ३ दिवस उघडे राहणार हे मंदिर…. वर्षभर राहते बंद… हे आहे कारण\nपंतप्रधानांनी ट्विटरवर शेअर केली काशी येथील देव दिवाळीची छायाचित्रे\nपंतप्रधानांनी ट्विटरवर शेअर केली काशी येथील देव दिवाळीची छायाचित्रे\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkar.co.in/sczcc-nagpur-bharti/", "date_download": "2022-12-09T16:20:25Z", "digest": "sha1:QNFSUBSZRNOUL2DJ2B2EKQIYFK3ZSNIC", "length": 17907, "nlines": 265, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "SCZCC Nagpur Bharti 2022 | SCZCC Recruitment | MAHA Jobs", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nHomeGovernment Jobsदक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर भरती २०२२.\nदक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर भरती २०२२.\nOctober 29, 2022 Shanku Government Jobs Comments Off on दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर भरती २०२२.\nदक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर भरती प्रक्रिया ही “संचालक” या पदांसाठी आहे. इच्छुक उमेदवार हे दिलेल्या संबंधित पत्यावर अर्ज सादर करावे. अर्ज करण्याची शेवटचा दिनांक आहे 12 डिसेंबर 2022.\nदक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर भरती २०२२.\n⇒ पदाचे नाव: संचालक.\n⇒ नोकरी ठिकाण: नागपूर.\n⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन.\n⇒ आवेदन का अंतिम तारीख: 12 डिसेंबर 2022.\n⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल, राजभवन, मुंबई.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2022-12-09T17:14:24Z", "digest": "sha1:LKO2VEEN7N3TPCTA2WC2VLOCQJPSCUG2", "length": 6892, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माइंत्स - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n(मेन्ट्स या पानावरून पुनर्निर्देशित)\nक्षेत्रफळ ९७.८ चौ. किमी (३७.८ चौ. मैल)\n- शहर १९,७,७७८ (इ.स. २००९)\n- घनता २,०२३ /चौ. किमी (५,२४० /चौ. मैल)\nमाइंत्स (जर्मन: Mainz) ही जर्मनी देशातील ऱ्हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्याची राजधानी आहे. माइंत्स शहर ऱ्हाईन नदीच्या काठावर वसले आहे. माइंत्साला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. एके काळी रोमन साम्राज्याच्या सर्वांधिक उत्तरेकडील सीमेवरील महत्त्वाचे दुर्ग-ठाणे असलेले माइंत्स ऱ्हाइन नदीच्या पश्चिम तीरावर व्यूहात्मक वर्चस्व राखून असे. युरोपातील पुस्तक छपाईच्या तंत्राचा पाया घालणाऱ्या गुटेनबर्गाच्या इ.स. १४५० मधील छापखान्याचा आविष्कार याच शहरात झाला.\nमाइंत्स शहराचे अधिकृत संकेतस्थळ (जर्मन मजकूर) Archived 2010-08-03 at the Wayback Machine.\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी २२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97", "date_download": "2022-12-09T16:23:22Z", "digest": "sha1:R7Z4J2ZDRERCW2V3FMBSDC67BKS6QMKQ", "length": 16312, "nlines": 256, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "योग - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nयोग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे. योग हे वैदिक षड्दर्शनांमधील एक दर्शनसुद्धा आहे. योगाचे वेगवेगळे प्रकार हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्मांत दिसून येतात.\nयोग हा शब्द संस्कृत युज् या धातुपासून तयार झाला आहे‌. पाणिनी व्याकरणामध्ये युज् समाधौ असे सूत्र आहे. योग या शब्दाचा अर्थ 'जोडणे, एकत्र आणने, जुळवणे' असा अनेक प्रकारे होतो.\nभारतीय योग शास्त्रामध्ये पाच योग सांगितले आहेत -\nज्ञान योग -- आत्मज्ञान,\nहठ योग -- आसन आणि कुंडलिनी जागृति\nकर्म योग -- योग: कर्मसु कौशलम् (कर्मात कुशलता आणणे म्हणजे योग)\nभक्ति योग -- भजनं कुर्याम्-भजन करावे.\nराजयोग -- योगः चित्तवृत्तिनिरोधः (चित्तातील वृत्तींवर नियंत्रण ठेवणे हाच योग आहे)\nपतंजलीने योगाचा अर्थ चित्तातील वृत्तींचा निरोध (योगः चित्त-वृत्ति निरोध:) सांगितला आहे· त्याच्या विचारांनुसार योगाची आठ अंगे आहेत:\nयम (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह) बाहेरचे अंग\nनियम (स्वाध्याय, संतोष, तप, पवित्रता, आणि ईश्वराप्रती चिंतन) बाहेरचे अंग\n या सूत्राचा अर्थ आहे - योग तो आहे, की जो देह आणि चित्त यांच्या ओढाताणीत मानवाला अनेक जन्मांपर्यंत आत्म-दर्शनापासून वंचित रहाण्यापासून वाचवतो• चित्तवृत्तींच्या निरोधाने (दमनाने) नाही, तर त्या जाणून त्यांना उत्पन्नच न होऊ देणे होय•\nयोगाचा मूळ सिद्धान्त ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे होय• याचे प्रारंभिक स्वरूप हिन्दू ग्रंथांमध्ये - महाभारत, उपनिषद, पतञ्जलीचे योगसूत्र आणि हठयोग प्रदीपिका मध्ये मिळतात•\nयोग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवन शैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धति आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे• योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य हे आहे की लिंग, जाति, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषाभेदांच्या संकीर्णतांमध्ये कधी आबद्ध न असणे होय• चिंतक, बैरागी, अभ्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणीही याचे सानिध्य प्राप्त करून लाभांन्वित होऊ शकतात• व्यक्तींच्या निर्माणात आणि उत्थानामध्येच नाही तर परिवार, समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या चहूमुखी विकासामध्येही याचा उपयोग सिद्ध झाला आहे• योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी एक अद्भुत विद्या आहे, जिला हजारो वर्षपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषि-मुनींनि आविष्कृत केले होते• महर्षि पतंजलिनी अष्टांग योगच्या रूपात याला अनुशासनबद्ध, संपादित आणि निष्पादित केले•\nजेव्हा मनाला एकाग्र करून ध्यानावस्थित रूपात जीव परमात्म्याबरोबर मीलनाची आकांक्षा करत असते तोच योग आहे. योगासनांना आधुनिक जीवनात फक्त व्यायामच मानले जाते. इंग्रजीमध्ये याला योगच्या ऐवजी 'योगा' संबोधिले जाते. योगाचे कित्येक प्रकार शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हालचालींना आपल्या ताब्यात ठेवतात ज्यांचा उद्देश असतो की मनुष्याला आपल्या स्वरूपाच्या बाबतीत ज्ञान मिळवणे हेच मानव जीवनाचे परम लक्ष्य मोक्ष प्राप्त करणे.\nयोग वैदिक/हिंदू तत्त्वशास्त्रात सहा विचारधारांमध्ये दर्शनांमध्ये एक आहे. इथे याचे तात्पर्य राजयोगाबरोबर आहे. तो एक ब्रह्मन्‌ मिळविण्यासाठी ईश्वरीय ध्यानाचा राजसी मार्ग आहे.\nहिंदू संस्कृतीत योगाचे कित्येक प्रकारपण आहेत, उदा० निष्काम कर्म योग, आत्महित विहीन भक्ति योग आणि ज्ञान योग (विवेकपूर्ण ध्यान).\nयोगावर पतञ्‍जलि मुनींनी जवळजवळ इ.स.पू. १५० मध्ये योगसूत्र लिहिले. पतंजलींच्या अनुसार अष्टांग योगाचे पालन करणारी व्यक्ति आपल्या मनाला शांत करू शकते आणि शाश्वत ब्रह्मात सामावू शकते . याच अष्टांग पथा ने नंतर येणाऱ्या राज योग, तंत्रयोग आणि बौद्ध (वज्रयान) योगाचा पाया घातला.\nनिरोगी शरीरासाठी, निरोगी मनासाठी योग (डॉ. अंकुश जाधव)\nपातंजल योग (डॉ. पद्माकर विष्णू वर्तक)\nयोग आणि मन (डॉ. संप्रसाद विनोद)\nयोग एक कल्पतरू (बी.के.एस. अय्यंगार)\nयोग एक जीवनशैली (अनिल सरोदे)\nयोग एक जीवनशैली (डॉ. नंदकुमार गोळे)\nयोग विज्ञान (डॉ. उल्हास कोल्हटकर)\nयोग सर्वांसाठी (बी.के.एस. अय्यंगार)\nव्याधीमुक्तीसाठी योगसंजीवन (विश्वंभर घोलप)\nसुबोध योग परिचय : पातंजल योगसहित (श्री. भूषण हर्णे)\nस्त्रियांसाठी योग... एक वरदान (डॉ. गीता अय्यंगार)\nमुख्य लेख: विविध आसने\nयोगाबद्दल माहिती व अनेक योगासने (इंग्रजीमध्ये)\nयम • नियम • आसन • प्राणायाम • प्रत्याहार • धारणा • समाधी\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०२२ रोजी ००:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/karnataka-maharashtra-border-dispute/", "date_download": "2022-12-09T17:13:15Z", "digest": "sha1:VL3VEEB7NGQMXMV76VLMOVFL4WESAJKA", "length": 2746, "nlines": 36, "source_domain": "thepublitics.com", "title": "Karnataka Maharashtra border dispute Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nकानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करा ; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी\nशिवराय सगळ्या देशाचे दैवत; हिणकस आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करा मुंबई, दि १८ :- छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष…\nRead More कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करा ; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणीContinue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Cancer-Horoscope-Today-September-9-2022/", "date_download": "2022-12-09T15:17:08Z", "digest": "sha1:S2Y7ZICMZIJ7EFPXZBGMNQK3RCTE6E7I", "length": 2311, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "कर्क राशीफल आज,सप्टेंबर 9, 2022", "raw_content": "कर्क राशीफल आज,सप्टेंबर 9, 2022\nअंदाज : वेळ सोपा आहे. विचार करून निर्णय घेईल. सुरळीत गतीने पुढे जात राहील. सुव्यवस्था आणि शिस्त यावर भर दिला\nजाईल. प्रियजनांच्या सल्ल्याचे पालन कराल. अप्रत्याशितता कायम राहू शकते. करिअर आणि बिझनेस सामान्य राहील. आपल्या\nजबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न कराल. वाणी आणि वागण्यात सतर्क राहा. जेवणात सुधारणा होईल. नियम आणि कायद्यांवर\nविश्वास ठेवा. जोखमीच्या गोष्टी टळतील. आरोग्याबाबत जागरूक राहा. समतोल आणि सुसंवादाने पुढे जा. कामात संयम ठेवा.\nआर्थिक लाभ : कराराचे पालन कराल. अनुभवी लोकांच्या सल्ल्याने पुढे जाल. संसाधनांवर भर दिला जाईल. दिनचर्या दुरुस्त करेल.\nप्रेम जीवन : सर्वांचा आदर कराल. कुटुंबात सुख-समाधान लाभेल. प्रिय व्यक्तींची मदत मिळेल. प्रेम आणि विश्वास वाढेल.\nहेल्थ : स्वतःवर लक्ष केंद्रित कराल. शारीरिक संकेतांची जाणीव ठेवा. बेफिकीर राहणार नाही. आळसाला आळा बसेल. उत्साह उंचावलेला राहील.\nशुभ अंक : 3 आणि 9\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/content/organisation", "date_download": "2022-12-09T16:44:09Z", "digest": "sha1:AVWF6YL77HVHIDYFPOSIYKHILVLXLN72", "length": 3989, "nlines": 95, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Organisation | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/product/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81-%E0%A4%AC%E0%A5%80-3%E0%A4%8F%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A8-500-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80/AGS-CP-662?language=mr", "date_download": "2022-12-09T15:13:27Z", "digest": "sha1:WVK63RBGOPZGSAAMUC4X2BTVLUEL7R7B", "length": 5025, "nlines": 80, "source_domain": "agrostar.in", "title": "धानुका कासु -बी 3एल (कसूगामायसीन) 500 मिली - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकासु -बी 3एल (कसूगामायसीन) 500 मिली\nप्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू\nदुसर्‍या साइजमध्ये:1 ली.250 मि.ली.\nपिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला\n100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी\nहवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन\nकृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना\n६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा\nकसूगामायसीन 3% एस एल\nभात :400-600मिली/एकर किंवा टोमॅटो: 30-40 मिली/पंप\nकापूस: टोकदार पानावरील डाग, भाज्या: जिवाणूजन्य करपा, भात: जिवाणूजन्य करपा\nसर्व रासायानासोबत वापरता येते\nकिडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते\nपिकासाठी, मानवासाठी तसेच प्राण्यांसाठी पूर्णतः सुरक्षित\nयेथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा\nप्रोकिसान ग्रेड 2 (500 ग्रॅम)\nसुमिटोमो होशी जीए 0.001% 1 लीटर\nकॉन्फिडॉर सुपर (इमिडाक्लोप्रिड ३०.५% एससी) २५० मिली\nसिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) २०० मिली\nटाटा माणिक (250 ग्रॅम)\nधानुका - धानुकोप 50% डब्ल्यूपी (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम\nअरेवा 25% डब्लूजी (थायमेथॉक्साम 25% डब्लूजी) 1 किग्रॅ\nयुपीएल साफ कार्बेन्डाझिम 12% + मँन्कोझेब 63% डब्लूपी - 1 किग्रॅ\nन्यूट्रीप्रो बोरॉन 20 % - 1 किग्रॅ\nबेयर ओबेरॉन स्पायरोमेसीफेन 240 SC (22.9 % w/w) 100 मिली\nकॉन्स्टा (फिप्रोनील 40% + इमीडाक्लोप्रिड 40%) 40 ग्रॅम\nयुपीएल- उलाला - 500 ग्रॅम\nस्टेलर (जिब्रेलीक ऍसिड 0.001%) 1 लीटर\nपॉवर जेल - वनस्पती पोषक (500 ग्रॅम)\nहयूमिक पॉवर (ह्युमिक आणि फुलविक ऍसिड 50% ,वाहक 50%, एकूण 100 w/w) 250 ग्रॅम\nअ‍ॅग्रोस्टार अटी व नियम|रिटर्न आणि रिफंड|Corporate Website", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T17:03:18Z", "digest": "sha1:Q62EUMAQBFY4MXMZRJPFG2MPQNYUV3EX", "length": 8787, "nlines": 90, "source_domain": "baramatizatka.com", "title": "शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला लसीकरण मदतीसाठी युवासेना सज्ज – सुरज सानप, युवा सेना जिल्हा सरचिटणीस | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला लसीकरण मदतीसाठी युवासेना सज्ज – सुरज सानप, युवा...\nशिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला लसीकरण मदतीसाठी युवासेना सज्ज – सुरज सानप, युवा सेना जिल्हा सरचिटणीस\nइंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून\nइंदापूर तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण व्हावे, यासाठी प्रशासनास मदतीसाठी युवा सेनेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी तत्पर राहतील. त्यासाठी आरोग्य खात्याने तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मार्फत लसीकरण उपक्रम राबवून प्रधान्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड लसीकरण करण्यात यावे. लसीकरण मोहीम राबवत असताना युवा सेनेचे पदाधिकारी प्रशासनास मदतीसाठी तयार आहेत. गरज वाटेल त्या ठिकाणी आपल्या मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत, अशा आशयाचे निवेदन जीवन सरतापे, आरोग्य अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांना युवा सेनेच्यावतीने देण्यात आले.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी बिगीन अगेन अंतर्गत “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” अभियानातून शिक्षणाची गंगा राज्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व घटकांनी जोमाने काम करावे, यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे .याचाच एक भाग म्हणून पर्यटनमंत्री मा. ना. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले इंदापूर तालुक्यातील युवा सेनेचे सर्व पदाधिकारी या लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी तत्पर राहतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी उपजिल्हा युवा अधिकारी कुलदीप भैय्या निंबाळकर, तालुका युवा अधिकारी सचिन इंगळे, तालुका समन्वयक विनायक लोंढे, उपतालुका युवा अधिकारी योगेश हरिहर व युवासैनिक उपस्थित होते.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleकर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी केला हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार\nNext articleवीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांसाठी अर्ज करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-box-office-4-indian-movies-earned-more-than-500-crore-worldwide-5079496-PHO.html", "date_download": "2022-12-09T17:03:22Z", "digest": "sha1:IIIGLNV6WJIZRR2NIYH6FRJQX4OQTCRV", "length": 5202, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "4 भारतीय सिनेमे, ज्यांनी वर्ल्डवाईड केली 500 कोटींपेक्षा अधिकची कमाई | Box Office: 4 Indian Movies Earned More Than 500 Crore Worldwide - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n4 भारतीय सिनेमे, ज्यांनी वर्ल्डवाईड केली 500 कोटींपेक्षा अधिकची कमाई\nमुंबईः एक काळ असा होता, जेव्हा भारतीय सिनेमांची 100-200 कोटींची कमाई खूप जास्त समजली जायची. मात्र आजच्या काळात एखाद्या सिनेमाचे बजेटच 100-200 कोटींच्या घरात असते. गेल्या महिन्यात रिलीज झालेल्या 'बाहुबली' आणि 'बजरंगी भाईजान' या सिनेमांचे उदाहरण घ्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या सिनेमाचा निर्मिती खर्च 160 कोटी इतका होता. तर कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' या सिनेमाचे बजेट 90 कोटींच्या घरात राहिले. खास गोष्ट म्हणजे या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईच केली नाही, तर नवीन रेकॉर्डही प्रस्थापित केले. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर वर्ल्डवाइड 500 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे.\n2009 मध्ये रिलीज झालेल्या राजकुमार हिराणी यांच्या '3 इडियट्स' या सिनेमाने वर्ल्डवाइड 395 कोटींचा गल्ला जमवला होता. या सिनेमानेच 300 कोटी क्लबला सुरुवात केली होती. त्यानंतर 'एक था टाइगर' (2012), 'दबंग 2' (2012), 'ये जवानी है दीवानी' (2013), 'कृष 3' (2013), 'किक' (2014), 'बँग बँग' (2014) आणि 'हॅपी न्यू ईयर' (2014) हे सिनेमे 300 कोटी क्लबमध्ये सामील झाले. 2013 मध्ये रिलीज झालेल्या दिग्दर्शित रोहित शेट्टीच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाने 422 कोटींची कमाई करुन 400 कोटी क्लबला सुरुवात केली. याचवर्षी दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्यच्या 'धूम 3' या सिनेमाने 500 कोटी क्लबला सुरुवात केली. आत्तापर्यंत चार भारतीय सिनेमे 500 कोटींहून अधिकचा व्यवसाय करण्यात यशस्वी झाले आहेत.\n'बाहुबली' या सिनेमाचे वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन वर दिले आहे. इतर तीन सिनेमांच्या कलेक्शनविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2022-12-09T16:36:10Z", "digest": "sha1:4QW7O2EYQG5HJ2HX3G34UTZUYWD3YTVR", "length": 13308, "nlines": 233, "source_domain": "etaxwala.com", "title": "‘रिस्क’ या शब्दाला घाबरून म्युच्युअल फंडकडे दुर्लक्ष का? - ETaxwala", "raw_content": "\n‘रिस्क’ या शब्दाला घाबरून म्युच्युअल फंडकडे दुर्लक्ष का\nश्याम : काही होत नाही रे. आयुष्यात सर्व मजा करून घ्यायची. मरायचं तेव्हा मरणारच (सिगरेटचा धूर सोडता सोडता उदगार कानावर आले.)\nराम : तू म्युच्युअल फंडबद्दल ऐकलं आहे का\nश्याम : हो ऐकलं आहे. नको रे बाबा ती भानगड. जॅम रिस्क असते त्यात. (धूर सोडता सोडता)\nराम : तू माहिती घेतली आहेस का\nश्याम : माहिती काय करून घ्यायची त्यात रिस्क आहे हे स्पष्ट लिहिलेलं असतं. जाहिरातमध्ये ऐकत असतो तुला माहीत नाही का\nसंवाद बराच वेळ सुरू होता. यातून काही गोष्टी लक्षात आल्या त्या पुढीलप्रमाणे :\n१) पैसे म्हणजे सर्व नाही म्हणणारे दररोज चौदा ते सोळा तास त्यासाठी काम करत असतात व इतके करून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात.\n२) आपल्या गुंतवणूकीला किमान महागाई दरापेक्षा एक टक्का तरी जास्त परतावा आला तर ती गुंतवणूक योग्य म्हणता येईल व ती भविष्यात किमान महागाईवर मात करेल.\n३) गुंतवणूक केवळ कंटाळवाणा, वेळखाऊ प्रक्रिया म्हणून आपण टाळत असतो.\n४) आता येऊ म्युच्युअल फंडकडे. “म्युच्युअल फंड मार्केट रिस्क के अधिन है” इतकं ऐकून वरचे महाशय त्यामध्ये गुंतवणूक करत नाहीत. पण सिगारेट, दारू (टेन्शनवर उपाय), तंबाखू, गुटखा यापासून फायदा नाहीच उलट हे शरीराला हानिकारक हे माहीत असूनही त्याचा वापर अनेकदा होताना दिसतो.\n५) म्युच्युअल फंडमधील रिस्क ओळखून मग त्यात गुंतवणूक करण कधीही उत्तम.\nइतिहासात बघाल तर दीर्घकालावधी म्युच्युअल फंडनी उत्तम परतावा दिला आहे. तो नेहमीच तसा देईल याची खात्री नाही हे जरी खरे असले तरीही सुज्ञ गुंतवणूकदार हा गुंतवणूक पर्याय का योग्य ते जाणतात.\nम्युच्युअल फंडमधील काही खुबी आपण पाहूया :\n१) विविधता :- म्युच्युअल फंड अनेक शेअर्समध्ये गुंतवणूक करत असतात. नुसतेच शेअर नाहीत तर त्यातील वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्यामुळे जोखीम कमी होते. (१ शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडमध्ये केल्यास अनेक प्रकारचे शेअर युनिटमार्फत आपल्या स्कीममध्ये येतात.)\n२) कमी गुंतवणूक : म्युच्युअल फंडमध्ये अगदी तुम्ही १०० ही गुंतवणूक करू शकता.\n३) गुंतवणूकदारांत भेदभाव नाही : तुमची गुंतवणूक १०० असो की १०० करोड परतावा हा सर्वांना सारखाच.\n४) तज्ज्ञ व्यक्ती : फंड मॅनेजर जे म्युच्युअल फंड हाताळतात, ते शेअर मार्केटमधील तज्ज्ञ असतात. त्यांची टीम त्याना या कामासाठी मदत करत असते.\n५) तरलता : म्युच्युअल फंडमध्ये समजा तुम्ही १० हजार रुपये गुंतवणूक केलेत व तुम्हला आता पाचशेची गरज आहे तर तुम्ही काढू शकता, कितीही वेळा, व कितीही रक्कम त्याला बंधन नाही (ELSS/CLOSE ENDED स्कीम सोडून) फक्त त्यावर येणारा टॅक्स, EXIT LOAD ची माहिती करून घ्या, पण तरलता सर्वात जास्त.\n६) पारदर्शकता : म्युच्युअल फंड कुठल्या शेअरमध्ये गुंतवणूक करते, त्याचे प्रमाण किती हे सर्व जाहीर करत असते ऋरलीींहशशीं मध्ये याची सर्व माहिती असते.\n७) सुरक्षितता : गुंतवणूकदारांचे हित व फसवणूक टाळण्यासाठी सेबी, AMFI सारख्या संस्था यावर लक्ष ठेवून असतात त्यामुळे ही गुंतवणूक सुरक्षित असते.\n८) करप्रणाली : म्युच्युअल फंडमध्ये असणारी करप्रणाली ही सुटसुटीत व किफायतशीर असते.\nम्युच्युअल फंड इतके चांगले आहेत तर अजून तुमच्यापर्यत का नाही पोहचले बाकी गुंतवणूक पर्यायाबाबत अनेक जण माहिती देताना आढळतात. फोन करत असतात मग म्युच्युअल फंडबद्दल असे का नाही बाकी गुंतवणूक पर्यायाबाबत अनेक जण माहिती देताना आढळतात. फोन करत असतात मग म्युच्युअल फंडबद्दल असे का नाही विचार करून बघा लक्षात येईलच तुमच्या.\nधूम्रपान हानिकारक असूनही त्याचे सेवन करता, पण म्युच्युअल फंड गुंतवणूक पर्यायामध्ये सर्व पर्यायात उजव असूनही ‘रिस्क’ शब्द पकडून त्याकडे दुर्लक्ष करता. असे का\n(लेखक म्युच्युअल फंड वितरक आहेत)\nThe post ‘रिस्क’ या शब्दाला घाबरून म्युच्युअल फंडकडे दुर्लक्ष का appeared first on स्मार्ट उद्योजक.\nसंवाद कौशल्य : उद्योजकांसाठी जादुई कौशल्य\nInformation About Youtube In Marathi | यूटूब बद्दल महत्वाची माहीती मराठी मद्धे\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/mumbai-3-childrens-death-measles-disease-symptomps/", "date_download": "2022-12-09T16:04:39Z", "digest": "sha1:EGCJK6CFMIDGGVSK32X74ZGAKOEOSIRN", "length": 13053, "nlines": 75, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "मुंबई गोवर आजाराचे संकट; ३ मुलांचा मृत्यू, अशी आहेत त्याची लक्षणे - India Darpan Live", "raw_content": "\nमुंबई गोवर आजाराचे संकट; ३ मुलांचा मृत्यू, अशी आहेत त्याची लक्षणे\nमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेले दोन ते तीन वर्ष भारतात कोरोनाचा कहर होता, तो या वर्षाच्या प्रारंभी कमी झाला पण आता अचानकपणे गोवरचा प्रकोप पाहायला मिळत आहे. विशेषतः मुंबईत त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला दिसून येतो. गेल्या ४८ तासांमध्ये ३ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे तिघे एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. त्यानंतर गोवर आजारामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.\nविशेष म्हणजे गोवर आजारावर ठोस उपचार नाहीत. त्यामुळे या आजाराची लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे जेणेकरून वेळीच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकते. यात डोळे खूप लाल होणे, सर्दी, बारीक ताप, खोकला तसेच तोंडावर, गालावर लालसर ठिपके येतात व पुरळ येते. हे ठिपके म्हणजेच गोवर ओळखण्याचे हमखास लक्षणे आहे. तसेच ताप हळू हळू वाढत जातो व पूर्ण अंगभर कानाच्यामागे चेहरा, मान, छाती, पोट याप्रमाणे पुरळ येते व शेवटी हातापायावर पसरते पण कधीकधी पुरळ हातापायावर यायच्या आधीच गोवर कमी होतो. गोवराचे पुरळ ज्याप्रमाणे येते. त्याचप्रमाणे म्हणजे वरून खाली नाहीसे होते. तोंडातील पुरळामुळे भूक मंदावते. खोकला मात्र थोडे दिवस टिकतो. ताप उतरून नंतर पुन्हा आला किंवा पुरळ पायापर्यंत गेल्यावर सुद्धा ताप कमी झाला नाही तर त्यातूनच पुढे न्यूमोनिया किंवा इतर आजार होऊ शकतात. गोवर हा लहान मुलांमध्ये आढळणारा, लागण होणारा आजार आहे. यात निरोगी मुलांना याचा फारसा त्रास होत नाही पण मूल जर कुपोषित असेल तर गोवारामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात व मृत्यूही येऊ शकतो.\nगोवरची लस देणे हा प्रतिबंधक उपाय आहे. ही लस सरकारी दवाखान्यात मिळते. ही लस मूल ९ महिन्यांचे असतांना देतात. लस टोचल्यावर थोडा ताप, अंग लाल होते व पुरळ येते. गोवर झाल्यास त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत.गोवरपासून बचावासाठी एकमेव उपाय म्हणजे लसीकरण, अद्याप या रोगावर कुठलेही औषध नाही. संक्रमित मुलांची काळजी घेणे, दुसऱ्या मुलांपर्यंत जाण्यास रोखणे, पाणी, ज्यूस पाजणे, स्वच्छता ठेवणे यासारखे उपचार करायला हवेत. लहान बालकांना वेळेत सर्व लसी द्याव्यात. गोवर झालेल्या लोकांच्या संपर्कात जाणे टाळावे, हात स्वच्छ धुणे असे उपाय आहेत.\nमुंबईत अनेक संसर्गाचे आजार पसरत असताना आता मुंबईकरांवर आणखी संकट समोर आले असून विशेषत: गोवंडी भागात गोवर साथीच्या आजाराचा उद्रेक पाहायला मिळत आहे. यामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता मुंबई महापालिका देखील सतर्क झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत गोवरची आतापर्यंत सुमारे ३० प्रकरणे समोर आली असून या आजारात मुलांना ताप आणि डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणे दिसतात. गोवर आजाराबाबत चिंता वाढली आहे. केंद्र सरकारने पथक मुंबईला पाठवले, या केंद्रीय पथकात डॉ. अनुभव श्रीवास्तव यांच्यासह नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, पुणे येथील तज्ज्ञांचा समावेश आहे.\nएका अहवालानुसार, २९ संक्रमित मुलांपैकी जवळपास ५० मुलांना गोवरची लस देण्यात आली होती. त्यातील काही मुलांना ९ महिन्याहून कमी वयात ही लस दिली आहे. महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी म्हटले की, आम्ही गोवरच्या या प्रकोपाबाबत पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीसोबत रिसर्च करत आहोत. गोवर व्हायरस कुठल्या स्ट्रेनमुळे आलाय का याचा शोध घेतला जात आहे.\nगोवरचा धोका सर्वाधिक लहान मुलांना आहे. संक्रमितांच्या संपर्कात येताच ७ ते १४ दिवसांमध्ये या आजाराची ४ प्रमुख लक्षणे दिसतात. त्यात १०४ डिग्रीपर्यंत ताप, खोकला, नाकातून सर्दी वाहणे, लाल डोळे, डोळ्यातून पाणी येणे. जेव्हा संक्रमित मुलांमध्ये गोवरची लक्षणे दिसतात त्यानंतर ३ दिवसांत तोंडात छोटे छोटे सफेद डाग येतात. शरीरावर लाल रंगाच्या खूणा दिसतात. एकदा गोवर होऊन गेल्यास तो पुन्हा होण्याची शक्यता फार कमी असेते. सुमारे १० दिवसात गोवरची लक्षणे जाणवू लागतात. खोकल्याने किंवा शिंकल्याने तो पसरु शकतो. लहान बाळांना जन्मानंतर नवव्या महिन्यात गोवरची लस दिली जाते. त्यानंतर दुसरा डोस दीड ते दोन वर्षात दिली जाते.\nश्री साईबाबा संस्थांनचा मोठा निर्णय; दर्शन घेणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा\n१९ व्या वर्षी वडिलांचे निधन… कठीण संघर्ष… आज आहे प्रसिद्ध अभिनेता… अशी आहे अर्जुन बिजलानीची जीवन कहाणी\n१९ व्या वर्षी वडिलांचे निधन... कठीण संघर्ष... आज आहे प्रसिद्ध अभिनेता... अशी आहे अर्जुन बिजलानीची जीवन कहाणी\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19031/", "date_download": "2022-12-09T15:37:45Z", "digest": "sha1:GSV2SXSOOAF72K2SXZDKT6FTZGAY4DXG", "length": 15189, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालय – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nजवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालय\nजवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालय\nजवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालय : मध्य प्रदेश राज्यातील एक कृषी विद्यापीठ. त्याची जबलपूर येथे १ डिसेंबर १९६४ रोजी स्थापना झाली. त्या वेळी मध्य प्रदेश सरकारने आपल्या अखत्यारीखालील सहा कृषी महाविद्यालये व दोन पशुवैद्यक महाविद्यालये तसेच काही कृषी संशोधन संस्था विद्यापीठास जोडल्या. विद्यापीठाच्या कक्षेत मध्य प्रदेश राज्यातील कृषी व पशुवैद्यकसंबंधित बहुतेक सर्व महाविद्यालये व संशोधन संस्था अंतर्भूत होतात. त्यांत ९ घटक महाविद्यालये असून त्यांपैकी सहा कृषी, दोन पशुवैद्यक व एक कृषि-अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. विद्यापीठाचे संविधान इतर कृषी विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू हाच सर्वोच्च सवेतन अधिकारी असतो. विद्यापीठाच्या ग्रंथालयात ७३,७८२ ग्रंथ असून १६,३४१ नियतकालिके तेथे नियमित येतात. विद्यापीठाची विस्तार व्याख्यान योजना अभिनव असून या योजनेचा एक खास विभाग आणि तिचा एक संचालक आहे. या योजनेद्वारा कृषिसंशोधन खेड्यापाड्यांतून करण्यात येते. याशिवाय हा विभाग प्राध्यापकांसाठी प्रशिक्षणाचे वर्गही चालवितो.\nविद्यापीठाचा अर्थसंकल्प १९७१–७२ मध्ये ३०७·४८ लाख रुपयांचा होता. विद्यापीठात १,९७५ विद्यार्थी शिकत होते (१९७२).\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/senior-advocate-ujjwal-nikam-reacts-as-real-shivsena-tussle-supreme-court-refuses-to-stay-ec-proceedings-on-shinde-claim-over-party-scsg-91-3155111/lite/?utm_source=ls&utm_medium=article2&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-12-09T15:44:52Z", "digest": "sha1:PS7RB53JPRKOE6LNUZGWUWTGEDIWBVA7", "length": 24762, "nlines": 293, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Thackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, \"आजच्या निकालामध्ये...\" | senior advocate ujjwal nikam reacts as Real ShivSena tussle Supreme Court refuses to stay EC proceedings on Shinde claim over party scsg 91 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nआज दिवसभर पाच सदस्यीय घटनापीठापुढे चालेल्या सुनावणीमध्ये शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाने आपली बाजू मांडली.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nएका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं मत\nसर्वोच्च न्यायालयाने आज उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. निवडणूक आयोगासमोर सुनावणी घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मागणी फेटाण्यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने फेटाळून लावली. या निर्णयानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ठाकरेंविरोधात न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केलं आहे.\nनक्की वाचा >> Thackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंनी CM पदाचा राजीनामा दिल्याचा शिंदे गटाला होणार फायदा; सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाला मुद्दा\nआज दिवसभर पाच सदस्यीय घटनापीठापुढे चालेल्या सुनावणीमध्ये शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाने आपली बाजू मांडली. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंडखोरी करणाऱ्या पहिल्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा मुद्दा आधी निकाली काढावा त्यानंतर निवडणूक आयोगासमोर सुनावणी केली जावी अशी उद्धव ठाकरे गटाची मागणी होती. तर निवडणूक आयोगासमोरील प्रकरण आणि १६ जणांना अपात्र ठरवण्याचे मुद्दे एकमेकांशी संबंधित नसल्याचा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र्य संस्था असून त्यांना खरी शिवसेना कोण यासंदर्भातील सुनावणी करण्याची परवानगी देण्यात यावी असं शिंदे गटाचं म्हणणं होतं. सकाळी साडेदहापासून सुरु झालेली सुनावणी अगदी दिवसभर सुरु होती. सायंकाळी साडेपाचच्या आसपास न्यायालयाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला.\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nनक्की वाचा >> Thackray vs Shinde SC Case: …तर शिंदेच अपात्र ठरतील अन् महाराष्ट्रातील सरकार पडेल; कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी मांडली कायदेशीर बाजू\nकोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून आता या प्रकरणाची सुनावणी निवडणूक आय़ोगासमोर होणार आहे. याच सर्व निकालासंदर्भात बोलताना उज्जवल निकम यांनी असाच निर्णय़ अपेक्षित होता असं आपण सकाळीच म्हटल्याचं नमूद केलं. टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.\nनक्की वाचा >> Thackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\n“मी सकाळीच सांगितलं होतं निवडणूक आयोग किंवा विधीमंडळासारख्या संस्था या स्वायत्त आहे. यासंदर्भात वाद निर्माण होतो तेव्हा त्यांना निर्णय देण्याचा घटनेनं अधिकार दिला, असा निर्णय न्यायालय देतं. अगदीच अपवादात्मक परिस्थिती न्यायालय हस्तक्षेप करतं,” असं निकम यांनी म्हटलं आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे ही याचिका उपवादात्मक म्हणू शकतो अशी नव्हती. “आजच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आय़ोगाला तोंडी स्थगिती दिली होती ती थांबवली आहे,” असं निकम म्हणाले आहे. या निर्णयामुळे आता पक्षचिन्ह आणि खरी शिवसेना कोणाची याची सुनावणी निवडणूक आयोगासमोर होणार आहे.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“…हे तर त्यांना मिळालले उत्तर” शिंदे-ठाकरे गटातील वादावरील न्यायालयाच्या निर्णयानंतर दीपक केसरकरांचे विधान\nराज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”\nMaharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर\nसंजय गायकवाडांची राऊतांना शिवीगाळ, उद्धव ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…\nकन्नडिगांकडून पुन्हा ट्रकला फासलं काळं : आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, “घाबरटांनी शिवसेना…”\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक्झिट पोलनुसार…”\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\n‘षंढ-नामर्द’ शब्दांवर भाजपाचा आक्षेप; संजय राऊतांचेही सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “मराठी भाषेविषयी मला…”\nPHOTOS : ‘गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका’ – राज ठाकरेंचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्टाईलने इशारा\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nगुजरातमध्ये पुन्हा भाजपा, काँग्रेसची दाणादाण\nChhatrapati Shivaji Maharaj: उदयनराजेंकडून महाविकास आघाडीच्या मोर्चाला पाठिंबा, म्हणाले “ते योग्यच…”; सहभागी होणार का\n“माझ्या काही रिलेशनशिप्स…” दिव्या अग्रवालचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर\nIND vs BAN: “केएल राहुल हा पर्याय असू…” भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटूने कर्णधारपदावर केली खरपूस टीका\nमुंबई: ‘मेट्रो २ ब’साठी २४ झाडांची कत्तल करणार; नानावटी रुग्णालय – वांद्रे दरम्यानच्या झाडांचा समावेश\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nराज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”\nMaharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर\nनरेंद्र मोदी गुजरातचे गौरव पुरुष, ऐतिहासिक विजयाचं श्रेय फक्त मोदींचं; ‘सामना’तून शिवसेनेची स्तुतीसुमनं\n२१ वर्षांत १८ हजार शेतकऱ्यांची आत्महत्या\n‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; नव्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचे पडसाद; मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बंदी आदेश लागू\n‘गुजरातचा निकाल देशाला २०२४ चा निवडणूकीसाठी दिशा देणारा’ शंभूराज देसाई\nVIDEO : “भाजपानू कमळ फरी एक बार…”; भाजपाच्या दणदणीत विजयानंतर शहाजी बापू पाटील यांनी दिल्या खास गुजरातीतून शुभेच्छा\nहिमाचल प्रदेश निवडणुकीवरून अजित पवारांचा नड्डांना खोचक टोला; म्हणाले, “जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना…”\nविशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेस सुरुवात; छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीनंतर प्रशासनाची तात्काळ कारवाई\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-09T16:23:33Z", "digest": "sha1:7U3QISCRVISZSB3NPMQ4CRJ2PZJVIGLQ", "length": 16956, "nlines": 220, "source_domain": "etaxwala.com", "title": "खराखुऱ्या ऑल-राउंडर उद्योजकाने स्थापन केली अनेक क्षेत्रातील ऑनलाइन शिक्षण देणारी कंपनी – अपग्रॅड - ETaxwala", "raw_content": "\nखराखुऱ्या ऑल-राउंडर उद्योजकाने स्थापन केली अनेक क्षेत्रातील ऑनलाइन शिक्षण देणारी कंपनी – अपग्रॅड\nत्यांनी भारतात केबल टेलिव्हिजनची सुरुवात केली. त्यांनीच मीडिया आणि एंटरटेनमेंट समूह “यूटीव्ही सॉफ्टवेअर कम्युनिकेशन्स” ची स्थापना केली. न्यूज कॉर्प, ट्वेंटीएथ सेंचुरी फॉक्स, द वॉल्ट डिस्ने कंपनी आणि ब्लूमबर्ग यांच्यासोबत भागीदारी केली आणि नंतर डिस्नेला १.४ मिलियन अमेरिकन डॉलर्सला यूटीव्ही विकली.\nत्यांनी आणि त्यांच्या पत्नीने नॉन-प्रॉफिट “द स्वदेस फाऊंडेशन” ही सामाजिक संस्था स्थापन केली, ज्याचे उद्दिष्ट ग्रामीण भारतातील लाखो लोकांसोबत काम करणे, आणि नंतर त्यांना चांगल्या ठिकाणी स्थलांतरित करणे आहे.\nत्यांनी “ड्रीम विथ युवर आईज ओपन” नांवाचे पुस्तक लिहिले. त्यांच्या ‘युनिलेझर व्हेंचर्स’ या गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून ते भारतीय स्टार्ट अप्समध्ये सुरुवातीच्या काळात महत्त्वाचे खाजगी इक्विटी गुंतवणूकदार आहेत. न्यूजवीक मॅगझिनने त्यांना भारताचा ‘जॅक वॉर्नर’ म्हणून संबोधले, तर फॉर्च्यूनने त्याला २१ व्या शतकातील सर्वात प्रभावशाली लोक आणि आशियातील २५ सर्वात शक्तिशाली म्हणून गौरविले.\nत्यांचं नांव रॉनी स्क्रूवाला.\nरॉनी स्क्रूवाला यांनी मयंक कुमार, आणि फाल्गुन कोमपल्ली यांच्या बरोबर जुलै २०१५ मध्ये अपग्रॅड ही कंपनी स्थापन केली. अपग्रॅड तीन मोठ्या घटकांसह कार्य करते – विविध उद्योजकीय संकल्पनांचे विशिष्ट पैलू ऐकणे, व्यावसायिक तज्ञांचे मनोगत ऐकून त्यांच्या आव्हानांबद्दल जाणून घेणे आणि वास्तविक जीवनातील व्यावसायिक गरजांसाठी उद्योजकीय संकल्पनांचा वापर करणे.\nअपग्रॅड महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यरत व्यावसायिक आणि कंपन्यांना डेटा सायन्स, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट आणि लॉ या क्षेत्रातील ऑनलाइन शिक्षण प्रदान करते. हे शैक्षणिक प्रोग्राम आय आय टी मद्रास, आय आय टी बेंगळुरू, एम आय सी ए, जिंदाल ग्लोबल लॉ स्कूल, ड्यूक सीई, डेकिन युनिव्हर्सिटी, लिव्हरपूल जॉन मूर्स युनिव्हर्सिटी अशा उच्च दर्जाच्या विद्यापीठांच्या सहकार्याने तयार केलेले आहेत.\nसप्टेंबर २०१६ मध्ये भारत सरकारने अपग्रॅडला स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्रामसाठी अधिकृत शैक्षणिक भागीदार म्हणून नियुक्त केले. नंतर कंपनीने प्युपिल एज्युकेशन टेक्नॉलॉजी, ॲकॅडव्ह्यू, आणि कोहोर्टप्लस यांसारख्या अनेक शैक्षणिक कंपन्या ताब्यात घेतल्या. नोव्हेंबर २०१९ मध्ये कंपनीला नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून मान्यता मिळाली आणि तिचे अभ्यासक्रम एनएसडीसी चे ई-लर्निंग ॲग्रीगेटर ई-स्किल इंडिया मध्ये जोडले गेले. एप्रिल २०२० मध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग सारखे विषय सर्व विद्यार्थ्यांसाठी सुलभ करण्यासाठी अपग्रॅडची निवड केली.\n२०२० मध्ये कंपनीने शैक्षणिक क्षेत्रात द गेट ॲकॅडमी आणि रिक्रूट इंडिया यांना त्यांच्या कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले. मे २०२१ मध्ये कंपनीने व्हिडिओ-लर्निंग सोल्यूशन्स प्रदाता इंपार्टस विकत घेतले. उद्यम गुंतवणूकदारांकडून बाह्य निधी प्राप्त झाल्यानंतर अपग्रॅडने पुढील संपादनासाठी $२५० राखून ठेवले. वर्षाच्या अखेरीस त्यांनी नॉलेजहट, टॅलेंटेज आणि ग्लोबल स्टडी पार्टनर्स विकत घेतले, जी ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी शैक्षणिक कंपनी आहे.\nकंपनी एका बाजूला शैक्षणिक संस्थांसोबत, तर दुसरीकडे आघाडीच्या कॉर्पोरेट्सशी भागीदारी करते. नोव्हेंबर २०२१ पर्यंत जागतिक विद्यापीठांच्या सहकार्याने डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोडिंग, फायनान्स आणि लॉ यांसारख्या विषयांमध्ये १०० हून अधिक कोर्सेस उपलब्ध केले आहेत. परीक्षांमध्ये प्रमाणपत्रे, डिप्लोमा ते अंडर-ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट पदव्यांचा समावेश आहे. नोव्हेंबर २०२१ पर्यंत अपग्रॅड वर २ दशलक्ष नोंदणीकृत खाती होती.\nअशा उपक्रमासाठी अनुभव आणि शिक्षण यांचा योग्य तोल साधणे आवश्यक आहे. त्यामुळे संस्थापकांना माहित होते की त्यांना सामग्री तज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील लोकांना आपल्या बरोबर घ्यावे लागेल. आज त्यांच्या टीममध्ये ४५ लोक आहेत.\nअपग्रॅडचे प्राध्यापक सदस्य आय आय टी, आय आय एम, बर्कले आणि बिर्ला इन्स्टिट्यूट अशा विविध संस्थांमधील पदवीधर आहेत. एकूण ३० उद्योजक आणि १० इंडस्ट्री अतिथी स्पीकर्सचा अनुभव शिक्षण आणि संकल्पना परिचय घटकांमध्ये अंतर्भूत आहे.\nमयंक कुमार म्हणतात, “आम्हांला ४० हून अधिक औद्योगिक तज्ञांचे कौशल्य आणि अनुभव एका व्यक्तीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणायचे होते. उद्योजक आणि तज्ञ यांचा वेळ अमूल्य असतो; खरं तर ते काहीच पैसे घेत नाहीत, पण त्यांच्या वेळेचा सदुपयोग करून त्यांना आलेल्या समस्यांवर त्यांनी कशी मात केली, किंवा एकूणच त्यांचं मार्गदर्शन घेत पुढे जाणं आमच्यासाठी महत्त्वाचं होतं”.\nऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या असंख्य लोकांसाठी अपग्रॅड हे अत्यंत महत्त्वाचे आणि बहुमूल्य ॲप आहे‌, आणि त्यावरुन पदवी प्राप्त करणारे आज मोठमोठ्या कंपन्या आणि काॅर्पोरेटस मध्ये सन्माननीय हुद्द्यावर काम करत आहेत.\nThe post खराखुऱ्या ऑल-राउंडर उद्योजकाने स्थापन केली अनेक क्षेत्रातील ऑनलाइन शिक्षण देणारी कंपनी – अपग्रॅड appeared first on स्मार्ट उद्योजक.\nतुमच्या व्यवसायाची वेबसाइट असण्याचे आहेत इतके फायदे\nभारताने ७५ हजार मान्यताप्राप्त स्टार्टअप्सचा ओलांडला टप्पा\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://krushi.world/sheti/uncle-and-nephew-pair-did-a-unique-experiment-and-cultivated-strawberries-in-panvel-02128/", "date_download": "2022-12-09T15:42:03Z", "digest": "sha1:P2BWJVZANMPI6C2WXRJARQMHPK47YUWS", "length": 6578, "nlines": 69, "source_domain": "krushi.world", "title": "काका पुतण्याच्या जोडीनं अनोखा प्रयोग करत पनवेलमध्ये केली स्ट्रॉबेरीची शेती - Krushi World", "raw_content": "\nकाका पुतण्याच्या जोडीनं अनोखा प्रयोग करत पनवेलमध्ये केली स्ट्रॉबेरीची शेती\nकाका पुतण्याच्या जोडीनं अनोखा प्रयोग करत पनवेलमध्ये केली स्ट्रॉबेरीची शेती\nपनवेल तालुक्यातील वावंजे गावात सज्जन पवार आणि त्यांचा पुतण्या प्रशांत पवार यांनी स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्णय घेतला आहे आणि काका पुतनायचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२० मध्ये महिन्यात त्यांनी स्ट्रॉबेरीची १ हजार रोपं लावली. यासाठी त्यांना तब्बल १५ हजार रुपये खर्च आला अशी माहिती देण्यात आली आहे. सध्या त्यांच्या स्ट्रॉबेरी ३०० रुपये किलो या दराने विकल्या जात असून आतापर्यंत त्यांनी तब्ब्ल ४५ हजार रुपये कमावले आहेत.\nस्ट्रॉबेरी हे थंड हवेत येणारं पीक आहे. मात्र पनवेल ल एक अनोखा प्रयोग करत काका पुतण्याच्या जोडीनं हे पीक पनवेल तालुक्यात घेतलं आणि त्यांना त्यात त्यांना यश देखील मिळालं आहे.\nकाही महिन्यांपूर्वी या काका पुतण्यानं एका कृषी संमेलनाला हजेरी लावली होती. त्यात त्यांना महाडमधील एका शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीचा प्रयोग केल्याची माहिती मिळाली. त्यापासून प्रेरणा घेत त्यांनी आपल्याही शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय़ घेतला.\nजर महाडमध्ये हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो, तर पनवेलमध्ये का नाही, असा विचार या दोघांना आला आणि त्यानंतर या दोघांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली. पाहता पाहता हा प्रयोग यशस्वी झाला आणि काही महिन्यांतच त्यांना उत्पादन खर्चाच्या तिप्पट रक्कम स्ट्रॉबेरीच्या विक्रीतून मिळाली. अजूनही स्ट्रॉबेरीची विक्री सुरू असून त्यांचा फायदा आणखी वाढण्याची शक्यता आहे.\nमहत्वाच्या बातम्या : –\nनवीन तंत्रज्ञानाने शेती करुन तीन वर्षात फुलले शेतकऱ्याचे…\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांना पाठवण्याची तयारी सुरु\nतब्बल १ हजार ९५ शेतकऱ्यांच्या शेतात लावण्यात आले साैरकृषीपंप\n‘या’ १५ कृषी यंत्रांवर ५०% अनुदान मिळवा\nमहाराष्ट्रातील विविध भागात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटल\nअवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक भागातील शेतीचे नुकसान\nपनवेलप्रशांत पवारवावंजेसज्जन पवारस्ट्रॉबेरीस्ट्रॉबेरीची शेती\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांना पाठवण्याची तयारी सुरु\nकामातून ब्रेक घेत भिडे मास्तर आपल्या मूळ गावी घेतोय विश्रांती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2022-12-09T17:10:49Z", "digest": "sha1:AUKUHMSF77YGBYDF6QPIHHKZ7G7SEKEN", "length": 1810, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय यूट्यूबर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भारतीय यूट्यूबर\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nशेवटचा बदल ३० मे २०२० तारखेला १९:४१ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ३० मे २०२० रोजी १९:४१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%AE%E0%A5%AD", "date_download": "2022-12-09T16:22:46Z", "digest": "sha1:BBV3DYRA2HLXBR2ET3KQ2K5E52PV73JL", "length": 6003, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ३८७ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n१महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: ३६० चे - ३७० चे - ३८० चे - ३९० चे - ४०० चे\nवर्षे: ३८४ - ३८५ - ३८६ - ३८७ - ३८८ - ३८९ - ३९०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ३८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ४ थ्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.xyz/you-have-to-take-permission-to-keep-mice-as-a-pet/", "date_download": "2022-12-09T15:52:40Z", "digest": "sha1:BDDQONKVE64JD6QNG6XEHNMS7CBMDXY3", "length": 8865, "nlines": 51, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "या देशात उंदीर पाळण्यासाठी लागते चक्क सरकारची परवानगी, येथील अजबगजब गोष्टी ऐकून थक्क व्हाल!", "raw_content": "\nया देशात उंदीर पाळण्यासाठी लागते चक्क सरकारची परवानगी, येथील अजबगजब गोष्टी ऐकून थक्क व्हाल\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. \nदेवाने बनवलेल्या या जगातील अनेक चित्रविचित्र गोष्टी आपल्या समोर येत असतात. कॅनडा हा देश विकसित देश म्हणून ओळखला जातो. तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील सर्वांत मोठा देश आहे. अमेरिका या देशासारखीच त्याची आंतरराष्ट्रीय सीमा जगातील सर्वांत मोठी सीमा आहे.\nज्याची लांबी आठ हजार किलोमीटर पेक्षा खूप जास्त आहे. कॅनडा या देशाला “छोटा भारत” म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण एका रिपोर्ट अनुसार तेथे दरवर्षी 30 हजार पेक्षा जास्त भारतीय लोक जाऊन स्थायिक होतात.\nतर यातील सर्वांत जास्त लोक हे पंजाब मधून आलेले असतात. तुम्हांला ठाऊक आहे का, कॅनडाची 40% जमीन ही जंगलाने व्यापलेली आहे. येथील जंगले एवढी मोठी आहेत की, कित्येक लहानसहान जंगले त्यात सामावून जातील. असे म्हणतात की, कॅनडाच्या दुसर्या स्तरामध्ये गुरुत्वाकर्षणचा भाग खूप कमी आहे. त्यामुळे तेथील हवा एक विशेष अनुभूती देते.\nSee also झाडाखाली बसून नाव्ह्याने केली कटिंग, फीस 28,000 कारण ऐकून थक्क व्हाल\nकॅनडा या देशात खूप जास्त थंडी असते. असे म्हणतात की, इथे एवढी थंडी असते की अक्षरशः समुद्राच्या पाण्याचा सुद्धा बर्फ तयार होतो. मग लोक त्यावर आइस हॉकी खेळण्याची मजा लुटतात.\nत्याचप्रमाणे कॅनडा या देशात अनेक लहानमोठे धबधबे आहेत. असे म्हणतात की, जगातील एकंदरीत 20% पाणीसाठा हा कॅनडातील या धबधब्यां मध्ये आहे. इतकंच नव्हे तर या धबधब्यांमुळेच तर कॅनडाचे मिनरल वॉटर देखील अतिशय स्वच्छ आहे, असे म्हटले जाते.\nकॅनडा मध्ये 7,821 किलोमीटर लांबीचा ट्रांस- कॅनडा हायवे आहे. जो जगातील सर्वांत लांबलचक राज्य मार्गांपैकी एक मानला जातो. ट्रांस- कॅनडा हायवे हा एक आंतरमहाद्विपीय संघीय- प्रांतीय राजमार्ग प्रणाली आहे. जो अटलांटिक महासागरापासून प्रशांत महासागरापर्यंत कॅनडाच्या दहा प्रांतातून एक होऊन येतो.\nSee also या बॉलिवूड अभिनेत्रींची स्वतःच्या लग्नात रडून रडून झाली होती अशी अवस्था, ३ नंबरची अभिनेत्री तर...\nहे ऐकून तुम्हांला देखील आश्चर्य वाटेल, परंतु हे सत्य आहे. कॅनडामध्ये उंदीर पाळणे, हे खूप क’ठी’ण काम आहे. उंदीर पाळण्यासाठी सरकारची परवानगी घेणे, खूप महत्त्वाची असते. कारण कॅनडामध्ये जीवंत उंदीर विकणे किंवा मा’र’णे, हे गै’र’का’नू’नी काम मानले जाते.\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nकोट्यावधींची मालमत्ता असूनही हे बॉलिवूड कलाकार राहतात चक्क भाड्याच्या घरात, 3 नंबरची अभिनेत्री तर…\nमहेश बाबूचा भाऊ नरेश बाबू याला प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडण्यात आले…\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nMS धोनी IPL २०२३ नंतर निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियात सामील होणार, BCCI लवकरच यावर निर्णय घेऊ शकते..\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nएका शिक्षिकेने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रीत अधुरी’ साठी दुसऱ्या शिक्षिकेने केली तिसऱ्या शिक्षिकेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.baliraja.com/node/1804", "date_download": "2022-12-09T16:47:41Z", "digest": "sha1:LMGL4DHBKHYIDIFLX2QPJZDMQ4PML6EL", "length": 43167, "nlines": 267, "source_domain": "www.baliraja.com", "title": "मातीत हरवल्या कविता : ग्रामीण कवितेचा समृद्ध हुंकार | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्‌पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nसाहित्य संमेलन : सूची\nसाहित्य संमेलन : लोगो व फोटो\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\nमराठी गझलेतील नवे शैलीप्रवाह\nविश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ >> मातीत हरवल्या कविता : ग्रामीण कवितेचा समृद्ध हुंकार\nबळीराजावर आपले स्वागत आहे.\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n१० वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरी येथे\nमातीत हरवल्या कविता : ग्रामीण कवितेचा समृद्ध हुंकार\nमुक्तविहारी यांनी शुक्र, 13/09/2019 - 09:28 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमातीत हरवल्या कविता : ग्रामीण कवितेचा समृद्ध हुंकार\nआधुनिक मराठी ग्रामीण कविता प्रभावी आणि समृद्ध आशयाविष्कारात लिहिली जात आहे. बोलीभाषेतील शब्दसामर्थ्याने नटलेली शेती आणि मानवी नात्यांची गुंफण उत्तम अभिव्यक्तीसह बोलीभाषेतील शब्दसंपत्तीची यथोचित केलेली योजना वाचकांना, रसिकांना भुरळ घालते. यामुळे कवितेवर प्रेम करणारा सामान्य ग्रामीण माणूस आणखीनच कवितेच्या मोहात पडतो. आपली वाटणारी भाषा, स्वतःच्या अनुभवांची, जगण्यातील सुख-दुःखाच्या काळाची, आपुलकीची भावना कवितेतून व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे ग्रामीण कवितेची रसिकप्रियता वाढली आहे. आधुनिक कवी उत्तम ग्रामीण कविता लिहू लागले आहेत. मराठी साहित्य विकसित झाले आहे. मराठी साहित्याला ग्रामीण साहित्यप्रवाहाने चैतन्य दिले आहे, गती दिली आहे. अस्पर्शित राहिलेल्या रसरशीत जीवनाचे दर्शन घडविले आहे. मात्र या ग्रामीण साहित्याची व्हावी तशी समीक्षा झाली नाही. ग्रामीण कवितेतून ग्रामीण जीवनातील बदलाचे कितपत चित्रण केले आहे, खेड्यापाड्यातील परिवर्तनाची आव्हाने कितपत पेलली आहेत याचे अंतर्मुख होऊन चिंतन करणे गरजेचे आहे. विश्वास जहागीरदार यांनी ग्रामीण कवितेच्या बाबतीत केलेल्या विवेचनानुसार ग्रामीण कवितेमध्ये बाह्यवास्तव हे खेडे, निसर्ग आणि पारंपारिक मूल्ये यातून घडलेले ग्रामजीवन आहे आणि त्यात आकाररूपाला आलेली संवेदनाशीलता त्या जीवनातील अनुभवाविषयीच्या प्रतिक्रिया देत असते. अशा कवितेच्या निर्मितीच्या बुडाशी असलेली संवेदनशीलता ही ग्रामीण संवेदनाशीलता आहे आणि अशी कविता ग्रामीण आहे असे स्थूलमानाने म्हणता येईल.\nऊर्मी, कुसुमाकर, कविता-रती, किशोर, चपराक, शब्द सर्वश्रेष्ठ, वारसा, साहित्यगंध, गोंदण, कादवा शिवार, ऋतुपर्ण, सीनातीर, वर्ल्डसामना, सकाळ सप्तरंग, अॅग्रोवन, दिव्य मराठी, दै. महासत्ता, मुंबई नवाकाळ व तरूण भारत यांसारख्या नामांकित विविध दैनिकांतून व नियतकालिकांतून प्रसिद्धीस आलेल्या संतोष आळंजकर या उमद्या कवीचा 'मातीत हरवल्या कविता' हा पहिलाच कवितासंग्रह ग्रामीण कवितांचे समृद्ध रूप लेऊन वाचकांसमोर आला आहे. परंतु यात नवखेपणा अजिबात जाणवत नाही. ग्रामीण संस्कृती, निसर्ग आणि शेती-मातीशी, गावातल्या माणसांशी नाळ जोडणाऱ्या भाव-भावनांचा आविष्कार अगदी तळमळीने मांडलेल्या या संग्रहातील कवितांमधून अनुभवता येतो. पिढ्यान् पिढ्यांचं कुणबीपण खांद्यावर घेऊन राबराब राबणाऱ्या माणसांच्या व्यथा, वेदना या कवितांमधून मोकळ्या केल्या आहेत. बालमनाला पडलेल्या सृष्टीतील कालचक्राच्या निर्मितीचे मूळ शोधण्याचे प्रश्न काही कवितांमधून आलेले आहेत. ग्रामीण वातावरणात वाढलेल्या संतोष आळंजकर या कवीला बालपणापासून खेड्याच्या संस्कृतीने जिज्ञासू वृत्ती बहाल केली. वारसाहक्काने कुणबीपण भोगलेला हा कवी गावाच्या, माणसाच्या, तिथल्या संस्कारिक, संसारीक जीवनात आपले माणसं जपतो. नातीगोती सांभाळून शैक्षणिक समृद्धी मिळवतो. शाळा आणि मळा या गोष्टींचा लळा सोडत नाही. निसर्गाशी एकरूप होणारा हा कवी पुसतकांच्याही प्रेमात पडतो. कुडाच्या, मातीच्या घरात राहून मातीचा लागलेला जिव्हाळा त्याला विसरता येण्यासारखा नाही. दिवसभर उन्हातान्हात शेतामध्ये राबून सायंकाळी खोप्याकडे येणाऱ्या थकल्या-दमल्या बाया-बापुड्यांच्या कष्टाची जाणीव 'मातीत हरवल्या कविता' या संग्रहातील कवितांमधून कवीने आपल्याला करून दिली आहे. या संग्रहातील कवितेला स्वतःची एक लय आहे. सहजता आणि प्रवाहीपणा हा या कवितेचा गुण म्हणावा लागतो. कवीची अस्वस्थता, तगमग, घुसमट आणि निरागसता या कवितांमधून सतत डोकावतात. कवीच्या बालमनाला, बालनायकाला पडलेले अनेक प्रश्न सुरूवातीच्या काही कवितांमधून वाचकांसमोर ठेवलेले आहेत. नंतरच्या काही कविता समाजातील दांभिकांच्या वृत्तीवर प्रहार करणाऱ्या आहेत. जातीधर्माचे अवडंबर माजवणाऱ्यांना चपराक देणाऱ्या काही कविता नक्कीच जातीअंताच्या लढाईत लढा देणाऱ्या, धर्मनिरपेक्षितांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम, न्याय आणि एकतेचा पुरस्कार करणारी कविता देशाला एकत्रित आणि सुरक्षित ठेवण्याची भाषा बोलणारी आहे. या संग्रहातील कविता स्वतःची एक स्वतंत्र शैली विकसित करणारी कविता आहे.\nयातील काही कविता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक उत्तेजनार्थ अनुदान योजनेत पात्र ठरल्याचा उल्लेख कवीने मनोगतात केलेला आहे. औरंगाबादच्या 'जनशक्ती वाचक चळवळ' प्रकाशनाने अत्यंत सुंदर रूप या संग्रहाला दिले आहे. चित्रकार अरविंद शेलार यांच्या कुंचल्यातून साकारलेले मुखपृष्ठ दृष्टी खिळवून ठेवते.\n'मातीत हरवल्या कविता' या संतोष आळंजकर यांच्या कवितासंग्रहात एकूण ८१ (एक्क्याऐंशी) कविता आहेत. अल्पाक्षरत्त्वाने नटलेल्या कविता चटकन आवडायला लागतात. लयबद्धता वाचनाची चटक लावते. प्रत्येक कवितेत आपलेपणाची भावना दिसून येते. ही कविता वाचकांचा ताबा घेते. बालसुलभ शब्दांची मुक्त आणि सहज उधळण असणारी ही कविता नक्कीच सूर, ताल, लयीमुळे ठेका धरायला लावते. यातील पहिलीच कविता पहा कशी उत्स्फूर्त निर्मिती आहे 'कोण गं आई' अशी बालमनाच्या प्रश्नांची सरबत्ती उत्तम केली आहे.\nकोण गं आई कळ्यास इवल्या\nकोण फुलांचा घालत येतो\nअसे अनेक प्रश्न लहान मुलांना पडत असतात. ते आपल्या आईला विचारून त्यांची या विश्वाविषयी असलेली जिज्ञासा वृद्धिंगत करतात. खरंतर या कविता मातीतून उगवलेल्या कविता आहेत. निसर्गाच्या किमयेची ओळख करून देणाऱ्या आहेत. 'हिरवी बोली' ही दुसरी कविताही अशीच प्रश्नांची सरबत्ती करणारी आहे. मातीचे गाणे गाणारी आहे. प्रश्नांची श्रृंखला घेऊन येणाऱ्या सुरूवातीच्या कविता निसर्ग भावना जोपासणाऱ्या आहेत.\nकोण पेरतो नभात पाणी\nकोण वाहतो निळ्या पखाली\nदाह भुईचा वाढत जाता\nकोण शिडकतो पाऊस खाली\nअसे नानाविध प्रश्न करून कवितेला वेगळी उंची प्राप्त झाली आहे. हे या कवितेचे वेगळेपण म्हणता येते. तिसरी कविता 'निःसंगाचे देणे' हीही कविता याच प्रकारात येणारी आहे. पुढील कडवे पहा,\n'मिरुग' कविता वैशाखी उन्हात तापलेल्या मनाला थंडावा देणारी भावना व्यक्त करते. शेतातल्या कामाला हुरूप येण्यासाठी मिरगाचा पाऊस आस लावतो. नवचैतन्य देतो. पावसाच्या धारा म्हणजे अमृताच्या धारा वाटू लागतात. शिवारात वारा वाहतो. खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू होते. कुणब्याच्या डोळ्यांत नवे स्वप्न फुलते. कष्टाचा भार हलका वाटू लागतो. त्यावेळी मनाचा मोर आनंदाने नाचू लागतो. त्यावेळी ओळी येतात,\nपाऊस, श्रावण सरी, पावसाची सर, ओढ, वळीव स्पर्श, दान याही कविता पावसाशी नाते सांगणाऱ्या आहेत. पावसाची आस बाळगणाऱ्या कुणब्याच्या भावना मांडणाऱ्या या कविता कुणब्याचं गाणं होऊन मिरवतात. कुणब्याच्या आशा आकांक्षांना पंख देणाऱ्या पावसाशी एकरूप होणाऱ्या मनाची अवस्था सांगणारे हे शब्दरूप अनुभवावयास हवे. निसर्ग कवितांची हिरवळ ल्यालेला 'मातीत हरवल्या कविता' हा संग्रह आकाशातील चंद्र, सूर्य, ताऱ्यांचे गीत गाणाऱ्या कुणब्याच्या आयुष्याच्या सुख-दुःखाचा आलेख मांडतो. मातीशी इमान राखणाऱ्या कुणब्याला मेघांशी जवळीक साधावी वाटते. संपूर्ण विश्वाचा पोषणकर्ता म्हणून त्याचं नातं विश्वाच्या कल्याणाशी आहे. याचा प्रत्यय अनेक कवितांमधून येतो. चैत्रपालवी चांदणे, जागा, सुगी, हट्टी पाखरे, येता सुगीचे दिवस या कविता शेतकरी, मजूर, माणसांच्या कष्टाचं पीक काढणीला येईपर्यंतच्या राबण्याच्या आपलेपणाच्या ओव्या गाणाऱ्या आहेत.\nबैलाच्या उतराईच्या कविता उतराई, दावण उल्लेखनीय आहेत.\nबैलांच्या कष्टाचे मोल न जाणणारा कुणबी होऊ शकत नाही. म्हणून बैलाच्या कुळात पुढच्या जन्मी येण्याची भावना कवी व्यक्त करतो ती अशी,\nराजा सांग काय करू\nजर झालास तू गाय\nशेतीसाठी आयुष्याची माती झालेल्या, सर्वस्व वाहून घेणाऱ्या बैलांप्रमाणेच शेतकऱ्याची व त्याच्या कुटुंबातील सदस्यांची अवस्था झाली आहे. आयुष्यभर कष्ट करूनही फरपट सोसणाऱ्या कुणबी बापाची हयात हाल-अपेष्टांनी भरलेली असते. दुःख सोसणाऱ्या शेतकऱ्याचे मरणही कष्टदायक होते. त्याचे इथल्या व्यवस्थेला कसलेही सोयरसुतक नाही. बापाची ओढाताणीची जिंदगी मुला-मुलींच्या वाट्याला यायला नको. असे जगणे कुणाच्याही पदरी पडू नये असे कवीला मनोमन वाटते. आयुष्यभर एका दावणीला हयात काढणाऱ्या बैलाप्रमाणेच कुणबी बापाची हयात एकाच दावणीला बांधून आपल्या शासन व्यवस्थेने व इथल्या राजकीय पुढारलेल्या लोकांनी स्वतःची भाकर भाजून घेतलेली दिसून येते. याचेच वर्णन 'दावण' या कवितेतून प्रतीकात्मक रूपाने केले आहे.\nकष्ट करूनही हाती काही उरत नाही तेंव्हा आत्महत्त्येने जीवन संपवणाऱ्या शेतकरी बापाचे कसे आयुष्य पणाला लागते याची ही कविता. अशी कोणती प्राक्तने, नको खचू रे कुणब्या, माझ्या बापाच्या शेतात इत्यादी कविता शेतकऱ्याची फरपट मांडणाऱ्या कविता आहेत. अशी कोणती प्राक्तने या कवितेतून शेतकरी स्त्री आपल्या पतीच्या चिंतेत आहे. त्याला आत्महत्येपासून वाचवण्यासाठी धडपडते आहे. तो शेतात एखाद्या बाभळीच्या झाडाला देह लटकवेल की काय अशी भीती बाळगून आहे. तिला याचाच घोर लागलेला आहे. ती धन्याच्या पाठोपाठ पाठीवर झोळीत लेकरू बांधून शेतात जाते. कधी झाडाकडे तर कधी विहिरीत पाहते. अशी कोणती प्राक्तने कुणब्याला भोगावी लागतात अशी भीती बाळगून आहे. तिला याचाच घोर लागलेला आहे. ती धन्याच्या पाठोपाठ पाठीवर झोळीत लेकरू बांधून शेतात जाते. कधी झाडाकडे तर कधी विहिरीत पाहते. अशी कोणती प्राक्तने कुणब्याला भोगावी लागतात जी सुखाला पारखी करतात. नको खचू रे कुणब्या या कवितेत कवी म्हणतो,\nनको खचू रे कुणब्या\nनको असा धीर सोडू\nवरील ओळी शेतकऱ्याचे आत्मभान जागृत करणाऱ्या आहेत. नको खचू रे कुणब्या या कवितेतून कवीने कुणब्याचे म्हणजेच शेतकऱ्याचे आत्मबळ वाढविले आहे. राजकीय लोकांच्या दिखावूपणावर प्रहार केला आहे. त्यांचे नाटकी प्रेम शेतकऱ्याला जगण्यासाठी प्रेरणा देणारे नसून फास बनून समोर वावरते आहे. त्यामुळे व्यवस्थेचा बळी न ठरता या व्यवस्थेचे कान पिळण्याचे काम आता शेतकऱ्यांनी करावे असे कवीला या कवितेतून सुचवायचे आहे.\nमाझ्या बापाच्या शेतात, माझा बाप विठूराया, माय, तीन पाट्या, कढ, एक म्हातारी, इत्यादी कविता आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव करून देणाऱ्या, जगल्या-भोगल्या क्षणांची साक्ष देणाऱ्या आहेत. भाकरीसाठी आणि शिक्षणासाठी शेतात तिफण हाकणाऱ्या बापाची कविता आहे. मुलाबाळांना या अघोरी, जीवघेण्या कष्टाचे चटके बसू नयेत म्हणून शिक्षणाचा मार्ग दाखवणारे शब्द 'तीन पाट्या' या कवितेतून आले आहेत.\nमाहेरपण ही कविता सासरी नांदायला गेलेल्या स्त्रियांच्या मनातल्या आठवणींची शिदोरी आहे. मैत्रीणींच्या सहवासात घालवलेल्या सोनेरी क्षणांची स्मरणगाथा माहेरपण ही कविता आहे. बाईच्या दुःखाला हलके करणारे माहेरपण बाईला हवेहवेसे वाटते. तेच माहेरचं बालपण सासरी उभ्या जन्माला बळ देतं. याचं वर्णन पहा,\nमृत्युला बोलावून स्वागत करण्याची कल्पना 'जर येशील' या कवितेतून अाली आहे. कुळ आपले मातीचे, मातीत हरवल्या कविता या कविता मातीचे गाणे गात जगायला शिकवणाऱ्या आहेत. दुःखाचे डोंगर पचवून मोकळा श्वास घ्यायला लावणाऱ्या आहेत. वेदनांच्या डोहतळाला स्फुंदून उगवून वर येणाऱ्या आहेत. रक्तात संचारणाऱ्या आहेत. खोल दबलेल्या कविता रूजून मातीतून वर आल्या आहेत. नांगराच्या फाळाला लागून मातीबाहेर डोकावणारी ही कविता मातीची सल मांडते. या कवितेने दुःखाचे बोचरे शब्दही सजविले आहेत.\nदरवेशी पालं, गेली भूई डोईवर, खरेपणाचा दाखला, नग्न उभा ठाक, हरवली माणसं, गावची कविता, सपान, जातं, लेकीबाळी, शहाडा, आजी, पांढरी कवडी, पोपडे, जुनं घरटं, साद, गाव सोडताना, गाव अजून इथेच आहे, चिमण्या, पाण्याच्या कविता, झुंडी, पाखंड्यांचा मेळा, सांगा त्यांना, द्या निवडून, एल्गार, बडवा रे बडवा, सांग सूर्याला, तुकोबाची माफी मागून, एकदा म्या रानात, कायदेशीर तरतूद, बहिरे वाचाळ, काटेरी रानात, भाषा माझी, आता हात तुझे, मृत्यू, करार, जात कोणती, मन उधानलं, घर दोघांचे, हिंदोळा, मोठेपणीची कविता, या बाभूळ झाडावरती, क्षितिजावरती मावळतीला, पुढल्या जन्मी असे होऊ दे, ओढ्याकाठी, ग्रीष्म दुपारी, मैदानावर, फुला तुला रे, दिवस आजचा, असेल काटे, गाव जाळला त्या मेघांना, त्या काट्यांच्या कविता झाल्या आणि शेवटची चार ओळींची कविता 'झोळीत माझ्या', इत्यादी कवितांची या संग्रहात ताकदीने अभिव्यक्ती झालेली आहे.\nकधी निसर्गाची ओढ, कधी अलवार प्रेम तर कधी बंडाची, एल्गाराची भाषा तर कधी सळसळणाऱ्या रक्ताची कविता, तर कधी कुणब्याची करूण कहाणी, आईची, आजीची, बहिणीची, सखीची, मित्राची ओढ लावणारी कविता, तर कधी समाजातील अनिष्ट चालींचा समाचार, तर कधी राजकीय डावपेचाचा धांडोळा घेणारे शब्द आपल्या स्वतंत्र शैलीत तर कधी मुक्तछंदातून व्यक्त होतात. बापाच्या कष्टाची जाणीव करून देणाऱ्या कविता या संग्रहात पुष्कळ आहेत. शेती-मातीची, नात्यांची हळूवार गुंफण अनेक कवितांमधून करण्यात आली आहे. गावगाड्याची कविता यात उत्तम रीतीने आली आहे. एकूणच संतोष आळंजकर यांनी 'मातीत हरवल्या कविता' या पहिल्याच संग्रहातून साहित्य क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. हा कवितासंग्रह त्यांनी आपल्या आई-वडिलांना अर्पण केला आहे. त्यांच्या पुढील कविता लेखनासाठी व समग्र साहित्य निर्मितीसाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा\n- केशव बालासाहेब कुकडे,\nक्वार्टर क्र. जुने डी-८, शक्तिकुंज वसाहत,\nमातीत हरवल्या कविता (कवितासंग्रह) - संतोष आळंजकर\nप्रकाशक - जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद\nमूल्य - १०० ₹\nआपली प्रतिक्रिया लिहिण्यासाठी Log in (प्रवेश करा) किंवा register (नवीन खाते बनवा)\nशुक्र, 13/09/2019 - 20:33. वाजता प्रकाशित केले.\nमा. मुटे सर, माझी ही स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारावी.\nआपली प्रतिक्रिया लिहिण्यासाठी Log in (प्रवेश करा) किंवा register (नवीन खाते बनवा)\nबुध, 25/09/2019 - 17:30. वाजता प्रकाशित केले.\nप्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....\nशेतकरी तितुका एक एक\nआपली प्रतिक्रिया लिहिण्यासाठी Log in (प्रवेश करा) किंवा register (नवीन खाते बनवा)\nशुक्र, 03/01/2020 - 20:27. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nआपली प्रतिक्रिया लिहिण्यासाठी Log in (प्रवेश करा) किंवा register (नवीन खाते बनवा)\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nमाझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.\nनव्या संकेताक्षरासाठी (password साठी) विनंती करा.\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणी करा-Advance Booking (१० वे साहित्य संमेलन, गुरुकुंज मोझरी)\nकेलेली प्रतिनिधी नोंदणी बघा. 10 वे संमेलन गुरुकुंज मोझरी\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.\nअंगारमळा - अंक - ११\n६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग विशेषांक\nयुगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/ravi-river-information-in-marathi/", "date_download": "2022-12-09T16:42:45Z", "digest": "sha1:YEHGHZXDLBFV22YBXUQPYP3LDRL5Q2FN", "length": 14974, "nlines": 71, "source_domain": "www.marathimol.com", "title": "रावी नदी विषयी संपूर्ण माहिती Ravi River Information in Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nRavi River Information in Marathi रवी ही नदी उत्तर भारतातून वाहणारी नदी असून ती खूप प्राचीन नदी आहे तिचे ऋग्वेदिक काळातील नाव परुष्णी आहे. तिला लाहौर नदी म्हणूनही ओळखले जाते. ते अमृतसर आणि गुरुदासपूरची सीमा तयार करते. ही नदी सिंधू नदीच्या उपनद्यांपैकी सर्वात लहान उपनदी आहे. पिशेल या जर्मन भारतविद्यावंताच्या मते परुसू म्हणजे लोकरीचा बारीक भुगा व त्यावरून परुष्णी हे नाव आले असावे. या नदीला हिंदू धर्मामध्ये देखील पवित्र स्थान आहे. तर चला मग पाहूया रावी या नदीविषयी सविस्तर माहिती.\nरावी नदीचे विभाजन 1960 च्या करारानुसार करण्यात आलेले आहे. ते म्हणजे 1960 च्या सिंधू जल करारानुसार रावी आणि इतर दोन नद्यांचे पाणी भारताला देण्यात आले. त्यानंतर, सिंधू खोरे प्रकल्प पाकिस्तानमध्ये विकसित करण्यात आला, जो रावीची भरपाई करण्यासाठी सिंधू प्रणालीच्या पश्चिमेकडील नद्यांचे पाणी हस्तांतरित करतो. अनेक आंतर-खोऱ्यातील जल हस्तांतरण, सिंचन, जलविद्युत आणि बहुउद्देशीय प्रकल्प भारतात बांधले गेले आहेत.\nब्रह्मपुत्रा नदी विषयी संपूर्ण माहिती\nरावी नदीची लांबी :\nभारताच्या पंजाब राज्यातील प्रमुख पाच नद्यांपैकी एक नदी असून तिची लांबी 725 किमी. जलवाहनक्षेत्र 5,957 चौ. किमी. आहे.\nरावी नदीचे प्राचीन नावे :\nरावी नदीला प्राचीन ग्रंथांत ऐरावती अथवा इरावती तसेच परुष्णी, हैमावती, हिड्राओटस इ. नावे असल्याचे दिसून येते. इरानामक सरोवरातून या नदीचा उगम झाल्याचे कालिका पुरानात आपल्याला उल्लेख सापडतो.\nयमुना नदी विषयी संपूर्ण माहिती\nहिमाचल प्रदेश राज्यातील कांग्रा जिल्ह्याच्या ईशान्य भागात धवलधार पर्वताच्या हिमाच्छादित बारा बंगहाल श्रेणीत रावी नदी उगम पावते. हिमाचल प्रदेशात उत्तरेस पीर पंजाल व दक्षिणेस धवलधार यांच्या दरम्यान रावी नदीचे खोरे असून येथे ती साधारण पश्चिमवाहिनी आहे. हिमालयाच्या दक्षिणेकडील भागात 14 हजार फूट उंचीवर असलेल्या हिम नद्यांच्या शेतातून वाहते.\nही नदी पंजाब मधील पाच नद्यांपैकी सर्वात लहान नदी असून ती बाराभंगल, बडा बन्सू आणि चंबा या जिल्ह्यातून वाहते. या नदीचे पात्र विस्तारलेले असून ते दगडांसह वाहते. तिचा वेग 183 फूट प्रति मैल आहे ही नदी एका घाटात वाहते नदीचा बहुतेक भाग बर्फाने आच्छादलेला असतो कारण हा भाग पावसाच्या सावलीत असतो.\nरावी नदीचा प्रवाह :\nरावी नदी चंबा जिल्ह्यात धवलधार श्रेणी ओलांडून ती नैर्ऋत्य वाहिनी होते. त्यानंतर ती हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीर तसेच जम्मू काश्मीर व पंजाब या राज्यांच्या सरहद्दींवरून पंजाबच्या उत्तर भागातील गुरदासपूर जिल्ह्यात जाते. तेथून पुढे पंजाब राज्य व पाकिस्तान सरहद्दीवरून काही अंतर वाहत जाऊन ती पाकिस्तानात प्रवेश करते. पाकिस्तानातील लाहौरजवळून वाहत गेल्यावर पुढे अहमदपूरच्या दक्षिणेस ती चिनाब नदीला जाऊन मिळते. मंगमरी जिल्ह्यात तिला वायव्येकडून दीग ही उपनदी येऊन मिळते. दीग नदी भारताच्या जम्मू भागात उगम पावते.\nरावीच्या दोन्ही काठांवर तीन किमी. पर्यंत पूरमैदानांचा विस्तार आढळतो. रावी नदी शाहपूरपासून मैदानी प्रदेशात प्रवेशते, तरी तिच्या दोन्ही बाजूंना उंच कडे आहेत. सपाट मैदानी प्रदेशातही हिचा प्रवाहमार्ग बराच अरुंद व नागमोडी आहे. केवळ मुलतान जिल्ह्यात कुचलंबा ते सराई सिधू यांदरम्यानच 20 किमी. लांबीचा प्रवाह अगदी सरळ आहे. येथूनच रावीपासून सिधनाई कालवा काढलेला आहे. पाकिस्तानात लोअर बारी दुआब हा एक प्रमुख कालवा या नदीपासून काढलेला आहे.\nगंगा नदी विषयी संपूर्ण माहिती\nरवी या नदीच्या प्रमुख दोन उपनद्या आहेत. त्या म्हणजे बुधील आणि नाय आहे. नाय या नदीला धोना या नावाने देखील ओळखले जाते. या त्यांच्या उगम सणापासून 64 किलोमीटर खाली मिळतात मधील लाहौर पर्वतरांगांमध्ये उगम पावते आणि मनीमहेश कैलास शिखर तसेच मनीमहेश सरोवरातून 4,080 मीटर उंचीवर उगम पावते आणि दोन्हीही हिंदू तीर्थक्षेत्र आहेत.\nबुधील या उपनदीची संपूर्ण लांबी 72 किलोमीटर आहे तसेच तिचा व्यक्तींचे 14 फूट प्रति मैल आहे. आणि ती हिमाचल प्रदेशातील भारमवारच्या प्राचीन राजधानीतून वाहते जी आता भरमौर म्हणून ओळखली जाते. 1858-1860 दरम्यान, भरमौरच्या राजाने ब्रिटीश राजवटीला पुरवठा करण्यासाठी बुढिल खोऱ्याला देवदार वृक्षांचा उत्कृष्ट स्रोत मानले.\nतसेच मंदिराच्या सभोवतालच्या जंगलाचा एक भाग पवित्र मानला गेला आणि त्याला राखीव क्षेत्र घोषित करण्यात आले. दुसरी उपनदी, नाय ही काली देवी खिंडीतून उगवते आणि त्रिलोकीनाथ येथील उगम स्थानापासून रावीशी संगमापर्यंत 366 फूट प्रतिमाइल उतारासह 48 किलोमीटर वाहते.\nरावी नदीचे खोरे देवदार वृक्षांसाठी उत्कृष्ट मानले जात होते परंतु इंग्रजांच्या काळात या वनसंपत्तीसाठी या खोऱ्याचे मोठ्या प्रमाणात शोषण झाल्याचे दिसते. मात्र भरमौरच्या राजाने ब्रिटीश राजांना पुरवण्यासाठी बुढिल खोऱ्याला देवदार वृक्षांचा उत्कृष्ट स्रोत मानले. तथापि, मंदिराच्या सभोवतालच्या जंगलाचा एक भाग पवित्र मानला गेला आणि त्याला राखीव क्षेत्र घोषित करण्यात आले.\nसिंधू नदी विषयी संपूर्ण माहिती\nरावी नदीवरील जलविद्युत प्रकल्प :\nभारतात माधोपूर येथे रावीपासून अपर बारी दुआब हा एक मोठा कालवा काढलेला आहे. त्याचा भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांना जलसिंचनाच्या दृष्टीने उपयोग होतो. रावी नदीच्या पाणीवाटप विषयी भारत आणि पाकिस्तान यांदरम्यान 1960 मध्ये एक करार झालेला आहे. हिमाचल प्रदेश राज्यात रावी नदीवर काक्री, हिब्रा, बाला, कुराण, चारोर व खुजारा हे जलविद्युतनिर्मिती प्रकल्प आहेत.\nरावी नदी हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रोहतांग खिंडीतून उगम पावते आणि हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि पंजाबमधून वाहत जाऊन झांग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेनाओ नदीला मिळते. ज्यावर थेन धरण बांधले आहे.\nतर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/2020", "date_download": "2022-12-09T16:32:08Z", "digest": "sha1:HGA3OZX7TWU2QMECAQ7HHTIJJY2AQ2TA", "length": 3672, "nlines": 45, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | Marathi Birthday Kavita For Brother", "raw_content": "\nदादा तू 🍾, मला लढायला आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं 🥳. तुझ्या शिवाय सगळं जग माझ्या साठी अपूर्ण आहे🎊. Wish you Happy Birthday Dada 🍰\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nभावासाठी कविता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/43048/", "date_download": "2022-12-09T15:01:18Z", "digest": "sha1:4JGI2MENGRJ5WAM3KXJ7DKVAZIATR6AO", "length": 8167, "nlines": 101, "source_domain": "mnews.esy.es", "title": "शेतकऱ्यांचा एल्गार, दिल्लीत जंतर-मंतरवर आजपासून आंदोलन करणार | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra शेतकऱ्यांचा एल्गार, दिल्लीत जंतर-मंतरवर आजपासून आंदोलन करणार\nशेतकऱ्यांचा एल्गार, दिल्लीत जंतर-मंतरवर आजपासून आंदोलन करणार\nनवी दिल्लीः केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन ( ) करत असलेल्या शेतकऱ्यांना दिल्लीत जंतर-मंतवर आंदोलना करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. ही परवानगी फक्त २२ जुलैपासून ते ९ ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. आंदोलनाची वेळ ही सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापनाने अटींवर आंदोलनाला परवानगी दिली आहे.\nदिल्लीत जंतर-मंतरवर रोज २०० करतील. यासोबतच त्यांना करोनाच्या नियमांचे पालनही करावे लागणार आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी शेतकऱ्यांना जंतर-मंतरवर आंदोलनाला परवानगी दिली आहे, असं सूत्रांनी सांगितलं. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सिंघू सीमेवरून शेतकऱ्यांना जंतर-मंतर येथे आणलं जाईल, असं पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. महागाई, करोना महामारी आणि करोनाने होणारे मृत्यू अशा विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आता शेतकरी आंदोलनानेही त्यात भर पडणार आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.\nशेतकरी संघटनांच्या नेत्यांची दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी बैठक झाली होती. संसदेच्या अधिवेशना दरम्यान शेतकरी जंतर-मंतरवर शेतकऱ्यांची संसद भरवतील. हे आंदोलन शांततेत केले जाईल. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली जाईल. यादरम्यान, एकही आंदोलक संसदेत जाणार नाहीत, असं पोलिसांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी सांगितलं होतं.\nPrevious articleठाण्यात डान्स बारवर कुणाचा वरदहस्त; आणखी चौघे निलंबित\nNext articleराफेल विमानांचा नॉन स्टॉप ८ हजार किलोमीटरचा प्रवास\nGram Panchayat Election, पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचे फोटो एकाच बॅनरवर, कार्यकर्त्यांची एकजूट, बीड जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण – panjkaja munde dhananjay munde photos...\nswift accident news, स्विफ्ट कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात; कॉलेजमधील ३ तरुणी आणि २ तरुणांचा मृत्यू – swift car accident on nashik pune highway...\nNew York Fed Reserve, अमेरिकेत पुन्हा भारतीयांचा डंका; कोण आहेत सुश्मिता शुक्ला, फेड रिझर्व्हच्या मोठ्या पदावर नियुक्ती – who is sushmita shukla indian-origin named...\nlay off news, मंदीची झळ; जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी ‘इन ॲक्शन’, सुरु करणार...\nIPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला अर्जुन तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल…\nसरस्वती सन्मान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर\nगाजलेल्या नाराजीनाट्यामुळे 'यांच्या' पालकमंत्रीपदाला हुलकावणी\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://anandkshan.blogspot.com/2009/09/blog-post_376.html", "date_download": "2022-12-09T16:04:12Z", "digest": "sha1:ARGEP3HWTZD2KVEKPNTTDLLUM7IZE255", "length": 8303, "nlines": 201, "source_domain": "anandkshan.blogspot.com", "title": "आनंद क्षण: तो बाप असतो", "raw_content": "\nआनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...\nआजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....\nमराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतिची पापणी भरु दे\nमाझ्या नावाचा एकच थेंब\nतिच्या नयनी तरु दे\nबालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.\nबाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो\nऔषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो\nसगळ्यांना ने आण करतो\nसिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,\nम्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो\nचांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो\ndonation साठी उधार आणतो,\nवेळ पडली तर हातापाया पडतो\nकॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो\nस्वतः फाट्क बनियन घालून\nतुम्हाला jeans ची pant घेऊन देतो\nस्वतः टपरा mobile वापरून,तुम्हाला stylish mobile घेऊन देतो\nतुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो\nतुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो\nlovemarriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो\n\"सगळ नीट पाहिलं का\" म्हणून खूप ओरडतो\n\"बाबा तुम्हाला काही समजत का \"अस ऐकल्यावर खूप रडतो\nमाझ्या चिऊला नीट ठेवा\nअसे हात जोडून सांगतो\nकवी : राजेश जोशी\nईतर संग्रह: संदिप खरे गाणी सांजगारवा मराठी चित्रगीत पु.ल. कथाकथन ईतर कथानके\nकृपया याची नोंद घ्या\nया ब्लोगवरील एकही कविता/लेख मी लिहिलेली/लिहिलेला नाही व येथील कवितांचा/लेखांचा कोणताही व्यवहारी वापर मी करत नाही.\nहा माझा केवळ एक संग्रह आहे.\nमूळ कवी व लेखका व्यतीरीक्त कुणीही येथिल लेखांचा आणि कवितेंचा व्यवहारी वापर करु नये हि विनंती.\nतुम्हालाही या कामाला हातभार लावायचा आहे;तर मला मराठी साहित्य ईपत्राने anandkale.in@gmail.com या पत्त्यावर पाठवा.\nमी तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाची वाट पाहत आहे.\nतुमचा आनंद हाच उद्देश. भेट दिल्याबद्दल आभारी आहे.पुन्हा जरुर भेट द्या. मी आपली वाट पाहत आहे.\nया परता आनंदआणखी कोणता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T15:14:42Z", "digest": "sha1:GPJ3VF75GDH3QMTTYWIPMF3APIBFYIK2", "length": 13533, "nlines": 219, "source_domain": "etaxwala.com", "title": "वेगाने वाढणाऱ्या ब्युटी इंडस्ट्रीतील उद्योगसंधी - ETaxwala", "raw_content": "\nवेगाने वाढणाऱ्या ब्युटी इंडस्ट्रीतील उद्योगसंधी\nभारताची लोकसंख्या १३० कोटी असून यातील ४८ टक्के लोकसंख्या २५ वयोगटाच्या खाली आहे. या वयोगटातील व्यक्ती आपल्या सुंदरतेवर अधिक लक्ष देतात. आज प्रत्येक महिला आपल्या सौंदर्याप्रती जागरूक झालेली आहेत. यामुळेच ब्युटीपार्लर या क्षेत्रात अनेक नवनवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत.\nभारतात ब्युटी इंडस्ट्री या व्यवसायात दरवर्षी तीस टक्क्यांनी वाढ होत आहे. संपूर्ण जगात भारत या व्यवसायात दुसर्‍या क्रमांकावर आहे. आजही अनेक ब्युटीशियन भारतात प्रशिक्षण घेऊन विदेशात यशस्वीपणे व्यवसाय करीत आहे. भारतातील प्रशिक्षित ब्युटीशियनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.\nब्युटी इंडस्ट्री पुढील पाच वर्षात तिप्पट होईल असा अंदाज एफआयसीसीआय या संस्थेने वर्तवला आहे. ब्युटीशियन व्यवसायातले आधुनिक तंत्रज्ञान युवतींना आत्मसात व्हावे म्हणून आज सरकारी तसेच खासगी संस्थेत विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहे.\nशासकीय आयटीआयमध्ये इयत्ता दहावीनंतर बेसिक कॉस्मॅटोलॉजी हा एक वर्षाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. खासगी संस्थेत तीन महिन्यांपासून ते चार वर्षांपर्यंतचे विविध अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत.\nपर्ल अकादमी, शहनाझ हुसेन ब्युटी अकादमी, लॅक्मे अकादमी, व्हीएलसीसी, जुडी ब्युटी अकादमी, आयएसएएस इंटरनेशनल ब्युटी स्कूल आदी संस्था ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण देतात. या अभ्यासक्रमांतर्गत फेशियल, मेनिक्युअर, पेडीक्युअर, व्हॅक्सिंग, थ्रेडिंग, ब्लिचिंग, मेकअप, स्क्रीन ट्रीटमेंट आदी शिकवले जाते.\nआधुनिक हेअर केअरमध्ये हेअर कटिंग, हेअरस्टाईल, हेअर कलरिंग, हेअर लाईटनिंग, हेअर स्पा, हेअर स्ट्रेटनिंग, हेअर कर्लिंग, हेअर प्रेसिंग असे प्रकार आहेत, तर विशेष फेशियल, बायोलीफ्ट फेशियल, पॅसाफिल, अ‍ॅक्ने, ओलेजन, अरोमा थेरपी, विधुत प्रवाह आणि गोल्ड फेशियल याशिवाय मेनिक्युअरमध्ये रेग्युलर, फ्रेंच, स्पा, पॅराफिन, हॉट स्टोन, लक्झरी, ब्राझिलियन, युरोपियन, हॉट ऑईल व इलेक्ट्रीक मेनिक्युअर असते. मेकअपमध्ये डे, नाईट, करेकटीव्ह, ब्राईडल मेकअप आदींचे प्रशिक्षण दिले जाते.\nविविध सौंदर्यप्रसाधने व त्यांचे उपयोग, मेकअपचे प्रकार, महत्त्व, त्यासाठी लागणारी साधने, उपकरणे, साहित्य जसे मेकअप ब्रश, फाऊंडेशन ब्रश, कन्सिलर, ब्लशर, आय लायनर, स्मजर, लिप ब्रश, क्लिन्झर, टोनर, मॉईश्चरायझर, कॉम्पट पावडर, काजळ, मस्कारा, आई ब्रो पेन्सिल, लिप लायनर, लिपस्टिक, लिप ग्लॉस, आय शॅडो आदींचा वापर कसा करावा, विविध प्रकारचे व्यायाम, संतुलित आहार, शरीर व वजन व्यवस्थापन, आयुर्वेद आदींचे प्रशिक्षण दिले जाते.\nब्युटी क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सौंदर्य उत्पादक, ब्युटीशियन, हेल्थ स्पा, सौंदर्य सल्लागार, सौंदर्य उपचारतज्ज्ञ, मेकअप आर्टिस्ट, इलेक्ट्रोलॉजिस्ट, जेल टेक्निशियन, मसाज थेरीपीस्ट, स्टाईल हेअर ड्रेसर, मेनिक्युअरिस्ट, पेडीक्युअरिस्ट, अरोमा थेरपीस्ट, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, सलून व्यवस्थापन, ब्युटी प्रशिक्षिका आदी अनेक प्रकारचे व्यवसाय तसेच नोकरीचे दरवाजे उघडे होतात.\nब्युटीशियनचे काम सौंदर्य खुलवणे हे आहे. ब्युटीपार्लरसाठी स्वत:चे दुकान असल्यास पन्नास हजार रुपयांत ब्युटीपार्लर सुरू करू शकतो. या व्यवसायातून दहा ते पंधरा हजार रुपये प्रती महिना कमवू शकतो.\nदोन ते तीन लाख रुपये भांडवलातून ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू केल्यास तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता, संवाद कौशल्य, व्यवसायाची आवड आदींच्या जोरावर या व्यवसायातून त्यातून वीस ते नव्वद हजार रुपये प्रती महिना कमाई होऊ शकते. आज गावोगावी अन गल्लोगल्ली ब्युटी पार्लर सुरू झालेले आपण पाहतो, असे असताना या संधीचे सोने करायलाच हवे, नाही का\nThe post वेगाने वाढणाऱ्या ब्युटी इंडस्ट्रीतील उद्योगसंधी appeared first on स्मार्ट उद्योजक.\nप्रवास एका आयुर्वेदिक डॉक्टरने स्थापन केलेल्या बलाढ्य कंपनीचा…\nआयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी व्यवसाय सुरू करण्याचा धोका घेवून तर बघा\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://lokshahilive.com/jalgaon-43/", "date_download": "2022-12-09T15:35:56Z", "digest": "sha1:PPJYJK6EJUAHXHCSJHXMRPUYDHZLXS6X", "length": 9064, "nlines": 208, "source_domain": "lokshahilive.com", "title": "जिल्हा परिषद उर्दु शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप - लोकशाही", "raw_content": "\nजिल्हा परिषद उर्दु शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nहिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण \nसलग सातव्यांदा गुजरात मध्ये कमळची बाजी…\nजळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क\n“समाज सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा ” अशी धारणा असणारे जळगाव येथील ॲड. शरीफ पटेल आणि जिल्हा न्यायालयातील कार्यरत कर्मचारी बी. जी.नाईक यांच्या आर्थिक योगदानातून जि.प.ऊर्दू कडगांव शाळेतील इयत्ता १ ते ५ वी मधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, वह्या, कंपास कीट, वॉटर बॅग, लंच बॉक्स इत्यादी शैक्षणिक साहित्याचे आणि अंगणवाडीतील सर्व बालकांना बिस्किटाचे पाकीटे वाटप करण्यात आले.\nसमाज सेवेच्या स्वरूपात मोफत वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमात सरपंच ग्राम पंचायत कडगाव भारती कोळी, शा.व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक अ.रशीद मोमीन, शिक्षक शेख रेहान, अंगणवाडी सेविका आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. सदरील कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांचे मार्गदर्शन लाभले.\nशिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदेंना देणार पाठिंबा, भाजप खासदाराचा दावा\nआरपीएफ भुसावळ मंडळातर्फे बाईक रॅली व जनजागृती मोहीम\nLive : शिवसेनेचे 29 आमदार फुटले; सरकार कोसळणार\nमोठी बातमी : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; काय आहेत नवे नियम, वाचा\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nहम अंग्रेजो के जमाने के जेलर नही, लेकीन डब्बेवाले जरूर है – सुभाष तळेकर\nपल्सर चोरताना रंगेहाथ सापडला, खिशात निघाल्या मास्टर चाब्या\nभीषण अपघातात पत्नीसह पोलीस अधिकारी जागीच ठार…(व्हिडीओ)\n“मंत्रिपद गेलं खड्ड्यात..” गुलाबराव पाटलांचा संताप\nशहरात आजपासून नमाज घरीच होणार -मुफ़्ती अतिकउर रहेमान\nकोविड केअर सेंटरसाठी ५० पीपीई किट उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/tag/pantpradhan-pik-vima-yojana-2022/", "date_download": "2022-12-09T15:03:39Z", "digest": "sha1:VLPZNVHCWEAACWPFFJF3ZXRYYKJGHBO2", "length": 4016, "nlines": 52, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "Pantpradhan Pik Vima Yojana 2022 – महासरकारी शेतकरी योजना", "raw_content": "\nअर्ज सुरु खरीप पीक विमा अनुदान योजना 2022 संपूर्ण माहिती\n247 कोटी पीक विमा नुकसान भरपाई अनुदान योजना 2022 महाराष्ट्र मंजूर\nबेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2022 माहिती मराठी महाराष्ट्र Benefits Eligibility\nद्राक्ष एप्रिल छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक\n नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-suvichar.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83-%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%82-father/", "date_download": "2022-12-09T16:18:58Z", "digest": "sha1:KJLLMVHVQBR3H3EHCWOQFIE5TU2LMRF6", "length": 8389, "nlines": 161, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "स्वतः डब्बा मोबाईल वापरून – वडील मराठी सुविचार – Father Suvichar in Marathi – मराठी सुविचार", "raw_content": "\nMarathi Quotes Marathi Shayari Whatsapp status नवीन सुविचार नाती प्रेम वडील शुभ रात्री शुभ सकाळ सुंदर सुविचार\nस्वतः डब्बा मोबाईल वापरून – वडील मराठी सुविचार – Father Suvichar in Marathi\nस्वतः डब्बा मोबाईल वापरून – वडील मराठी सुविचार – Father Suvichar in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…\nस्वतः डब्बा मोबाईल वापरून\nमुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…\nस्वतः फाटकी चप्पल घालतो\nपण पोराला नवीन बूट घेऊन देतो…\n– तो एक बाप असतो.\nप्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार\nतरीही मला खात्री आहे की,\nत्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे\nजे कायम आपल्याला मुलगा आणि\nवडील म्हणून एकत्र ठेवतं\nहे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती\nजगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल\nपण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात\nमैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार\nकसं जगायचं शिकवलं नाही,\nपण त्यांना बघून मी जगायला शिकलो\nदेव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा\nतुम्हीही कितीही मोठे झालात\nतरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही\nमोठा माणूसच म्हणून पाहणार आणि\nतो म्हणजे तुमचा बाबा\nशुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार\nआयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे\nते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला\nकृपया :- मित्रांनो हे (Money Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/tag/sharad-pawar/", "date_download": "2022-12-09T15:15:08Z", "digest": "sha1:Q5IOX3BYYK6JI6D7NHQ3RE3H4RX2242T", "length": 3495, "nlines": 48, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "Sharad Pawar Archives - Young Maharashtra", "raw_content": "\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार सविस्तर वाचा\nमहाराष्ट्रात आणखीन एका बंडाची चाहूल, पुन्हा एकदा राजकीय भूकंप\nमहाराष्ट्रात आणखीन एका बंडाची चाहूल, पुन्हा एकदा राजकीय भूकंप सविस्तर वाचा\nशरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाद केलं\nशरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाद केलं सविस्तर वाचा\nताज्या बातम्या / राजकीय\nमोठी बातमी: राष्ट्रवादीचे दहा-बारा आमदार शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात,शिंदे गटाच्या ‘या’ मोठ्या नेत्याने केला दावा\nमोठी बातमी: राष्ट्रवादीचे दहा-बारा आमदार शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात,शिंदे गटाच्या ‘या’ मोठ्या नेत्याने केला दावा सविस्तर वाचा\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://newsposts.in/06/09/2021/chandrapur-beating-his-beloved-wife-in-a-domestic-dispute-wife-dies-during-treatment/", "date_download": "2022-12-09T16:20:53Z", "digest": "sha1:P3QHUW2DI7QNL4QAJ4THERYZ7S5FETCS", "length": 16193, "nlines": 208, "source_domain": "newsposts.in", "title": "घरगुती वादातून प्रियसी पत्नीला जबर मारहाण; उपचाादरम्यान पत्नीचा मृत्यू | Newsposts.", "raw_content": "\nTeachers Day : आज, जानें 5 सितंबर को मनाया जाने के…\nलड़का डंडा लेकर मुर्गे को छेड़ रहा था, अचानक मुर्ग़े …\n१३ विद्यार्थियों ने फ़ीस न भरने पर विद्यालय ने TC रजिस्टर्ड…\nVaccine के दो डोज के बाद कोविड बूस्टर की भी होगी…\nयूपी के पूर्व मुख्‍यमंत्री कल्‍याण स‍िंह का न‍िधन\nताडोबात सचिनने पूजले सर्जा राजाला\nघरगुती वादातून प्रियसी पत्नीला जबर मारहाण; उपचाादरम्यान पत्नीचा मृत्यू\nसविता गोविंदवार यांना विद्यावाचस्पती (PHD) पदवी\nत्या महिलेचे दोन दिवसानंतर प्रेत मिळाले\nपेट्रोल पंपावरुन पेट्रोल – डीझेलची चोरी करणाऱ्या चोरांचा ब्रम्हपुरी पोलीसांनी लावला…\nHome Marathi घरगुती वादातून प्रियसी पत्नीला जबर मारहाण; उपचाादरम्यान पत्नीचा मृत्यू\nघरगुती वादातून प्रियसी पत्नीला जबर मारहाण; उपचाादरम्यान पत्नीचा मृत्यू\nकिन्ही गावातील घटना; फिर्यादी पोलीस पाटलाच्या तक्रारीवरून पती’ला चौकशीसाठी ताब्यात\nचंद्रपूर : दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्यातच सात जन्माच्या गाटी बाधल्या मात्र, त्या फार काळ टिकू शकल्या नाही. अल्प काळातच सुखी संसारात मिठाचा खडा पडला. दोघांमध्येही वाद वाढला. आणि हा वाद जीव जाण्याईतपत विकोपाला गेला.\nघरघुती वादातून मनोज सुरेश कंन्नाके याने गुरवार २ तारखे’ला रात्री ११.३० च्या सुमारास पत्नी सुषमा कंन्नाके हिला जबर मारहाण केली होती.\nमात्र, उपचाादरम्यान काल रात्री तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतक पत्नी सुषमा मनोज कंन्नाके वय- २३ आणि आरोपी मनोज सुरेश कंन्नाके वय- २५ रा. दोघेही किन्ही या पती आणि पत्नीचे या दोघांचेही शुल्लक कारणावरून एकमेकाशी वाद व्हायचे. आणि या वादात पती मनोज सुरेश कंन्नाके हा पत्नी सुषमा हिला मारहाण करायचा. दि.२ तारखेला गुरवार रात्री ११.३० च्या सुमारास भांडण झाले. या भांडणात पती मनोज कंन्नाके यांनी पत्नी सुषमा मारहाण केली. तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते.\nमात्र, उपचाादरम्यान काल रात्री १०.३० ला तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अल्प काळात या दोन प्रेमविवाहचा अंत झाल्याने किन्ही गावात काल मध्यात्री पासून स्मशान पसरली आहे. फिर्यादी पोलीस पाटील अरुण नागोबा बुच्चे यांच्या तक्रारीरून पती मनोज कंन्नाके याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेझ मुलांनी करीत आहे.\nPrevious articleसविता गोविंदवार यांना विद्यावाचस्पती (PHD) पदवी\nNext articleताडोबात सचिनने पूजले सर्जा राजाला\nताडोबात सचिनने पूजले सर्जा राजाला\nसविता गोविंदवार यांना विद्यावाचस्पती (PHD) पदवी\nत्या महिलेचे दोन दिवसानंतर प्रेत मिळाले\nताडोबात सचिनने पूजले सर्जा राजाला\n◆ तुकूमच्या दोन शेतक-यांना टाॅवेल आणि एकशे एक रूपयाची भेट ◆ तिस-याही दिवशी सचिनला वाघाचे दर्शन नाही चंद्रपूर : लाखों चाहत्यांचा फॅन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर...\nघरगुती वादातून प्रियसी पत्नीला जबर मारहाण; उपचाादरम्यान पत्नीचा मृत्यू\nसविता गोविंदवार यांना विद्यावाचस्पती (PHD) पदवी\nत्या महिलेचे दोन दिवसानंतर प्रेत मिळाले\nपेट्रोल पंपावरुन पेट्रोल – डीझेलची चोरी करणाऱ्या चोरांचा ब्रम्हपुरी पोलीसांनी लावला...\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nताडोबात सचिनने पूजले सर्जा राजाला\nघरगुती वादातून प्रियसी पत्नीला जबर मारहाण; उपचाादरम्यान पत्नीचा मृत्यू\nसविता गोविंदवार यांना विद्यावाचस्पती (PHD) पदवी\nत्या महिलेचे दोन दिवसानंतर प्रेत मिळाले\nपेट्रोल पंपावरुन पेट्रोल – डीझेलची चोरी करणाऱ्या चोरांचा ब्रम्हपुरी पोलीसांनी लावला छडा\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nTeachers Day : आज, जानें 5 सितंबर को मनाया जाने के…\nलड़का डंडा लेकर मुर्गे को छेड़ रहा था, अचानक मुर्ग़े …\n१३ विद्यार्थियों ने फ़ीस न भरने पर विद्यालय ने TC रजिस्टर्ड…\nVaccine के दो डोज के बाद कोविड बूस्टर की भी होगी…\nयूपी के पूर्व मुख्‍यमंत्री कल्‍याण स‍िंह का न‍िधन\nताडोबात सचिनने पूजले सर्जा राजाला\nघरगुती वादातून प्रियसी पत्नीला जबर मारहाण; उपचाादरम्यान पत्नीचा मृत्यू\nसविता गोविंदवार यांना विद्यावाचस्पती (PHD) पदवी\nत्या महिलेचे दोन दिवसानंतर प्रेत मिळाले\nपेट्रोल पंपावरुन पेट्रोल – डीझेलची चोरी करणाऱ्या चोरांचा ब्रम्हपुरी पोलीसांनी लावला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/01/blog-post_19.html", "date_download": "2022-12-09T15:44:09Z", "digest": "sha1:6OR7YUOFXJ53ULBL5GG4ERVLNJFKXQVA", "length": 8771, "nlines": 162, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "खानापुर नगरपंचायतीवर सुहासनाना शिंदे गटाची सत्ता", "raw_content": "\nHomeसांगलीखानापुर नगरपंचायतीवर सुहासनाना शिंदे गटाची सत्ता\nखानापुर नगरपंचायतीवर सुहासनाना शिंदे गटाची सत्ता\nखानापुर : खानापुर नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणूकीत आमदार अनिलभाऊ बाबर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-शिवसेना आघाडीला १७ पैकी ९ जागी यश मिळाले असून विरोधी जनता आघाडीला ७ जागा तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाजपला भोपळा हि फोडता आली नाही.\nशिवसेना- काँग्रेस आघाडीला ९ जागा मिळाल्या. तर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील सचिन शिंदे, राजेंद्र माने, राजाभाऊ शिंदे आणि अनिल शिंदे यांच्या गटाला ७ जागा मिळाल्या असून एक अपक्ष निवडून आला आहे. निकालानंतर सत्ताधारी गटाने फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष केला.\nसुहास सर्जेराव ठोंबरे - जनता आघाडी\nपुष्पलता अशोक माने - जनता आघाडी\nजयश्री स्वप्निल मंडले -काँग्रेस\nचंदना पांडुरंग भगत- शिवसेना\nराजेंद्र आनंदराव माने- जनता आघाडी\nमारुती कुंडलिक भगत- जनता आघाडी\nआनंदकुमार बाबुराव जंगम- जनता आघाडी\nयशवंत किसन तोडकर-जनता आघाडी\nरोहित प्रकाश त्रिंबके- अपक्ष\nउमा रामचंद्र देसाई- जनता आघाडी\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nखरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्न\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibookspdf.com/about-us", "date_download": "2022-12-09T14:49:09Z", "digest": "sha1:4PCI35DQN2CY4IWC7LMSAZ7MQX4XDM5X", "length": 3389, "nlines": 37, "source_domain": "www.marathibookspdf.com", "title": "About Us", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो, तुम्हा सर्वांचे Marathibookspdf.com वेबसाईट वरती स्वागत आहे. मित्रांनो ही साईट एक Marathi Books Pdf Download Portal आहे, जिथे कोणीतीही व्यक्ती इथे ऊपलब्ध असलेल्या Marathi Books PDF फाइल्स ना विनामूल्य डाउनलोड करू शकतो.\nआम्‍हाला अशा लोकांचे जीवन सोपे बनवायचे आहे, जे कधी ही आणि कुठे ही वाचण्‍यासाठी किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी PDF स्वरूपात सामग्री डाऊनलोड करण्यासाठी इच्छुक आहेत.\nmarathibookspdf.com वर उपलब्ध असलेली सर्व सामग्री ही पब्लिक डोमेन किंवा मुक्त स्रोत सामग्री आहे. या साइट वरील सर्व पुस्तके, पीडीएफ किंवा ईबुक आमच्या साइट वरती ऑनलाइन अपलोड केले गेले जात नाही.\nmarathibookspdf.com साईट फक्तं लोकांना मदत करण्यासाठी, फक्त डाउनलोड करण्यायोग्य पब्लिक डोमेन वेबसाइट ची लिंक शेअर केल्या गेल्या आहेत. आमच्या ह्या वेबसाईट द्वारे कोणत्याही कॉपीराइट नियमांचे उल्लंघन केलेले नाही किंवा केले जात नाही.\nजर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला आमच्या वेबसाइट वरती उपलब्ध असलेली सामग्री, त्यांच्या कॉपीराइट नियमांचे उल्लंघन करणारी किंवा सामग्रीची मालकी मानत असेल, तर ती सामग्री या साईट वरून डिलेट करण्यासाठी खाली दिलेल्या ईमेल आयडी वरती ई-मेलद्वारे आमच्याशी संपर्क साधा.\nआपल्या मित्रांसोबत शेयर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/category/meaning/page/2/", "date_download": "2022-12-09T15:24:31Z", "digest": "sha1:SFSCPRVB2GR55TYGDYPM3CEPEMPP2RSP", "length": 2776, "nlines": 48, "source_domain": "www.marathimol.com", "title": "Meaning - Marathi Mol", "raw_content": "\nDesignation Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेख मध्ये डेसिग्नेशन चा मराठीत काय अर्थ (Designation …\nCrush Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेख मध्ये क्रश चा मराठी अर्थ ( crush …\nVibes Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज या लेख मध्ये आपण vibes शब्दाचा मराठी मध्ये काय अर्थ …\nWhat Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण What शब्दाचा हिंदी अर्थ काय असतो (Meaning Of What …\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/2022", "date_download": "2022-12-09T15:23:35Z", "digest": "sha1:TZRIJZWTTURCTZEKHVZBSRQHT6FOWE6J", "length": 3779, "nlines": 45, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा", "raw_content": "\n\"संघर्ष\" या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे दादा तू आहेस 🎉. असाच माझ्या पाठीशी नेहमी उभा रहात जा दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉.\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nभावासाठी कविता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस\nभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T17:17:46Z", "digest": "sha1:NGA7XUAM4CP3UAVJH4EYBRWOGHK6SRA2", "length": 11563, "nlines": 69, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "पूर्वा नेमळेकरने अर्ध्यावर सोडली मालिका...ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार पम्मीच्या भूमिकेत - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / आरोग्य / पूर्वा नेमळेकरने अर्ध्यावर सोडली मालिका…ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार पम्मीच्या भूमिकेत\nपूर्वा नेमळेकरने अर्ध्यावर सोडली मालिका…ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार पम्मीच्या भूमिकेत\nरात्रीस खेळ चाले२ या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेनंतर अपूर्वा नेमळेकर हिने झी युवा वाहिनीवरील तुझं माझं जमतंय या मालिकेत पम्मीची भूमिका साकारली आहे. ‘तुझं माझं जमतंय’ ही हलकी- फुलकी, रोमँटिक कॉमेडी मालिका आहे. ही मालिका अश्विनी आणि शुभंकर यांच्या प्रेमकथेभोवती फिरताना दिसते. यामध्ये रोशन विचारे आणि मोनिका बागुल यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर अपूर्वा नेमळेकर यामध्ये ‘पम्मी’ नावाची सुंदर आणि दिलखेचक भूमिका साकारत होती. परंतु अपूर्वा नेमळेकर आपल्या वैयक्तिक कारणास्तव मालिका सोडत असल्याने मालिकेत मोठा बदल घडून येत आहे. पम्मीच्या भूमिकेत आता अभिनेत्री “प्रतीक्षा जाधव ” झळकणार असल्याने या भूमिकेबाबत ती फारच उत्सुक असलेली पाहायला मिळत आहे.\nदेवमाणूस या मालिकेतून प्रतीक्षाने साकारलेल्या मंजुळाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.मराठी नाटक , मालिका, चित्रपट याखेरीज हिंदी मालिका तसेच दाक्षिणात्य चित्रपटातूनही प्रतीक्षा जाधव झळकली आहे. मूळची पुण्याची असलेल्या प्रतिक्षाने कॉलेजमध्ये असताना नाटकांतून काम केले आहे. छोटी मालकीण, मोलकरीणबाई, मेंदीच्या पानावर, दिल्या घरी तू सुखी रहा या मालिका तसेच चला खेळ खेळूया दोघे, तात्या विंचू लगे रहो, जखमी पोलीस, भुताचा हनिमून, सौभाग्य माझं दैवत, खेळ आयुष्याचा हे मराठी चित्रपट तीने साकारले आहेत. दिल ढुंडता है, क्राइम पेट्रोल या हिंदी मालिकेसोबतच एका दाक्षिणात्य चित्रपटाचाही ती एक महत्वाचा भाग बनली आहे. परंतु या सर्वातून देवमाणूस मालिकेतील मंजुळा ही भूमिका तिच्यासाठी अधोरेखित करणारी ठरली आहे या भूमिकेमुळे प्रतिक्षाला प्रसिद्धी तर मिळालीच शिवाय झी युवा वरील मालिकेतून एक तगडी भूमिका साकारण्याची संधी देखील मिळाली आहे. अपूर्वा नेमळेकर हिने ही मालिका का सोडली आहे हे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी लवकरच झी मराठीवर रात्रीस खेळ चाले या मालिकेचा सिकवल येणार आहे. त्यामुळे अपूर्वा पुन्हा एकदा या मालिकेत काम करणार आहे का अशी चर्चा सध्या सुरू आहे. याच कारणामुळे तिने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे का असा प्रश्न तिच्या मालिका सोडण्यामुळे उपस्थित होत आहे. कारण काहीही असो ते लवकरच प्रेक्षकांसमोर उघड होईल पण तुर्तास अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिला नव्याने साकारत असलेल्या पम्मीच्या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा…\nPrevious शशांक केतकरच्या बहिणीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण… या मालिकेतून साकारतीये प्रमुख भूमिका\nNext अपूर्वा नेमळेकरने अर्ध्यावर सोडली मालिका…ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार पम्मीच्या भूमिकेत\nमहाभारत मालिकेतील श्रीकृष्णा साकारणाऱ्या अभिनेत्याने १२ वर्ष संसारानंतर घेतला घटस्फोट\nबिग बॉसचा विजेता ठरला हा स्पर्धक बातमी झाली लिक झाली असल्याचं अनेकांचं मत\nधनंजय माने इथेच राहतात का डायलॉग कसा बनला त्यावर अभिनेते किरण माने ह्यांनी शेअर केला किस्सा\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-PAK-indias-rocket-test-make-complex-sarataj-aziz-5344536-NOR.html", "date_download": "2022-12-09T16:40:59Z", "digest": "sha1:QS65PEELHDEEWOAEHFHM7RKTTGAYYOTH", "length": 4847, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीतून गुंतागुंत - सरताज अझीझ | India's Rocket Test Make Complex - Sarataj Aziz - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारताच्या क्षेपणास्त्र चाचणीतून गुंतागुंत - सरताज अझीझ\nइस्लामाबाद - भारताने अलीकडेच केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे पाकिस्तानची पोटदुखी वाढली आहे. सुरक्षेचे ‘खोटे कारण’ पुढे केले जात आहे. उलट चाचणी केल्यामुळे ‘अनपेक्षित गुंतागुंत ’ वाढली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे सल्लागार सरताज अझीझ यांनी म्हटले आहे. सिनेटच्या सदस्यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणातील अपयशावर केलेल्या टीकेनंतर अझीझ यांनी हे वक्तव्य केले.\n१५ मे रोजी भारताने देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. आेडिशाच्या किनारपट्टीवर ही चाचणी झाली होती. ही कृती अत्यंत चिंताजनक असल्याचा दावा अझिझ यांनी केला आहे.भारताच्या शेजारी राष्ट्रांबद्दलच्या धोरणाशी ही कृती अगदी विसंगत आहे, असा आरोप अझीझ यांनी केला. अशा प्रकारचे क्षेपणास्त्राची निर्मिती करून भारताने सुरक्षेचे कारण पुढे केले शांततापूर्ण मार्गाने शेजाऱ्यांसोबत राहण्याच्या धाेरणाचे उल्लंघन होत आहे.\nभारताने एनएसजीमध्ये सदस्यत्व मिळवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सेऊलच्या बैठकीत ते दिसून येईल. एवढेच नव्हे तर भारताने आमचे शेजारी राष्ट्र असलेले अफगाणिस्तान, इराण यांनाही आपल्या बाजूने घेतले आहे. त्यांची मुत्सद्देगिरी आमच्यापेक्षा सरस ठरली आहे. मुत्सद्देगिरीतील पराभवामुळेच हे झाल्याचे सिनेटर मुशाहिद हुसैन यांनी म्हटले आहे. सिनेटर फारहतुल्ला बाबर यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाला जबाबदारी धरले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/baby-found-to-be-alive-after-hospital-declared-dead-in-jharkhand-mhkp-581052.html", "date_download": "2022-12-09T15:18:22Z", "digest": "sha1:CV32S2OQ3UJQZRZ7DKX34GJNGESS6LKA", "length": 8568, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जिवंत बाळाला डॉक्टरांनी केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं त्यानं सगळेच हादरले – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nजिवंत बाळाला डॉक्टरांनी केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं त्यानं सगळेच हादरले\nजिवंत बाळाला डॉक्टरांनी केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं त्यानं सगळेच हादरले\nएका खासगी क्लिनिकने प्रसूतीनंतर जिवंत नवजात बाळाला मृत घोषित केलं (Baby Found to be Alive After Hospital Declared Dead). डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीय त्याला घेऊन घरी गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.\nएका खासगी क्लिनिकने प्रसूतीनंतर जिवंत नवजात बाळाला मृत घोषित केलं (Baby Found to be Alive After Hospital Declared Dead). डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीय त्याला घेऊन घरी गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.\nसांगू शकता हे काय आहे VIDEO एकदा पाहाच, तुम्हाला विश्वास बसणार नाही\n9 लाखांची चोरी, दीड लाख फक्त खाण्यावर उडवले, बॉयफ्रेंडसाठी तरुणीने काय केलं\nअनुराग कश्यपचा नागराज मंजुळेंवर निशाणा; म्हणाला,'सैराटनं मराठी सिनेमा उद्ध्वस्त'\nअसं प्री-वेडिंग शूट नको गं बाई नवरीसोबत धक्कादायक घडलं, तुम्ही व्हा सावध\nरांची 18 जुलै: एका खासगी क्लिनिकने प्रसूतीनंतर जिवंत नवजात बाळाला मृत घोषित केलं (Baby Found to be Alive After Hospital Declared Dead). यामुळे वैतागलेल्या नातेवाईकांनी क्लिनिकची तोडफोड करत आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ही घटना झारखंडच्या (Jharkhand) देवघरमधील काली मंडा रोडवरील एका खासगी रुग्णालयातील आहे. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रकरण शांत केलं.\nजलसमाधीनंतर 111 वर्षांनी आता असं दिसतं टायटॅनिक\nमधुपूर पिपरासोल निवासी असलेली नवजात बाळाचा आजी रेखा देवी यांनी सांगितलं, की क्लिनिकमध्ये तिच्या सुनेची प्रसूती केली गेली. जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हे बाळ जिवंत नसून त्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी पुढे सांगितलं, की डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीय त्याला घेऊन घरी गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र, अंत्यसंस्कारावेळीच नवजात बाळ अचानक रडू लागलं. यानंतर सर्वांनाच धक्का बसला.\n44 वर्षानंतर तरुणीवरील बलात्काराचं आणि हत्येचं गूढ उलगडलं; DNA मुळे मोठा खुलासा\nकुटुंबीयांना समजलं, की ज्या बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं ते जिवंत आहे. या घटनेनंतर वैतागलेले नातेवाईक रुग्णालयात गेले आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. यासोबतच नातेवाईकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. नवजात बाळाला चांगल्या उपचारासाठी देवघर इथे घेऊन जाण्यात आलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, संबंधित रुग्णालयाच्या संचालकांनी हे सर्व खोटं असल्याचा दावा केला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.khanacademy.org/math/in-in-class-7th-math-cbse/x939d838e80cf9307:exponents-and-powers/x939d838e80cf9307:laws-of-exponents/e/divide-powers", "date_download": "2022-12-09T16:37:01Z", "digest": "sha1:EMZRVQCI2FFGTBIF446EWGDPVXS43LYB", "length": 2278, "nlines": 40, "source_domain": "mr.khanacademy.org", "title": "घातांचा भागाकर करा (सराव) | घातांकांचे नियम | खान अकॅडमी", "raw_content": "\nतुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.\nलॉग इन करण्यासाठी आणि खान अकॅडमीची सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, कृपया तुमच्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.\nअभ्यासक्रम,कौशल्य आणि व्हिडिओ शोधा\nइयत्ता 7 गणित (भारत)\nयुनिट 11: धडा 2\nइयत्ता 7 गणित (भारत)>\nघातांक आणि घात >\nवापरण्याच्या अटी गोपनीयता धोरणकुकी सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/03/World-Water-Day-Know-the-Benefits-of-Drinking-Water.html", "date_download": "2022-12-09T15:49:54Z", "digest": "sha1:ZQXKESPUTZNKLXFJKFHSDGTPEYY5MFAW", "length": 9910, "nlines": 132, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "‘जागतिक जल दिन’ : जाणून घ्या, पाणी पिण्याचे फायदे!", "raw_content": "\nHomeमनोरंजन ‘जागतिक जल दिन’ : जाणून घ्या, पाणी पिण्याचे फायदे\n‘जागतिक जल दिन’ : जाणून घ्या, पाणी पिण्याचे फायदे\nआटपाडी: आज २२ मार्च म्हणजेच ‘जागतिक जल दिन’ आहे. मानवी शरीराचा ६० टक्के भाग पाण्याने बनलेला आहे, तरी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासोबतच, पाणी पिण्याचे अनेक अनेक फायदे आहेत. प्रचंड गरमीमुळे खूप घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. अशा परीस्थितीत शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. दररोज कमीतकमी २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक असते.\nमिळालेल्या माहितीनुसार, सांधे आणि पाठीचा कण्यामध्ये आढळणारे कार्टिलेजमध्ये ८० टक्के पाणी असते. दीर्घकालीन डिहायड्रेशनमुळे सांध्यांची वेदना शोषून घेण्याची क्षमता कमी होऊ शकते, ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. म्हणूनच दररोज पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे.\nरक्तामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते आणि शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये ऑक्सिजन पोहचवण्याचे काम रक्त करते. अशात शरीरातील पाण्याची पातळी खालावल्यास ऑक्सिजनचा पुरवठा बाधित होतो.त्यामुळे, पाणी प्यायल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारते.\nजेव्हा तुम्ही दररोज २ ते ३ लिटर पाणी पिता तेव्हा याचा फायदा त्वचेला आणि केसांना होतो. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा तेजस्वी होते. जर शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तर त्वचेच्या अनेक समस्या जाणवू लागतात. यामध्ये त्वचेचे विकार, कमी वयात सुरकुत्या पडणे, म्हातारपणाची लक्षणे दिसू लागतात.\nतसेच, नियमित पाणी प्यायल्याने आपले वजन कमी होते. जर प्रत्येक दिवशी ८ ते १० ग्लास पाणी पित असाल तर तुम्हाला आपले पोट भरलेले वाटेल. त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात अन्न ग्रहण करणार नाहीत.त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास जेवणाच्या आधी पाणी पिणे आयांत योग्य प्रमाणात ठरू शकते.\nत्याचप्रमाणे, शरीरामध्ये अनेक प्रकारचे विषारी पदार्थ जमा होत असतात, ज्यांना वेळच्यावेळी शरीरातून बाहेर काढणे गरजेचे असते. शरीरातून मल आणि मूत्र बाहेर काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. घाम येण्याच्या प्रक्रियेतही पाण्याची गरज असते.\nअपुरे पाणी पिल्याने किडनी स्टोन आणि तसेच, इतर समस्या उद्भवू शकतात. आणि रक्त घट्ट होऊ शकते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या जाणवू शकते.\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nखरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्न\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/kaldoha-walankond", "date_download": "2022-12-09T16:52:50Z", "digest": "sha1:ANHZXNHQE564LL2HFJAJRIA76VHK5ZRE", "length": 39595, "nlines": 260, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "काळडोह वाळणकोंड - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nअज्ञाताचे आकर्षण सर्वांनाच असते. सृष्टीत आजही अशी अनेक रहस्ये लपली आहेत ज्यांचा शोध घेणे मानवाला शक्य झालेले नाही. आता रायगड जिल्ह्याचेच उदाहरण घ्या, एका बाजूस दुर्गम सह्यपर्वतरांगा व दुर्सया बाजूस अरबी समुद्र यांच्या मधोमध असलेल्या या निसर्गसंपन्न अशा भुप्रदेशात अनेक रहस्यमय स्थळे आहेत ज्याची माहिती फारच कमी लोकांना आहे. याच रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडे असलेला वळणकोंड हा डोह सुद्धा अशाच एका अज्ञात गुढाची सफर आपल्यास घडवतो.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nरायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडे असणारी सर्वात मोठी नदी म्हणजे सावित्री. ती महाबळेश्वरजवळ उगम पाऊन महाडमार्गे पुढे बाणकोटजवळ समुद्रास मिळते. घोड, गांधारी व काळ व नागेश्वरी या तिच्या उपनद्या आहेत. या पैकी गांधरी हि उपनदी सह्याद्री रांगेत पुनाड येथे उगम पावते तर काळ नदी कोकणदिव्याजवळील कावळ्या घाटाजवळ उगम पावते. सावित्री नदीला बिलगर्णाया या चार नद्यांच्या काठावरील प्रदेश मोकळा व पिके देणारा आहे. या नद्या लहाव व वाकड्यातिकड्या असून समुद्रास मिळण्याआधीच त्यांची पात्रे कोरडी पडतात. पावसाळ्यात मात्र या नद्यांना पूर येतो पण उन्हाळ्यात या कोरड्या पडतात. याच दक्षीण कोकणातील जमीन सामन्यतरू खडकाळ व नापिक आहे परंतु तित नद्या व खाड्या पुष्कळ असल्याने त्यांच्या काठचा प्रदेश मात्र सुपीक आहे. मुख्य पिक तांदूळ असून नागली, वरी वाल वैगेरे फळे व सर्वसाधारण शाक भाज्या उत्पन्न होतात. मासेमारी व त्यांच्या व्यापार चांगला चालतो.\nअशा या विविधांगी रुपाने नटलेला रायगड जिल्ह्याचा महाड तालुका आहे आणि अर्थात या तालुक्याचे ठिकाण असलेले महाड शहरही तितकेच ऐतिहासिक आणि महत्त्वाचे शहर आहे. सातवाहनांच्या काळापासून बाणकोट खाडीवरील एक प्रसिद्ध बंदर म्हणून ख्याती असलेल्या महाडास पूर्वी पाश्चिमात्य देशातील जहाजे हजारोंच्या संख्येने बहुमुल्य असा माल घेऊन थांबायची व येथून तो माल बैलांवर लादून मढ्याघाट, कावल्या-बावल्या घाट तसेच बोराट्याची व सिंगापुरची नाळ इत्यादी मार्गांनी घाटावर नेला जात असे, सह्याद्रीतील या प्राचिन घाटमार्गांवर मालवाहतूक करण्यासाठी काही लेण्यासुद्धा बांधण्यात आल्या यातील गांधारपाले नामक एक प्रसिद्ध लेणी खुद्द महाड शहरातच आहे. या महाडास पूर्वी महाहाट असे नाव होते. येथील चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह तर प्रसिद्धच आहे, याशिवाय महाडने अनेक राष्ट्रपुरुषांसही जन्म दिला क्रांतिसिंह नाना पाटील, हुतात्मा कमलाकर दांडेकर, सुरबनाना टिपणीस अशी नावे घेता येतील.\nया महाड तालुक्यात शिवाजी महाराजांची राजधानी असलेला दुर्गदुर्गेश्वर रायगडसुद्धा आहे, हा महाकाय किल्ला पहाण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात, काही वर्षांपूर्वी येथे रोपवे करण्यात आला आहे त्यामुळे आता अबालवृद्धांसही हा किल्ला सहजतेने पहाता येतो. मात्र याच रायगड किल्ल्याच्या आसमंतात लपलेली अशी अनेक ठिकाणे आहेत जी अजुनही प्रसिद्धीच्या झोतात यायची आहेत. तशी ती स्थानिक भागात प्रसिद्ध आहेत मात्र त्यांना आजही म्हणावे तितके वलय लाभलेले नाही. पूर्वीचा महत्वाचा शिवकालीन मार्ग रायगड ते राजगड हा होता. राजगडावरून राजधानी रायगडास आल्यावर सर्व ताफा याच मार्गाने रायगडास आला. ही वाट कोकणात ज्या ठिकाणि उतरते त्या मार्गावर छत्र निजामपूर नामक खेडे आहे. या गावावरुन काळ नदी गेली आहे, मग दोन-तीन कि.मी. अंतरावर वारंगी नामक खेडे आहे. तिथून काही अंतरावर पाणं, हे पाणं लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. घाटावरील तोरणा व कोकणातील रायगड यांच्या बरोबर मध्ये सह्याद्रीच्या मुख्य रांगेत शिवलिंगासारखा आकार असलेला एक प्रखर सुळका असलेला लिंगाणा दुर्ग हा पूर्वी रायगडचे तुरुंग होता. शिवकालात खुद्द रायगड, तळातली वाडी व लिंगाणा किल्ला हा परिसर तर्फ रायगड या नावाने ओळखला जात असे.\nपायथ्याशी असलेल्या पाणं या गावापासून गावापासून किल्ल्याचा चढाव सुमारे चार मैल आहे. तळात लिंगाणामाची नामक छोटे गाव आहे. चढावयास अवघड असलेल्या या किल्ल्यावर पूर्वी वर जाण्यासाठी पार्यया कोरलेल्या होत्या पण आता त्यांची पडझड झाली आहे. शिडीच्या सहाय्याने वर जावे लागते. कड्यावर पाण्याची टाकी व कैदी ठेवण्यासाठी खोदण्यात आलेल्या काही गुहा आहेत. या गुहांच्यावरील प्रखर सुळक्यावर चढाई करण्यासाठी हौशी गिर्यारोहक येथे येत असतात. किल्ल्याच्या पायथ्याला उअजवीकडे दापोली गाव लागते. हे झाले प्राचिन मार्गाचे वर्णन. सद्यस्थितीला महाडमधून एम्.आय.डी.सी. बिरवाडी-मांघरुण मार्गे दापोलीस जाता येते, अर्ध्या पाऊण तासाचा हा मार्ग आहे.\nया दापोली गावाजवळ असलेला काळ नदीचा वळणकोंड हा रुद्रभिषण डोह हा निसर्गाचा एक चमत्कारच मानायला हवा. महाडपासून सुमारे बारा कि.मी. अंतरावर असलेला वळणकोंड डोह येथील पवित्र अशा महाकाय माशांसाठी प्रसिद्ध आहे. या वळणकोंडाविषयी कधीतरी कुणाकडून ऐकिवात आलं होतं आणि इतका गुढ परिसर आपल्याच जिल्ह्यात असून आजवर तिथे जाता आले नाही ही खंत सुद्धा मनात होती आणि जेव्हा तिथे जाण्याचा योग आला तेव्हा क्षणाचाही विचार न करता अवधूत नामक भावाला घेऊन तेथे दाखल झालो. बिरवाडीपासून वारंगीपर्यंतचा परिसर हा वाळणखोरे म्हणून ओळखला जातो. पश्चिमेकडे रायगड, पोटल्याचा डोंगर, उजवीकडे मुख्य सह्याद्री रांगेतला मढ्याघाट, कावल्याबावल्या घाट, बोराट्याची व सिंगापुरची नाळ हा परिसर, थोडी पुढे नजर टाकल्यास अवकाशाला छेदून गेलेला लिंगाण्याचा सुळका आणि त्याच्याही पलिकडे असणारी पण नाव माहित नसलेली कोकणदिव्याची चार पाच शिखरे या सर्वांच्या मधोमध असलेल्या या प्रदेशातील मार्गावर असलेल्या अनेक गावांच्या नावामध्ये वळण किंवा कोंड असा उल्लेख आढळतो. उदा.केतकीचा कोंड, वाळण खुर्द, पांढेरी कोंड इत्यादी. वारंगी गावच्या वेड्यावाकड्या रस्त्यावर उजव्या बाजूस काळनदी आपली साथ देत असते, मात्र मार्च महिना असल्याने नदीचे पात्र पुर्णपणे सुकून फक्त नावापुरताच नदी वाटत रहाते.\nनिसर्गाची हि अद्भुत निर्मिती पाहताना अचानक गाडी थांबते आणि उजवीकडे अगदी नजरेच्या टप्प्यात असलेला एक हावडा ब्रिज टाईप लोखंडी झुला दिसतो. हा झुला काळनदीच्या वळणकोंड या डोहावरुन वरदायिनी देवीचे दर्शन घेऊन दापोलीस जाण्यासाठी बांधला आहे. वळणकोंड हा डोह पाहताक्षणीच डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. या डोहाबद्दल जितके ऐकले होते तितकेच ते सत्यही आहे याची प्रचिती हा डोह पाहताना आली. तसा मी काळनदी परिसरातील माणगाव व लोणेरे परिसरात र्बयापैकी वावरलेला. मुळात काळ नदी ही सावित्रीची उपनदी, पावसाळ्यात पुर आणणारी ही नदी उन्हाळ्यात पार कोरडी ठाक होऊन जाते. त्यामुळे ज्याची खोलिच कळत नाही असा डोह याच नदीस आहे याची खात्री होत नव्हती. मात्र या नदीबद्द्ल आम्ही बरेच ऐकुन होतो. जिच्या नावातच काळ आहे अशी दरवर्षी निदान एकत्री बळी घेणारी ही नदी. माझ्या मावशीचे घर काळनदीच्या अगदी अलिकड असल्याने सुट्टीत तिथे गेल्यावर आम्ही बच्चेकंपनी दर संध्याकाळी नदीवर जात असू. मध्यंतरी तिथे मगरींचा संचार असल्याची बातमी आली, या नदीची मुख्य नदी सावित्री ही तिथल्या मगरींसाठीच प्रसिद्ध आहे त्यामुळे काही मगरींनी आपला मार्ग या निर्जन नदीकडे वळवला असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र नदीच्या पुलावर बसलो असताना पुलाखालीच साधारण सात्-आठ फुटी काळया महाकाय मगरीचे दर्शन आम्हाला झाले होते. अशा या काळ नदीच्या या वळणकोंड डोहाबद्दल ऐकल्यापासून तो पहाण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. मार्च महिन्यात नदीचे पात्र पुर्णपणे सुकून गेले होते पण हा डोह मात्र पुर्णपणे भरलेला होता आणि याचा आकारसुद्धा प्रचंड होता.\nमंदिरात लिंगाणा दुर्गाच्या पायथ्याशी असलेल्या दापोली नामक खेडेगावात राहणारे आणि वरदायिनी देवी मंदिराचे पुजारी श्री. रेणूसे भेटले. त्यांनी देवीची महती सांगितली. ही देवी परिसरातील पाणं, दापोली, पांढेरी, वाळण खुर्द, माणगाव, देवगड व वाघोली या सात गावांचे मुख्य दैवत. पुर्वीच्या काळी अडल्या नडलेल्यांनी नवस केल्यांनतर त्यांच्या कार्यासाठी मदत म्हणुन या डोहातून सोन्या चांदीची भांडी व दागिने येत असत मात्र कार्य झाल्यानंतर भक्र्तांना हे दान परत या डोहात सोडावे लागत असे. मात्र एका भक्ताने हे सर्व साहित्य मिळवल्यावर डोहात परत सोडले नाही यामुळे देवीचा या परिसरावर प्रकोप होवून ती नाहिशी झाली आणि परिसरात दुष्काळ व रोगराईचे संकट कोसळले यामुळे सर्व गावर्कयांनी एकत्र येऊन देवीची करुणा भाकली. तेव्हा देवीने उपवर दिला कि मी आता या डोहामध्ये माशांच्या रुपाने वावरिन तेव्हा या माशांची निगा राखा त्यांचा नाश करु नका, त्यांची पुजा करा तुमच्या सर्व इच्छा आकांशा पुर्ण होतील. वरदायनी देवीचे मंदिर डोहावर आहे. देवतांच्या इतिहास पाहता त्यांची विभागणी विवीध स्तरामध्ये झाल्याचे आढळून येते वैदिक देवता, पौराणीक देवता, स्वयंभू देवता, अवतारी देवता असे अनेक प्रकार आहेत. काही देवतांचा जन्म हा विशिष्ट दैत्याचा नाश करण्याकरित झाला तर पर्वतक्षेत्रांमध्ये काही देवतांची स्थाने आढणून आली म्हणुन त्यांना पर्वतीय देवता म्हणुन ओळखले जाते. काही देवतांचा जन्म मानवी रुपात झाला असून त्यांनी केलेल्या अतिमानवी चमत्कारांमुळे त्या देवतास्वरुप पावल्या. वरदायिनी देवीची नवसाला पावणारी आणि वर देणारी अशी महाड परिसरात ख्याती आहे.\nडोहाविषयी अधिक माहिती जाणुन घेताना असे कळले की, अनेक वर्षांपासून या डोहातले प्रचंड आकाराचे मासे दैवी मानले जातात व पुजले जात असल्याने त्यांचा नाश करणे अशक्यप्राय गोष्ट आहे आणि तसा प्रयत्न कोणी केल्यास त्या व्यक्तीचे प्रचंड नुकसान होते. ब्रिटीशकाळात एका इंग्रज अधिर्कायाने हा प्रयत्न केल्याच संदर्भ सापडतात. मुंबईहून रायगडास काही कामानिमित्त आलेला हा अधिकारी या डोहाविषयी आणि डोहातल्या ६-७ फुटी आकाराच्या माशांविषयी ऐकुन होता. डोह पाहताना आतले प्रचंड आकाराचे मासे पाहून त्याला त्यांची शिकार कराविशी वाटली. मात्र उपलब्ध सर्व साधनांचा उपयोग करुन त्यास ते माशे मारणेच काय तर पकडणेही जमले नाही. सर्व प्रयत्न करताना अंधार पडू लागल्याने हताश अवस्थेत तो तळागडाकडे जाण्यास निघाला. तळागडावर पोहोचताच त्यास अतिशय तिव्र तापाने घेरले व एका दिवसातच त्याचा तिथे मृत्यू झाला. या घटनेमुळे ब्रिटीशांनी त्या परिसराची धास्ती घेतली होती.\nसुमारे ३०० फुट लांबी व ३० फुट रुंदी असलेल्या या रौद्रभिषण डोहाची खोली आजही कुणालाही मोजता आलेली नाही, फार पुर्वी इंग्रजांनी या डोहाची खोली किती आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला होता यासाठी त्यांनी टेपचा आधार घेतला होता मात्र सुमारे १००० फुट लांब टेप आत बुडवून सुद्धा याच्या तळाचा ठाव इंग्रजांस लागला नाही याचा अर्थ याची खोली आणखी कितीतरी असली पाहिजे हे स्पष्ट होते. डोहामध्ये कमित कमी २-३ फुट ते जास्तित जास्त ८ फुटांपर्यंत वाढ झालेले अजस्त्र आकाराचे मासे आहेत ज्यामध्ये काडा, कोला आणि शिंगाडा या माश्यांचा समावेश होतो. यातले शिंगाडे ७ ते ८ फुट वाढले आहेत आणि फार क्वचित्र दर्शन देतात. या माशांना प्रसाद म्हणुन कुरकुरे किंवा तांदुळ टाकल्यास एकाच वेळी गर्हिया पाण्यातून हजारो माशे बाहेर येऊन प्रसादाचा आस्वाद घेतात हे दृश्य फारच रोमांचकारी असते, मात्र हा प्रसाद देताना अतिउत्साहात डोहाच्या जवळ अजिबात जाऊ नये कारण डोह खोल असल्याने तसेच आजुबाजुस वस्ती नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यास मदतकार्यास अडथळा येण्याची शक्यता आहे. याबाबतीत एक घटना रेणुसे यांनी सांगितली, या डोहाबद्दल अशीही एक अख्यायिका आहे की, डोहामध्ये अनावधाने एखादा भक्त पडला तरिही त्यास मरण येत नाही, एकदा माशांना प्रसाद देता देता एक भक्त पाण्यात पडला मात्र बघता बघता हजारो माशांचा समुह त्यास पाण्याबाहेर घेऊन आला. अशा या रौद्रभिषण व गुढ अशा डोहास पर्यट्कांनी एकदा तरी भेट देणे आवश्यक आहे जेणेकरुन तो याची देही याची डोळा अनुभवायास मिळेल. शेवटी सृष्टीची अनेक गुढ तत्वे आजही विज्ञानाच्या पलिकडे आहेत आणि काळडोह वाळणकोंड त्यापैकीच एक आहे.\nसजीव निर्जीवांमधील अद्वैत शोधणारा भारतीय शास्त्रज्ञ\nआंबोली - थंड हवेचे ठिकाण\nपर्वती - पुण्याची शान\nशनिवार वाडा - पुण्याची ओळख\nनागोठणे गावाचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी व श्री भैरवनाथ\nहुकलेले होकायंत्र व देवाचे गोठणे\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathistetus.com/mulila-birthday-wishes-in-marathi/amp/", "date_download": "2022-12-09T16:15:29Z", "digest": "sha1:SDVCFR3QNIRMHHR5TVGNS3O2RYPTYTO5", "length": 16924, "nlines": 212, "source_domain": "www.marathistetus.com", "title": "मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश - Mulila Birthday Wishes In Marathi", "raw_content": "\nमुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – Mulila Birthday Wishes In Marathi\nलाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, कविता आणि स्टेटस, मुलीचा वाढदिवस शुभेच्छा, सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा \nमुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश\nतुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,\nतुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,\nत्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,\nहीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना \nसोनेरी सुर्याची सोनेरी किरणे,\nसोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस,\nअशा या सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा\nसोन्या सारख्या माझ्या लेकीला.\nमाझी लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा \nया मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,\nतुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि\nतुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे\nजन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझी परी \nनेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा\nआणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.\nभूतकाळ विसरून जा आणि\nनेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.\nआजचा दिवस खास आहे\nकारण आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे.\nतुम जियो हजारो साल. Enjoy your day.\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझी परी \nमुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता\nनवे क्षितीज नवी पाहट ,\nफुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .\nस्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .\nतुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो\nमाझी लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nव्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी\nही एकच माझी इच्छा\nतुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा \nसंकल्प असावेत नवे तुझे\nमिळाव्यात त्यांना नव्या दिशा\nप्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे\nपऱ्यांसारखी सुंदर आहेस तू,\nतुझी आई होऊन झाले धन्य…\nइतकी समजूतदार आहेस की\nजन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी \nनवा गंध नवा आनंद\nनिर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,\nव नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी\nह्याच माझी लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा \nRead Also: वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nलाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआम्ही खरोखर भाग्यवान आहोत की\nआम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली\nमाझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा \nतुझ्या जन्माने दुःख विसरले\nतुझ्या जन्माने सुख अनुभवले\nतुझ असणं श्वास आहे माझा\nमुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nदुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या\nतुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी\nमाझी फक्त हीच इच्छा आहे\nतुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा\nमाझी लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा \nसूर्य घेऊन आला प्रकाश\nशुभेच्छा तुझा जन्मदिवस आज\nमाझी लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा \nकिती गुणी आणि समंजस आहेस तू….\nआज हे लिहीत असतांना तुझ्या\nजन्मापासून ते आज पर्यंतचे काही प्रसंग आठवले \nलहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश\nआजचा दिवस खास आहे,\nआज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली,\nचिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली,\nआणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली \nमाझे जग तूच आहेस, माझे सुख देखील तूच आहेस\nमाझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस\nआणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहे \nतुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा\nतुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा\nतुझा वाढदिवस म्हणजे आमच्या साठी\nमाझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा \nमाझं विश्व तू,माझं सुख तू माझ्या जीवनात\nआलेला आनंदाचा क्षण तू\nतूच माझ्या जगण्याची आशा तूच माझा श्वास\nलेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nया मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पुर्ण होऊ दे…\nतुझ्या यशाला सीमा न राहो आणि\nतुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होवो\nमाझी लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nRead Also: बेटी को जन्मदिन की शुभकामनाएं\nआयुष्यात एक तरी परी असावी,\nजशी कळी उमलताना पाहता यावी,\nमनातील गुपिते तिने हळुवार\nमाझ्या कानात सांगावी वाढदिवसाच्या शुभेच्छा \nलखलखते तारे, सळसळते वारे,\nफुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..\nतुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,\nमाझी लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा \nआयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो\nप्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो\nतुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो\nमाझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच\nमाझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा \nतुझ्या वाढदिवसाचा हा क्षण\nएक सण होऊ दे हीच सदिच्छा…\nतू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,\nतू तर माझ्या जीवनातील ती शान आहे\nज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,\nतुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.\nमाझी लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nमुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश Text\nनव्या स्वप्नांना बहर येऊ दे…\nमुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी\nतुझी सारी स्वप्न साकार व्हावी\nएक अनमोल आठवण ठरावी\nआणि त्या आठवणीने तुझं आयुष्य\nतुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने सदैव आनंद राहो,\nतु पाऊल ठेवशील जेथे आनंद तुझ्या सोबत येवो \nशिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करावी\nकधी वळून पाहताना आमची शुभेच्छा स्मरावी\nतुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल गगनाला भिडू दे\nतुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे\nतुला दिर्घ आयुष्य लाभो हिच इच्छा \nतुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,\nतुझ्या सहवासाने जगायला शिकवलं\nआणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.\nप्रिय लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nDear Daughter मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश , माझी लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता आणि स्टेटस, लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मुलींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा \nRead Also: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/blog-post_92.html", "date_download": "2022-12-09T15:20:07Z", "digest": "sha1:7YUOD2XEYN4LVVRN57BCO3Z5EKXWPI2O", "length": 5720, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "अधीक्षक राठोड यांची बदली विरोधातील याचिका मॅटने फेटाळली", "raw_content": "\nअधीक्षक राठोड यांची बदली विरोधातील याचिका मॅटने फेटाळली\nअहमदनगर -कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी बदली विरोधात दाखल केलेली याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणने (मॅट) फेटाळून लावली आहे. शासनाने राठोड यांची केलेली बदली योग्य व नियमाप्रमाणे असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.\nनांदेडवरून जिल्ह्यात बदली होऊन आलेले अपर अधीक्षक यांची पोलीस कर्मचार्‍यासोबतच्या मोबाईलवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राठोड यांची नगरमधून बदली करण्यात आली होती. मात्र त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. यावर राठोड यांनी अ‍ॅड. किशोर जगदाळे यांच्या मार्फत मॅटकडे दाद मागितली होती.\nमॅटने दिलेल्या आदेशानुसार शासनाने राठोड यांना अमरावती येथे नागरी हक्क संरक्षणाचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती दिली होती. मात्र राठोड यांना नगर येथेच नियुक्ती हवी असल्याने त्यांनी मॅट न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती ए.पी. कुर्हेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. राठोड यांच्यावतीने अ‍ॅड. जगदाळे तर सरकारच्यावतीने अ‍ॅड. क्रांती गायकवाड यांनी बाजू मांडली. याचिका कर्त्याच्याविरोधात गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असून त्यांची बदली करताना नियमित प्रक्रिया राबविण्यात आली असल्याचे नमूद करत न्यायालयाने राठोड यांची याचिका फेटाळून लावली.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.satbara.in/2022/02/1948.html", "date_download": "2022-12-09T15:10:53Z", "digest": "sha1:DRPM6Z3GHCWFHPH6V7SB6WS633WYDSTF", "length": 23805, "nlines": 108, "source_domain": "www.satbara.in", "title": "मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948", "raw_content": "\nमुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948\nमुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948\nहा अधिनियम पश्चिम महाराष्ट्रातील,कोकण व खानदेश विभागातील जिल्ह्यांसाठी संमत झाला आहे. या कायद्यातील ठळक तरतुदी पाहू.\nदुसऱ्याच्या मालकीची शेतजमीन कायदेशीररित्या कसणारा इसम हा कूळ मानला जातो.\nकूळ कोणास मानले जात नाही.\n(अ) जमीन मालकाच्या घरातील व्यक्ती कूळ होऊ शकत नाही.\n(ब) रोख रकमेत, मालाच्या स्वरूपात, वेतनावर ठेवलेला नोकर कूळ होऊ शकत नाही.\n(क) जमीन ताबेगहाण घेणारा इसम कूळ होऊ शकत नाही.\n(ड) सरकारी जमिनीवरील पट्टेदार कूळ होऊ शकत नाही.\nवरील अधिनियमाप्रमाणे 1 एप्रिल 1957 रोजी म्हणजे कृषकदिनी जी व्यक्ती कूळ ह्या नात्याने जी जमीन कसत असेल तर ती व्यक्ती किंवा तिचे कायदेशीर वारसदार सदर जमिनीचे डीम्ड पर्चेसर - म्हणजे गृहीत खरेदीदार समजले जातात.म्हणजे कूळ कायद्यातील तरतुदीप्रमाणे ती जमीन\nमालकाकडून खरेदी करण्याचा पहिला हक्क-प्राधान्य कुळाला असते. पुढे कूळ कायद्यातील कलम 32 ग प्रमाणे अशी जमीन मालकाकडून विकत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कुळाने तहसिलदार - शेतजमीन न्यायाधिकरणाकडे अर्ज करावा लागतो. शेतजमीन न्यायाधिकरणाने ठरविलेली संपूर्ण रक्कम शासकीय कोषात कुळाने जमा केल्यानंतर तहसिलदार - शेतजमीन न्याधिकरणाच्या हुकुमाने कुळाचे नाव, मालक म्हणून मालकी हक्क सदरी 7/12 उताऱ्यावर दाखल केले जाते. म्हणजे कुळाचा मालक होतो. त्यानंतर तहसिलदार कुळास 32 म चे सर्टिफिकेट/दाखला देतात. कुळाने जमिनीची जी किंमत-रक्कम शासकीय कोषात भरलेली असते. ती मालकाने अर्ज केल्यानंतर मूळ जमीन मालकास मिळू शकते.\nकुळ आणि मालक परस्पर संमतीने जमिनीचे हस्तांतरण खरेदीखताने करू शकतात. म्हणजे कुळ-मालकाच्या संमतीने त्याची कुळ वहिवाट असलेल्या जमिनीचे थेट मालकाशी खरेदीखत करू शकतो. मात्र या व्यवहारास कुळ कायदा कलम 84 ची प्रक्रिया पूर्ण करून तहसिलदार संमती देतात. या व्यवहाराची लेखी वर्दी कुळ व मालकांनी एकत्रितपणे तहसिलदार यांना द्यायची असते. तहसिलदाराच्या मान्यतेनंतर कुळाचे नाव मालकी सदरी दाखल होते व मालकाचा मालक म्हणून हक्क संपतो.\n1 एप्रिल 1957 नंतरही शेतजमिनीवर कुळ वहिवाट निर्माण होऊ शकते. या कुळाची नोंद 7/12 उताऱ्यावर तहसिलदाराच्या हुकुमाने संपूर्ण चौकशी करून दाखल होते.त्यानंतर एक वर्षाच्या आत कुळकायदा 32 ओ च्या प्रक्रियेनंतर कुळाचा मालक होतो.\nकाही प्रकरणात व्यक्तीचे/व्यक्तींची नावे सातबारा उताऱ्यावरील जमीन कसणाऱ्याचे नाव 7अ सदरात तहसिलदाराच्या हुकुमाने दाखल झालेले असते/असतात. अशी व्यक्ती/अशा व्यक्तींना स्वत:ला कुळ ठरवून घेण्यासाठी तहसिलदार यांचेसमोर कुळकायदा कलम 70 ब अन्वये दावा दाखल करावा लागतो.तहसिलदार कलम 70ब अन्वये सर्व पुरावे तपासून कुळाचा हक्क मान्य करतात किंवा नाकारतात.\nह्या कलम 70ब प्रमाणे तहसिलदार ह्यांनी कुळाचा कूळ म्हणून हक्क मान्य केल्यानंतर कुळाच्या नावाची नोंद 7/12 उताऱ्यावर कुळहक्कसदरी केली जाते.\nकुळ कायद्यातील अन्य महत्वाच्या तरतूदी\nआज शेतकरी नसलेल्या व्यक्तीने शेतजमिनीचे हस्तांतरण, बक्षीसपत्र, देणगी, अदलाबदल, भाडेपट्टा वा अन्यप्रकारे\n26/ जङ्कीन ङ्कालङ्कत्तेची सुरक्षित खरेदी सुत्रबद्ध पद्धत\nकेले तर कुळकायद्यातील कलम 63 अन्वये असा हस्तांतरण व्यवहार रद्द होऊन कुळकायदा 84 क अन्वये जमीन सरकार जमा होते.\nजेव्हा शहराच्या हद्दीचा विस्तार होतो, सरहद्दीवरील गावे शहराच्या हद्दीत समाविष्ट होतात. त्यावेळी जिल्हाधिकारी कुळकायदा कलम 63 व 88(1)(ब) अन्वये शासनाची त्या जमिनीबाबत अधिसूचना प्रसिध्द करतात. त्या अधिसूचने प्रमाणे शहरातील हद्दीतील सर्व जमीन औद्योगिक व अन्य बिनशेती कारणासाठी राखून ठेवल्याचे जाहीर होते. म्हणजेच ज्या जमिनीबाबत कुळकायदा कलम 63 व 88(1)(ब) अन्वये अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्द केली असेल तर अशी शेतजमीन शेतकरी नसलेली व्यक्ती खरेदी करू शकते.\nजी व्यक्ती आज शेतकरी नाही. अशा व्यक्तीचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न < 12,000/- पेक्षा कमी आहे. त्या व्यक्तीला शेतजमीन विकत घेण्याची परवानगी कूळकायदा कलम 63 अन्वये जिल्हाधिकारी देऊ शकतात. ओैद्योगिक कारणांसाठी नोंदणीकृत कंपनीला किंवा नोंदणीकृत न्यासाला (ट्रस्टला) स्वत:च्या व्यवसायासाठी किंवा उद्देशासाठी शेतजमीन विकत घेण्याआधी कुळकायदा कलम 63(1)(अ) अन्वये जिल्हाधिकारी/महाराष्ट्र शासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागते.\nकाही शर्ती-अटींचे पालन करून योग्य त्या विभागातील शेतजमीन खऱ्याखुऱ्या औद्योगिक कारणासाठी, विकत घेण्यासाठी 10 हेक्टर क्षेत्रापर्यंत जिल्हाधिकारी/महाराष्ट्र शासनाच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नसते. पर्यटन हा उद्योग म्हणून शासनाने जाहीर केला आहे. या विषयी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 मधील कलम 63 एक अ मधे या बाबत मार्गदर्शन केले आहे.\nजेव्हा एखादी व्यक्ती कुळकायद्यातील तरतुदींप्रमाणे कुळाची मालक होते. तेव्हा सातबारा उताऱ्यावर ‘कुळकायदा कलम 43 क’ च्या बंधनास पात्र असा शेरा दाखल होतो. असा शेरा असलेली जमीन विकत घेण्याआधी जिल्हाधिकारी/ सक्षम अधिकारी यांच्या पूर्व परवानगीची आवश्यकता असते.\nतसेच ज्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर कुळाची नोंद आहे व जमिनीवर कुळाचा कायदेशीर ताबा आहे त्या जमिनीच्या मालकाशी थेट खरेदीखत करणे बेकायदेशीर आहे.\nकुळाचा हक्क व कुळाचा ताबा याबाबत सक्षम न्यायालयाने निकाल दिला असेल आणि सक्षम न्यायालयाच्या निकालाप्रमाणे शेतजमिनीवरील कुळाचा हक्क व ताबा कायद्याने संपुष्टात आला तर योग्य कालावधीनंतर थेट मालकाशी खरेदीखत करणे योग्य ठरते.\nविदर्भातील जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) अधिनियम आणि मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) नियम 1959 ह्या कायद्याप्रमाणे जमिनीच्या हस्तांतरणाचे काम चालते. तर मराठवाडा विभागातील जिल्ह्यांसाठी हैद्राबाद, कूळवहिवाट आणि शेतजमिन अधिनियम 1950 आणि नियम ह्या कायद्याप्रमाणे जमिनीच्या हस्तांतरणाचे काम चालते.\nहिंदू अविभक्त कुटुंबाकडून जमीन मालमत्ता विकत घेणे - कार्यपध्दती\nहिंदू अविभक्त कुटुंबाकडून जमीन मालमत्ता विकत घेणे - कार्यपध्दती हिंदू अवि…\nमुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948\nमुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 हा अधिनियम पश्चिम महाराष्ट्रातील , क…\nझोन दाखला, झोन नकाशा-विकास योजना अभिप्राय\nझोन दाखला , झोन नकाशा-विकास योजना अभिप्राय यानंतर आपण ‘झोन दाखला’ , ‘ भाग…\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 काही ठळक महत्वाच्या कलमांचा संक्षिप्त परिचय\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 काही ठळक महत्वाच्या कलमांचा संक्षिप्त पर…\nनागरी जमीन कमाल धारणा अधिनियम 1976\nनागरी जमीन कमाल धारणा अधिनियम 1976 या काययान्वये नागरी समुहात 10 आर क्षेत्…\nF.S.I. चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे काय \nF . S . I . चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे काय एफ.एस.आय. ( FSI ) ज्यास मरा…\nविविध झोनमधील बांधकामाचे सर्व साधारण नियम\nविविध झोनमधील बांधकामाचे सर्व साधारण नियम महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात…\nमहसूल संबंधित व्‍याख्‍या 191 ते 200\n१९१. 'शेतमजूर' म्‍हणजे अशी व्‍यक्‍ती जी कोणत्‍याही प्रकारची स्‍वत:च…\nजमिनीचे गुणधर्म पृथ्वीच्या 1/3 पृष्ठभाग जमीन व 2/3 पृष्ठभाग पाणी आहे.…\nमहसूल संबंधित व्‍याख्‍या 171 ते 180\n१७१. 'क्षेत्रबुक' म्‍हणजे मोजणी अंती भूमापन क्रमांकाचे परिमाणात काढ…\n7/12 Act Book Information MLRC 1966 अकृषीक आकारफोड आदिवासी आदेश इकरार इतर हक्क ईतर एकत्रीकरण क.जा.प. कर्ज कायदेशीर कुलमुखत्यार कुलमुखत्यार पत्र कुळवहिवाट खरेदी गहाण गहाणखत गाव नमुने गावठाण चावडी जप्ती आदेश जमाबंदी तलाठी ताबा तुकडेबंदी-तुकडेजोड दस्त निस्तार पत्रक नोटीस नोंद नोंदणीकृत न्यायालय पड प्रश्न उत्तरे फेरफार बँक बागायत जमीन बिनशेती भारताचे संविधान भोगवटादार वर्ग-२ महसूल संबंधित व्‍याख्‍या महार वतन मिळकत पत्रिका राज्याचे अधिनियम वरकस जमीन वसुली वाजिब उल अर्ज वाटप वारसा हक्क साझा साठेखत सातबारा सुनावणी हस्तांतरण\n7/12 Act Book Information MLRC 1966 अकृषीक आकारफोड आदिवासी आदेश इकरार इतर हक्क ईतर एकत्रीकरण क.जा.प. कर्ज कायदेशीर कुलमुखत्यार कुलमुखत्यार पत्र कुळवहिवाट खरेदी गहाण गहाणखत गाव नमुने गावठाण चावडी जप्ती आदेश जमाबंदी तलाठी ताबा तुकडेबंदी-तुकडेजोड दस्त निस्तार पत्रक नोटीस नोंद नोंदणीकृत न्यायालय पड प्रश्न उत्तरे फेरफार बँक बागायत जमीन बिनशेती भारताचे संविधान भोगवटादार वर्ग-२ महसूल संबंधित व्‍याख्‍या महार वतन मिळकत पत्रिका राज्याचे अधिनियम वरकस जमीन वसुली वाजिब उल अर्ज वाटप वारसा हक्क साझा साठेखत सातबारा सुनावणी हस्तांतरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2003/08/3382/", "date_download": "2022-12-09T17:17:08Z", "digest": "sha1:RNWGEAKF4FLS4EBUPD4SXHLAICMJ44SA", "length": 30949, "nlines": 75, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मांसाहार की शाकाहार? - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nऑगस्ट, 2003इतरडॉ. कमला सोहोनी\nहल्ली नेहमी असा प्र न विचारला जातो की, शाकाहार चांगला की मांसाहार चांगला कोठेही पार्टीला जावे तर मांसाहार घेणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. म्हणूनच अनेक लोक शाकाहार सोडून मांसाहाराकडे वळतात व त्यातच आपण धन्य झालो असे मानतात. मांसाहारामुळे शरीर धडधाकट होते व त्यामुळे दीर्घायुष्य लाभते आणि प्रकृती ठीक ठेवायची असेल, तर मांसाहार अपरिहार्य व आवश्यक आहे अशी एक विचारप्रणाली आहे. याच्या उलट शाकाहारी लोक म्हणतात की, शाकाहारी राहूनसुद्धा सुदृढ शरीर, तरतरीत मेंदू व दीर्घायुष्य मिळू शकते. याचे उदाहरण द्यायचे तर प्रसिद्ध इंग्लिश लेखक बर्नार्ड शॉ व आपल्याकडचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांचे. दोघेही शाकाहारी, जागतिक कीर्ती मिळविलेले व दोघांनाही दीर्घायुष्य लाभलेले. तेव्हा मांसाहार चांगला, का शाकाहार चांगला हा वाद शास्त्रीय दृष्टिकोणातून सोडवायला हवा\nआपल्या देशात संपूर्णतः शाकाहारी बहुसंख्य नागरिक आहेत. त्यात फक्त दूध प्राणिज असून घेणारे, पण अंडी न घेणाऱ्यांचे प्रमाण शेकडा 28 टक्के आहे. राहिलेल्या 72 टक्के लोकांत काही लोक अंडी तर काही लोक अंडी, मांसल पदार्थ–जसे मासे, मटन, कोंबडी वगैरे घेतात; पण भारतात मांसल पदार्थाचे प्रमाण अत्यल्प आहे. बहुतांश मांसाहार सेवन आठवड्यातून एक-दोनदाच परवडते. सध्याच्या परिस्थितीत रोज मांसाहार घेणाऱ्यांचे प्रमाण फारच थोडे आहे. कारण सर्वच मांस पदार्थ खूपच महागले आहेत. तेव्हा प्रत्यक्षात बहुतांशी लोक शाकाहारच घेतात, असे म्हणायला हरकत नाही. तरीही शास्त्रीय दृष्टीकोणातून मांसाहार व शाकाहार यांचे गुणदोष पडताळून पाहू या.\nआपल्या शरीराच्या पोषणासाठी कर्बोदके, प्रथिने, मेद, लवणे व जीवनसत्त्वे यांची अत्यंत आवश्यकता असते व ही सर्व आपण आपल्या आहारातून मिळवू शकतो. आपल्या आहारात प्रामुख्याने तृणधान्ये (गहू, तांदळ, ज्वारी, बाजरी वगैरे). कडधान्ये (चवळी, मटकी, मूग, चणे, वाल वगैरे) डाळी, निरनिराळ्या फळभाज्या, कंदमुळे, पालेभाज्या, तूप, तेल, दूध, दही, ताक, साखर, मीठ, गूळ, मिरच्या व अत्यंत थोड्या प्रमाणात फळे असतात. तृणधान्ये प्रामुख्याने कर्बोदके, लवणे व थोड्या प्रमाणात प्रथिने, ठराविक जीवनसत्त्वे व चोथा (fiber) यांचा पुरवठा करतात. तर डाळी व कडधान्यापासून कर्बोदके, प्रथिने जास्त प्रमाणात मिळतात. यात ‘ब’ जीवनसत्त्वेही योग्य प्रमाणात असतात. कडधान्यांना मोड काढून वापरल्याने जीवनसत्त्व ‘क’ ही मिळते. प्रथिने पचायला सोपी होतात व इतर जीवनसत्त्वांच्या प्रमाणात वाढही होते. पालेभाज्यांमधून भरपूर प्रमाणात ‘अ’, ‘ब’, ‘क’ जीवनसत्त्वे व फोलिक अॅसिड, चुना, लोह आणि चोथा मिळतो. वरील सर्व पदार्थात मेदाचे प्रमाण फार कमी असले तरी त्यांच्या गुणांचे व आवश्यकतेचे महत्त्व जास्त आहे. यातील मेदामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात व ती शरीरपोषणास फार उपयुक्त ठरतात. अंडी, मासे, मटन, कोंबडी वगैरेत प्रथिने भरपूर प्रमाणात; तर मेद, जीवनसत्त्वे, लवणे साधारण प्रमाणात आढळतात. यातील मेदामध्ये सॅच्यरेटेड फॅटी अॅसिड्स असतात. जी शरीराला अपायकारक ठरण्याची शक्यता असते. या परिस्थितीत कर्बोदके जवळजवळ नसतातच.\nसर्वसाधारण शाकाहारी जेवणात भात, पोळी, भाकरी, वरण, आमटी, भाजी, चटणी किंवा कोशिंबीर, दही किंवा ताक, पोळीला तूप व आमटी-भाजीत फोडणीसाठी तेल यांचा समावेश होतो. मांसाहारात डाळीऐवजी मांसल पदार्थ असतात. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने शिफारस केलेल्या रोजच्या संतुलित आहारात पौष्टिक द्रव्ये पुढील प्रमाणात आढळतात : प्रथिने 55 ग्रॅम, मेद 40 ग्रॅम, कॅलशियम 0.4-0.5 ग्रॅम, लोह 24 मि. ग्रॅम, कर्बोदके 350 ग्रॅम, जीवनसत्त्व ‘अ’ 750 मायक्रोग्रॅम, थायमिन (जीवनसत्त्व ब) 1.2 मिलिग्रॅम, रायबोफ्लेव्हिन 1.4 मिलिग्रॅम, नायसिन 16 मिलीग्रॅम, जीवनसत्त्व क 40 मिलिग्रॅम, फोलिक आम्ल 100 मिलिग्रॅम, जीवनसत्त्व ब 12.1 मायक्रो ग्रॅम आणि उष्मांक 2400. राष्ट्रीय पोषण संस्थेने निरनिराळ्या आहारांची वरील दिलेल्या आदर्श आहाराशी तुलना केली तेव्हा असे आढळून आले की, आपल्या देशातील बहुतांश लोकांचा आहार तृणधान्ये व कडधान्ये यावर आधारित आहे. या आहारात प्रथिनांची कमतरता नाही; तसेच कॅलशियम, लोह, जीवनसत्त्वे अ, ब, क सर्वसाधारण समाधानकारक प्रमाणात आढळतात. या आहारात उणीव भासली ती मुख्यत्वेकरून उष्मांकांची (ही उणीव जवळजवळ 1-3 असते) व थोड्याफार प्रमाणात मेद व जीवनसत्त्व ब 12 ची. उष्मांकाची उणीव भरून काढायला जास्त आहार घेण्याची गरज आहे व तसे केल्याने आपोआपच सर्वच पौष्टिक घटकांचे प्रमाण वाढून शाकाहारी आहार जास्त सकस व पौष्टीक होऊ शकतो.\nआता आपण शाकाहारातल्या प्रथिनांचा विचार करू. शाकाहारात मुख्यत्वे तृणधान्ये व कडधान्ये प्रथिने पुरवतात. या दोन्ही पदार्थातील प्रथिने अपूर्ण समजली जातात. लायसिन, मेथायोनिन व सिस्टिन ही अमिनो आम्ले शरीरपोषणाला अत्यंत आवश्यक असतात. कडधान्ये लायसिनमध्ये संपन्न असतात, तर त्यांच्यात मेथायोनिन व सिस्टिन यांची उणीव आढळते. उलट तृणधान्यात लायसिनची उणीव असते व ती मेथायोनीन व सिस्टिम या दोन अमिनो आम्लामध्ये संपन्न आहेत. त्यामुळे तृणधान्यातल्या व कडधान्यातल्या प्रथिनांना अपूर्ण प्रथिने म्हणतात; पण दोन्ही प्रथिने जेव्हा एकदम घेतली जातात तेव्हाच ती एकमेकाला पूरक ठरतात. या मिश्रणाचे जैवमूल्य 65 पर्यंत जाऊ शकते. (गहू, तांदूळ किंवा कडधान्ये यांचे जैवमूल्य फक्त 45 ते 50 असते).\nमांसाहारातील प्रथिने पूर्ण प्रथिने मानली जातात. कारण त्यात लायसिन व मेथायोनिन ही दोन्ही अमिनो योग्य प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्यांचे शरीरात चांगले शोषण होते व त्यांचे जैवमूल्य 70 असते. शाकाहारातील मिश्र प्रथिनांमुळे त्या आहाराचा पौष्टिकतेचा दर्जा उंचावतो. तो जवळजवळ मांसाहारातल्या प्रथिनांपर्यंत येतो. शाकाहारात दूध, दही यांचा समावेश केला, तर आहाराचा दर्जा आणखी उंचावतो व तो मांसाहाराच्या दर्जाइतका होतो. अंड्यातील प्रथिनांचे जैवमूल्य सर्वात जास्त म्हणजे 90 आहे. अंड्याचा उपयोग शाकाहारात केला, तर त्या आहाराचे जैवमूल्य पुष्कळच वाढेल. अशा त-हेचा सुधारित शाकाहार खूपच फायद्याचा होईल. अंड्यांच्या वापराबद्दल एक इशारा द्यावासा वाटतो. अंड्यामध्ये दोन त-हेची प्रथिने असतात. एक अंड्याच्या पांढऱ्या भागात आणि दुसरे पिवळ्या भागात असते. पिवळ्या भागात कोलेस्टेरॉल खूप प्रमाणात असते व त्याचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे अंडी वापरावयाची असल्यास त्यातला पांढरा भाग शिजवून वापरावा.\nशाकाहारात फक्त दूध, लोणी, साय असे प्राणिज स्निग्ध पदार्थ वापरतात. तृणधान्यात 1.5 ते 2.5 टक्के, भाज्यात 0.1 ते 0.5 टक्के व कडधान्यात 5 टक्क्यांपर्यंत स्निग्ध पदार्थ असतात. आपल्या रोजच्या आहारात जवळजवळ 15 ते 20 टक्के स्निग्ध पदार्थ असतात. त्यांना अदृश्य स्निग्ध पदार्थ म्हणजे फोडणीसाठी वापरले जाणारे तेल व पोळीला लावलेले तूप जवळजवळ 15 ते 20 ग्रॅम असते. तेव्हा असे हे दोन्ही त-हेचे स्निग्ध पदार्थ मिळून आपल्या रोजच्या आहारात जवळजवळ 30 ते 35 ग्रॅम्स होतात. म्हणजे आदर्श आहारात दिलेल्या मेदाच्या प्रमाणापेक्षा हे कमी ठरतात. या सर्व स्निग्ध पदार्थात अनसॅच्युरेटेड मेदाम्ले जास्त प्रमाणात असतात व त्यात लायनोप्लेइक आम्ल (जे शरीराला अत्यंत उपयुक्त असते व जे अन्नातूनच मिळवावे लागते.) जास्त प्रमाणात असते; तसेच या स्निग्ध पदार्थात कोलेस्टेरॉल बिलकूल नसतो. मांसल पदार्थः मटन, चिकन, मासे; तसेच या अंडी, तूप, लोणी, साय वगैरे पदार्थात सॅच्युरेटेड मेदाम्ले विपुल प्रमाणात आढळतात; तसेच यामध्ये कोलेस्टेरॉलही जास्त प्रमाणात असते व दोन्ही शरीराला धोकादायक असतात. शास्त्रीय संशोधनाच्या द्वारे असे आढळून आले की, सॅच्युरेटेड मेदाम्ले व कोलेस्टेरॉल यांच्या सेवनाने हृद्रोग होण्याचा संभव असतो, अनसॅच्युरेटेड मेदाम्लांचा वापर केल्याने रक्ततले कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते व त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखायला मदत होते. अमेरिकेसारख्या श्रीमंत देशात हृद्रोग फार मोठ्या प्रमाणावर आढळतो. कारण, अमेरिकेन लोकांच्या आहारात मांसल पदार्थ व लोणी फार मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तेव्हा याबाबतीत शाकाहार मांसाहारपेक्षा श्रेष्ठ ठरतो.\nशाकाहारात चोथ्याचे (fiber) प्रमाण जास्त असते. हा चोथा विशेषतः तृणधान्ये, कडधान्ये, भाज्या, पालेभाज्यांपासून मिळतो. आरोग्यदृष्ट्या चोथ्याला फार महत्त्व आहे. तो अन्न पचायला; तसेच मलविसर्जनासाठी मदत करतो. अन्नातल्या चोथ्यामुळे बद्धकोष्ठता होण्याची शक्यता कमी होते. मांसल पदार्थात चोथा नसतो व त्यामुळे बद्धकोष्ठतेसारखे विकार होण्याचा संभव जास्त असतो. गव्हाच्या कोंड्याला (Wheat Iron) व ओटला (Oat bran) हल्ली फार महत्त्व प्राप्त झाले आहे. परदेशात गव्हाचे पदार्थ पाव, बिस्किटे वगैरे मैद्यापासून करतात. मैद्यात कोंड्याचा अंशही नसतो. तथापि त्या देशांतून गव्हाच्या कोंड्यापासून सकाळच्या नास्त्यासाठी केलेले पदार्थ फार मोठ्या प्रमाणावर अलीकडे वापरले जात आहेत व त्यामुळे मांसाहारातल्या चोथ्याची उणीव भरून निघून बद्धकोष्ठासारखे विकार व त्यापासून होणारे आतड्याचे दुसरे विकार किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग यापासून बचाव करता येतो.\nशाकाहारात लोहाचे प्रमाण जरी भरपूर असले तरी राष्ट्रीय पोषण संस्थेच्या पाहणीवरून असे आढळून आले की, मांस पदार्थात लोहाचे प्रमाण कमी असूनही त्यातील सर्वच्या सर्व लोह शरीरात उपलब्ध होऊन शोषले जाते. आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचा आहार तृणधान्ये व कडधान्ये यावर आधारित आहे. या आहारात भरपूर पालेभाज्या घालूनसुद्धा लोह संपूर्णतः शरीरात उपलब्ध होत नाही. त्यामुळे पांडुरोग, (अॅनिमिया) सर्वत्र व सर्व स्तरातल्या लोकांत फार मोठ्या प्रमाणात पसरलेला दिसतो. हा रोग नियंत्रित करण्यासाठी जनतेच्या आहारात रोजच्या मिठात मिसळता येईल असे लोहाचे टिकाऊ व शरिरात स्वीकारले जाणारे, शरीरातल्या पेशींना सहज उपलब्ध होणारे संयुग राष्ट्रीय पोषण संस्थेने तयार केले असल्याचे वाचण्यात आले. हे संयुग सर्वसाधारण जनतेला उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे जर झाले तर आहारात साध्या मिठाऐवजी लोहमिश्रित मीठ वापरल्याने लोहाच्या अनुपलब्धतेचा दोष सुधारता येईल.\nहल्ली अन्नाचा-वनस्पतीजन्य व मांसल कीटकांपासून बचाव करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे हवेत व इतरत्र प्रदूषणाचा मोठा धोका उत्पन्न झाला आहे. वनस्पतीजन्य पदार्थात मेदाचे प्रमाण फार कमी असते, तर मांसल पदार्थात ते फार जास्त असते. जेव्हा हे दोन्ही पदार्थ कीटकनाशके शोषून घेतात तेव्हा ते त्यामधील मेदाबरोबर संयोग करतात. त्यामुळे होणाऱ्या अन्नप्रदूषणाचा धोका मांसल पदार्थापासून जास्त असतो. मांसल पदार्थात चोथ्याचे प्रमाण अत्यल्प असते, तर शाकाहारात ते भरपूर असते व चोथा प्रदूषणामुळे झालेला अपायकारक घटक शोषून घेतो व ते मलविसर्जनाबरोबर बाहेर टाकले जातात. त्यामुळे शाकाहारात कीटकनाशकांचा धोका कमी, तर मांसाहारात तो जास्त असतो.\nवरील वि लेषणात आपण शाकाहाराचे व मांसाहाराचे गुणदोष पाहिले. तेव्हा त्यातील गुणदोषांची बेरीज व वजाबाकी करून आपणच ठरवावे. हल्ली इंग्लंड, अमेरिकेत शाकाहार घेण्याची लाटच उसळलेली दिसते. दिवसेंदिवस अधिकाधिक मंडळी शाकाहाराकडे वळत असल्याचे दिसते. या संदर्भात मी एक पुस्तक वाचले. त्याचे नाव ‘ईटिंग युवर वे टू हेल्थ’-रूथ बर्चर. या पुस्तकात जागतिक कीर्तीच्या डॉ. बर्थर बेनर क्लिनिकमध्ये कोणत्या त-हेचा व कशा त-हेने बनविलेला आहार देतात याची माहिती आहे. या क्लिनिकमध्ये जगाच्या निरनिराळ्या भागांतले रोगी येतात आणि आ चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे या रोग्यांना संपूर्णतः शाकाहार दिला जातो. काही थोड्याच पाककृतीमध्ये अंडी वापरली जातात. त्यातील बहुसंख्य रोगी बरे होऊन जातात.\n(आहार–गाथा, लेखिका: डॉ. कमला सोहोनी यामधून प्रस्तुत)\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2005/11/3630/", "date_download": "2022-12-09T14:58:07Z", "digest": "sha1:XFQ34DRMD2RX4KAXHXJYHUOAWFAPOD6L", "length": 26754, "nlines": 76, "source_domain": "www.sudharak.in", "title": "स्त्री-पुरुष भेद - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nनोव्हेंबर, 2005इतरडॉ. प्रदीप पाटील\nस्त्री-पुरुष समतेसाठी काय-काय करावे लागेल याची यादी अनेक विचारवंत-तत्त्वज्ञांनी केली आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरू आहेत. स्त्री-पुरुष समतेसाठी मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांच्या आड स्त्री आणि पुरुष यांची भिन्न मानसिकता येते काय, याचे उत्तर होय असे आहे. ते एक मानसशास्त्रीय कटु सत्य आहे.\nस्त्री आणि पुरुष यांची मानसिकता ही आपल्या पूर्वजांकडून उत्क्रांत होत आलेली एक साखळी आहे. जेव्हा ते जोडीदार शोधतात तेव्हा दोघांच्या आवडी-निवडीची मानसिकता कमालीची भिन्न आढळते. ज्या काही समान आवडी-निवडी आहेत; उदा. सहकार्य करण्याची वृत्ती, विश्वासूपणा, प्रामाणिकपणा, ह्या दोघांनाही हव्या असतात; परस्परावलंबन आणि बुद्धिमत्ता दोघांत समान असते ; दोघांनाही ‘धोका दिला जाणे’ आवडत नाही. या आधारे त्यांच्यात मानसिक आणि जैविक भागीदारी चालू असते.\nपण, ठळक आणि तुलनेने जास्त असलेले परस्परविरोधी किंवा पूर्णतः वेगळे असे घटक स्त्री-पुरुषांत आहेत. स्त्रीला ‘उपभोग्य वस्तू’ संबोधले गेले तर ते आवडत नाही. तारुण्य आणि सौंदर्य यांपलिकडे जाऊन स्त्रीचे मूल्यमापन न करण्याच्या वृत्तीचा स्त्रीस तिटकारा येतो. पुरुषास ‘यशस्वितेचा’ निकष लावून मूल्यमापन केलेले आवडत नाही. स्पर्धात्मक युगात त्याची मिळकत मोजणाऱ्यांपासून तो जरा ‘हटके’ असतो. अनेक स्त्रियांशी रत होण्याच्या पुरुषांच्या इच्छावृत्तीमुळे लैंगिक बेईमानी निर्माण होते आणि स्त्रिया दुःखी बनतात. त्याच वेळी भावनिक आधारासाठी परपुरुषाशी जवळीक निर्माण करणाऱ्या स्त्रीच्या इच्छावृत्तीने पुरुषाचे जीवन वेदनामय बनते. यांतूनच स्त्री-पुरुषांच्या इच्छांची पूर्ती होण्यात अडथळे निर्माण होतात.\nउत्क्रांति-मानसविज्ञानाने (Evolutionary Psychology) या साऱ्या विसंगती समोर आणल्या आहेत. जोडीदार निवडीच्या व जोडीदार म्हणून राहण्याच्या स्त्री-पुरुषांच्या पसंत्या भिन्न असतात. संभोगाची उद्दिष्टे, जोडीदारास नात्यात गुंतवून ठेवणे,जोडीदार बदलणे. यांतही ही भिन्नता आढळते. स्त्रीवादी दृष्टिकोन उत्क्रांतीतून आज दिसत असलेली ही लिंगभिन्नता स्त्रीवादावर निश्चित परिणाम करते हे पॅट्रिशिया गोवाटी, जेन लँकास्टर आणि बार्बरा स्मटसारख्या स्त्रीमुक्तिवादी उत्क्रांतिशास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. स्त्रीवादी चळवळीतील आघाडीच्या स्त्रियांनी लिंगभेदभावाची कारणे ही पुरुषसत्ताकवादात असल्याचे म्हटले आहे. ढोबळ मानाने पुरुषसत्ताकवाद म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक पातळीवर स्त्रीस गौणत्व किंवा खालच्या पातळीवरील स्थान देणे होय. त्यातून स्त्रीवर जुलूम करणे व त्यांची दडपणूक करणे होय. स्त्रियांचे असे शोषण करण्यासाठी पुरुष आर्थिक सत्ता, साधनसंपत्ती आपल्या ताब्यात ठेवतो.\nसाधनसंपत्ती आपल्या ताब्यात ठेवण्याचा पुरुषांचा हेतू उघड आहे स्त्रीचे लैंगिक संबंध आणि त्यातून निर्माण होणारी संतती यावर त्याचेच नियंत्रण राहावे, हा. स्त्रीवादी भूमिकेचा हा गाभा आहे. जगभरात ही पुरुषसत्ताक वृत्ती दिसून येतेच पण त्याही पलिकडे जाऊन पुरुष लैंगिक हिंसा आणि अत्याचार या मार्गानेदेखील स्त्रीस आपल्या वर्चस्वाखाली ठेवतो.\nस्त्रीवादी भूमिकेशी उत्क्रांतिविज्ञानाची भूमिका मिळतीजुळती आहे का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. उत्क्रांतिविज्ञानात पुरुषाच्या कृतींमागील कारणे जोडीदार-पसंती आणि समागम-निवडीचे डावपेच या आधारे शोधता येतात. पिढ्यानपिढ्या स्त्रिया पुरुषाची निवड कोणत्या हेतूने करीत आल्या आहेत, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न डेव्हिड बस या उत्क्रांतिमानसशास्त्रज्ञाने केला. ज्या पुरुषाकडे भरपूर साधनसंपत्ती आहे आणि ज्याला समाजात मानाचे स्थान आहे अशा पुरुषाची निवड स्त्रिया प्राधान्याने करतात, असे हजारो पिढ्यांचा अभ्यास करता आढळून आले आहे. ज्याच्याकडे हे नाही त्याचा ‘पत्ता त्या काटतात’.\nअशा पुरुषांच्या निवडीसाठी आणि त्यांना मिळविण्यासाठी स्त्रियांचे आपापसातले डावपेच निर्माण होत गेले. तीच गोष्ट पुरुषांतही घडू लागली. साधनसंपत्ती आणि सत्ता मिळविण्यासाठी आणि टिकवण्यासाठी पुरुषांत आपापसांतले डावपेच निर्माण झाले. एक महत्त्वाचा पुरुषी डावपेच म्हणजे दुसऱ्या पुरुषांशी भागीदारी करणे, अनेक पुरुषांबरोबर भागीदारी करून दुसऱ्या टोळीतील पुरुषांवर वर्चस्व गाजविणे. प्राण्यांत हे डावपेच बबून्स, चिंपांझी आणि डॉल्फिन्स यात ठळकपणे आढळतात. हे डावपेच वापरून बॉटलनोज डॉल्फिनप्रकारच्या नरांकडून माद्यांचे कळप आकृष्ट केले जातात. मानवास अगदी जवळचे असणारे चिंपांझी इतर नरांबरोबर कळप करून दुसऱ्या कळपावर वर्चस्व मिळवून आपल्या कळपात श्रेष्ठत्व मिळवितात आणि अनेक माद्यांशी समागम करण्याची संधी साधतात. एकटा पडलेला नर कोणत्याही कळपाकडून कधीही मारला जातो. स्पर्धा कोणाशी\nमनुष्यप्राण्यातील नर हासुद्धा डावपेच, शक्ती यांच्या आधारे दुसऱ्या नरांची मक्तेदारी मोडीत काढण्याच्या कामात गुंतलेला असतो. यातून तो स्त्रियांशी कामक्रियेची संधी मिळवीत राहतो. जगण्यासाठी आणि जुगण्यासाठी त्यावर सतत संघर्षाचा ताण असतो. उत्कृष्ट संतती आणि लैंगिक सुख यासाठी त्यास क्लृप्त्या लढवाव्या लागतात. प्राण्यांतही नरांचे असेच वर्तन आढळते. यातूनच जोडीदारनिवडीसाठी त्याच्यावर सतत प्रचंड दबाव राहतो. त्यातून त्याच्या टोळीची निर्मिती होते. स्त्रियांना शिकारीसाठी बाहेर राहावे लागत नव्हते किंवा इतर टोळ्यांशी युद्धे करावी लागत नव्हती. बळजबरीने पुरुषांना पळविण्याची गरज नव्हती. त्यामुळे जोडीदार निवडीसाठीचा दबाव पुरुषांएवढा स्त्रियांवर नव्हता. स्त्रियांतही भागीदारी होण्यामागील अनेक कारणे आहेत, मात्र ती पुरुषांमधील कारणांहून भिन्न आहेत. उदा. अपत्यांची काळजी, नातेवाईकांचा आधार इ. स्त्रीचे पुरुषाकडे जाणे म्हणजे ही भागीदारी कमकुवत होणे होय. त्यामुळे स्त्रियांचे सशक्त संघटन किंवा भागीदारी कठीण होई. यामुळेच पुरुषसत्ताक वृत्ती प्रबळ बनत गेली, असे बार्बरा स्मटने म्हटले आहे. पुरुषसत्ताक वृत्ती ही अशी निर्माण होणे उत्क्रांतिमानसशास्त्रज्ञांना असंभव वाटते. स्त्रियांच्या पुरुषनिवडीच्या निकषांत बसणे महणजे यशस्वी, महत्त्वाकांक्षी आणि सधन पुरुष बनणे होय. त्यासाठी पुरुषांनी जोखीम पत्करणे, जीव धोक्यात घालून सर्वोच्च स्थान पटकाविणे, स्पर्धकाचे हनन करणे, भागीदाऱ्या करणे, वैयक्तिक व्यूहरचना करणे, हे सारे आलेच. हे करीत राहिल्याने पुरुषांच्या हातांत साधनसंपत्तीची मालकी आली.\nआजच्या युगातही सधन पुरुषाची निवड हा जोडीदारनिवडीचा प्रमुख घटक बनला आहे. जगभरातील संशोधने हेच सांगताहेत की आपल्यापेक्षा जास्त कमावत्या बाईस पुरुष निवडीत नाहीत. ज्या स्त्रिया नवऱ्यापेक्षा जास्त कमावतात अशांचा नवऱ्याशी काडीमोड कमी कमावणाऱ्या स्त्रियांपेक्षा दुप्पट प्रमाणात होतो. सर्वोच्च स्थान प्राप्त करून स्त्री मिळविण्यासाठी पुरुषांस पुरुषांशी स्पर्धा करावी लागते. स्त्रियांची पसंती आणि पुरुषांच्या स्पर्धेचे डावपेच यातून स्त्री-पुरुषांत साधनसंपत्तीची असमान वाटणी होते. स्त्रीवादी आणि उत्क्रांतिवादी कारणे अशा त-हेने पुरुषसत्ताकतेच्या मुळाशी जातात. जे पुरुष स्त्रियांना आकृष्ट करू शकले नाहीत, जे स्त्रीस दुसऱ्या पुरुषाकडे जाण्यापासून रोखू शकले नाहीत, अशा पुरुषांकडून संततिनिर्मिती फारशी घडली नाही. आपण अशा वाडवडिलांमुळे अस्तित्वात आलो ज्यांनी लैंगिक अप्रामाणिकपणा केला नाही, ज्यांनी स्त्रिया मिळविल्या आणि त्यांना बंधनांत ठेवण्यासाठी पुरेशी साधनसंपत्ती पुरविली. आपण अशा मातांमुळे अस्तित्वात आलो जी तिची काळजी घेणाऱ्याबरोबर आणि पुरेशी साधनसंपत्ती देणाऱ्याबरोबर जुगली. पुरुषजात एक होऊन स्त्रियांची दडपणूक करते हे उत्क्रांतिमानसविज्ञानास मान्य नाही. दुसऱ्या पुरुषांची गळचेपी करून, अवहेलना करून, प्रसंगी मारामाऱ्या-खून करून पुरुष वर्चस्व कमावतो. मगच त्याला हवा तो स्त्रीजोडीदार प्राप्त होतो. जगभरातील ७०% खून हे एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषाचे केलेले आहेत.\nहीच कथा स्त्रियांची. स्त्रियांतही सर्वोत्तम पुरुष मिळविण्यासाठी स्पर्धा असते. प्रसंगी त्या दुसरीच्या पतीबरोबर रत होतात आणि काही वेळा दुसरा पुरुष पळवितात. आपल्याशी स्पर्धा करणाऱ्या स्त्रीचे चारित्र्यहनन करतात, निंदा करतात. खास करून ज्या कमी काळ लैंगिक संबंधाचे डावपेच खेळतात त्या स्त्रियांची स्पर्धक स्त्रिया तीव्रतेने मानहानी करतात. खरेतर, स्त्री आणि पुरुष हे त्यांच्या स्वतःच्याच लैंगिक डावपेचाचे बळी ठरतात. यात पुरुष एक होतात असे आढळत नाही.\nस्त्री-पुरुषांचे जोडीदारनिवडीचे डावपेच हे त्यांच्याच लिंगजातीस फायद्याचे ठरण्याऐवजी विरुद्धलिंगीयांस फायद्याचे ठरतात. पुरुष त्यांची संपत्ती एखाद्या स्त्रीवर उधळतात, मग ती पत्नी असो, बहीण असो, मुलगी असो वा रखेली. स्त्रीच्या सधन आणि सत्ताधारी पुरुषाच्या निवडीमुळे तिच्या मुलांचे, वडिलांचे, भावांचे फायदेच मिळतात.\nस्त्री-पुरुष दोघांना जगण्यासाठी साधनसंपत्ती गरजेची आहे. जुगण्यासाठी तर पुरुषाला साधनसंपत्ती अत्यावश्यक ठरते. स्त्रियांच्या उत्क्रांत होत गेलेल्या जोडीदार- निवडीच्या इच्छा त्यास कारण ठरतात. याचा अर्थ स्त्रीवादावर टीका असा घेऊ नये. कारण जर स्त्री आणि पुरुष यांच्या गरजा आणि इच्छा लक्षात घेऊन स्त्री-पुरुष समतेच्या कार्याची बांधणी केली तर ते जास्त अर्थपूर्ण आणि चिरकालाचे ठरेल. पुरुषसत्ताकतेचा पारंपारिक अर्थ व कारणे, आणि उत्क्रांतिमानसविज्ञानाने सांगितलेला अर्थ व कारणे यात मानसविज्ञानास वैज्ञानिक चाचण्यांचा पाया आहे, जो जास्त विश्वासार्ह आहे. एकमेकांच्या आधारे जगत असताना ही वैज्ञानिकता स्त्री-पुरुषांना सजग बनवेल. त्यातून निर्माण होणारी नाती जास्त वास्तववादी आणि घट्ट बनणार नाहीत का \nचार्वाक, ६५६४, जुना कुपवाड रोड, सांगली ४१६ ४१६.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/19088/", "date_download": "2022-12-09T15:51:45Z", "digest": "sha1:CP7JJAN2UFK5SSC5HZO3MEL44SE7VEFI", "length": 9098, "nlines": 181, "source_domain": "dmedia24.com", "title": "तब्बल सोळा वर्षानंतर जमीन मंजूर", "raw_content": "\nतब्बल सोळा वर्षानंतर जमीन मंजूर\nतब्बल सोळा वर्षानंतर खानापूर मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांना जामीन मिळाला आहे.\n2006 चाली झालेल्या खानापूर मधल्या महामेळाव्यात त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याने त्यांच्यावर ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र ते कोर्टात या केस संदर्भात हजर न झाल्याने त्या केसची तारीख पुढे ढकलण्यात येत होती.\nशेवटी न्यायालयाने यांच्याविरुद्ध कोर्टामध्ये समाज बजावले होते तसेच वॉरंट देखील काढले होते. त्याशिवाय त्यांच्या घरावर कोर्टाने मालमत्ता जप्तीची नोटीस काढली होती त्यामुळे त्याची माहिती त्यांच्या बंधूंनी दिल्यानंतर तब्बल सोळा वर्षानंतर ते न्यायालयात दाखल झाले आणि त्यांनी जामीन मिळविला.\nशिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम त्यांच्यावर पोलिसांनी आयपीएस 153 आणि 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र तब्बल सोळा वर्षानंतर त्यांना जामीन मिळाला. यावेळी त्यांना जामीन मिळाल्याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या सोबत माजी महापौर शिवाजी सुंठकर कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे सचिन भोसले यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nगड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन\nअधिवेशना वेळी मराठी महामेळाव्याचे आयोजन\nडिवाइन प्रॉव्हिडन्स या शाळेचा शतक महोत्सव साजरा\nबेळगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय उत्सव साजरा\nजिल्ह्यात क्षयरोग नियंत्रणासाठी जनजागृती\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/aurangabad/aurangabad-engineer-woman-commits-suicide-after-8-months-of-marriage-mhds-622016.html", "date_download": "2022-12-09T16:59:16Z", "digest": "sha1:HB35JITUSE2Q2YPTFFIMJKH4G25OXQ6I", "length": 11384, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Engineer woman ends life: औरंगाबादेत महिला अभियंतेची आत्महत्या – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /aurangabad /\nलग्नानंतर 8 महिन्यातच इंजिनिअर मेघनाची आत्महत्या, औरंगाबादमधील धक्कादायक घटना\nलग्नानंतर 8 महिन्यातच इंजिनिअर मेघनाची आत्महत्या, औरंगाबादमधील धक्कादायक घटना\nलग्नानंतर 8 महिन्यातच इंजिनिअर मेघनाची आत्महत्या (प्रातिनिधिक फोटो)\nengineer woman commits suicide after 8 months of marriage: लग्नानंतर आठ महिन्यातच इंजिनिअर महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.\nकोल्हापूर मंदिरातल्या चप्पल स्टँड चालकाचा धिंगाणा, पोलीस स्टेशनमध्येच काढले कपडे\n9 लाखांची चोरी, दीड लाख फक्त खाण्यावर उडवले, बॉयफ्रेंडसाठी तरुणीने काय केलं\nअमरावतीमध्ये पतीने गाठला विकृतीचा कळस; पत्नीला म्हणाला, 'देहविक्री कर पण..'\n'आफताबला कॉल केला, त्याने सांगितलं की श्रद्धा..', वडील विकास वालकर यांचा खुलासा\nऔरंगाबाद, 23 ऑक्टोबर : एका इंजिनिअर (Engineer) असलेल्या महिलेने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या (Commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद (Aurangabad) मध्ये ही घटना घडली असून मृत महिलेचे नाव मेघना सूर्यवंशी असे आहे. मेघना या इलेक्ट्रिक इंजिनअर (Electric Engineer) होत्या. आठ महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, मेघना इलेक्ट्रिक इंजिनिअर होत्या. आठ महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह अंकुश यांच्यासोबत झाला होता. अंकुश सूर्यवंशी हा सुद्धा एक इंजिनिअरच आहे. अंकुश गुरुवारी कामावरुन घरी परतला तेव्हा मेघना घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तात्काळ मेघनाला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.\nवाचा : शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी Suicide note आली समोर\nमिळालेल्या माहितीनुसार, मेघना आणि अंकुश यांचा विवाह फेब्रुवारी 2021 मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनीच दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. त्यातच अंकुश याचे बाहेर अन्य मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मेघनाला आला. यानंतर मेघनाने अंकुशचा मोबाइल तपासला असता फोनमध्ये त्या मुलीसोबत केलेली चॅटिंग दिसून आली. यानंतर मेघनाने याबाबत अंकुशला विचारले अससता दोघांत कडाक्याचे भांडण झाले.\nया भांडणानंतर मेघनाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली असं बोललं जात आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या मेघनाच्या कुटुंबीयांनी मेघनाचा मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला होता. जोपर्यंत पती अंकुश याच्याविरोध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मेघनाच्या नातेवाईकांनी घेतली होती. अखेर पोलिसांनी त्यांची समजूत काढली त्यानंतर मेघनाचा मृतदेह त्यांनी ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले.\nबीडमध्ये छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने घेतलं विष\nछेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पीडित मुलगी 14 वर्षांची असून विष प्राशन करुन तिने आपलं जीव संपवण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.\nमिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील ही घटना आहे. पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिक्षण घेते. तिच्याच शाळेत शिक्षण घेणारा एक मुलगा वारंवार तिची छेड काढत असेल. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडित मुलीने याबाबत आपल्या कुटुंबाला सांगितले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी त्या मुलाला जाब विचारुन समजही दिली होती. वारंवार होत असलेल्या या छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने शुक्रवारी विष प्राशन केले. या घटनेनंतर तिला उपचारासाठी बीडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने या प्रकरणात तिचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाहीये. या प्रकऱणी पिंपळनेर पोलीस अधिक तपास करत आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/2024", "date_download": "2022-12-09T16:48:55Z", "digest": "sha1:EGTEZ67P7UI7SAYNHZ3NC5XTDF6YY43K", "length": 3722, "nlines": 45, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा", "raw_content": "\nआपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎁 आशीर्वादाचा हात कायम आमच्या पाठीवर असुदेत 🙌. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो 🍰.\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nभावासाठी कविता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस\nभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/salary-arrears-deposited-in-the-accounts-of-more-than-300-workers/", "date_download": "2022-12-09T15:57:02Z", "digest": "sha1:YTTOOD5QDWSBFQPACXGUUJDUJACD2I6Z", "length": 9005, "nlines": 71, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "दहा वर्षानंतर कामगारांची दिवाळी गोड; ३०० हून अधिक कामगारांच्या खात्यात थकीत वेतन जमा - India Darpan Live", "raw_content": "\nदहा वर्षानंतर कामगारांची दिवाळी गोड; ३०० हून अधिक कामगारांच्या खात्यात थकीत वेतन जमा\nनाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर औद्योगिक वसाहतीतील बीसीएल फोर्जिंग कारखान्यातील कामगारांच्या बँक खात्यात त्यांच्या थकीत वेतनाच्या फरकातील पहिला हप्त्याची रक्कम जमा झाली आहे. तब्बल १० वर्षानंतर ऐन दिवाळीत थकीत वेतनाची रक्कम पदरी पडल्याने अंधारमय झालेल्या कामगारांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दिवाळी प्रकाशमय झाली आहे.\nसातपूर औद्योगिक वसाहतीत बीसीएल फोर्जिंग नावाने कारखाना होता. कारखान्यात चार चाकी वाहनांसाठी लागणारे फोर्जिंगची कामे केली जात होती. महिंद्रा अँड महिंद्रा, महिंद्रा सोना, टाटा, कायनेटिक यासह ऑटोमोबाईल सेक्टरमधील विविध कारखान्यांना या कारखान्यामार्फत कच्या मालाचा पुरवठा केला जात होता. कारखान्यात ३०० हून अधिक कंत्राटी कामगारांसह कायम कामगार काम करत होते. कामगारांनी सुरुवातीला ठाणे येथील आर जे मेहता यांच्या कामगार सभेचे नेतृत्व स्वीकारले होते. त्यानंतर दिवंगत डॉ.वसंत पवार यांच्या राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे नेतृत्व स्वीकारले. त्यानंतर चांदबिबी जैदि यांच्या अखिल भारतीय कामगार मजदूर सभेचे नेतृत्व स्वीकारले. दरम्यान, जुलै २०१२ मध्ये व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे कंपनी बंद पडली. बंद पडलेल्या अवस्थेत कामगारांनी व्यवस्थापना विरोधात आंदोलन पुकारत माजी उद्योग मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्या समर्थ कामगार सेनेचे नेतृत्व स्वीकारले.\nया सर्व युनियनकडून भ्रमनिरास झालेल्या कामगारांनी अखेर कोणी वाली नसताना हातात लालबावटा घेत सिटूचे नेतृत्व स्वीकारले. सन २०१२ मध्ये बंद पडलेल्या कंपनी कामगारांनी सिटूच्या नेतृत्वाखाली लढा सुरू केला. दरम्यान, तब्बल दहा वर्ष न्यायालयीन लढा देत सिटूने कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. थकित वेतनाचा पहिला हप्ता कामगारांच्या बँक खात्यात जमा झाला असून पुढील हप्तेही हळूहळू बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी एल कराड यांनी दिली. कामगारांच्या वतीने कमिटी मेंबर सुधाकर आव्हाड, संजय भामरे, श्याम पवार, बी. आर. पाटील, अशोक चव्हाण, माधव कानकाटे आदींनी काम बघितले. दहा वर्षानंतर रक्कम हाती पडल्याने कामगारांनी सिटूचे आभार मानले असून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.\nअतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या ठिकाणी उध्दव ठाकरे यांनी केली पाहणी, शेतक-यांना दिला धीर\nमालेगावमध्ये अनाथ आश्रम आणि बाल सुधार गृहात राष्ट्र सेवा दलाने दिली साधना बालकुमार अंकाची भेट\nमालेगावमध्ये अनाथ आश्रम आणि बाल सुधार गृहात राष्ट्र सेवा दलाने दिली साधना बालकुमार अंकाची भेट\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/2-cousin-raped-minor-sister-in-beed-victim-became-pregnant-both-accused-arrest-rm-581050.html", "date_download": "2022-12-09T16:57:38Z", "digest": "sha1:5LDXFDSE4EEATRWIB6FMBFH4T7GY3FAF", "length": 9513, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नात्याला काळिमा! शाळकरी मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार; बीडमधील संतापजनक घटना – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\n शाळकरी मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार; बीडमधील संतापजनक घटना\n शाळकरी मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार; बीडमधील संतापजनक घटना\nपीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली असता, तिच्या चुलत भावानं बळजबरी करत तिच्यावर बलात्कार केला आहे.\nRape in Beed: बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भांवानी बलात्कार (Cousin Raped Minor Sister) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.\nकोल्हापूर मंदिरातल्या चप्पल स्टँड चालकाचा धिंगाणा, पोलीस स्टेशनमध्येच काढले कपडे\nसेहवागचे सिक्सर्स पाहून 'तो' रडला होता, आज त्यानं इंग्लंडला रडवलं...\n9 लाखांची चोरी, दीड लाख फक्त खाण्यावर उडवले, बॉयफ्रेंडसाठी तरुणीने काय केलं\nअनुराग कश्यपचा नागराज मंजुळेंवर निशाणा; म्हणाला,'सैराटनं मराठी सिनेमा उद्ध्वस्त'\nबीड, 18 जुलै: बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर (Minor school girl) तिच्याच चुलत भांवानी (2 Cousin) बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपींनी बलात्काराची माहिती कोणालाही न सांगण्याची धमकी देत तिच्यावर वारंवर बलात्कार केला आहे. दोघांनी केलेल्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पीडितेनं बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही चुलत भावांविरुद्ध गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही भावांना अटक (both Arrest) केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.\nपीडित शाळकरी मुलगी पंधरा वर्षांची असून ती बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील वस्तीवर राहते. तर दोन्ही आरोपी हे पीडित मुलीचे चुलत भाऊ असून तेही अल्पवयीन आहेत. आरोपी मागील बऱ्याच दिवसांपासून पीडितेला धमकी देत तिचं लैंगिक शोषण करत होते. दरम्यानच्या काळात आरोपींनी तिच्यावर अनेकवेळा बळजबरी केली आहे. यातूनच पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. त्यामुळे हे प्रकरण उजेडात आलं आहे.\nहेही वाचा-मित्राच्या विधवा बहिणीवर ठेवला डोळा, रात्री अतिप्रसंगाचा केला प्रयत्न अन्...\nही घटना उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीनं आपल्या कुटुंबीयांसोबत जाऊन बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही भावांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपी चुलत भावांविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संबंधित दोन्ही आरोपी भावांना अटक केली असून त्यांना विधिसंघर्षग्रस्त बालक म्हणून बाल न्याय मंडळासमोर हजर केलं जाणार आहे.\nहेही वाचा-हेडफोनवरून झाला वाद, भावाने बहिणीचा केला खून, अकोला हादरलं\nबीड ग्रामीण पोलीस ठाण्यात महिला अधिकारी नसल्यानं या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे करत आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T15:57:28Z", "digest": "sha1:MARLOHBXOK553C3TUVQIVS57XHOCCODV", "length": 4012, "nlines": 106, "source_domain": "prahaar.in", "title": "शताब्दी -", "raw_content": "\nराजधानी, शताब्दी, दुरंतो एक्स्प्रेसची तिकिटे विकणार चढत्या दराने\n१६० किलोमीटर वेगाने धावणा-या ‘गतिमान’ एक्स्प्रेसला हिरवा कंदील\nशताब्दी, डबल डेकर ठरले पांढरे हत्ती\nकोकण रेल्वेमार्गावर शताब्दीची आज पहिली सफर\nराजधानी, शताब्दी, दुरंतोचा प्रवास आजपासून महाग\nराजधानी, शताब्दी व दुरांतोचे तिकिट महागणार\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nAnti-Love Jihad : राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा\nMumbai-Ahmedabad Bullet Train Project : २० हजार झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी\nST Corporation : एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/tag/bacchu-kadu/", "date_download": "2022-12-09T15:33:29Z", "digest": "sha1:KVMHZ4NGWLOLRBRVVV6CVURSJ4XPMKTI", "length": 2710, "nlines": 40, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "Bacchu Kadu Archives - Young Maharashtra", "raw_content": "\n“रवी राणांसोबत बैठक करायची माझी इच्छा नाही, पण…”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी बच्चू कडू यांचं विधान\n“रवी राणांसोबत बैठक करायची माझी इच्छा नाही, पण…”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी बच्चू कडू यांचं विधान सविस्तर वाचा\n‘एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षापर्यंत जायला नको होतं’; बच्चू कडूंचं मोठं विधान\n‘एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षापर्यंत जायला नको होतं’; बच्चू कडूंचं मोठं विधान सविस्तर वाचा\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/know-how-human-stomach-can-dissolve-razor-blade-rp-624604.html", "date_download": "2022-12-09T16:20:44Z", "digest": "sha1:V4S5XH3VMOMCK6RFYNDIFVBMWRSMWI4F", "length": 9213, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुमचा विश्वास बसणार नाही पण, आपलं शरीर एक पूर्ण रेजर ब्लेड पचवू शकतं! – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /\nतुमचा विश्वास बसणार नाही पण, आपलं शरीर एक पूर्ण रेजर ब्लेड पचवू शकतं\nतुमचा विश्वास बसणार नाही पण, आपलं शरीर एक पूर्ण रेजर ब्लेड पचवू शकतं\nमानवी शरीर अनेक चमत्कारिक गोष्टींनी भरलेलं आहे की, बहुतेक लोकांना त्याच्याबद्दल माहितीही नसते. इतकेच काय तर आपण काय करू शकतो, आपल्या क्षमतेचीही आपल्याला जाणीव नसते.\nमानवी शरीर अनेक चमत्कारिक गोष्टींनी भरलेलं आहे की, बहुतेक लोकांना त्याच्याबद्दल माहितीही नसते. इतकेच काय तर आपण काय करू शकतो, आपल्या क्षमतेचीही आपल्याला जाणीव नसते.\nReady To Eat पदार्थांमुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका;संशोधकांचा धक्कादायक खुलासा\nइथं सरकारच 18 ते 25 वयोगटातील तरुणांना वाटतंय फ्री कंडोम; काय आहे कारण\nतुम्हाला सारख एकाच व्यक्ती सोबत बोलावस वाटतंय तर नक्की तुमच्यात हे कनेक्शन आहे\nया सोप्या Breathing Exercises बेली फॅट करतील कमी; बसल्या-बसल्या करू शकता\nनवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : मानवी शरीर अनेक प्रकारे चमत्कारिक आहे. प्रत्येक क्षणी त्याच्या आत कित्येक घडामोडी घडत असतात. माणूस झोपलेला असो किंवा जागा असो, त्याचे अवयव, शरीर यंत्राप्रमाणे काम करत राहते. मानवी शरीर अनेक चमत्कारिक गोष्टींनी भरलेलं आहे की, बहुतेक लोकांना त्याच्याबद्दल माहितीही नसते. इतकेच काय तर आपण काय करू शकतो, आपल्या क्षमतेचीही आपल्याला जाणीव नसते. तुम्हालाही माहीत नसेल की मानवी शरीर असं आहे की, ते रेझर ब्लेड (razor blade) देखील पचवू शकतं.\nब्लेडचे कसे पचन होऊ शकते\nआपल्या सर्वांना माहित आहे की मानवी शरीरात आम्ल (Acid) तयार होते. 1 ते 14 पर्यंत पीएम स्तरावर आम्ल मोजले जाते. म्हणजे पीएम पातळी जितकी कमी तितके आम्ल मजबूत असतं. मानवी पोटात आढळणारे आम्ल साधारणतः 1.0 ते 2.0 असते. म्हणजे pH पातळी खूप जास्त असते. RD.com च्या रिपोर्टनुसार, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात वैज्ञानिकांना आढळले आहे की, मानवी पोटात आढळणारे आम्ल एक धारदार ब्लेड सहजपणे पचवू शकते.\nहे वाचा - Smartphone बाबत धक्कादायक खुलासा, टॉयलेट सीटपेक्षाही खराब आहे तुमची Phone Screen; गंभीर आजारांचा धोका\nफक्त 2 तासात पचन होऊ शकतं\nएवढेच नाही तर या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, पोटात आढळणारे हे अॅसिड इतके मजबूत असते की, केवळ 2 तासात ब्लेड पचवू शकते. म्हणजेच लोहापासून बनवलेले हे ब्लेड 2 तासात या आम्लामध्ये विरघळून जाईल आणि मानवी शरीराला कोणतीही हानी होणार नाही.\nहे वाचा - तोंडात तंबाखू असल्याने नीट साक्ष दिली नाही; संतापलेल्या न्यायाधीशांनी ठोठावला दंड\nपरंतु, सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, तोंडावाटे कोणी ब्लेड खाण्याचा किंवा गिळण्याचा प्रयत्न केला तर ते पोटा जाईपर्यंत शरीराचे इतके नुकसान होऊ शकते की, त्यामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे चुकूनही कधी रेजर ब्लेड खाण्याचा प्रयत्न करू नका. या बातमीत केवळ मानवाची पचन क्षमता किती मजबूत असते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Gemini-Horoscope-Today-September-25-2022/", "date_download": "2022-12-09T16:03:30Z", "digest": "sha1:KS2LZXIHSITLFGSJXR4MPMYS55MEL7DH", "length": 1350, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "मिथुन राशीचे राशीभविष्य आज,सप्टेंबर 25, 2022", "raw_content": "मिथुन राशीचे राशीभविष्य आज,सप्टेंबर 25, 2022\nअंदाज : तुमच्या व्यावसायिक बाबी सोडवल्या जातील.\nतुमचे संबंध अधिक दृढ होतील. कमी अंतराचा प्रवास संभवतो.\nमुलाखतीत प्रभावी व्हाल. विविध कामे बाजूने होतील.\nसमता, संवाद आणि सहवास या विषयांमध्ये रुची वाढेल.\nआर्थिक लाभ : जीवनात करिअरच्या शक्यता वाढतील. व्यावसायिक यश मिळेल.\nलव्ह लाइफ : प्रियजनांसोबत आपापसात आनंद वाटून घ्याल. परस्परांवरील विश्वास वाढेल.\nआरोग्य : आरोग्य तपासणी नियमित केली जाईल. सलोखा राखला जाईल.\nशुभ रंग : निळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/musk-deer-information", "date_download": "2022-12-09T15:16:52Z", "digest": "sha1:GMKQVVXR4CPF6QF7TZOKWHNZVAX6DEPG", "length": 19317, "nlines": 256, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "कस्तुरीमृग - एक लोभस हरीण - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nकस्तुरीमृग - एक लोभस हरीण\nकस्तुरीमृग - एक लोभस हरीण\nकस्तुरीमृगाची उंची फक्त २० इंच एवढी असते यावरून हे हरीण किती छोटे असते याची कल्पना येते. कस्तुरी मृगाचे नाव हे त्याच्याकडील कस्तुरी नामक सुगंधी स्त्रावामुळे आहे व अनेक म्हणी व लोककथांमध्ये कस्तुरीची कथा आपण ऐकली असते.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nहरीण या खुरधारी वर्गातील शाकाहारी प्राण्याचे दोन मुख्य प्रकार असून त्यातील एक प्रकार म्हणजे कुरुंग हरीण (Antelope) व दुसरा प्रकार म्हणजे सारंग हरीण (Cervidae). हरिणाच्या या दोन मुख्य प्रकारांपैकी सारंग या प्रकारातील एक आगळे वेगळे हरीण म्हणजे कस्तुरी मृग.\nकस्तुरी मृगास इंग्रजीमध्ये Musk Deer असे नाव असून हे हरीण बहुतांशी हिमालय पर्वताच्या उंच भागात आढळतात. सारंग कुळातील असले तरी कस्तुरीमृग हे पूर्णपणे सारंग कुलातीलही वाटत नाहीत व कुरंग कुळातीलही वाटत नाहीत. यांचे रूप एखाद्या लहान बकरीसारखे असते. कस्तुरीमृगास शिंगे नसतात व यांच्या वरील जबड्यातील सुळ्यांचे दात जबड्यातून खाली आलेले असतात.\nबकऱ्यांना व कुरुंग कुळातील हरणांना असे सुळ्याचे दात नसून ते सारंगांना असतात मात्र सारंगांचे दात सुद्धा बाहेर आलेले नसतात. कस्तुरीमृगाचे केस चडचडीत आणि लांब असतात आणि पार्श्वभागावरील केस एवढे लांब असतात की त्यामध्ये कस्तुरीमृगाची शेपटी लपली जाते.\nकस्तुरीमृगाची उंची फक्त २० इंच एवढी असते यावरून हे हरीण किती छोटे असते याची कल्पना येते. कस्तुरी मृगाचे नाव हे त्याच्याकडील कस्तुरी नामक सुगंधी स्त्रावामुळे आहे व अनेक म्हणी व लोककथांमध्ये कस्तुरीची कथा आपण ऐकली असते.\nकुरंग हरिणांच्या सुंगध ग्रंथी या त्यांच्या मुखाजवळ असतात मात्र कस्तुरीमृगाच्या सुगंधग्रंथी या त्यांच्या पोटाखाली बेंबीजवळ असतात व या ग्रंथी फक्त नरांमध्येच असतात. कस्तुरीमृगाच्या ग्रंथीतून जो स्त्राव येतो तो प्रथम त्याच्या मूत्रात मिसळलेला असतो मात्र काही वेळाने मूत्र वळून फक्त कस्तुरीचाच सुगंध राहतो. या कस्तुरीच्या सुगंधानेच मादी ही नाराकडे आकर्षिली जाते आणि नर व मादीचे मिलन होते. कस्तुरीमृग हे बऱ्याचदा एकटे व प्रसंगी जोडीने राहतात.\nकस्तुरीमृग हे हरीण प्रामुख्याने नेपाळ, काश्मीर व सिक्कीम या हिमालयातील प्रदेशात पाहावयास मिळतात. हिमालय पर्वताच्या खालील भागात सात हजार फुटापर्यंत साधी झाडी असून तिच्यावरील प्रदेशात देवदाराद्य गणांतील वृक्ष आहेत आणि त्याहून अधिक उंचीवर भूर्जवृक्ष आहेत. याहून अधिक उंचीवर फारशी झाडे पाहावयास मिळतात नाही. कस्तुरीमृग हे सहसा भुर्जवनाच्या प्रदेशात किंवा त्यावरही पाहावयास मिळतात. कस्तुरीमृगाच्या निवासाचे वैशिट्य म्हणजे ते जमिनीत खळगे करून त्यात लपून राहतात आणि त्यांचा उदरनिर्वाह गवत, दगडफूल झाडांचा पाला आणि फुलांवर चालतो.\nशेणखताचे फायदे व महत्व\nवाघ - भारताचा राष्ट्रीय पशु\nबुधादित्य मुखर्जी - बुद्धी व प्रतिभेचा मिलाप\nकोल्हा - श्वानकुळातील एक देखणा प्राणी\nघटोत्कच - महाभारतातील बलवान योद्धा\nमध्य रायगडचे भौगोलिक वर्णन\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/two-youths-and-one-woman-swept-away-in-flood-in-buldhana-district-heavy-rain-mhds-602053.html", "date_download": "2022-12-09T16:18:19Z", "digest": "sha1:CPROSEQTHF4HWX74W4OW65XHOZBNGTOJ", "length": 8429, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "3 people washed away in rain water in buldhana: बुलडाणा पुराच्या पाण्यात 2 युवकासह महिला गेली वाहून – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nबुलडाण्यात मुसळधार पावसात दोन तरुणांसह महिला गेली वाहून, एकाचा मृतदेह सापडला तर दोघांचा शोध सुरू\nबुलडाण्यात मुसळधार पावसात दोन तरुणांसह महिला गेली वाहून, एकाचा मृतदेह सापडला तर दोघांचा शोध सुरू\nHeavy rain lashes, 3 swept away in flood: राज्याच्या विविध भागांत कजोरदार पाऊस सुरू आहे.\nHeavy rain lashes, 3 swept away in flood: राज्याच्या विविध भागांत कजोरदार पाऊस सुरू आहे.\nसेहवागचे सिक्सर्स पाहून 'तो' रडला होता, आज त्यानं इंग्लंडला रडवलं...\n9 लाखांची चोरी, दीड लाख फक्त खाण्यावर उडवले, बॉयफ्रेंडसाठी तरुणीने काय केलं\nअनुराग कश्यपचा नागराज मंजुळेंवर निशाणा; म्हणाला,'सैराटनं मराठी सिनेमा उद्ध्वस्त'\n दोन बॅट्समन मैदानात काय बोलतात आता थेट ऐका... पाहा Video\nबुलडाणा, 8 सप्टेंबर : राज्यातील बहुतांश भागात गेल्या दोन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rainfall in Maharashtra) पडत आहे. या मुसळधार पावसामुळे नदी- नाले ओसंडून वाहू लागले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस (Buldhana rain) पडत असून पुराच्या पाण्यात तिघे जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.\nबुलडाणा जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून नदी नाल्यांना पुर आल्याने जिल्ह्यातील 3 जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. शेगाव तालुक्यातील जवळा पळसखेड येथील युवक आदित्य संतोष गवई हा नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. तर सिंदखेडराजा येथील मंगला शिंगणे ह्या देखील गावानजीक आलेल्या नाल्याच्या पुरात वाहून गेल्या. यासोबतच निमगाव येथील ओम गव्हाळे हा विद्यार्थी देखील पूर्णा नदी पात्रात वाहून गेला. त्यातील आदित्य गवई यांचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध सुरू आहे.\nभाजपचा मास्टर प्लान, देवेंद्र फडवणीसांवर दिली मोठी जबाबदारी\nबुलडाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून पावसाने जणू काही मुक्कामच ठोकला आहे जिल्ह्यातील 13 ही तालुक्यांत पावसाने हाहाकार माजविला असून छोटे मोठे प्रकल्प भरले आहेत. तर नदी नाल्यांना महापूर आला आहे. जिल्ह्याची पावसाची परिस्थिती बघता ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.\nबुलडाणा जिल्ह्यातील मोताळा आणि धामणगाव बडे या गावात तर गावाला जोडणारा रस्ता जलमय झाला. तर काहींच्या घरात देखील पाणी शिरले. तसेच अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे कधी न पहावयास मिळणार पाऊस यावेळी बुलडाणा जिल्ह्यात दिसून आला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पावसाचा तैमान सुरूच आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t1959/", "date_download": "2022-12-09T17:00:38Z", "digest": "sha1:LU5OOB7Q2JXWXDOBC2Y4QXOB7KN2SYBC", "length": 3627, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-जास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी.......", "raw_content": "\nजास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी.......\nAuthor Topic: जास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी....... (Read 1638 times)\nजास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी.......\nजास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी\nआपण विचार करतोस ना.\nजास्त त्रास नाही करायचा असे म्हटले तरी\nआपण त्रास करून घेतोच ना.\nजास्त कुठे नाही गुंतायचे असे म्हटले तरी\nआपण कुठेतरी गुंतून जातोच ना.\nजास्त जुन्या आठवणी नाही आठवायच्या असे म्हटले तरी\nआपण आठवणीत बुडून जातोच ना.\nजास्त स्वप्न नाही बघायचे असे म्हटले तरी\nआपण स्वप्न बघतोच ना.\nजास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी.......\nRe: जास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी.......\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: जास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी.......\nजास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी.......\nपाच अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.khanacademy.org/math/in-in-class-4th-math-cbse/x37a2a840963ae149:geometry-and-measurement/x37a2a840963ae149:volume/e/estimating-volume", "date_download": "2022-12-09T16:18:23Z", "digest": "sha1:OAFNX3UDD6ATX7VRV76VHJOUN2P4X6FK", "length": 2387, "nlines": 39, "source_domain": "mr.khanacademy.org", "title": "अंदाज करूया: धारकता (मिलीलिटर आणि लिटर) (सराव) | खान अकॅडमी", "raw_content": "\nतुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.\nलॉग इन करण्यासाठी आणि खान अकॅडमीची सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, कृपया तुमच्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.\nअभ्यासक्रम,कौशल्य आणि व्हिडिओ शोधा\nइयत्ता 4 गणित (भारत)\nयुनिट 6: धडा 2\nअंदाज करूया: धारकता (मिलीलिटर आणि लिटर)\nइयत्ता 4 गणित (भारत) >\nभूमिती आणि मापन >\nवापरण्याच्या अटी गोपनीयता धोरणकुकी सूचना\nअंदाज करूया: धारकता (मिलीलिटर आणि लिटर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.xyz/devmanus-fame-viral-mane/", "date_download": "2022-12-09T16:45:56Z", "digest": "sha1:24WWN7CDJWIOUOMQ7WCAF3MI756767NV", "length": 9217, "nlines": 51, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "'देवमाणूस' मालिकेतील टोण्या खऱ्या आयुष्यात आहे असा, त्याचे फोटो पाहून विश्वासच बसणार नाही...", "raw_content": "\n‘देवमाणूस’ मालिकेतील टोण्या खऱ्या आयुष्यात आहे असा, त्याचे फोटो पाहून विश्वासच बसणार नाही…\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. \nदेवमाणूस ह्या मालिकेने कमी वेळेतच एक चांगला प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे, मालिका रहस्यमय असल्यामुळे या मालिकेत गं’भी’र संवाद आणि प्रसंग भरभरून आहेत, पण बाकीच्या मालिकेपेक्षा या मालिकेचं वेगळेपण अस आहे की ह्यातील कलाकारांनमधील खुसखुशीत सवांद ऐकायला एक वेगळीच मजा येते.\nदेवमाणूस मालिकेतील सरु आजी, डिंपल आणि टोन्या यांपेक्षा जास्त कौतुक त्यातील व्यक्तिरेखा टोन्याचं आहे, कारण टोन्या म्हणजेच विरल माने ह्याने केलेली शाळकरी वयातील मुलाची भूमिका ही अगदी सहज पेलली आहे त्यामुळे प्रेक्षक त्याच्या व्यक्तिरेखेला चांगली पसंती देत आहेत.\nvirl मालिकेत असणारा हा टोन्या खऱ्या जीवनात सुद्धा खूपच गमतीशीर आहे त्याने मालिकेत केलेल्या भूमिकेप्रमाणे तो सेटवर सगळ्यानंसोबत मजेशीर वागत असतो. हा विरल मूळचा साताऱ्यात राहतो त्याला अभिनय आणि नृत्याची खूपच आवड आहे.\nSee also ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुंबई सोडणार, काय असेल त्यामागील कारण\nतुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की देवमाणूस ही त्याची पहिलीच मालिका त्याच्या सहज अभिनयामुळे तो ह्या मालिकेचा अविभाज्य घटक बनला आहे. तसेच त्याचे अलीकडील डान्स व्हिडिओ देखील सतत व्हायरल होत आहेत डान्ससाठी लागणार मोकळेपणा आणि बिनधास्तपणा त्यात ठासून भरला आहे. त्यामुळे तो अभिनयाबरोबर उत्तम डान्स देखील करतो त्याच्या घरी आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे.\nतुम्हाला आम्ही आधी बोलल्या प्रमाणे विरल मालिकेच्या सेटवर खूप धमाल करत असतो मालिकेत बहीण भाऊ सारखे नाते असणारा टोन्या आणि डिंपल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख. यासोबत यामालिकेतील खुप साऱ्या कलाकारांनसोबत त्याच ट्युनिंग चांगलच जमत.\nकाहीदिवसांपूर्वी त्याचा वाढदिवस होता तेव्हा संपूर्ण युनिटने तो वाढदिवस साजरा केला होता. यावेळी त्याचे आईबाबा देखील सामील झाले होते त्यांचा धमाल व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल होत आहे.\nSee also प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या व्हायरल फोटोवर या अभिनेत्याने केली अशी कॉ'में'ट कि...\nसध्या विरल शू’टिं’ग’म’ध्ये व्यस्थ आहे, पण वृत्तांकडून अस कळतंय की देवमाणूस ही सिरीयल लवकरच प्रेक्षकांनचा निरोप घेणार आहे, पण कमी वेळेत ह्या बालकलाकाराने सगळ्यांमध्ये एकवेगळे पणा आणून स्वतःचा एक चाहतावर्ग बनवला. देवमाणूस ह्या मालिकेचे डायरेक्टर राजू सावंत आणि अमित सावर्डेकर हे आहेत.\n२१ ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेली मालिका जर तुम्हाला सुरवातीपासून बगायची असेल तर तुम्ही झी ५ अँपवर कधीही बगू शकता आणि तुम्हाला हा टोन्या कसा वाटतोय हे आम्हला कमेंट मध्ये कळवा.\nदेवमाणूस मधील टोण्याचं काम असेच उत्तम होत जावो आणि त्याला पुढे अजून यश मिळावं यासाठी त्याला आणि सगळ्या टीम ला भावी वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.\n‘या’ मराठमोळ्या अभिनेत्री स्वतःचे आडनाव मुळीच लावत नाही, कारण वाचून थक्क व्हाल\nकोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे…\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nMS धोनी IPL २०२३ नंतर निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियात सामील होणार, BCCI लवकरच यावर निर्णय घेऊ शकते..\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nएका शिक्षिकेने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रीत अधुरी’ साठी दुसऱ्या शिक्षिकेने केली तिसऱ्या शिक्षिकेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/contact", "date_download": "2022-12-09T16:09:21Z", "digest": "sha1:27443YASUY6ZPL6TUL4OG6LGHQCDOBMJ", "length": 3230, "nlines": 79, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Contact | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\nअ. जा. व अ. ज. प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/2028", "date_download": "2022-12-09T17:07:00Z", "digest": "sha1:UMR66EIBU7ZUDXIF4OQZNXXB5FOITLWW", "length": 3663, "nlines": 45, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | Marathi Birthday Quotes For Brother", "raw_content": "\nआमचे बंधु 🎉. यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🕯️. 🙌 आई जगदंबे चरणी प्रार्थना त्यांना उदंड आयुष्य लाभो 🍰. 🎉\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nभावासाठी कविता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस\nभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-221-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC/", "date_download": "2022-12-09T15:25:55Z", "digest": "sha1:2F2RFWXHBCBVJQTNAVHFEDL3WD764KF5", "length": 11384, "nlines": 116, "source_domain": "baramatizatka.com", "title": "पुणे जिल्ह्यात 221 किमी लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर पुणे जिल्ह्यात 221 किमी लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा\nपुणे जिल्ह्यात 221 किमी लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा\nकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 24 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कात्रज येथे महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nया कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.\nरा.म. 548 डीडी वरील पुणे शहरातील कात्रज चौक उड्डाणपुल लांबी 1.326 किमी, किंमत 169 कोटी रुपये\nरा.म. 60 वरील इंद्रायणी नदी ते खेड मार्गाचे सहापदरीकरण लांबी 17.17 किमी, किंमत 1269 कोटी रुपये\nपूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण\nरा.म. 548 डी वरील शिक्रापूर ते न्हावरा रस्त्याचे सुधारीकरण लांबी 28 किमी, किंमत 46 कोटी रुपये\nरा.म. 548 डी वरील न्हावरा ते आढळगाव रस्त्याचे उन्नतीकरण लांबी 48.45 किमी, किंमत 312 कोटी रुपये\nखेड घाट रस्त्याची व रा.म. 60 वरील खेड सिन्नर रस्त्यावरील नारायणगाव बायपासची पुर्नरचना लांबी 9.32 किमी, किंमत 285 कोटी रुपये\nपुणे जिल्ह्यातील केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ) अंतर्गत रस्त्यांचे सुधारीकरण\n1. रा.मा. 106 महाड मेढेघाट वेल्हे नसरापूर ते चेलाडी फाटा 16 किमी, किंमत 4.81 कोटी रुपये\n2. रा.मा. 103 उरण पनवेल भिमाशंकर वाडा-खेड-पावळ-शिरुर 10 किमी, किंमत 3.91 कोटी रुपये\n3. रा.मा. 126 मुंबई-पुणे रस्ता (वडगाव येथील अंतर्गत रस्ता लांबी) ता. मावळ 1.90 किमी, 3.99 कोटी रुपये\n4. रा.मा. 134 दौंड (जि. पुणे) ते गार (जि. नगर) वर भिमा नदी वरील पुल 160 मी, 20 कोटी रुपये\n5. प्र.जि.मा. 62 चांबळी कोडीत नारायणपूर बहिरवाडी काळदरी रस्ता 12 किमी, 4.91 कोटी रुपये\n6. प्र.जि.मा. घोडेगाव नारोडी-वडगाव काशिंमबेग साकोरे कळंब रस्त्यावरील मोठा पुल ता. आंबेगाव 140 मी, 7.22 कोटी\n7. प्र.जि.मा. 65 बारामती-जळोची- कन्हेरी लकडी-कळस लोणीदेवकर रस्ता 15 किमी, 4.91 कोटी\n8. प्र.जि.मा. 114 कारेगाव करडे निमोणे रस्ता 5.60 किमी, 3.93 कोटी रुपये\n9. प्र.जि.मा. 149 ओतूर ब्राह्मणवाडा रस्ता 10.50 किमी, 3.90 कोटी रुपये\n10. प्र.जि.मा. 56 हडपसर मांजरी वाघोली कॉक्रीट रस्ता 3.50 किमी, 3.85 कोटी रुपये\n11. प्र.जि.मा. 34 केशवनगर लोणकर पाडळ मुंढवा रस्ता 2.50 किमी, 2.20 कोटी रुपये\n12. प्र.जि.मा. 61 सासवड राजुरी सुपा रस्ता, 6 किमी, 4.91 कोटी रुपये\n13. प्र.जि.मा. 169 वरकुटे (खु.) वडपुरी गलोटे वाडी नं. 2 सरदेवाडी ते रा.म. 65 रस्ता 6 किमी, 4.91 कोटी रुपये\n14. प्र.जि.मा. 12 वाडा (ता. खेड) घोडा (ता. आंबेगाव) रस्ता 9 किमी, 2.72 कोटी रुपये\n15. प्र.जि.मा. 31 डेहने नाईफड (ता. खेड) पोखरी (ता. आंबेगाव) रस्ता 5.50 किमी, 1.97 कोटी रुपये\n16. अ) ग्रा.मा. 66 रा.मा. 103 ते खंडोबामाळ निमगाव रस्ता व ब) प्र.जि.मा. 19 निमगाव दावडी रस्ता 12.60 किमी, 24.20 कोटी रुपये\n17. निमगाव खंडोबा येथील हवाई रोपवे चे सर्व सोयींसह सुधारीकरण व इतर बांधकामासह रोपवे करणे 31.81 कोटी रुपये\nएकूण : 14 रस्त्यांची कामे, 2 पूल, 1 रोपवे 116.40 किमी, 134.18 कोटी रुपये\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleपुणे विभागातील 19 लाख 28 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी\nNext article23 ते 25 ऑक्टोबरला जी.डी.सी.ॲण्ड ए. व सी.एच.एम.परीक्षा\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/gotya-serial-actor-joy-ghanekar-brother-druv-and-ishita-arun-life-story/", "date_download": "2022-12-09T15:03:23Z", "digest": "sha1:XJBONZMIRUNDBUJFOKSIHTPUF77GMJXS", "length": 12607, "nlines": 72, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "तुम्हाला हे माहित आहे? गोट्या मालिकेतला गोट्या आणि इशिता अरुण यांच्यात आहे हे नातं - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / तुम्हाला हे माहित आहे गोट्या मालिकेतला गोट्या आणि इशिता अरुण यांच्यात आहे हे नातं\nतुम्हाला हे माहित आहे गोट्या मालिकेतला गोट्या आणि इशिता अरुण यांच्यात आहे हे नातं\n९० च्या दशकात दूरदर्शन वाहिनीची (सह्याद्री) “गोट्या” ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेत गोट्याची भूमिका साकारली होती “जॉय घाणेकर” या बालकलाकाराने. गोट्या मालिकेमुळे लोकप्रियता मिळवलेला जॉय घाणेकर पुढे जाऊन मोजक्याच चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकला. जॉय घाणेकर हा चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते “गिरीश घाणेकर” यांचा मुलगा होय. गिरीश घाणेकर यांनी श्याम बेनेगल यांच्या हाताखाली सहदिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी प्रेम करूया खुल्लम खुल्ला, हेच माझे माहेर, गोष्ट धमाल नाम्याची , राजाने वाजवला बाजा, बाळाचे बाप ब्रह्मचारी , नवसाचं पोर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.\nनवसाचं पोर हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट ठरला होता. गिरीश घाणेकर यांचे भाऊ “नंदू घाणेकर” हे देखील संगीत दिग्दर्शक आणि अभिनेते, निर्माते म्हणून ओळखले जातात. नंदू घाणेकर यांनी ताऱ्यांचे बेट, नशीबवान या चित्रपटाला संगीत दिलं आहे याशिवाय काही न्यूज चायनलला देखील त्यांनी म्युजिक दिलं आहे. गिरीश घाणेकर आणि मीना घाणेकर यांना ध्रुव आणि जॉय ही दोन अपत्ये. हाजमोलाच्या जाहिरातीत आणि ‘त्रिकाल’ या श्याम बेनेगल यांच्या चित्रपटात हे दोघेही भाऊ एकत्रित झळकले होते. जॉयने गोट्या मालिकेव्यतिरिक्त राजाने वाजवला बाजा हा चित्रपट साकारला होता. पुढे अभिनय क्षेत्र सोडुन त्याने आपल्या शिक्षणावर अधिक भर दिला आणि सध्या यूएसला Talech कंपनीत प्रॉडक्ट हेड म्हणून कार्यभार सांभाळताना तो दिसत आहे. जॉयचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा देखील आहे. तर त्याचा थोरला भाऊ “ध्रुव घाणेकर” हा वयाच्या १० व्या वर्षापासूनच अल्बममधील गाणी गात होता. कालांतराने आवाजात बदल होत गेल्याने संगीत दिग्दर्शनाकडे त्याने आपली पाऊले वळवली. ध्रुव घाणेकर याने आजवर ३५०० व्यावसायिक जाहिराती, बॉलिवूड चित्रपट, वेबसिरीज यांना संगीत दिलं आहे.\nआपल्या या कारकिर्दीत त्याने ५० इंटरनॅशनल अवॉर्डस देखील मिळवली आहेत. अभिनेत्री “ईशीता अरुण” ही ध्रुव घाणेकरची पत्नी आहे. ‘ ऐका दाजीबा…’ या मराठी गाण्यातून ईशीता पहिल्यांदाच मराठी सृष्टीत झळकली होती. लहानपणी साधारण ९० च्या दशकात ईशीता व्हीक्सच्या जाहिरातीत झळकली होती. ईशीता ही अभिनेत्री आणि गायिका ईला अरुण यांची एकुलती एक कन्या आहे. त्रिकाल या चित्रपटात जॉय आणि ध्रुव यांच्यासोबत त्यांनी एकत्रित काम केले होते तेव्हापासून घाणेकर कुटुंबाशी त्यांचे सख्य निर्माण झाले. आईच्या पावलावर पाऊल टाकत ईशीता देखील काही मोजक्या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. ईशिता आणि ध्रुव घाणेकर यांना दोन मुली आहेत. अभिनेत्री ईशीता अरुण ही गोट्या मालिकेतील गोट्या म्हणजेच जॉय घाणेकरची वहिनी आहे हे बहुतेकांना माहीत नसावे. ह्या संपूर्ण कलाकार फॅमिलीला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…\nPrevious बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी स्पर्धकांच्या नियमावलीत बदल. १६ स्पर्धकांमध्ये ८ पुरुष आणि\nNext पुण्यात मार्केट यार्ड परिसरात भाज्या फुकट घ्या ओरडून ओरडून थकले तरी कोणी भाज्या घेईना\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://devpatil143.com/hindustan-aeronautics-limited-aircraft-division-455-vacancy/", "date_download": "2022-12-09T16:18:41Z", "digest": "sha1:ILE57U5X2XAJTDGPYDSKNOAL6YCQMS4C", "length": 28707, "nlines": 166, "source_domain": "devpatil143.com", "title": "HINDUSTAN AERONAUTICS LIMITED AIRCRAFT, 455 Vacancies", "raw_content": "\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, शिकाऊ कायदा, 1961 अंतर्गत\nशिकाऊ प्रशिक्षणासाठी अर्ज सुरू: 22 जुलै 2022\nअर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022\nदस्तऐवज पडताळणीचे तात्पुरते वेळापत्रक: 16 ते 31 ऑगस्ट 2022\nशॉर्टलिस्ट प्रदर्शित करण्याची तात्पुरती तारीख: सप्टेंबरचा दुसरा आठवडा\nशेवटी अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी विकल्प आहे\nहिंदुस्थान येथे शिकाऊ प्रशिक्षण घेण्यासाठी भारतातील नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक विभाग 2022-23 मध्ये एक वर्षाच्या कालावधीसाठी शिकाऊ म्हणून खाली दिलेल्या तपशिलानुसार प्रशिक्षणार्थी:\nEX-ITI ट्रेड अप्रेंटिससाठी पात्रता:\nउमेदवार संबंधित ट्रेडमधून आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यांची संस्था मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे NCVT/SCVT द्वारे\nस्टायपेंड शिकाऊ कायदा 1961 नुसार असेल आणि तो दरमहा दिला जाईल.\nअप्रेंटिसशीप कायदा 1961 नुसार शिकाऊ उमेदवारांच्या नियुक्तीसाठी आरक्षण मान्य असेल\n1) PWD -अपंग व्यक्ती. अपंगत्वाची टक्केवारी 40% पेक्षा कमी नसावी\nEWS (आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग) आरक्षणे : EWS अंतर्गत आरक्षणाचा लाभ सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या वैध ‘उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र’च्या निर्मितीवर मिळू शकतो.\nखालीलपैकी कोणत्याही एका प्राधिकरणाने विहित नमुन्यात जारी केलेले वैध उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र हे केवळ EWS च्या मालकीच्या उमेदवाराच्या दाव्याचा पुरावा म्हणून स्वीकारले जाईल:\nजिल्हादंडाधिकारी/अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी/जिल्हाधिकारी/उपायुक्त/अतिरिक्त उपायुक्त/प्रथम वर्ग वेतन दंडाधिकारी/उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी/कार्यकारी दंडाधिकारी/अतिरिक्त सहाय्यक आयुक्त\nमुख्य प्रेसीडेंसी मॅजिस्ट्रेट / अतिरिक्त मुख्य प्रेसीडेंसी मॅजिस्ट्रेट / प्रेसिडेंसी मॅजिस्ट्रेट\nमहसूल अधिकारी तहसीलदार पदाच्या खाली नाही आणि\nउपविभागीय अधिकारी किंवा उमेदवार आणि/किंवा त्याचे कुटुंब साधारणपणे राहत असलेले क्षेत्र\nअधिसूचित निकष पूर्ण करणार्‍या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील गोष्टींचे पालन करावे\nपायरी (फॉर्म नं.1): Apprenticeship पोर्टलवर नोंदणी करा ‘www.apprenticeshipindia.gov.in’ नोंदणी पुढील अर्जासाठी या पोर्टलवर असणे आवश्यक आहे, म्हणजे\nपायरी (Apprenticeship पोर्टलवर नोंदणीसाठी तपशील परिशिष्ट १ मध्ये दिलेला आहे)\nपायरी 2: HAL Nasik अर्ज फॉर्म (Google फॉर्म) मध्ये अर्ज करा\n1 अर्ज उघडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा\nगूगल फॉर्म ची लिंक वर क्लिक करा 👇👇\n2 अर्जामध्ये योग्य आणि आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट करा.\n3 कृपया तुमच्या स्क्रीनवर सबमिशन संदेश दिसत असल्याचे सत्यापित करा\n“तुमचा प्रतिसाद नोंदणीकृत झाला आहे धन्यवाद”. हे सबमिशन प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सुनिश्चित करते.\n1. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने पात्रतेच्या निकषांबाबत स्वतःचे समाधान केले पाहिजे. उमेदवाराने हे देखील सुनिश्चित केले पाहिजे की त्याने/तिने अर्जात दिलेले तपशील सर्व बाबतीत बरोबर आहेत. संलग्नता प्रक्रियेदरम्यान / प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणादरम्यान कोणतीही तफावत आढळल्यास किंवा आढळल्यास, त्याने/तिने कोणतीही चुकीची/खोटी माहिती दिली असेल किंवा कोणतीही भौतिक वस्तुस्थिती दडवली असेल, तर त्याची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द / समाप्त केली जाईल.\n2. पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि मूळ / तात्पुरते प्रमाणपत्र असलेले उमेदवारच पात्र आहेत.\n3. एचएएल – व्यापारासाठी कोटा वाटप कोणत्याही वेळी आणि सहभाग प्रक्रियेदरम्यान बदलण्याचा अधिकार नाशिककडे आहे.\n4. उमेदवारांनी एसएससी प्रमाणपत्रामध्ये जसे दिसते तसे त्याचे नाव प्रविष्ट करावे लागेल.\n5. उमेदवाराला वैध तपशील प्रविष्ट करण्याची विनंती केली जाते उदा. ईमेल आयडी , मोबाईल नंबर , आधार क्रमांक , जन्मतारीख , श्रेणी , कौन्सिल आणि व्यापार तपशील प्रशिक्षणार्थी पोर्टल पोर्टलमध्ये. HAL – नासिक कोणताही अर्ज फेटाळला गेल्यास किंवा चुकीच्या डेटामुळे उमेदवार शॉर्टलिस्ट न झाल्यास जबाबदार असणार नाही.\n6. सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची गरज नाही.\n7. प्रशिक्षणार्थी पोर्टल ‘ www.apprenticeshipindia.gov.in ‘ DGT , भारत सरकार द्वारे चालवले जाते. वेब पोर्टलशी संबंधित समस्यांबाबत चौकशीसाठी, उमेदवारांना पोर्टलमध्ये नमूद केलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याची विनंती केली जाते. पोर्टलच्या कार्यक्षमतेच्या संदर्भात एचएएल – नाशिकद्वारे पत्रव्यवहार केला जाणार नाही.\n8. शॉर्ट-लिस्टिंगनंतर उमेदवार एक वर्षाच्या कालावधीसाठी विहित तारखेला प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी एचएएल – नाशिकमध्ये सामील होण्याच्या स्थितीत असावा. उमेदवाराने नियोजित तारखेपर्यंत नवीनतम अहवाल न दिल्यास, असे गृहीत धरले जाते की त्याला/तिला शिकाऊ उमेदवारीमध्ये रस नाही आणि त्याची उमेदवारी जप्त केली जाईल.\n9. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, शिकाऊ उमेदवारी संपुष्टात येईल आणि एचएएल – नाशिकमध्ये शिकाऊ प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर शिकाऊ उमेदवाराला नोकरी देण्याचे कोणतेही बंधन एचएएल – नाशिकवर नसेल.\n10. ज्या उमेदवारांनी शिकाऊ प्रशिक्षण घेतले आहे किंवा जे तत्सम शिकाऊ प्रशिक्षण घेत आहेत / किंवा इतरत्र शिकाऊ कायद्यांतर्गत संबंधित शाखेतील शिकाऊ प्रशिक्षणासाठी नोंदणीकृत आहेत ते पात्र नाहीत..\n11. सर्व मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली पाहिजेत. प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी सामील होत आहे.\n12. कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे अपात्रता मानले जाईल.\n13. HAL कडे जाहिरात आणि/किंवा निवड प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार आहे. निवडीबाबत एचएएल व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम असेल. यापुढील HAL व्यवस्थापनाकडे कोणत्याही ट्रेड/विषयातील उमेदवाराच्या उपलब्धतेवर अवलंबून कोणतीही किंवा सर्व अधिसूचित पदे भरण्याचा किंवा रिक्त जागा भरण्याचा पूर्ण अधिकार आहे. 14. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय मानकांची पूर्तता केली पाहिजे. प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून सामील होण्यासाठी सिव्हिल सर्जनचे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र पूर्व-आवश्यक असेल.\n15. उमेदवाराला व्यस्ततेच्या प्रक्रियेसाठी / शिकाऊ प्रशिक्षण कालावधी दरम्यान निवास आणि प्रवासासाठी स्वतःची व्यवस्था करावी लागेल.\n16. उमेदवारांनी त्यांचे ईमेल नियमितपणे तपासावेत आणि प्रशिक्षणार्थी सहभाग प्रक्रियेसाठी www.halindia.co.in’ ला भेट द्यावी.\n2. या अप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी\n3. ‘ नोंदणी यशस्वीपणे ‘ संदेशानंतर नोंदणी यशस्वी होईल , परंतु तरीही ते सक्रिय करणे आवश्यक आहे .\n4. तुमच्या नोंदणीकृत ईमेलवर सक्रियकरण लिंक प्राप्त होईल. सक्रियकरण लिंकवर क्लिक करा.\n5. कृपया ताबडतोब सक्रिय करा कारण लिंकची वैधता मर्यादित कालावधीसाठी आहे.\n6. प्रोफाइल यशस्वीरित्या सक्रिय केल्यानंतर, तुमच्या वापरकर्तानाव आणि प्रोफाइल पासवर्डसह पुन्हा लॉगिन करा आणि सर्व संबंधित डेटा भरून तुमचे प्रोफाइल पूर्ण करा आणि आवश्यकतेनुसार कागदपत्रे स्कॅन आणि अपलोड करा.\n7. पात्रता तपशील :\n8. www.apprenticeshipindia gov.in वर जा आणि ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा ‘उमेदवार नोंदणीवर क्लिक करा आणि सर्व आवश्यक तपशील जसे की नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग, डीओबी, मोबाइल नंबर प्रविष्ट करा. , ईमेल – आयडी इ. वेबसाइट प्रोफाइल पासवर्ड विचारेल. पोर्टलवर भविष्यातील व्यवहारासाठी पासवर्ड महत्त्वाचा आहे.\n9. शैक्षणिक पात्रता एसएससी निवडा (फक्त 10वी) एसएससी प्रमाणपत्रात जास्तीत जास्त गुण आणि मिळवलेले गुण प्रविष्ट करा जेपीजी / पीडीएफ / डीओसीएक्स / डीओसी मध्ये एसएससी बोर्ड प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी अपलोड करा 200 KB पर्यंत किमान आकार 10KB आणि परिमाण येथे आहे किमान 15 सेमी X 15 सेमी (566 * 566 पिक्सेल)\n10. टीप: एसएससी बोर्ड प्रमाणपत्र योग्यरित्या स्कॅन केलेले आणि स्पष्टपणे दृश्यमान असणे आवश्यक आहे.\n11. तांत्रिक पात्रता (फक्त ITI निवडा) ITI/ITC चे नाव : ITI/ITC चे पूर्ण नाव एंटर करा • ट्रेड/कोर्स: ITI ट्रेड ट्रेड सुरू होण्याची तारीख आणि शेवटची तारीख निवडा (dd/mm/yy) ट्रेड प्राधान्य (किमान एक संबंधित व्यापारावर आधारित व्यापार प्राधान्य निवडा ) पासपोर्ट फोटो अपलोड करा आणि स्वाक्षरी : किमान 3.5 सेमी *4.5 सेमी, 132* 170 पिक्सेल 10 KB आकारमानाच्या 200 KB पर्यंत JPG / JPEG / GIF / PNG अपलोड करा • कमाल प्रविष्ट करा आणि आयटीआयच्या सर्व सेमिस्टरमध्ये मिळालेले गुण, आयटीआयच्या सर्व सेमिस्टरच्या मार्कशीटची स्कॅन प्रत अपलोड करा,\n12. (आयटीआय सर्व सेमिस्टरची मार्कशीट उपलब्ध नसल्यास, प्रत्येक सेमिस्टरची मार्कशीट स्कॅन करा) JPG/PDF/DOCX/DOC मध्ये 200 KB पर्यंत किमान आकारमान 10KB आणि परिमाण जे किमान 15 सेमी X 15 सेमी (566 566 पिक्सेल)\n13. टीप: ITI सर्व सेमिस्टर मार्कशीट योग्यरित्या स्कॅन आणि स्पष्टपणे दृश्यमान असणे आवश्यक आहे.\n14. जन्मतारीख दस्तऐवज : एसएससी बोर्ड प्रमाणपत्राची स्कॅन प्रत किंवा शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची (यापैकी कोणतीही एक) JPG/PDF/DOCX/DOC मध्ये 200 KB पर्यंत अपलोड करा आणि किमान आकार 10KB आणि परिमाण किमान 15 सेमी 15 सेमी ( 566 * 566 पिक्सेल)\n15. टीप : एसएससी बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणि आयटीआयच्या सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिकेची प्रत योग्यरित्या स्कॅन केलेली आणि स्पष्टपणे दृश्यमान असणे आवश्यक आहे. घोषणा: ‘Agree’ वर क्लिक करा आणि सबमिट करा, एक यशस्वी नोंदणी संदेश दिसेल आणि उमेदवाराला “A” ने सुरू होणारा नोंदणी क्रमांक दिला जाईल. उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर माहिती ईमेल केली जाईल.\n16. चरण 2 (म्हणजे .Google फॉर्ममध्ये) अर्ज करण्यासाठी ‘A’ ने सुरू होणारा नोंदणी क्रमांक आवश्यक आहे.\n17. स्थापनेसाठी अर्ज करण्यापूर्वी महत्त्वाचे मुद्दे म्हणजे स्थापना शोध\n18. उमेदवाराचे प्रोफाइल 100% पूर्ण असले पाहिजे\n19. आधार क्रमांक यशस्वीरित्या सत्यापित करणे आवश्यक आहे.\n20. बँक तपशील बरोबर भरलेला असावा – बचत खाते अर्जदाराच्या नावावर असावे (जाने-धन खाते, संयुक्त खाते इ. स्वीकारार्ह नाही)\n21. एसएससी बोर्ड प्रमाणपत्र आणि आयटीआय सर्व सेमिस्टर गुणपत्रिका आणि इतर संबंधित कागदपत्रे योग्यरित्या स्कॅन आणि स्पष्टपणे दृश्यमान असावे.\n👉👉Pune महानगर पालिका 448 पदांची जाहिरात👈👈\n👉👉अग्नीवर परिक्षा साठी अर्ज कसा करावा👈👈\nवर प्रदान केलेली भरती माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. आम्ही कोणतीही भरती हमी देत नाही. भरती रिक्त पदावर नियुक्त केलेल्या कंपनी किंवा संस्थेच्या अधिकृत भरती प्रक्रियेनुसार केली जाईल. ही नोकरीची माहिती देण्यासाठी आम्ही कोणतेही शुल्क आकारत नाही. या लेखातील कोणत्याही माहितीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही प्रकारच्या हानी किंवा हानीसाठी किंवा त्यावर अवलंबून असलेल्या कोणत्याही कृतींसाठी लेखक त्याचे कोणतेही दायित्व स्वीकारत नाहीत.\nNext Article रयत शिक्षण संस्था भरती 2022 >> सहायक प्राध्यापक भरती 🏅📚🖋️📚\nकनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक परीक्षा, 2022 SSC भर्ती 2022: SSC कनिष्ठ हिंदी अनुवादक किंवा कनिष्ठ अनुवादक किंवा वरिष्ठ हिंदी अनुवादक […]\nBSF Recruitment 2022 भारत सरकारचे गृह मंत्रालय महासंचालनालय सीमा सुरक्षा दल BSF Recruitment 2022 माहिती आणि संचार तंत्रज्ञान निदेशालय हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड […]\nभरती प्रक्रियेबाबत उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी ‘ ब ‘ व श्रेणी ‘ क ‘ मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/nashik-meri-quarter-clerk-murder-crime/", "date_download": "2022-12-09T15:23:18Z", "digest": "sha1:4RAB33XJ5V3KYWPVA5YHU6MGKAZKBXDN", "length": 8399, "nlines": 73, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "नाशकात मेरी वसाहतीत लिपीकाचा खुन; पत्नी माहेरुन घरी आल्यानंतर उघडकीस आला प्रकार - India Darpan Live", "raw_content": "\nनाशकात मेरी वसाहतीत लिपीकाचा खुन; पत्नी माहेरुन घरी आल्यानंतर उघडकीस आला प्रकार\nनाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटी परिसरातील मेरी सरकारी वसाहतीत एका व्यक्तीचा खुन झाला आहे. पत्नी माहेरुन घरी परतल्यानंतर घरात पची मृतावस्थेत आढळला आहे. संजय उर्फ संतु वसंतराव वायकांडे (वय ३८) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वायकांडे हे मेरीच्या जलविज्ञान प्रकल्पात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते.\nयाप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील धरणांची बांधणी, रचना आणि देखभालीसंबंधात कार्य करणारी महाराष्ट्र इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) या संस्थेचे मुख्यालय पंचवटी परिसरातील मेरी येथे आहे. या संस्थेत कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी याचठिकाणी सरकारी निवासस्थान आहे. याच वसाहतीत वायकांडे हे राहत होते. वसाहतीमधील एका खोलीत पत्नी, दोन मुलांसह वायकंडे हे गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास होते. दिपावलीनिमित्त त्यांची पत्नी आपल्या मुलांसोबत तीन दिवसांपुर्वी माहेरी गेली होती. मंगळवारी (३ नोव्हेंबर) जेव्हा त्यांची पत्नी घरी परतली, तेव्हा ते घरात मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.\nशवविच्छेदनासाठी वायकांडे यांचा मृतदेह नेण्यात आला. यावेळी मृतदेहाच्या गळ्यावर काही व्रण आढळून आले. त्यामुळे गळा दाबून त्यांचा खून करण्यात आला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री पंचवटी पोलिसांसह आयुक्तालयातील सर्वच वरिष्ठ अधिकारी मेरी येथील त्यांच्या राहत्या घरी दाखल झाले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती. वायकंडे यांच्या नातेवाईकांकडे पोलिसांकडून विचारपूस केली जात आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार ६० हजार रुपयांचा निर्वाह भत्ता\nआता या व्यक्तींना मिळणार १५ लाख रुपयांचे कर्ज; ७ वर्षांत फेडता येणार\nआता या व्यक्तींना मिळणार १५ लाख रुपयांचे कर्ज; ७ वर्षांत फेडता येणार\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/rashtrawadi-shirdi-shibir/", "date_download": "2022-12-09T15:54:21Z", "digest": "sha1:RWXPH22FDKU6P7X6N6ZSZWVYPVMX445A", "length": 10881, "nlines": 73, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराला सुरुवात; भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल - India Darpan Live", "raw_content": "\nशिर्डी येथे राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराला सुरुवात; भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल\nशिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टिका होत आहे असा जबरदस्त आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराला आजपासून शिर्डीत सुरुवात झाली. या शिबीराच्या सुरुवातीला झेंडावंदन पार पडले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादी पक्षाला २३ वर्ष झाली आहेत. आदरणीय शरद पवारसाहेब या शिबिराला कालच येणार होते. मात्र ते उद्या येऊन मार्गदर्शन करतील असेही जयंत पाटील यांनी सांगितले.\nराज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत, अस्वस्थ शेतकरी आहे सरकार मात्र याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला निवेदन दिले मात्र सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही याबद्दल तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे पोचवा ती लोकांपर्यंत जायला हवीत असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.\nशिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले त्या बंडखोरीशी काही संबंध नाही म्हणणारे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू हे एका फोनवर गुवाहाटीला गेले हे जाहीर सांगतात यावरून या बंडामागे कोण होतं हे लक्षात येते असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.\nया शिबिराला ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनिल तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार आशुतोष काळे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, पक्षाचे सर्व आमदार, माजी आमदार, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रवक्ते, सरचिटणीस, फ्रंटल सेलचे राज्यप्रमुख, संघटक सचिव, महिला प्रदेशाध्यक्षा, युवक प्रदेशाध्यक्ष, युवती प्रदेशाध्यक्षा, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आदींसह सर्व निमंत्रित उपस्थित होते.\nनोकरीचा बनावट एसएमएस; एनआयसीने कारवाई करत केला पर्दाफाश\nपंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत झाला हा महत्त्वाचा निर्णय\nपंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत झाला हा महत्त्वाचा निर्णय\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/yeola-news-96/", "date_download": "2022-12-09T15:42:53Z", "digest": "sha1:WIC7P2JCLHKQEAFJ6PIHYDQTZXBNIAOA", "length": 5009, "nlines": 69, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "येवल्यात धडपड मंचने बाजारपेठेत लावले ८ फुटाचे इको फ्रेन्डली आकाश कंदील - India Darpan Live", "raw_content": "\nयेवल्यात धडपड मंचने बाजारपेठेत लावले ८ फुटाचे इको फ्रेन्डली आकाश कंदील\nयेवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला शहरात गेल्या १५ वर्षा पासून सामाजिक कार्यात अग्रेसर धडपड मंचतर्फे येवला शहरातील मुख्य बाजार पेठेत ८ फुट उंच इको फ्रेन्डली आकाश कंदील आज लावण्यात आला. कापड व डिझाईनचा कागद वापरुन विविध नक्षीकाम या आकाश कंदीलावर केले जाते. अनेक वर्षांपासून प्रसिध्द व्यंगचित्रकार प्रभाकर झळके हे धडपड मंच तर्फे हा उपक्रम राबवत असतात. दिवाळी हा मांगल्याचा प्रतिक असला सण असल्याने वातावरण निर्मिती व्हावी. या उद्देशाने दिवाळीपूर्वी आठवडाभर अगोदर हा आकाश कंदील शहरातील मुख्य बाजारपेठेत लावण्यात आला.\n‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करची आत्महत्या\nटेम्पो ट्रॅव्हलर -पीकअपमध्ये भीषण अपघात; ३ जण गंभीर जखमी\nटेम्पो ट्रॅव्हलर -पीकअपमध्ये भीषण अपघात; ३ जण गंभीर जखमी\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9plusnews.in/2019/05/5_18.html", "date_download": "2022-12-09T15:50:41Z", "digest": "sha1:NVZVB4OLRSSMRLLL4IQKTBPASHFLCEHT", "length": 20391, "nlines": 159, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "मोदी-शहा जोडीचा प्रयोग फसला.. म्हणूनच 5 वर्षांनंतर प्रेस घ्यावी लागली! - TV9 Plus News", "raw_content": "\nHome मुंबई मोदी-शहा जोडीचा प्रयोग फसला.. म्हणूनच 5 वर्षांनंतर प्रेस घ्यावी लागली\nमोदी-शहा जोडीचा प्रयोग फसला.. म्हणूनच 5 वर्षांनंतर प्रेस घ्यावी लागली\nमुंबई- देशात मोदी-शहा जोडीचा प्रयोग फसला आहे. म्हणूनच 5 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर पत्रकार परिषद घ्यावी लागली, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाचे मोठं नुकसान झालं आहे. या निवडणुकीत मात्र परिवर्तन होणार आहे.पाच वर्षांनंतर पीएम यांना प्रेस घ्यावे वाटली, हा बदल का झाला. कारण लोकांची नाराजी त्यांना समजली आहे, असंही चव्हाण यांनी सांगितले.\nअशोक चव्हाण आज सोलापुरात आहे.राज्यातील दुष्काळ काँग्रेस उपसमिती अहवाल प्राप्त झाला असून त्यात राज्यातील दुष्काळ भयानक परिस्थिती समोर आली आहे. दुष्काळाबाबत सरकारने आश्वासन दिले. मात्र, अंमलबजावणी केल्याचं दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शब्दखेळ करतात. सध्या त्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्स खेळ सुरु आहे. दुष्काळग्रस्तांची मतं घेतली, पण समस्या काय याकडे पाहिले नाही, उपेक्षा केल्या. सरकारला जाग आलेली नाही. केंद्र सरकारने 4 हजार 300 कोटी रूपयांची जिल्हानिहाय मदत काय केली, याचा हिशेब आधी सरकारने द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. राज्यातील विरोधी पक्ष नेतेपदी परिवर्तन होईल, विधिमंडळ काँग्रेस नेत्यांची मिटिंग होईल, विरोधी पक्ष नेते आणि गट नेते पदाचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहितीही अशोक चव्हाण यांनी दिली आहे.राज्यात आम्ही एकत्रित जोमाने लढलो, काहीजण जाणार ते जातील, विधानसभा निवडणूक जोमाने लढणार आहे, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितले. मनसेला सोबत घेणार की वंचित बहुजन आघाडीला, या प्रश्नावर 23 मेच्या निकालनंतरच बोलेल, असंही चव्हाण म्हणाले.\nदरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मधील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. महत्त्वाचे म्हणजे यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजर होते. भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून पाच वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेत अमित शहांसोबत उपस्थित राहिले आहेत.\nपंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला\nपत्रकार परिषदेदरम्यान 2014 मधील लोकसभा निवडणुकांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, '16 मे रोजी निकाल आले होते, यानंतर 17 मे रोजी मोदी सरकार सत्तेत येताच भ्रष्टाचाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागली होती. यावेळेस सट्टेबाजांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी काँग्रेसच्या 150 जागांसाठी आणि भाजपच्या 218 जागांसाठी सट्टा लागला होता. पण मी शपथ घेण्याआधीच सर्वांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आणि 17 मेपासून प्रामाणिकतेची सुरुवात झाली होती', असं म्हणत मोदींनी विरोधकांना टोला लगावला.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nमॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या तीन वृद्ध महिलांना वाहनाने चिरडले\nजुन्नर, 15 मे: जुन्नरमध्ये एका अज्ञात वाहनाने तीन वृद्ध महिलांना चिरडल्याची घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या या तीन महिला एका व...\n'मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार', निलेश राणेंचा पुन्हा गंभीर आरोप\nमुंबई, 31 मे : लोकसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर स्थापन झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेलाही स्था...\nलाखनी येथे जगद्गुरू श्री स्वामी नरेद्राचार्यजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर\nतालुका प्रतिनिधि: संदीप क्षिरसागर जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज श्री संप्रदाय लाखनी यांच्यावतीने आज लाखणी येथे जन्मोत्सवाच्या निम...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nWHO ने की भारत की तारीफ, कहा- कोरोना को रोकना अब आपके हाथ में\n कोरोना वायरस के तेजी से बढ़ते मामले के बीच विश्व स्वास्थ्य संगठन ने कहा है कि कोरोना के प्रसार पर रोक लगाने के लिए भारत को ...\n रायगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोठी गर्दी\nरायगड, 6 जून : महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठ्या जल्ल...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nसंतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या... कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी गावातील घटना...\nसंतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी ग...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T16:41:13Z", "digest": "sha1:4R46NCY4OCJ3TH2I4V6C54W2SU7VUMLN", "length": 9539, "nlines": 93, "source_domain": "baramatizatka.com", "title": "अकलूज विकास सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण आसबे तर व्हा. चेअरमनपदी योगेश देशमुख यांची बिनविरोध निवड. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर अकलूज विकास सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण आसबे तर व्हा. चेअरमनपदी योगेश देशमुख यांची...\nअकलूज विकास सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण आसबे तर व्हा. चेअरमनपदी योगेश देशमुख यांची बिनविरोध निवड.\nमाजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सन्मान संपन्न\nसंग्रामनगर ( बारामती झटका केदार लोहकरे यांजकडून )\nअकलूज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण (तात्या) आसबे तर व्हाईस चेअरमनपदी योगेश देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे.\nअकलूज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सन 2021-22 ते 2026-27 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक संस्थेचे संचालक व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील व शिवामृतचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली पार पडली. बिनविरोध निवडीची परंपरा स्थापनेपासूनची आज १०७ वर्षानंतरही या संस्थेने कायम राखली आहे. नूतन चेअरमन लक्ष्मण (तात्या)आसबे, व्हाईस चेअरमन योगेश देशमुख व नूतन संचालक मंडळ यांचा सत्कार विजयसिंह मोहिते -पाटील व जयसिंह मोहिते -पाटील यांचे हस्ते करण्यात आला.\nअकलूज विकास सोसायटीची स्थापना १९१५ साली झाली असून संस्थेची सभासद संख्या ६२१ आहे. शेअर्स भागभांडवल ५५ लाख असून बॅंकेकडे १७ लाख शेअर्स व रिझर्व्ह फंड ९८ लाख जमा आहे. संस्थेचे अकलूज शहरात अद्ययावत कपड्यांचे दालन असून शेतकऱ्यांसाठी खत दुकान सुरु आहे. संस्थेने ३ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असून १०० टक्के वसूली देणारी ही एकमेव सोसायटी असल्याचे संस्थेचे सचिव मोहनराव देशमुख यांनी सांगितले.\nयावेळी संस्थेचे नूतन संचालक प्रतापराव देशमुख, लक्ष्मण इंगोले, विजयकुमार सावंत, संभाजीराव देशमुख, रामदास गायकवाड, बलभिम साठे, विजयालक्ष्मी कुरुडकर, वनिता माने, कुंडलिक एकतपुरे, अशोक नरुटे, निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. राऊत यांच्यासह सभासद, अधिकारी व कामगार उपस्थित होते.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleतांदुळवाडी सोसायटीत मोहिते पाटील दोन्ही गटाचा धुरळा उडाला पॅनलचा सुपडासाफ सर्व उमेदवारांचा त्रिफळा अडीचशे मतांच्या फरकाने उडवला.\nNext articleनातेपुते येथे ‘करे हॉस्पिटल बाल रुग्णालय’ चा भव्य उद्घाटन सोहळा\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/littele-champ-marathi-show-fame-actor-rohit-raut-and-juilee-latest-news/", "date_download": "2022-12-09T16:53:48Z", "digest": "sha1:B7QCU6VZVH4QQTOWHI4XGY6VBELNIWE5", "length": 11716, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "लिटिल चॅम्प्स फेम हा कलाकार लवकरच करणार लग्न नुकतेच झाले केळवण - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / लिटिल चॅम्प्स फेम हा कलाकार लवकरच करणार लग्न नुकतेच झाले केळवण\nलिटिल चॅम्प्स फेम हा कलाकार लवकरच करणार लग्न नुकतेच झाले केळवण\nसध्या मराठी सृष्टीत सेलिब्रिटींची लग्नसराई सुरू आहे. नुकतेच अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा प्रतीक शाह सोबत साखरपुडा पार पडला. त्यापाठोपाठ आता सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम रोहित राऊत लवकरच लग्नबांधनात अडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००९ साली झी मराठीवर सारेगमप लिटिल चॅम्प्स चा पहिला सिजन झाला होता. रोहित राऊत या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता. यानंतर रोहितने गायक म्हणून मराठी सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर ही देखील स्पर्धक बनून आली होती मात्र ती फायनलपर्यंत पोहोचली नव्हती.\nतेव्हापासून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख होती. या ओळखीचे काही वर्षांपूर्वी प्रेमात रूपांतर झाले आणि या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली देखील दिली. त्यानंतर दोघांचे एकमेकांसोबत मजा मस्ती करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. नुकतेच या दोघांचे केळवण साजरे करण्यात आले होते. योगिता चव्हाण हिने रोहित राऊत आणि जुईलीचे केळवण साजरे केले होते. त्यावरून हे दोघेही नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लग्नगाठ बांधणार असे बोलले जात आहे. जुईली जोगळेकर हि मूळची पुण्याची पण सध्या ती मुंबईत वास्तव्यास आहे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमधून तिने पदवीचे शिक्षण घेतले आहे. सारेगमप सूर नव्या युगाचा या झी मराठीवरील शोमध्ये तिने पार्टीसिपेट केले होते. या शोची ती विजेती देखील ठरली होती. या शोमुळे जुईली प्रसिद्धीच्या झोतात आली. झी युवा वरील संगीत सम्राट सिजन २ या शोमध्ये जुईली कोकण कन्या टीमची कॅप्टन बनली होती. आपल्या टीमला प्रोत्साहन देण्याचे ती काम करत होती.\nकोकण कन्या या टीमच्या स्पर्धकानेच विजेतेपद पटकावले होते. जुईली आणि रोहित राऊत यांनी एकत्रित अनेक गाणी गायली आहेत तर त्यांना मराठी चित्रपटातील गाणी गायची संधी देखील मिळाली आहे. रोहित राऊत ने केवळ मराठी सृष्टीतच नाही तर हिंदी रिऍलिटी शोमधूनही आपल्या गाण्याची झलक दाखवून दिली आहे. प्रथमच सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या दुसऱ्या सिजनमध्ये त्याने परिक्षकाची भूमिका निभावली होती. त्याच्या सोबत आर्या आंबेकर, प्रथमेश लाघाटे, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैषनपायन हे गायक परीक्षकाच्या भूमिकेत दिसले होते. सारेगमप लिटिल चॅम्प्सचे हे पंचरत्न म्हणून त्यांना आजही ओळखले जाते. आता लवकरच रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या या दोघांच्याही घरी लग्नाची लगबग सुरू झाली आहे. जुईली आणि रोहित राऊत याना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…\nPrevious माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यश परांजपेची धुलाई करत थेट पोहोचतो स्वीटूच्या चाळीत\nNext बिग बॉसचा विजेता ठरला हा स्पर्धक बातमी झाली लिक झाली असल्याचं अनेकांचं मत\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T16:12:25Z", "digest": "sha1:3FYNMUHR4QMPILTJKGRX3SZHQGA5E2R6", "length": 15729, "nlines": 221, "source_domain": "etaxwala.com", "title": "‘लिंग्वासोल’ भरारी अनुवाद व्यवसायातील अग्रगण्य नावाची - ETaxwala", "raw_content": "\n‘लिंग्वासोल’ भरारी अनुवाद व्यवसायातील अग्रगण्य नावाची\nभाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. मग आपण आपल्या देशात असो वा परदेशात. जागतिकीकरणामुळे बाजारपेठा खुल्या झाल्या आणि व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावायला नवी कवाडे उघडली. त्याही पुढे डिजिटलायझेशनमुळे जग अजून जवळ आले. व्यवसाय सुलभीकरणासाठी मोठी संधी या माध्यमात आहे.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायाची क्षीतिजे विस्तारण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे वेबसाइट बहुभाषिक करणे अथवा त्या त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमधून आपल्या सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवणे. म्हणजेच जागतिकीकरणामुळे केवळ इंग्रजीच नव्हे तर बहुभाषिक अनुवाद ही काळाची गरज म्हणून उदयाला आली.\nव्यावसायिकांची हीच गरज ओळखून ‘लिंग्वासोल प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी पुणे येथून कार्यरत आहे. इंग्रजी भाषेचे महत्त्व आहे, परंतु त्याच्यासोबत स्थानिक भाषा आणि त्याची गरज याचा संगम सांभाळून पूरक व्यवस्था उभी करण्यासाठी ‘लिंग्वासोल’ झटत आहे. लोकांना याविषयी थोडी अनास्था आहे किंबहुना याची गरज, फायदा अजूनही लोकांना कळत नाहीय. याविषयी लोक जागरूक नाहीत, पण ‘लिंग्वासोल’ end to end सोल्यूशन आपल्या ग्राहकांना देते.\n‘लिंग्वासोल’ ही अनुवाद क्षेत्रातील भारतातील एक अग्रणी कंपनी आहे. ‘लिंग्वासोल’ ही एकमेव अशी कंपनी आहे, जी पेटंट आधारित समाधान ग्राहकांना देते. सूक्ष्म व लघु व्यावसायिकांना आपला व्यवसाय हा देशांतर्गत आणि विदेशात व्यापक प्रमाणावर वाढवण्यासाठी वेबसाइट ट्रांसलेटर सोल्युशन देते. शंभरहून अधिक भाषांसाठी भाषांतर सेवा देऊ शकते.\nभारताचाच विचार केला तर Vocal For Local हा नारा सध्या ऐकू येतोय. स्वदेशी वस्तुंना प्राधान्य देताना तळागाळात आपले उत्पादन किंवा सेवा पोहचवण्यासाठी ‘लिंग्वासोल’च्या सेवांचा लाभ व्यावसायिक घेऊ शकतो.\n‘लिंग्वासोल’च्या कामाचे थोडक्यात स्वरूप सांगायचे झाल्यास ते दोन टप्प्यात काम करते. प्रथम मजकूर समजून घेते. डोमेन नाव, किवर्डस आणि कंपनीच्या इतर कोणत्याही मूळ भाषेतील मजकुराला धक्का लागू न देता अचूक भाषांतर सेवा दिली जाते तसेच त्यांचा आशय बदलणार नाही याचीही काळजी घेतात. ब्रॅण्डिंगवर लक्ष्य केंद्रित करते. मजकुरात सुसंगतता कशी राहील याचीही काळजी घेतात.\nयासाठी प्रत्येक कंपनीच्या गरजेनुसार आवश्यक त्या अनुरूप शब्दांची स्वतंत्र डिक्शनरी, शब्दकोश तयार केला जातो. तो ग्राहकाच्या व्यावसायिक कामाच्या मागणीनुसार मानवी अनुवादित असतो. बर्‍याच वेळा ऑनलाईन ट्रान्सल्टर वर शब्दश: भाषांतरित होऊन आपल्याला मजकूर मिळतो. अशाप्रकारची मशीन आधारित सेवा देणारी अनेक अ‍ॅप आपल्याला मिळतात, पण त्यातून मिळणारे भाषांतर हे अनेक वेळा शब्दश: असते ज्यातून अर्थ बदलू शकतो. त्यामुळे निर्दोष, अचूक भाषांतर देण्यावर ‘लिंग्वासोल’चा भर असतो.\nअनुवादात सुसंगतता, भाषेची गुणवत्ता, इंटरनेट कनेक्शनची आवश्यकत नसते. सीएमएस, डेटाबेसमध्ये कोणत्याही कोडशिवाय काम केले जाते. या संपूर्ण कामादरम्यान ग्राहकाच्या डेटा सुरक्षेची आणि गोपनीयतेची संपूर्ण काळजी घेतली जाते. या वैशिष्ट्यांमुळे भारतातील बावीसहून अधिक भाषांमध्ये, विविध बँकांसाठी आणि प्रथितयश प्रोजेक्टसाठी ‘लिंग्वासोल’ने सेवा दिली आहे. शंभरहून अधिक भाषामधून सेवा आणि लाखो ग्राहकांचे समाधान ‘लिंग्वासोल’ने केले आहे.\nमल्टि लिंगवल सोल्युशनसाठी बी-टू-सी मध्ये बजाज फायनान्स, हाउसिंग डॉट कॉम, कारवाले, टाटा कॅपिटल, मेमीपोको, mylpg.in अशा मोठमोठ्या कंपन्यांना ‘लिंग्वासोल’ने सेवा दिलीय.\nयाशिवाय बँकिंग क्षेत्रात कोअर बँकिंग सिस्टमसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, बँक ऑफ बरोडा, इंडियन ओव्हरसीस बँक, इंडियन बँक, विजया बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, युको, अलाहाबाद, नाबार्ड अशा अनेक आघाडीच्या राष्ट्रीय तसेच विविध स्टेट बँकानाही ‘लिंग्वासोल’ सेवा देते.\nवेब पोर्टलचा विचार करता हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, युनियन बँक, सॅप अफरीया याना सेवा देते. एआरपी सोल्युशनमध्ये, SAP, Gail India ltd, ONGC, MTDC, गुजरात राज्य सरकार, नाशिक महानगरपालिका इत्यादी लोकांना सेवा देते. यावरून आपल्याला कंपनीच्या कामाचा अवाका आणि त्याच्या कामाची गुणवत्ता लक्षात येते.\nबावधन पुणे येथून कार्यरत असलेली ‘लिंग्वासोल’ची पस्तीस जणांची टीम आहे. लॉकडाऊनमध्ये आपल्या सहकार्‍यांचे मनोधैर्य वाढवत कंपनीने आपले कार्य अखंड चालू ठेवले. या काळात काम करत असताना अनेकांना व्यावसायिक वृद्धीसाठी स्थानिक भाषेच्या योगदानाचे महत्त्वही पटले हे विशेष. ‘लिंग्वासोल’ याचमुळे समांतर व्यवस्था उभी करण्यासाठी कटिबद्ध आहे.\nThe post ‘लिंग्वासोल’ भरारी अनुवाद व्यवसायातील अग्रगण्य नावाची appeared first on स्मार्ट उद्योजक.\nनांदेड जिल्ह्यातील लघुउद्योजकांना शासनाकडून पुरस्कारासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nगरजेतून निर्माण होते उद्योगसंधी\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/byline/virendrasigh-utpat-113/videos/", "date_download": "2022-12-09T16:45:36Z", "digest": "sha1:CRS6LVFWOIAWWJKHHW53JMHM3Y6VSGLN", "length": 12315, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वीरेंद्रसिंह उत्पात : Exclusive News Stories by वीरेंद्रसिंह उत्पात Current Affairs, Events at News18 Lokmat 1", "raw_content": "\nकोल्हापूर मंदिरातल्या चप्पल स्टँड चालकाचा धिंगाणा, पोलीस स्टेशनमध्येच काढले कपडे\nबॉलिंग करताना बॉलरच्या पायातून निघाला शूज; लाईव्ह मॅचमध्ये पाहा काय घडलं\nनिवडणूक निकालांच्या दिवशीच राहुल गांधी 'भारत जोडो'तून सुट्टीवर, चॉपर पकडलं आणि..\nपुणे - मुंबई एक्स्प्रेस वेवर ब्रेक फेल झालेला ट्रक सुसाट, थरकाप उडवणारा व्हिडीओ\nकोल्हापूर मंदिरातल्या चप्पल स्टँड चालकाचा धिंगाणा, पोलीस स्टेशनमध्येच काढले कपडे\nपुणे - मुंबई एक्स्प्रेस वेवर ब्रेक फेल झालेला ट्रक सुसाट, थरकाप उडवणारा व्हिडीओ\nVIDEO - मुंबईत मोठं सांस्कृतिक केंद्र; नीता अंबानींचं NMACC लवकरच होणार खुलं\nसुरेखा पुणेकरांचा राज्यपालांवर निशाणा, म्हणाल्या, \"त्यांना त्याच्या राज्यात...\"\nनिवडणूक निकालांच्या दिवशीच राहुल गांधी 'भारत जोडो'तून सुट्टीवर, चॉपर पकडलं आणि..\nVIDEO - मुंबईत मोठं सांस्कृतिक केंद्र; नीता अंबानींचं NMACC लवकरच होणार खुलं\nगुगलच्या 'गंदी बात'मुळे नापास झालो, पठ्ठ्याची नुकसानभरपाईसाठी न्यायालयात धाव\nअसं प्री-वेडिंग शूट नको गं बाई नवरीसोबत धक्कादायक घडलं, तुम्ही व्हा सावध\nकोणी काय करावे हे...;अक्षयच्या शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\nअनुराग कश्यपचा नागराज मंजुळेंवर निशाणा; म्हणाला,'सैराटनं मराठी सिनेमा उद्ध्वस्त'\nएकेकाळी बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय रियाच्या बॉयफ्रेंडचं नाव\nउर्फीच्या नव्या लुकचा इंटरनेटवर धुमाकूळ; आता तर सायकलच्या चैनपासूनच बनवला ड्रेस\nबॉलिंग करताना बॉलरच्या पायातून निघाला शूज; लाईव्ह मॅचमध्ये पाहा काय घडलं\nसेहवागचे सिक्सर्स पाहून 'तो' रडला होता, आज त्यानं इंग्लंडला रडवलं...\n दोन बॅट्समन मैदानात काय बोलतात आता थेट ऐका... पाहा Video\nकुणाचा जबडा तुटला तर कुणाचं नाक, जखमी असतानाही संघासाठी खेळले होते हे क्रिकेटर\nHome loan: कोणत्या बँकेनं किती वाढवले व्याजदर, पाहा PHOTO\nगोल्डने वर्षभराचा मोडला रेकॉर्ड, लग्नासाठी खरेदी करणार असाल तर लगेच चेक करा दर\nक्लेम रिजेक्ट व्हायचं टेन्शन नाही, EPFO नं आणलाय नवा नियम\nऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी बॅडन्यूज\nकडाक्याच्या थंडीपासून बचाव करणारं अनोखं हीटर जॅकेट; हवं असेल तर 'येथे' खरेदी करा\nReady To Eat पदार्थांमुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका;संशोधकांचा धक्कादायक खुलासा\nइथं सरकारच 18 ते 25 वयोगटातील तरुणांना वाटतंय फ्री कंडोम; काय आहे कारण\n मग हे ट्रेंडी पदार्थ करतील मदत, वाचा सविस्तर\nसकाळच्या या 5 सवयी करतील तुमचा Diabetes कंट्रोल\nही फळं इम्युनिटीसाठी उपयुक्त; ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी असा होतो फायदा\nहिवाळ्यात कोंडा आणि केसगळतीचा त्रास वाढतो हे घरगुती उपाय नक्की करून बघा\nसुपारी खाण्याचे हे फायदे माहीत आहेत का पोटाच्या समस्या राहतात दूर\nसांगू शकता हे काय आहे VIDEO एकदा पाहाच, तुम्हाला विश्वास बसणार नाही\nकडाक्याच्या थंडीपासून बचाव करणारं अनोखं हीटर जॅकेट; हवं असेल तर 'येथे' खरेदी करा\nअसं प्री-वेडिंग शूट नको गं बाई नवरीसोबत धक्कादायक घडलं, तुम्ही व्हा सावध\nइथं सरकारच 18 ते 25 वयोगटातील तरुणांना वाटतंय फ्री कंडोम; काय आहे कारण\nतुम्हाला सारख एकाच व्यक्ती सोबत बोलावस वाटतंय तर नक्की तुमच्यात हे कनेक्शन आहे\nसूर्यास्तानंतर ही काम करणं अशुभ घरात दारिद्र्य येतं, ताण-तणाव वाढतात\nरविवारी आहे संकष्टी चतुर्थी जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ, उपवासाचे महत्त्व\nघराचं फर्निचर पुन्हा-पुन्हा बनत नसतं; त्यासाठी कोणतं लाकूड असतं शुभ-अशुभ\nहोम » Authors» वीरेंद्रसिंह उत्पात\nकोल्हापूर मंदिरातल्या चप्पल स्टँड चालकाचा धिंगाणा, पोलीस स्टेशनमध्येच काढले कपडे\nबॉलिंग करताना बॉलरच्या पायातून निघाला शूज; लाईव्ह मॅचमध्ये पाहा काय घडलं\nनिवडणूक निकालांच्या दिवशीच राहुल गांधी 'भारत जोडो'तून सुट्टीवर, चॉपर पकडलं आणि..\nकोण म्हणतं लाखो रुपये कमवण्यासाठी डिग्री लागते हे करिअर निवडा; व्हा मालामाल\nस्वेटर नाही रेनकोट घाला, राज्यात या ठिकाणी कोसळणार पाऊस, असा असेल हवामान अंदाज\n'हा प्रोपगंडा आणि वल्गर सिनेमा'; IFFIमध्ये काश्मीर फाईल्सवर निशाणा\nप्लॉट असो की शेत खरेदी-विक्री रजिस्ट्रीशिवाय अपूर्णच; काय आहे प्रकार\nथिएटर की OTT, सर्वात जास्त पैसे निर्मात्याला कुठून मिळतात\n मग महिन्याला मिळेल 1,30,000 रुपये सॅलरी; ESICमध्ये थेट JOB\nसूर्याचं हे रत्न आत्मविश्वास वाढवतं; राशीनुसार धारण केल्यानं मिळतात फायदे\nViral Video: ...जेव्हा माकडाला येतो राग; मग असं फोटोसेशन करणं जाल कायमचे विसरून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AC%E0%A5%A9", "date_download": "2022-12-09T17:12:05Z", "digest": "sha1:L3VZ72B7FZHJBXOROI3KBSVVBVJJEX5V", "length": 4737, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १०६३ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nइ.स. १०६३ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १०६३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ११ वे शतक\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://thelokshakti.com/%E0%A5%A9%E0%A5%A7-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%9A/", "date_download": "2022-12-09T15:24:31Z", "digest": "sha1:BVYXT2EPTRPGWCX4YI2YWOWGZSE2ERMI", "length": 74325, "nlines": 639, "source_domain": "thelokshakti.com", "title": "३१ ऑक्टोबर : सरकारी कर्मचारी चळवळीतील काळा दिवस..! - लोकशक्ती", "raw_content": "मंगळवार, ०६ डिसेंबर २०२२\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nनवी मुंबईतील उद्योजक अस्लम शेख प्रतिष्ठित राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित..\n| नवी दिल्ली | नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध द पार्क हॉटेलात नुकताच राजीव गांधी ग्लोबल...\nनैसर्गिक वायूंच्या किंमतीत वाढ, CNG इंधन महागणार..\nप्री वेडिंग शूटिंग ही हानिकारक प्रथा, जैन संघाची त्यावर बंदीची भूमिका..\nएवढे दिवस वापरावे लागेल मास्क; निती आयोगाच्या सदस्याने सांगितला ‘ इतका ‘ कालावधी..\nखुशखबर : आता What’sApp वरून करा लसीकरणाची नोंदणी..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\n‘हे बोल घेवड्यांचे सरकार’ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका..\n कोळशाचा तुटवडा अभावी औष्णिक वीज केंद्र बंद..\nचिपी विमानतळ उद्घघाटन निमंत्रणावरून वाद; फडणवीस, दरेकर यांना वगळल्याने राणेंचा मंत्री देसाई यांच्यावर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\n• सन २०१८-१९ ते २०२०-२१या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी ७४ पुरस्कार्थींची निवड• पालघर येथे सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य...\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nसर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण चे २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची हॅट्रिक \nसमृद्ध ग्राहक अनुभवाला प्रोत्साहन देण्यासाठी गोदरेज इंटेरिओची डिजीटल सेवांना चालना…\nठळक मुद्दे : ✓ गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै २१ अखेरीपर्यंत ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून ४३% ची विलक्षण वाढ;...\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\n| पारनेर | शासनाने बैलगाडी शर्यतीला नुकतीच परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा शर्यत जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात गावोगावी...\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमहाराष्ट्रात क्वालिटी शिक्षणाबाबत लोकप्रतिनिधी विचार करत आहेत त्याबद्दल विधानभवनात चर्चा करत आहेत ती फार आनंदची बाब आहे....\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\nविशेष लेख : IT ( इन्कम टॅक्स) मध्ये NPS ( पेन्शन योजना) या रकमेची वजावट कशी करावी..\nइतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन..\n| अन्वयार्थ | भाजपाचे निष्ठावान आमदार रविंद्र चव्हाण पक्षात अस्वस्थ..\nसध्या महाराष्ट्रात राजकीय धिंगाणा दिसून येत आहे. आजी माजी सहकारी, एकाच गाडीतून प्रवास, अग्रलेख, राणेंचा प्रहार अश्या...\nसर्व सामान्यांच्या स्वयंपाक घरातील खर्चाची गणित दिलासादायक करणारा अर्थतज्ञ लोकप्रतिनिधी..\nएक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री…\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nनवी मुंबईतील उद्योजक अस्लम शेख प्रतिष्ठित राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित..\n| नवी दिल्ली | नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध द पार्क हॉटेलात नुकताच राजीव गांधी ग्लोबल...\nनैसर्गिक वायूंच्या किंमतीत वाढ, CNG इंधन महागणार..\nप्री वेडिंग शूटिंग ही हानिकारक प्रथा, जैन संघाची त्यावर बंदीची भूमिका..\nएवढे दिवस वापरावे लागेल मास्क; निती आयोगाच्या सदस्याने सांगितला ‘ इतका ‘ कालावधी..\nखुशखबर : आता What’sApp वरून करा लसीकरणाची नोंदणी..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\n‘हे बोल घेवड्यांचे सरकार’ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका..\n कोळशाचा तुटवडा अभावी औष्णिक वीज केंद्र बंद..\nचिपी विमानतळ उद्घघाटन निमंत्रणावरून वाद; फडणवीस, दरेकर यांना वगळल्याने राणेंचा मंत्री देसाई यांच्यावर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\n• सन २०१८-१९ ते २०२०-२१या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी ७४ पुरस्कार्थींची निवड• पालघर येथे सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य...\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nसर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण चे २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची हॅट्रिक \nसमृद्ध ग्राहक अनुभवाला प्रोत्साहन देण्यासाठी गोदरेज इंटेरिओची डिजीटल सेवांना चालना…\nठळक मुद्दे : ✓ गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै २१ अखेरीपर्यंत ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून ४३% ची विलक्षण वाढ;...\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\n| पारनेर | शासनाने बैलगाडी शर्यतीला नुकतीच परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा शर्यत जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात गावोगावी...\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमहाराष्ट्रात क्वालिटी शिक्षणाबाबत लोकप्रतिनिधी विचार करत आहेत त्याबद्दल विधानभवनात चर्चा करत आहेत ती फार आनंदची बाब आहे....\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\nविशेष लेख : IT ( इन्कम टॅक्स) मध्ये NPS ( पेन्शन योजना) या रकमेची वजावट कशी करावी..\nइतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन..\n| अन्वयार्थ | भाजपाचे निष्ठावान आमदार रविंद्र चव्हाण पक्षात अस्वस्थ..\nसध्या महाराष्ट्रात राजकीय धिंगाणा दिसून येत आहे. आजी माजी सहकारी, एकाच गाडीतून प्रवास, अग्रलेख, राणेंचा प्रहार अश्या...\nसर्व सामान्यांच्या स्वयंपाक घरातील खर्चाची गणित दिलासादायक करणारा अर्थतज्ञ लोकप्रतिनिधी..\nएक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री…\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\n३१ ऑक्टोबर : सरकारी कर्मचारी चळवळीतील काळा दिवस..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | — ऑक्टोबर ३१, २०२० add comment\n१ नोव्हेंबर २००५ रोजी राज्य शासनाने एक शासन निर्णय काढून २००५ नंतर सेवेत येणाऱ्या बांधवांची पेन्शन हिरावून घेतली. पेन्शन कसली कवचकुंडलेच काढून घेतली. शासकीय सेवेत आल्यानंतर आपणास जे स्थेर्य मिळते ते म्हणजे आपल्या पश्चात आपल्या कुटुंबास आधार देणारी कुटुंब निवृत्ती वेतन योजना पण शासनाने नवीन व जुन्या कर्मचाऱ्यांत बुद्धीभेद निर्माण करून पेन्शन रुपी राक्षस कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यावर केव्हा बसवला हे कळलेच नाही.\n२००५ ते २०१५ पर्यंत प्रत्येक जण आपल्या भविष्याबद्दल अनभिज्ञ होता पण त्याच्या मनातील भविष्या बद्दल अस्वस्थता होती, त्याच्या मनातील भीती शंका व अपुरे ज्ञान एकट्यात न ठेवता २००५ नंतरचे तरुण समोर आले व त्यांनी २००५ नंतर च्या सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना निर्माण करून आपणच आपल्या न्याय्य हक्कासाठी लढले पाहिजे ही जिद्द सर्व कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करून त्यांच्यावर नक्की कुठे व कसा अन्याय होतो आहे याची जाणीव करून देऊन मुंबई नागपूर विभाग विभागावर मोठमोठी आंदोलने काढले. जिल्हा तालुका प्रत्येक ठिकाणी पेन्शनचा जागर केला पण कुंभकर्ण निद्रेत असलेल्या मायबाप सरकारला या युवकांचा आवाज आला नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला. त्यांच्यासाठी ही योजना असेल, पण २००५ नंतर जे कुटुंब आपल्या घरातील कर्ता गेल्यानंतर काय वेदना संघर्ष करावा लागतो हे त्यांनाच विचारा. संपूर्ण परिवार फार होरपळून निघत आहे, पण सरकारने यात पण राजकारण केले दहा वर्षात मरा व दहा लाख मिळवा असे आता मरण सुद्धा स्वस्त झाले आहे.\nपेन्शन लढ्यात संघर्ष चालूच आहे व चालूच राहील पण आजच ३१ ऑक्टोबर रोजी बाळासाहेब शिंदे सर यांच्या चितेस मुखग्नी दिली. प्रत्येक लढ्यात हा पेन्शन योद्धा खंबीरपणे आपल्या सोबत होता पण आता तो शांत झाला आहे. कारण नियतीने त्याला आपल्या पासून हिरावून घेतले आहे पण त्याच्या परिवारास न्याय देण्यासाठी व आपल्या उज्वल भविष्यासाठी संघर्ष करावाच लागेल व तो संघर्ष खूप मोठा असेल. त्यामुळे परत आता पेटून उठावे लागेल व आपल्या हक्कासाठी व आज आपल्यात आपल्या सोबत नसणाऱ्या आपल्याच बांधवांच्या परिवारासाठी पुन्हा एकदा मैदानात युद्ध करावे लागेल चला तर मग आणि मनाशी ठरवून म्हणा ” हम होंगे कामयाब ” …\n– गोविंद उगले, महासचिव, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन November 19, 2022\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\nजुनी पेन्शन योजना पेन्शन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सरकारी कर्मचारी\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / November 19, 2022\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / September 1, 2022\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\nपुणे महाराष्ट्र राजकारण शहर\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 31, 2022\nठाणे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई शहर\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 30, 2022\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 30, 2022\nपुणे महाराष्ट्र राजकारण शहर\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 30, 2022\nपुणे महाराष्ट्र शहर शैक्षणिक\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 29, 2022\nठाणे देश - विदेश शहर\nनवी मुंबईतील उद्योजक अस्लम शेख प्रतिष्ठित राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 29, 2022\nअहमदनगर पेन्शन हक्क संघटनेच्या पाठपुराव्याला यश; वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 28, 2022\nनागपूर महाराष्ट्र शहर शैक्षणिक\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 17, 2022\nह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 12, 2022\nठाणे पुणे महाराष्ट्र शहर\nभाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 12, 2022\nसर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / April 27, 2022\nवरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / April 26, 2022\nनेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 22, 2022\nमहाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ शाखा – भुसावळ कार्यकारीणी आणि जिल्हा सदस्य निवड\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 17, 2022\nआंतरराष्ट्रीय रोटरीचा सर्वोच्च पुरस्कार ” सर्विस अबाउ सेल्फ “भुसावळचे राजीव शर्मा यांना\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 2, 2022\nखऱ्या अर्थाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केलात तसेच विज्ञान शिक्षकांनी केलेले कार्य कौतुकास्पद – मिलिंददादा गाजरे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 1, 2022\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nGo to top गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nGo to top दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम……… एकेकाळी जगात डाव्या विचारांचा तत्कालीन तरुणाईच्या मनावर मोठे गारुड होते. रशिया ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nGo to top माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज बुधवारी (दि. ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजग बदलणारी माणसं - बाबा आमटे\nGo to top श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ - साने गुरुजी\nGo to top करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे जडेल नाते प्रभुशी तयाचे या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू - बाजीराव मोढवे\nGo to top तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलाखो संकटांना एकाकी आस्मान दाखवणारा कणखर सह्याद्री शरद पवार..\nGo to top महाराष्ट्र हा राकट आहे कणखर आहे चिवट आहे आणि इथली माणसंही तशीच, याचा प्रत्यय देणारी घटना म्हणजेच ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : भारत भालके - जनमानसातील नेतृत्व\nGo to top पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nराजकारणातील आश्वासक तरुण तुर्क - मा. आ. राहूलदादा जगताप\nGo to top राजकारणात जमिनीवर पाय रोवून जो काम करतो तो नेहमीच यशस्वी होतो. ही गोष्ट जो नेता अंगिकारतो, तो ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तीवेध : नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन साहित्यिक लुइज ग्लूक..\nGo to top स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (७७) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nGo to top असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nGo to top ही धन्य सावित्री बाई sssहा हा हा हा..ही धन्य सावित्री बाई..आमुची आईवेगळी मायरोवूनी पायकोटी समुदायसज्ज झाला..उभे आभाळ ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nGo to top ( मा. शिवसेनाप्रमुख गेलेत.. तेव्हा त्यांना वाहिलेली आदरांजली..) तू वेगळा सेनापती अन वेगळे सरकार तू..तू ढाल अन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nGo to top गोळी विरुद्ध गांधी –बापू..त्यांनी तुझ्यावर तीन गोळ्या झाडल्या –तू मेला नाहीसपुन्हा पुन्हा उगवत राहिलासतनात, मनात, शेतात, रानात… ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : आत्महत्या - ह्याची नि त्याची\nGo to top गळफास त्यानेही घेतला गळफास यानेही घेतलाजीवानिशी तो ही गेला अन् जीवानिशी हा ही गेला हा बांधावरच्या बाभळीला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : ' बाप ' नावाची आई..\nGo to top रोज रात्र झाली कि मी शोधत असतो बाप..आयुष्याच्या क्षणाक्षणात अन् पुस्तकाच्या पानापानात..बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा..उसवलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत हरहुन्नरी सायकलिस्ट अमर शर्मा..\nGo to top सर्वांना नमस्कार🙏 लोकसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण भेटणार आहोत एका बहाद्दर सायकलिस्टला अर्थात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत मंगलमय गोपळवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक - श्रीमान नारायण मंगलारम\nGo to top आज लोक संवाद मध्ये आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नारायण मंगलारम. नारायण सरांना सन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु - संदीप पवार सर..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. संदीप भगवान सर , सहशिक्षक जिल्हा ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत एक अवलिया विज्ञान प्रसारक डॉ. सुधीर कुंभार..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, एक बहुपेडी विज्ञान अवलिया डॉक्टर सुधीर कुंभार सर… डॉ. सुधीर कुंभार ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत प्रतिभावान युवा कवयित्री ज्योती भारती..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, युवा कवयित्री ज्योती भारती… त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम ए (मराठी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..\nGo to top कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू – बाजीराव मोढवे\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले पंतप्रधान मोदींना, या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा..\nराज्य सरकारी कर्मचारी यांना खुशखबर, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता मिळणार, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या मागणीला यश..\nठाणे शहरातील हॉस्पिटल्स, बेडस व्यवस्थेसह रुग्णवाहिकेची माहिती एकाच संपर्क क्रमांकावर उपलब्ध…\nभिगवन-बारामती रोडवरील धोकादायक ऊस वाहतूकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलिसांचा पुढाकार, दै. लोकशक्ती च्या बातमीची घेतली दखल..\nराज्यातील शिक्षकांसाठी मोठा निर्णय, कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच/ सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबतचा निर्णय जाहीर..\nआमचे उमेदवार निवडून आल्यास पोटासाठी नाहीतर लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी झटतील – पुरूषोत्तम खेडेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T16:39:14Z", "digest": "sha1:YZ4GJ7FTOS7FFEXY2M4DHC2MPEOBLTUW", "length": 10321, "nlines": 227, "source_domain": "etaxwala.com", "title": "कच्चामाल सहाय्यक योजना - ETaxwala", "raw_content": "\nकच्च्या माल हा कोणत्याही उत्पादनाचा आत्मा असतो. त्याशिवाय पुढील सर्व गोष्टी शक्यच नसतात. या क्षेत्रातील उद्योगांचे ८०% बजेट हे कच्च्या मालासाठीच असते. यामुळे कच्च्या मालाचे उत्पादन क्षेत्रातील महत्त्व याचा अंदाज आपण बांधू शकतो.\nदेशात व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि व्यावसायिकांना मदत होईल अशा अनेक योजना सरकार राबवत असते. आपण आज कच्चा माल सहाय्यक योजना म्हणजेच RMA (Raw Material Assistant) या योजनेची माहिती जाणून घेऊयात.\nसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची कच्चा माल सहाय्यक योजना RMA (Raw Material Assistant) ही व्यावसायिकांसाठी असलेली एक योजना आहे. कच्च्या मालाच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा मदत हे हिचे उद्दिष्ट आहे. यामुळे एमएसएमइ उद्योजक अधिक दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करू शकतात.\nया योजनेची काही वैशिष्ट्ये\n१. एमएसएमइच्या व्यावसायिक गरजेनुसार कच्चा माल उपलब्ध करून दिला जातो.\n२. वेळेवर मालाची डिलिव्हरी दिली जाते.\n३. उत्पादनाच्या किंमतीवरच पुरवठा केला जातो.\n४. यामुळे आपसूकच मध्यस्थ गाळला जातो.\n५. अशा प्रकारे कमी किंमतीत वस्तूंची खरेदी केली जाते.\n६. ९० दिवसांपर्यंत कच्च्या मालाच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य (क्रेडिट) दिले जाते.\nसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग महामंडळाने कच्च्या मालाच्या मोठया उत्पादकांसोबत करार केला आहे. त्यामुळे मालाच्या गुणवत्तेबाबत कोणताही प्रश्न उद्भवत नाही.\nआता याचा फायदा कोण कोण घेऊ शकते तर उद्योग आधार मेमोरँडम असलेले कोणतेही उत्पादक एमएसएमई या योजनेंतर्गत मदतीसाठी अर्ज करू शकतात.\nया योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी कराल\n१. एनएसआयसीमार्फत कच्चा माल आवश्यक असलेल्या उद्योजक आणि कोणत्याही एमएसएमई ला विहित अर्जामध्ये कच्च्या मालाच्या सहाय्यासाठी एनएसआयसी क्षेत्र कार्यालयात अर्ज करावा लागेल.\n२. हा अर्ज (www.nsic.co.in) एनएसआयसीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अथवा स्थानिक क्षेत्र कार्यालय विनामूल्य मिळू शकतो.\n३. योग्यप्रकारे भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या एनएसआयसीच्या शाखा कार्यालयात सादर केला जाऊ शकतो. एनएसआयसी कार्यालयांचे तपशील व आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध आहेत : http://www.nsic.co.in/Schemes/Raw-Material-Against-BG.aspx\n४. एनएसआयसी व व्यवसाय युनिटसोबत करार होतो.\n– टीम स्मार्ट उद्योजक\nThe post कच्चामाल सहाय्यक योजना appeared first on स्मार्ट उद्योजक.\nम्युच्युअल फंडात १२ टक्के परतावा मिळतो जाणून घ्या यामागील सत्य\nई-कॉमर्स व्यवसायात प्रवेश कसा कराल\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2022-12-09T16:39:26Z", "digest": "sha1:4AHLDBN7HZ3Q77RCIRP7EJN6JHNFYP42", "length": 61835, "nlines": 225, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गाडगे महाराज - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. संबंधित चर्चा चर्चा:गाडगे महाराज. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो.\nएक थोर समाज सुधारक\nफेब्रुवारी २३, इ.स. १८७६, फेब्रुवारी १३, इ.स. १८७६\nडिसेंबर २०, इ.स. १९५६\nगाडगे बाबा (जन्म :- शेंडगाव, २३ फेब्रुवारी १८७६; - अमरावती, २० डिसेंबर १९५६) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.[ संदर्भ हवा ]\nसंत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.\nगाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |\" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. \"देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.\" अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.\nसमाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.\nसंत गाडगे महाराजविषयी माहिती :- . गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |\" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. . बालपण :\nगाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.\nडेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. . सामाजिक सुधारणा :\n१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. . समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. . त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. . महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. . अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे.\n\"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश \"\nगरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत\nअंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार\nपशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय\nगरीब तरुण-तरुणींचे = लग्न\nदुःखी व निराशांना = हिंमत\nहाच आजचा रोकडा धर्म आहे हीच खरी भक्ती व देवपूजा आहे हीच खरी भक्ती व देवपूजा आहे . संक्षिप्त चरित्र :-\nगाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.\nऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.\n१९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.\n१९२५- मूर्तिजापूर येथे गोरक्षणाचे काम केले आणि एक धर्मशाळा व एक विद्यालय बांधले.\n१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.\n\"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही\" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.\nफेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.\nगाडगे महाराज गोधडे महाराज म्हणूनही ओळखले जात होते.\n१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.. . गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.\n\"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला\" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील \"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला\" हे गीत मन्ना डे यांनी गायले.\nआचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात.\"\n१८९२ डेबुजीचे लग्न. कमलापूर तरोडा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील धनाजी खंडाळकर यांची कन्या गुंताबाई यांच्याशी डेबुचा विवाह पार पडला.\n१ फेब्रुवारी १९०५ रोजी सकाळी ३.०० वाजता गृहत्याग.\n१९२१ मराठा धर्मशाळा पंढरपूर येथे सदावर्त उघडले.\n१ मे १९२३ - आई सखुबाई यांचे निधन.\n५ मे १९२३ - एकुलता एक पुत्र गोविंदाचे निधन.\n१९२६ - संत गाडगेबाबांची व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी एका कार्यक्रमात भेट.\n१९३२ नाशिक येथे सदावर्त उघडले.\n१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.\n२७ नोव्हेंबर १९३५ - वर्धा येथे महात्मा गांधी व गाडगेबाबांची पहिली भेट.\n१४ जुलै १९४९ - रोजी स्वतः पंढरपूर येथे स्थापन केलेल्या 'संत चोखामेळा धर्मशाळे'ची सर्व कागदपत्रे स्वतःचा अंगठा उमटवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुपूर्द केले.\n१९५२ - पंढरपूर येथे भरलेल्या कीर्तन परिषदेतील अस्पृश्यता निर्मूलन यासंदर्भात कठोर भूमिका मांडून दलितांची सेवा करण्यासाठी कीर्तनकारांनी पुढाकार घ्यावा, असे कळकळीचे आवाहन या किर्तन परिषदेतून त्यांनी केले होते.\n१९५४ - कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची अंतर्गत कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज विद्यालयाची स्थापना केली.\n१९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.\nगाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.\nडॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.\n८ नोव्हेंबर १९५६ रोजी संत गाडगे महाराजांचे वांद्रे पोलीस स्टेशन मुंबई येथे झालेले कीर्तन करण्यात आले आहे. त्यांच्या हयातीतील त्यांच्या आवाजात असलेले मूळ ध्वनी मुद्रित करण्यात आलेले एकमेव किर्तन असल्यामुळे याद्वारे आपणाला त्यांचे स्पष्ट व परखड विचार ऐकण्यास मिळतात व गाडगेबाबा समजण्यास व त्यांचा अभ्यास करण्यास आपणाला फार मोठी मदत होते.( ते कीर्तन आपण You tube इथे ऐकू शकता.)\n१४ नोव्हेंबर १९५६ रोजी संत गाडगे बाबांचे पंढरपूर येथे झालेले किर्तन हेच त्यांचे अखेरचे किर्तन ठरले.\n२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.\n. गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. . गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर :\n१४ जुलै १९४१ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणाऱ्या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले \"डॉ. तुम्ही कशाला आले मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे.\" तेव्हा बाबासाहेब म्हणाले \"बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे.\" या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते. . गाडगेबाबांचे विचार :\nएकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, \" बिचाऱ्या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून \nपंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले \"टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू महाराज काय बी करा अन् आम्हालाबी ब्राह्मण करा.\"\nगाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. गाडगेबाबा भाऊराव पाटलांना आदरपूर्वक 'कर्मवीर' म्हणायचे. तर अण्णा म्हणजेच भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबांचा उल्लेख 'महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम' असे करायचे. कर्मयोगी गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातं खूपच जिवाभावाचा होतं. ते एक दुसऱ्यांचा श्वास होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा पूढे नेणारी राजर्षी शाहू महाराज यांचे वैचारिक आशीर्वाद लाभलेले कर्मवीर भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबा यांना आपल्या गुरुस्थानी मानत असत. रयत शिक्षण संस्थेच्या नावाने ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजनांच्या मुलांकरीता शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीरांच्या शैक्षणिक चळवळीला कर्मयोगी गाडगेबाबांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे. साताराच्या स्टेशन परिसरात एका झोपडीत राहणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या झोपडीत अनेकदा गाडगेबाबा येऊन गेले होते. मुंबई सरकारने रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद केले होते. त्यामुळे अनुदानाअभावी / पैशाअभावी रयत शिक्षण संस्था आता कशी चालवावी अशी स्थिती निर्माण झाली होती. या कठीण प्रसंगी गाडगेबाबा कर्मवीरांच्या पाठीशी ठाम उभे राहिले त्यांनी जनतेला आपल्या कीर्तनातून आवाहन करून रयत शिक्षण संस्थेला मदत देणे विषयी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत 'कुसुर' नावाच्या छोट्या खेड्यातील 'बंडो गोपाळा मुकादम' या बाबांच्या एका अनुयायांनी कर्मवीरांच्या या शैक्षणिक कार्यास गती मिळावी म्हणून आपली सुपीक जमीन दान देण्याची घोषणा केली. यात जागेवर 500 लोकवस्तीच्या या गावात कर्मवीर भाऊराव पाटलांनी 'श्री सदगुरू गाडगे महाराज हायस्कूल' याच नावाने शाळा सुरू केली. हेच 'बंडो गोपाळा मुकादम' एक लाख रुपये घेऊन पंढरपुरास गाडगेबाबांकडे आले, त्यावेळी बाबा म्हणाले, एक लाख रुपये कर्मवीरांना द्या. बाबांचा एक अनुयायी कर्मवीरांच्या पाठीशी उभा राहावा, ही बाब कर्मवीरांच्या शैक्षणिक क्रांतीला पुढे नेणार होती. कर्मवीर व गाडगेबाबा यांची अतूट सामाजिक मैत्रीसंबंध महाराष्ट्राला प्रेरणा देणारी आहे, असे आपल्या 'प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा' या पुस्तकात लेखक संतोष अरसोड लिहितात.[१]\nकर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँड सरकारने बंद केली तेव्हा संकटात सापडलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या ग्रँडकरीता गाडगेबाबा मुंबई येथे जाऊन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची भेट घेतली. व त्यांनी त्यांना रयत शिक्षण संस्थेचे अनुदान का बंद केले अशा शब्दात खडे बोल सुनावले. बाबांच्या या वाक्याचा परिणाम झाला आणि पाहता पाहता रयत शिक्षण संस्थेचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात आले होते.[२]\nमहात्मा गांधी व गाडगेबाबा यांच्यातही एक अतिशय जवळचे नाते होते. दोन्ही महामानव करुणेच्या एका सूत्रात बांधले गेले होते, असे आपल्याला त्याच्या कार्यावरून आणि त्यांच्या विचारांवरून दिसते. २७ नोव्हेंबर १९३५ झाली रोजी वर्धा येथे गाडगेबाबा व महात्मा गांधी यांची पहिली भेट झाली होती. बाबांचे स्वच्छता अभियान व जनप्रबोधन याबाबत महात्मा गांधींना प्रचंड उत्सुकता होती. या भेटीत दोघांनी विविध विषयांवर चर्चा झाली. यायानंतर१९३६ मध्ये फैजपूर येथे बाबांनी स्वतः स्वच्छता केली होती. त्याच वेळी महात्मा गांधी कायम त्यांच्या प्रेमात पडले. यावेळी तब्बल सहा ते आठ तास या महामानवांमध्ये एकत्र चर्चा झालेली होती. गाडगेबाबा आपल्या अनेक कीर्तनांमधून महात्मा गांधींचा जय जयकार करत होते. महात्मा गांधींच्या जय जयकारासोबतच त्यांनी केलेले सत्याग्रह, ब्रिटिशांविरुद्ध त्यांचा लढा, चले जाव मोहीम, इ. याबाबत आपल्या कीर्तनातून गाडगेबाबा लोकांना गांधीजीं व त्यांच्या कार्याबाबत माहिती द्यायचे. आणि ते म्हणतात जब तक सुरज, चांद है पृथई पर तब तक गांधी मरते नही, गांधीजीकु मरनच नही.[३]\nसंत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते. [१]\nकर्मयोगी गाडगेबाबांनी या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केले ती एक महान तत्त्वज्ञानी, द्रष्टे, समाज सुधारक, प्रबोधनकार होते. गाडगेबाबांनी सहभोजनाच्या माध्यमातून त्या काळात 'जातीय सलोखा' निर्माण करण्याचे फार मोठे काम केले. शेतकऱ्यांना सावकार कर्जापाई पीडित होते याकरिता 'शेतकऱ्यांच्या मुक्तीच्या आंदोलन' गाडगेबाबांनी त्या वेळी सुरू केले होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या पासून मुक्त केलं होते. ज्या काही वाईट चालीरिती परंपरा रूढी व त्या यांचे निर्दालन करून त्या बंद कराव्या असं ते नेहमी आवाहन करायचे. स्पृश्य-अस्पृश्य भेद मिटून जावा, सर्व माणसे समान आहेत, ही त्यांची शिकवण होती. शोषणाविरुद्ध त्यांनी मोठा लढा उभा केला होता. 'दगडात देव नाही तर देव माणसात आहे' जिवंत माणसात, प्राणिमात्रात देव आहे, हे सांगणारे संत गाडगेबाबा होते. भूतदया, प्राणीमात्रांवर दया केली पाहिजे, याकरीता त्यांनी फार मोठे कार्य केले. बोकडबळी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासोबतच बैलांवर अत्याचार होतात म्हणून शंकरपट बंद करावे, हे सुद्धा त्यांनी सांगितले होते. शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा याकीता विविध शिक्षण संकुले काढली. शिक्षण संस्थांना मदत केली. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची 'रयत शिक्षण संस्था' यांना मदत करण्यास पासून ते विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख यांची 'शिवाजी शिक्षण संस्था' असो, यांच्या कामाचं सतत कौतुक केले. आपल्या कृतीतून त्यांनी अस्पृश्यतेवर प्रहार केले. अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे आणि त्या माध्यमातून जनतेने आपलं जीवन व्यतीत केले पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. हुंडा प्रथेवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात कठोर टीका केली. हुंडा प्रथा बंद व्हावी, याकरिता प्रयत्न केले. ते माणसांच्या मनांची मशागत करत. स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केले. किर्तनात आपल्या दशसूत्रीतून त्यांनी 'भुकेल्यांना - अन्न, तहानलेल्यांना - पाणी, उघड्या नागड्यांना - वस्त्र, बेघरांना - निवारा, गरीब मुला-मुलींना - शिक्षण, रोग्यांना - औषध, बेरोजगारांना - रोजगार, मुक्या प्राण्यांना - अभय, दुखी व निराशितांना - हिंमत, तरुण गरीब तरुण-तरुणींचे लग्न लावून दिले.\nअसे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)\nओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)\nकर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)\nगाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)\nगाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)\nश्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर)\nShri Gadge Maharaj (इंग्रजी, गो.नी. दांडेकर)\nप्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत-गाडगेबाबा (संतोष अरसोड)\nगाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी)\nगाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले)\nगोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)\nनिवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)\nमुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)\nलोकशिक्षक गाडगेबाबा (रामचंद्र देखणे)\nलोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत)\nलोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. द.ता. भोसले)\nThe Wandering Saint (इंग्रजी, वसंत शिरवाडकर)\nसंत गाडगेबाबा (गिरिजा कीर)\nसंत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)\nसंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)\nSant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)\nसंत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)\nश्रीसंत गाडगे महाराज (मधुकर केचे)\nश्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पां.बा. कवडे, पंढरपूर)\nसंत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)\nगाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार)\nसमतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )\nस्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)\nडेबू : हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - नीलेश जलमकर\nदेवकीनंदन गोपाळा : हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - राजदत्त\nमहाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते.\nगाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील काही स्वच्छ गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार दिला जात असे. हा पुरस्कार तूर्त स्थगित केला गेला आहे. (२०१८ची बातमी).\nपहा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान\n^ चव्हाण, रा. ना. (२०१३). संत-सुधारक व त्यांचे धर्मविचार एक अभ्यास. पुणे: रा. ना. चव्हाण जन्मशताब्दी वर्ष प्रकाशन. pp. १२९.\n२. प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारक संत - गाडगेबाबा - संतोष अरसोड\nपुनर्लेखन आवश्यक असलेले सर्व लेख\nइ.स. १८७६ मधील जन्म\nइ.स. १९५६ मधील मृत्यू\nविकिपीडिया लेख पुनर्लेखन आवश्यक आहे\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०२२ रोजी १६:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/05/Wait-lifting-compition-news.html", "date_download": "2022-12-09T16:21:43Z", "digest": "sha1:KBSHB6GMURYDA5OCC563NDKFLJGOHD6N", "length": 4860, "nlines": 52, "source_domain": "www.mynagar.in", "title": "वेटलिफ्टिंग स्पर्धेत मंडळाधिकारी प्रताप कळसे यांना सिल्व्हर मेडल", "raw_content": "\nवेटलिफ्टिंग स्पर्धेत मंडळाधिकारी प्रताप कळसे यांना सिल्व्हर मेडल\nमाय अहमदनगर वेब टीम\nनगर तालुका- केरळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स या स्पर्धेत महसुल विभागातील मंडळ अधिकारी प्रताप कळसे यांनी वेटलिफ्टिंग या क्रिडाप्रकारात १२० किलोग्रॅम वजन उचलुन सिल्व्हर मेडल मिळवीले आहे. तसेच पॉवरलिफ्टिंग या क्रिडाप्रकारात २८० किलोग्रॅम वजन उचलुन ब्रॉन्झ मेडल मिळविले आहे. या स्पर्धा केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे पार पडल्या असुन सदरच्या स्पर्धेत देशभरातुन खेळाडु सहभागी झाले होते.\nत्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल नगर - पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी त्यांचे अभिनंदन केले असुन पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल नगर तालुका महसूल विभागाच्या वतीने तसेच पांढरीपुल येथील सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ काळे, डोंगरगण माजी सरपंच कैलास पटारे, प्रा. शरद मगर, राजु पवार, पत्रकार शशिकांत पवार, राम पटारे यांच्या सह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/nashik/sanjay-raut-said-maharashtra-is-tulsi-vrindavan-ganja-cannabis-is-not-grown-here-nashik-press-conference-mhds-621977.html", "date_download": "2022-12-09T16:17:43Z", "digest": "sha1:4Q5Z7FVU5OFLWRFZIEOV4SFYNMFMKKBO", "length": 11482, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sanjay Raut: शिवसेनेसाठी कोणतेही आणि कितीही घाव सोसायला तयार - संजय राऊत – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /nashik /\n'महाराष्ट्र तुळशी वृंदावन इथे गांजा पिकत नाही, काहींना वाटतं आपण गांजा लावू पण ते शक्य नाही' : संजय राऊत\n'महाराष्ट्र तुळशी वृंदावन इथे गांजा पिकत नाही, काहींना वाटतं आपण गांजा लावू पण ते शक्य नाही' : संजय राऊत\nSanjay Raut on BJP: डोमकवळे कितीही फडफडले तरी त्यांना सरकार फोडता येणार नाही : संजय राऊत\nविरोधकांकडून ध चं मा, वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची सारवासारव\n'48 तासाचं अल्टिमेटम संपलं, कर्नाटकात गेलात का' शिंदे गटाने शरद पवारांना डिवचलं\n'...हे तर महाराष्ट्राचं दुर्दैव', महाविकास आघाडीच्या बिघाडीवर आव्हाडांची खंत\nमहाविकास आघाडीमध्ये बिघाडी; सुळेंच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक\nनाशिक, 23 ऑक्टोबर : नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले, हे सरकार ईडी (ED), सीबीआय (CBI), इन्कम टॅक्स (Income Tax), एनसीबीची (NCB) कारवाईच फक्त महाराष्ट्रात आहे... महाराष्ट्र हे तुळसी वृंदावन आहे, इथे गांजा पिकत नाही. काहींना वाटतं की या तुळशीत आपण गांजा पिकवू पण ते शक्य नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचे घाव तुम्ही किती करणार आमच्यावर. मी मागे म्हणालो होतो की यातूनही सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा. इतकंच राहीलं आहे आता.\nहे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जर एकत्र मिळून काम केलं तर हे सरकार पुढील 25 वर्षे काम करेल. देशात उत्तम चालणार सरकार उद्धव ठाकरेंचं आहे. कोणी कितीही फडफड केली तरी काही होणार नाही, त्यांचे पंख झडतील पण हे सराकर मजबूत आहे आणि राहील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\nवाचा : ...अन् नाशकात शिवसेनेच्या होर्डिंगवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटोच झाला गायब, पाहा VIDEO\nनवाब मलिक यांना मी चांगलं ओळखतो, त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते न्यायालय योग्य की अयोग्य ठरतील. त्या कारवाईत जे पंच वापरले ते भाजपचे होते, त्यापैकी काही फरार आहेत. क्रूझवर करण्यात आलेली कारवाई आहे...अशा प्रकारची कारवाई मी कधी बघितली नाही. नवाब मलिक यांनी जी माहिती समोर आणली त्याला तुम्हाला प्रतिवाद करावा लागेल. त्यांचे माहितीचे सोर्स योग्य असतील. दूध की दूध पाणी की पाणी लवकरच होईल असंही संजय राऊत म्हणाले.\nमी ठाकरे आणि पवारांचा प्रवक्ताच आहे ठाकरे देशाचे नेते आहेत. सोमय्या यांना माहीत नसेल तर मी सांगतो पवार हे मोदींचे गुरू आहेत. ते जाहीरपणे सांगतात की पवारांच्या बोटावर धरून मोठा झालोय. मी पुण्याचे जे पुरावे दिले प्रसाद लाड यांच्याशी संबधीत आहेत. परमबीर सिंग देशाच्या बाहेर केंद्राच्या परवानगीशिवाय कसे गेले हे समजत नसेल तर आरोप करणाऱ्यांनी हिमालयात जावं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\nसर्वज्ञानी समजणाऱ्यांना अजूनही उच्च प्रतिच्या गांजाची नशा, चित्रा वाघांचा सरकारवर आरोप\nऔरंगाबाद जिल्ह्यातील बीडकिनजवळच्या तोंडोली शिवारातील वस्तीवर काही सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला करत पुरुषांना जबर मारहाण केली होती. काही महिलांवरही दरोडेखोरांनी शारीरिक अत्याचार केले होते. या घटनेनंतर चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.\nराज्य सरकारचे माजी गृहमंत्रीच गायब असताना त्यांच्याकडून कायदा आणि सुव्यस्थेची काय अपेक्षा कऱणार, असा सवाल त्यांनी केला. दरोडा आणि अत्याचाराच्या प्रसंगामुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज्यात मोगलाई आणि निजामशाही असल्याची सर्वसामान्यांची भावना झाल्याचा आरोप त्यांनी केला. सर्व विषयांवर ज्ञान झाडणाऱ्या सर्वज्ञानी लोकांची उच्च प्रतिच्या गांजाची नशा उतरली नाही का, असा सवाल करत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. आम्ही बोलतो, तेव्हा विरोधकांचे थोबाड फोडण्याची भाषा करणारे नेते आता गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/pik-vima-2022-maharashtra/", "date_download": "2022-12-09T16:28:06Z", "digest": "sha1:PBFUBKYVXNAWN2R4BGK2UP4ZUZGUZ5D6", "length": 15366, "nlines": 90, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "247 कोटी पीक विमा नुकसान भरपाई अनुदान योजना 2022 महाराष्ट्र मंजूर", "raw_content": "\n247 कोटी पीक विमा नुकसान भरपाई अनुदान योजना 2022 महाराष्ट्र मंजूर\nPik Vima Nuksan Bharpai Anudan Yojana 2022 GR Maharashtra (पीक विमा नुकसान भरपाई अनुदान योजना 2022): नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये नुकसान भरपाई अनुदान योजना 2022 महाराष्ट्र शासन निर्णय माहिती पाहणार आहोत.\nराज्यात माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे 2020 या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानी पोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय जीआर 15 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. त्याची सविस्तर माहिती तुम्ही खाली पाहू शकता.\n1 पीक विमा नुकसान भरपाई योजना 2022\n2 पीक विमा नुकसान भरपाई अनुदान योजना शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2022\n2.1 शेती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत वाटप करताना खालील दक्षता घेण्यात येतील.\nपीक विमा नुकसान भरपाई योजना 2022\nराज्यात माहे डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांची नुकसान झाल्याचे निदर्शनास आलेले होते. त्यामुळे शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा तपशील कृषी आयुक्तामार्फत पाठवण्याच्या सूचना शासन देण्यात आलेले होते. या सूचनानुसार पंचनामे झाल्यानंतर ते 30 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा प्रस्ताव कृषी आयुक्तांकडून दिनांक 15-9-2020 व दिनांक 17-7-2020 पत्रान्वय प्राप्त झाला या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक 16-12-2020 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णयान्वये मदत अनुदेय करण्यात आलेली आहे.\nPMFBY 2022-खरीप आणि रब्बी हंगाम पीक विमा 2020-21 पासून 3 वर्ष्यांसाठी माहिती\nपीक विमा नुकसान भरपाई अनुदान योजना शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2022\nमाहे फेब्रुवारी ते मे 2020 या कालावधीत राज्यात झालेल्या गारपीट आणि अवेळी पावसामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयान्वये एकूण 247 कोटी 76 लक्ष 52 हजार इतका निधी सर्व विभागीय आयुक्तामार्फत करण्यात आलेला आहे.\nशासन निर्णय निर्गमित करण्यापूर्वी विभागीय आयुक्त अमरावती यांनी अमरावती जिल्ह्यासाठी बाधित शेतकऱ्यांची संख्या 18236 एकूण बाधित क्षेत्र 10913.56 यासाठी रुपये 1884. 51 लक्ष इतक्या निधीची मागणी केली. विभागीय आयुक्त अमरावती यांच्या 13/07/2020 पत्रानुसार सुधारित प्रस्ताव सादर केला. तसेच अमरावती जिल्ह्यासाठी बाधित शेतकऱ्यांची संख्या १८५२५ एकूण बाधित क्षेत्र ११७६.९३ यासाठी रु 1923.32 लक्ष इतक्या निधीची सुधारित मागणी केलेली आहे.\nशेती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत वाटप करताना खालील दक्षता घेण्यात येतील.\nप्रचलित नियमानुसार शेती किंवा बहुवार्षिक फळ पिकाच्या नुकसानिकरीता मदत ३३ टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान देय राहील.\nप्रचलित पद्धतीनुसार कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप जिल्हाधिकारी अंतर्गत केले जाईल.\nबाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येईल.\nकोणत्याही बाधित शेतकऱ्यास रोखीने किंवा निविष्ठा स्वरूपात मदत दिली जाणार नाही.\nमदतीची रक्कम खातेदाराच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीचा रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. याकरिता सहकार विभागाने योग्य ते आदेश निर्गमित केले जातील.\nमदतीचे वाटप करताना मदतीची द्विरुक्ति होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.\nअर्ज सुरु खरीप पीक विमा अनुदान योजना 2022 संपूर्ण माहिती\nबाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी एकूण रुपये 38 लक्ष 80 हजार इतका निधी मागणी नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ सहाय्य पुर, चक्रीवादळे अनुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान करिता शेतकऱ्यांना मदत सहाय्यक अनुदानित या लेखाशीर्षाखाली सन 2022- 23 या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या निधीमधून वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. हा निधी बीम्स प्रणालीवर विभागीय आयुक्त मार्फत वितरित करण्यात येईल.\nया शासन निर्णयाच्या अधिक माहितीसाठी आणि याची सत्यप्रतता तपासण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन हा शासन निर्णय पाहू शकता. तसेच तुम्ही खालील लिंक वर जाऊन देखील हा पीक विमा नुकसान भरपाई अनुदान शासन निर्णय जीआर पीडीएफ पाहू शकता.\nजून ते ऑक्टोबर 2020 कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरित करण्यात आलेल्या दिनांक 15 जुलै 2022 शासन निर्णय GR PDF\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nदूध उत्पादक शेतकरी GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2022 संपूर्ण माहिती\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathihealthblog.com/health/chukunahi-fridgemdhye-he-thevu-nka-07-09-05/", "date_download": "2022-12-09T15:34:58Z", "digest": "sha1:WZDFZBNZ7GWI3C4XHOBVIL3OIZVZ5PSF", "length": 14799, "nlines": 148, "source_domain": "marathihealthblog.com", "title": "चुकूनही फ्रीजमध्ये हे ठेवू नका, तब्येत बिघडू शकते कायमची!", "raw_content": "\nचुकूनही फ्रीजमध्ये हे ठेवू नका, तब्येत बिघडू शकते कायमची\nह्या गोष्टी विसरूनही फ्रीजमध्ये ठेवू नका, तब्येत बिघडू शकते. फ्रीजमध्ये कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही तुम्हाला अशाच गोष्टी सांगत आहोत, ज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने आरोग्य कायमचं बिघडायला लागतं.\nया गोष्टी विसरूनही फ्रीजमध्ये ठेवू नका, तब्येत बिघडू शकते. किंवा हळुहळू बिघडायला लागते.\nमित्रांनो भाज्या किंवा फळं अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खराब होण्याच्या भीतीने आपण फ्रीजमध्ये ठेवतो. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात जेव्हा गोष्टी लवकर खराब होतात तेव्हा लोकांचे हात फ्रिजकडे वळतात. लोकांचे फ्रीज सामानाने भरलेले असतात. काही फळं आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकतात, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.\nअशा अनेक गोष्टी आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत, पण तरीही आपण त्या ठेवतो. याचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. याशिवाय अशा अनेक पदार्थांची चवही बिघडते. फ्रीजमध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत ते आपल्याला माहीत असायला हवं.\nटोमॅटो बहुतेक घरांमध्ये प्रत्येक भाजीमध्ये असतोच. आणि लगेच फ्रीजमध्ये जातो. स्वस्त असतील तर लोक टोमॅटो मोठ्या प्रमाणात आणतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात. पण टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने चव खराब होते. अनेक वेळा फ्रीजच्या थंड हवेमुळे टोमॅटो आतून सडू लागतात. अशा वेळी काही लोकांना टोमॅटो खराब झालाय हे माहितीच नसतं आणि ते खातात. याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.\nफ्रिजमध्ये कोणती फळं आणि भाज्या ठेवाव्यात आणि कोणत्या नाहीत हे अनेकांना समजत नाही. अशा परिस्थितीत काही लोक केळी सुद्धा फ्रीजमध्ये ठेवतात. त्यामुळे केळी लवकर वितळतात आणि काळी पडतात. फ्रीजमध्ये ठेवलेली केळी खाल्ल्याने तुमचं आरोग्यही बिघडू शकतं. केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने सोबत ची इतर फळं आणि भाज्याही खराब होऊ शकतात. त्यामुळे केळी फ्रीजमध्ये ठेवू नयेत.\nअनेकांना एकाच वेळी टरबूज आणि खरबूज यांचा पुरेपूर वापर करता येत नाही. अशा स्थितीत चिरलेली फळे फ्रीजमध्ये ठेवतात. पण तुम्ही ही चूक करू नका. कापलेली फळं टरबूज आणि खरबूज कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. यामुळे फळांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात. त्याच वेळी, त्यांची चव देखील बदलते. जेव्हा फळं खायची असतील तेव्हा त्यांना थंड करण्यासाठी अगदी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. नाहीतर दिवसरात्र नकोच.\nब्रेड फ्रीजमध्ये ठेवू का\nबर्‍याचदा ब्रेडचे मोठे पॅकेट लोकांच्या घरात येते जे फ्रीजमध्ये ठेवले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की फ्रिजमध्ये ठेवलेले ब्रेड जास्त वेळाने खाल्ल्याने तुमचं आरोग्य बिघडतं. तसेच ब्रेड लवकर सुकतात\nबटाटा, कांदा आणि लसूण\nबरेच लोक बटाटे इतर भाज्या फ्रीजमध्ये ठेवतात. अशा वेळी फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे डायबिटिसच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकतात. बटाट्याचा स्टार्च गोठवून साखरेत बदलतो. बटाटे फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी कागदी पिशवीत ठेवून मोकळ्या जागी ठेवा. याशिवाय कांदा आणि लसूण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर गोष्टी खराब होतात. फ्रिजला वास येतो.\nतुम्ही पदार्थांमध्ये आणि औषध म्हणून मधाचा वापर केला असेल. खूप कमी लोक रोज मध वापरतात. मग अशा वेळी अनेकजण खराब होण्याच्या भीतीने फ्रीजमध्ये मध साठवून ठेवतात. पण असं करु नका हे चुकीचं आहे. मध फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रीजमध्ये ठेवल्याने मधात क्रिस्टल्स तयार होतात. असा मध खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला फायद्याऐवजी तोटाच होतो.\nतिने 13 किलो कसं कमी केलं, जाणून घ्या वजन कमी करण्याचा तिचा प्रवास आणि रहस्य\nक्रीम कशाला, आयुर्वेदिक औषधंच त्वचा चमकदार ठेवतात. जाणून घ्या कायमस्वरूपी उपाय.\nतुमच्या जोडीदाराबाबत पझेसिव्ह होण्यापासून स्वतःला थांबवा.\nसांधेदुखी, सर्दी-खोकल्या पासून आराम देईल हे वेदनाशामक तेल. असं घरीच बनवा\nअशक्तपणा किंवा ॲनिमिया ह्यावर काय खावं ह्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर\nकच्चा मध खरोखरच डायबिटिसचा धोका कमी करू शकतो का खरं काय सांगतं अमेरिकन संशोधन.\nसर्दी-खोकला झाल्यास दुध आणि दुग्धजन्य पदार्थ खावेत की खाऊ नयेत\nतुमच्या वाढत्या रागाचं कारण प्रदूषण याविषयी मानसिक आरोग्य तज्ञ काय म्हणतात वाचा.\nकॉफी विथ लेमन सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे, पण लेमन कॉफी वजन कमी करायला मदत करू शकते\nतिने 13 किलो कसं कमी केलं, जाणून घ्या वजन कमी करण्याचा तिचा प्रवास आणि रहस्य\nक्रीम कशाला, आयुर्वेदिक औषधंच त्वचा चमकदार ठेवतात. जाणून घ्या कायमस्वरूपी उपाय.\nहिवाळ्यात हात फुलासारखे मऊ कोमल ठेवा. घरच्या घरी करा ह्या टीप्स मुलायम त्वचा.\nरोजच्या जगण्याचं ओझं वाटतं आधी हे वाचा आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या\nएका सुप्रसिद्ध मानसिक आरोग्यतज्ज्ञाकडून ऐका आठवडाभराचा मानसिक थकवा दूर करण्याचे उपाय \nसोप्या इनडोअर व्यायामांच्या मदतीने हिवाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा.\nतुमच्या जोडीदाराबाबत पझेसिव्ह होण्यापासून स्वतःला थांबवा.\nसांधेदुखी, सर्दी-खोकल्या पासून आराम देईल हे वेदनाशामक तेल. असं घरीच बनवा\nएक किवी रोज खा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा. आयुष्यभर हे लक्षात ठेवा.\nअशक्तपणा किंवा ॲनिमिया ह्यावर काय खावं ह्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर\nमराठी हेल्थ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अधिकृत आणि विश्वासार्ह लेखांद्वारे आरोग्य संबंधित टिप्स, वजन कमी करण्याच्या टिप्स, फिटनेस आणि योग शिका आणि निरोगी राहण्यासाठी दररोज बरंच काही मिळवा.\nअपराधीपणा तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ह्यातून असं लवकर बाहेर पडा.\nनातं टिकवायचं तर ह्या अवास्तव अपेक्षा आजच बंद करा. नाहीतर नातं नक्की तुटणार\nअशक्तपणा किंवा ॲनिमिया ह्यावर काय खावं ह्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0,_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2022-12-09T16:13:53Z", "digest": "sha1:TKKQSRDY6DXXY7CXHY6MUGO5RFCA45UD", "length": 8494, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसाचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट\nझनक झनक पायल बाजे (१९५५)\nदो आँखे बारा हात (१९५७)\nश्री ४२० आणि देवदास (१९५५)\nमदर इंडिया आणि मुसाफिर (१९५७)\nलाजवंती आणि कारीगार (१९५८)\nजिस देश मे गंगा बहती है आणि कानून (१९६०)\nसाहिब बीबी और गुलाम (१९६२)\nशतरंज के खिलाडी (१९७७)\nकस्तुरी आणि जुनून (१९७८)\nगंगा जमुना आणि प्यार की प्यास (१९६१)\nमेरे मेहबूब आणि गुमराह (१९६३)\nयादें आणि गीत गाया पत्थरों ने (१९६४)\nऊंचे लोग आणि गाइड (१९६५)\n(१९६५ नंतर बंद झाले)\nसलिम लंगडे पे मत रो (१९८९)\nदिक्षा आणि धारावी (१९९१)\nसुरज का सातवा घोडा (१९९२)\nहजार चौरासी की मा (१९९७)\nदिल चाहता है (२००१)\nद लेजंड औफ भगत सिंग (२००२)\nखोसला का घोसला (२००६)\nदो दूनी चार (२०१०)\nदम लागा के हईशा (२०१५)\nहा साचा कोसळलेल्या स्थितीत (collapsed) दाखवण्यासाठी हे वापरा: {{राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट|state=collapsed}}\nहा साचा पूर्ण उघडलेल्या स्थितीत (expanded) दाखवण्यासाठी हे वापरा: {{राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट|state=expanded}}\nजर साचा लावलेल्या पानावर ह्यासारखा दुसरा साचा असेल तर हा साचा कोसळलेल्या स्थितीत दाखवण्यासाठी हे वापरा: {{राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट|state=autocollapse}}\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार साचे\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०२० रोजी २३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/atf-6.html", "date_download": "2022-12-09T15:44:36Z", "digest": "sha1:CH22IM5V3FXYHGTFYGPWQ6RC4Q4VRPIS", "length": 6181, "nlines": 58, "source_domain": "www.mynagar.in", "title": "ATF च्या किंमती वाढल्याचा परिणाम, 6 महिन्यांपासून सलग वाढत आहेत किंमती", "raw_content": "\nATF च्या किंमती वाढल्याचा परिणाम, 6 महिन्यांपासून सलग वाढत आहेत किंमती\nविमानाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना आता जास्त भाडे द्यावे लागणार आहे. कारण तेल कंपन्यांनी एअर टर्बाइन फ्युएल (ATF) च्या किंमती वाढवल्या आहेत. गेल्या 6 महिन्यांत त्याचे दर 30% वाढले आहेत.\nदिल्लीत प्रति किलोलीटरमध्ये 3.6% वाढ\nताज्या प्रकरणात दिल्लीत एटीएफच्या किंमतीत गुरुवारी 3.6 टक्क्यांनी वाढ झाली. यामुळे त्याची किंमत प्रति लिटर 68 हजार 262 रुपयांवर पोहोचली आहे. जानेवारीत त्याची किंमत 50 हजार 979 रुपये होती. त्यानंतर तेल कंपन्या सतत त्याचे दर वाढवत आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सांगितले की, गुरुवारी किंमती वाढवण्यात आल्या. ही कंपनी एटीएफची सर्वात मोठी पुरवठा करणारी कंपनी आहे.\nजागतिक तेलाच्या किंमती वाढत आहेत\nतेलाच्या वाढत्या किंमतींमागे कारण होते की, जागतिक स्तरावर तेलांचे दर सतत वाढत आहेत. म्हणूनच तेल कंपन्यांनी येथे किंमती वाढवायला सुरुवात केली आहे. दिल्लीत त्याचे दर 68 हजार 262 रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकातामध्ये हे 3.27% टक्क्यांनी वाढून 72 हजार 295 रुपये झाली आहे, तर मुंबईत ती 3.77% वाढून 66 हजार 483 रुपये झाली आहे. चेन्नईमध्येही त्याची किंमत फक्त 66 हजार 483 रुपये आहे.\nकिंमती आणखी वाढू शकतात\nआकडेवारीनुसार जेट इंधनाच्या किंमती आणखी वाढू शकतात. जानेवारीत फेब्रुवारीत प्रति किलोलीटर 50 हजार 979 ची किंमत घसरून 53 हजार 795 रुपयांवर गेली होती. मार्चमध्ये मात्र ती पुन्हा वाढून 59 हजार 400 रुपयांवर गेली आणि एप्रिलमध्ये ती प्रति किलोलीटर 58 हजार 374 रुपयांवर पोचली. मेमध्ये ती वाढून 61 हजार 690 रुपये झाली तर जूनमध्ये ती 64 हजार 118 रुपयांवर पोहोचली होती.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/nilesh-lanke-corona-money/", "date_download": "2022-12-09T16:55:35Z", "digest": "sha1:YEUFHR5E74NYK4FM2MC254LGM5MBULNZ", "length": 7557, "nlines": 57, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "Nilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…” nilesh-lanke-corona-money", "raw_content": "\nNilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…”\nकोरोना काळात आमदार निलेश लंके यांनी लोकांना केलेली मदत नागरिक आजपर्यंत विसरु शकलेले नाही. कोरोना काळात निलेश लंके हे अनेकदा कोविड सेंटरमध्ये झोपल्याचे दिसून आले. पण त्यांच्या या मदतीवर भाजपकडून वारंवार टीका केली जात आहे. आता पुन्हा निलेश लंके भाजपच्या निशाण्यावर आले आहे.\nकोरोना सेंटरच्या नावाखाली काही लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसा जमा केला. त्या पैशातूनच लोकांची मते मिळवण्यासाठी मोहटादेवीचे दर्शन घडविले होते. सुपे एमआयडीसीतून हफ्ते गोळा करुन तसेच त्या पैशाचा वापर तालुक्यात दहशत निर्माण करण्यासाठी केला जातो, असे भाजपचे नेते सुजित झावारे यांनी म्हटले आहे.\nतसेच मलाही लोकांना देवदर्शन घडवून आणावे वाटते, पण त्यासाठी पैसा कुठून आणायचा, असे म्हणत मागील अडीच वर्षात फक्त जाहिरातबाजी झाली. एकतरी मोठे काम दाखवा, अशी टीका झावारे यांनी अप्रत्यक्षपणे निलेश लंके यांच्यावर केली आहे. त्यांनी यावेळी लंकेंचे नाव घेणे टाळले आहे.\nकोणतेही काम न करता त्यांची जाहिरात बाजी करुन श्रेय घेण्याचे काम सध्या तालुक्यात सुरु आहे. जलजीवन मिशनसाठी आलेल्या निधीचे श्रेय हे खासदार सुजय विखे पाटील यांचेच आहे. पण विरोधक जाहिरातबाजी करुन असे दाखवत आहे, जसं त्यांनीच हा निधी आणला, असे सुजित झावरे यांनी म्हटले आहे.\nपुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोना सेंटरच्या नावाखाली त्यांनी अफाट माया जमवली. त्या पैशाचा वापर आता ते करताना दिसून येत आहे. देवदर्शन फक्त राजकीय हितासाठी आणि मतांसाठी आहे. हे जनतेला माहिती आहे. मागील अडीच वर्षात तालुक्यात एकही मोठे काम झालेले नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपची सरकार आहे, त्यामुळे विकासकामे आमच्या सरकारच्या माध्यमातून होताय.\nपवार कुटुंबाशी खुप जवळचे संबंध असल्याचे दाखवले जात आहे. मग त्यांच्या जवळीकतेचा फायदा जनतेला का करुन देत नाही. त्यांच्या माध्यमातून एखादे विकासकाम तालुक्यासाठी का केले नाही. ते सत्तेत असताना एकही मोठी विकास कामे येथे झाले नाही, असे सुजित झावरे यांनी म्हटले आहे.\nकाँग्रेसला वाईट काळातच दलितांची आठवण का येते हेच त्यांचं खर प्रेम आहे का हेच त्यांचं खर प्रेम आहे का\nबिग ब्रेकिंग: लवकरच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची ‘महाप्रबोधन यात्रा’,ठाण्यातून होणार सुरुवात\n‘आता राऊतांनीच जरा शांततेची भूमिका घ्यावी’ – दीपाली सय्यद\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%B9-%E0%A4%AD-%E0%A4%AA-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-09T15:29:51Z", "digest": "sha1:NQRO6HNXLO4PUXFI3ARVCUV3YAOS7I7Y", "length": 12240, "nlines": 94, "source_domain": "baramatizatka.com", "title": "झी टॉकीज फेम ह.भ.प. शिवलीलाताई पाटील बार्शी यांचे स्व. सौ. लता राऊत यांचे पुण्यस्मरण निमित्त सुश्राव्य किर्तन. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर झी टॉकीज फेम ह.भ.प. शिवलीलाताई पाटील बार्शी यांचे स्व. सौ. लता राऊत...\nझी टॉकीज फेम ह.भ.प. शिवलीलाताई पाटील बार्शी यांचे स्व. सौ. लता राऊत यांचे पुण्यस्मरण निमित्त सुश्राव्य किर्तन.\nकण्हेर सोसायटीचे माजी चेअरमन व पश्चिम महाराष्ट्र नाभिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राऊत यांच्या धर्मपत्नी तर कुमार महाराष्ट्र चंपियन पैलवान सुरज राऊत यांच्या मातोश्री यांचे प्रथम पुण्यस्मरण.\nमाळशिरस ( बारामती झटका )\nकण्हेर ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन व पश्चिम महाराष्ट्र नाभिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राऊत व कुमार महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सुरज राऊत यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. लता विठ्ठल राऊत यांचे प्रथम पुण्यस्मरण मंगळवार दि. 05/10/2021 रोजी होणार आहे. त्यानिमित्त समाज प्रबोधनकार झी टॉकीज फेम ह. भ. प. शिवलीलाताई पाटील, बार्शी यांचे सुश्राव्य किर्तन सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम व अटींचे पालन करून होणार आहे. दु. ११ वाजता पुष्पवृष्टी करून प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न होणार आहे.\nश्री. तुकाराम शंकर राऊत व सौ. लीलावती तुकाराम राऊत त्यांना दोन मुले श्री. विठ्ठल व श्री. रामदास अशी आहेत. त्यापैकी श्री. विठ्ठल राऊत यांचा चाकाटी गावचे अंबादास ननवरे यांची कन्या लताबाई ननवरे यांच्याशी 1996 साली विवाह झालेला होता. श्री. विठ्ठल व सौ. लता यांना पै. शुभम व पै. सुरज अशी दोन मुले आहेत.\nराऊत घराण्यांमध्ये पहिल्यापासून पहिलवानकीचा नाद होता. तुकाराम राऊत आणि विठ्ठल राऊत यांनी त्या काळामध्ये मोठमोठ्या मल्लांशी कुस्त्या करून नाव कमावलेले होते. विठ्ठल राऊत हे माळशिरस प्रशाला माळशिरस येथे शिक्षक म्हणून प्रयोगशाळेत कार्यरत आहेत. सध्या पश्चिम महाराष्ट्र नाभिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी नाभिक संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे पद भूषविलेले आहे. त्यांचे मुळगाव कण्हेर आहे. या गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन पद भूषविलेले आहे.\nघराण्यातील पैलवानकीचा वारसा आपल्या मुलांनी जपावा, अशी स्वर्गीय सौ. लता राऊत यांच्याबरोबर राऊत परिवाराची इच्छा होती. त्याप्रमाणे कुस्ती क्षेत्रांमध्ये पैलवान शुभम व पैलवान सुरज यांनी कमी वयात कुस्ती क्षेत्रात जास्त प्रगती केलेली आहे. पैलवान सुरज याने नाशिक येथे 2011 साली कुमार महाराष्ट्र चॅम्पियन किताब मिळवलेला होता. त्यावेळेला लता राऊत यांना आपल्या मुलांच्या कुस्ती क्षेत्रातील कामगिरीबद्दल अभिमान वाटत असे. मुलांनी अनेक पदके व बक्षिसे मिळवलेली आहेत. गेल्या वर्षी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने लता राऊत यांचे दुःखद निधन झाले. राऊत परीवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. स्वर्गीय लता राऊत यांच्या पश्चात शुभम व सुरज यांची कुस्ती क्षेत्रात घोडदौड सुरूच आहे. सिद्धेवाडी ता. मिरज, जि. सांगली या ठिकाणी सुरज याने चांदीची गदा मिळवली परंतु, गदा पाहण्याकरता आई स्वर्गलोकी गेलेल्या होत्या. त्याचे शल्य कायम मनामध्ये राहत आहे.\nवर्षश्राद्ध होण्याच्या आत लग्न करणे गरजेचे असल्याने पैलवान शुभम राऊत यांचा इंदापूर तालुक्यातील साक्षी ठोंबरे यांच्याशी दोन महिन्यापूर्वी विवाह झालेला आहे . काळ थांबत नाही, बघता बघता सौ. लता विठ्ठल राऊत यांना वर्ष पूर्ण होत आहे‌ त्यानिमित्त राऊत परिवार यांनी पुण्यतिथीचा कार्यक्रम घेतलेला आहे.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleरत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल ला 11,111/- रुपयाची देणगी .\nNext articleखुडूस येथील कालकथित ज्ञानदेव उर्फ बापू लोंढे यांच्या जयंतीनिमित्त मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://khetigaadi.com/compare-tractor/farmtrac-xp_37-champion-and-escorts-powertrac-alt-3500/mr", "date_download": "2022-12-09T15:15:54Z", "digest": "sha1:T5YSM2RI5NNSNJ6DH3BKUDOBX2NB3QA4", "length": 7860, "nlines": 231, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Compare Tractor in India: Comparison Escorts Powertrac ALT 3500 vs Farmtrac XP-37 Champion", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nनवीन हार्वेस्टर वापरलेले हार्वेस्टर\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nविस्तृत ट्रॅक्टरची तुलना करा\nट्रैक्टर संबंधी जानकारी के लिए फॉर्म भरे\nपुढे जाऊन आपण खेतीगाडीला स्पष्टपणे सहमती देता नियम आणि अटी आणि गोपनीयता धोरण\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/10/21/aavishkar/", "date_download": "2022-12-09T15:28:25Z", "digest": "sha1:WZ23FD4TXYCIFWZ6VWMWANGJOOPIUSIL", "length": 21666, "nlines": 99, "source_domain": "kokanmedia.in", "title": "दिवाळीनिमित्त दिव्यांगांच्या कलाविष्कारात लॉकडाउनमध्येही खंड नाही; 'आविष्कार'च्या वस्तू विकत घेण्याचे आवाहन - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nदिवाळीनिमित्त दिव्यांगांच्या कलाविष्कारात लॉकडाउनमध्येही खंड नाही; ‘आविष्कार’च्या वस्तू विकत घेण्याचे आवाहन\nरत्नागिरी : गेले काही महिने करोना आणि त्यामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्व शाळा बंद आहेत. या काळात सामान्य विद्यार्थ्यांच्याच शिक्षणाची अडचण झाली आहे, तिथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अडचणींची कल्पनाच केलेली बरी; मात्र रत्नागिरीतील आविष्कार संस्थेतील श्यामराव भिडे कार्यशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी मात्र या कठीण काळातही आपली परंपरा राखली आहे. दर वर्षी हे विद्यार्थी दिवाळीसाठी कलात्मक वस्तूंची निर्मिती करतात. संस्थेतर्फे या उत्पादनांची विक्री केली जाते. यंदाही या विद्यार्थ्यांनी परंपरा घरूनच काम करून राखली आहे. संस्थेची वेबसाइटही अद्ययावत करण्यात आली असून, तेथे या उत्पादनांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.\nश्यामराव भिडे कार्यशाळे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी सांगितले, की करोनामुळे सर्वसामान्य विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असले, तरी सर्वच दिव्यांग विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत. किंबहुना सर्वच दिव्यांगानां ऑनलाइन शिक्षण लागूदेखील होत नाही. म्हणूनच कार्यशाळेने विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि प्रशिक्षण निरंतर चालू राहण्याकरिता विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे लहान-लहान भाग करून विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरी देण्याची व्यवस्था केली. वस्तूंची निर्मिती अचूक आणि सुबक होण्याच्या दृष्टीने कार्यशाळा व्यवस्थापक फोन, गृह भेटीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. त्याचप्रमाणे त्या कृतीचा प्रत्यक्ष व्हिडिओ तयार करून पालकांद्वारे विद्यार्थ्यांना पोहोचविला जात आहे.\nवस्तूंच्या निर्मितीकरिता लागणारा कच्चा माल पालकांना संस्थेमध्ये बोलावून किंवा काही प्रसंगी व्यवस्थापक विद्यार्थ्यांच्या घरी नेऊन देत आहेत. त्यापासून करावयाच्या वस्तूनिर्मितीचे प्रत्यक्ष प्रशिक्षणही दिले जात आहे. या लॉकडाउन काळामध्ये चालू असलेल्या उपक्रमांचे सर्वत्र स्वागत होत असून, पालक आणि विद्यार्थीदेखील यामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने सहभागी होताना दिसत आहेत, असे वायंगणकर यांनी सांगितले.\nविद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून प्रति वर्षी विविध वस्तू तयार होत असतात. या वस्तूनिर्मितीकरिता त्यांना कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. या वर्षी यामध्ये खंड पडणार अशी शंका येत होती. परंतु या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, व्यवस्थापक, पालक आणि कार्यशाळा जोडलेले असतात आणि म्हणूनच दिवाळीकरिता विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून विविध वस्तूंची निर्मिती कमी प्रमाणात का होईना, पण करण्यात आली आहे, असे वायंगणकर म्हणाले.\nसध्या श्री. श्यामराव भिडे कार्यशाळेमध्ये आकाश कंदील, रंगीबेरंगी आणि विविध आकाराच्या मेणबत्त्या-पणत्या, आयुर्वेदिक उटणे, उटणे वडी, लहान-लहान आकर्षक आकाशकंदील, ग्रीटिंग कार्ड, विविध प्रकारची फुले, प्रेझेंट पाकिटे, इत्यादी वस्तू विक्रीकरिता उपलब्ध आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या ऑर्डर कुरियरद्वारेपाठविल्या जात आहेत. प्रति वर्षीप्रमाणे याही वर्षी दिव्यांग विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या या वस्तू खरेदी करून आशेचा किरण अधिक तेजोमय करू या, असे आवाहन वायंगणकर यांनी केले आहे.\nघटस्थापनेचे औचित्य साधून आविष्कार संस्थेची वेबसाइट अद्ययावत करण्यात आली. संस्थेमध्ये सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यावर दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांचीही माहिती तेथे आहे. http://aavishkar-ratnagiri.org/ या वेबसाइटला भेट देऊन माहिती घ्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सीए बिपिन शहा यांनी केले आहे.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nकीर्तनसंध्या देणगी सन्मानिका उपलब्ध\nस्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त १८ डिसेंबरला रत्नागिरी-पावस पदयात्रा\nप्रकल्पांमुळे कोकणासमोर निर्माण झालेले प्रश्न\nमाणगावचे श्री दत्त मंदिर\nअवधूत संप्रदाय : सद्गुरू दत्तभक्तीचा सुंदर आविष्कार\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nArtआविष्कारकलादिवाळीदिव्यांगरत्नागिरीशिक्षणश्यामराव भिडे कार्यशाळासचिन वायंगणकरDivyangDiwaliRatnagiri\nPrevious Post: रत्नागिरीत २९, तर सिंधुदुर्गात ३१ नवे करोनाबाधित\nNext Post: श्रीसूक्त अनुवाद – ऋचा सहावी\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.xyz/rakhi-sawant-viral-video/", "date_download": "2022-12-09T15:03:40Z", "digest": "sha1:SMXPPXD4NTW3DMGUQZ5S6R7ZJG4OWTZL", "length": 9455, "nlines": 50, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "अभिनेत्री राखी सावंतने भर रस्त्यात केला कं'डोमचा प्रचार, एक जण म्हणाला, \"हे कसं वापरायचं?\"", "raw_content": "\nअभिनेत्री राखी सावंतने भर रस्त्यात केला कं’डोमचा प्रचार, एक जण म्हणाला, “हे कसं वापरायचं\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. \nबॉलिवूड इंडस्ट्रीत आज जेवढ्या अभिनेत्री काम करत आहेत त्या आपापल्या सोशल मीडियावरच तेवढ्या कार्यरत असतात. फार काही कुटाने करत नाहीत. पण एक अभिनेत्री कम पण मनोरंजन करणारी आहे जी सतत काही न काही चर्चेत येणारं विधान म्हणा किंवा गोष्टी करत असते. तिचं नाव आहे राखी सावंत ( Rakhi Sawant )\nराखी सावंत म्हंटल की सगळ्यांना आधी एकच डोक्यात येतं की आता कोणत्या गोष्टी साठी चर्चेत आलेली आहे. कारण रोज ती काही न काही गोष्टी वरून चर्चेत असतेच. तर यावेळी ही तिने एक गोष्ट केली आहे. ती म्हणजे पब्लिक प्लेस मध्ये एकाच्या हातावर कं’डो’म टेकवला. त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या चला.\nSee also बिग बॉस च्या घरात ही अभिनेत्री लग्न करण्याआधीच झाली होती गरोदर, त्यानंतर जे झाले ते...\nबिग बॉस 14( bigg boss ) च्या घराबाहेर पडल्यानंतरही राखी सावंतची मजा करायाची सवय काही संपलेली नाही. ती आजही त्याच मूडमध्ये दिसते. राखी सावंतच्या स्टाईलमुळे चाहत्यांना खूप हसू येतं. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\nया व्हिडिओमध्ये राखी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांचं हसू अनावर झालं आहे. या व्हिडिओमध्ये राखी कं’डो’मची जाहिरात करताना दिसत आहे, तीही अगदी मजेदार पद्धतीने.\nराखी बनली इंटरनॅशनल मॉडेल : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या राखी सावंतच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, राखी हातात कं’डो’म’चं पॅकेट घेवून उभी होती. तिने लाल रंगाचे जिमचे कपडे परिधान केले आहेत. ती म्हणतेय की, ‘दुबईचा माल आहे, अरे मी आंतरराष्ट्रीय मॉडेल बनले. या हबीबी या हबीबी, लेजा कभी भी….’ त्याचवेळी गर्दीतल्या एका व्यक्तीने राखीला प्रश्न विचारला की, हे कसं वापरायचं\nSee also फक्त 125 रुपये होती ‘तारक मेहता..’ मधील बबिताजींची पहिली पगार, आता एक एपिसोडसाठी घेते एवढी फिस...\nराखी सावंतचं गाणं नुकतंच रिलीज झालं : राखी सावंत बिग बॉस 14 घराच्या बाहेर आल्यापासून सतत चर्चेत आहे. जेव्हा जेव्हा तिला स्पॉट केलं जातं तेव्हा ती मजेदार पद्धतीने लोकांना खूप हसवते. नुकतंच राखीचं नवीन गाणंही रिलीज झालं आहे. ‘मेरे ड्रीम में तेरी एंट्री …’ हे गाणं लोकांनाही खूप आवडलं आहे. रोज राखी तिच्या गाण्याचं प्रमोशन करताना दिसत असते.\nराखी सावंत सारखी चर्चेत राहण्यासाठी काही ही करणारी कलाकार अजून तरी बॉलिवूड आणि प्रेक्षकांनी दुसरी कुणी बघितली नसेल. तर असं आहे हे प्रकरण. बाकी काळजी घ्या सुरक्षित रहा. स्टार मराठी कडून यशस्वी भविष्यासाठी खूप शुभेच्छा.\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nकोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे…\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nMS धोनी IPL २०२३ नंतर निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियात सामील होणार, BCCI लवकरच यावर निर्णय घेऊ शकते..\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nएका शिक्षिकेने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रीत अधुरी’ साठी दुसऱ्या शिक्षिकेने केली तिसऱ्या शिक्षिकेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/horoscope-today-august-7-2022/", "date_download": "2022-12-09T15:13:49Z", "digest": "sha1:O6GI2G5LBS2WNMHUAHHNU3YHJ3NHDD64", "length": 5047, "nlines": 26, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "Horoscope Today, August 7, 2022", "raw_content": "\nआजचे राशीभविष्य,ऑगस्ट ७, २०२२\nमेष : प्याल्यांचा राजा\nप्रिय मेष, व्यावसायिक कार्यात केलेल्या प्रयत्नांचे सुखद परिणाम मिळतील. तर, कठोर परिश्रम करा. आपले संपर्क स्रोत आणि जनसंपर्क सुधारण्याची गरज आहे.\nवृषभ : भाग्योदयाचे चाकप्रिय तौरिअन्स, तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. अडकलेले पैसे मिळू शकतात. व्यवसायात चांगले पैसे कमावू शकता.\nमिथुन : छडीचे आठ\nघरगुती आघाडीवर काही वाद होऊ शकतात. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर आपला अभिप्राय देणे टाळण्याचा प्रयत्न करा. घरातील मोठे सदस्य आपल्या सर्व कामाचे कौतुक करतील.\nकर्क : सात कप\nप्रिय कर्क राशीच्या लोकांनो, तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल आणि तुम्ही आकर्षणाचे केंद्र व्हाल. आपल्या नात्यात अधिक प्रयत्न करावे लागतील.\nआज तुम्ही तुमच्या पार्टनरला गिफ्ट देऊ शकता. प्रेम संबंध सुधारतील. संबंध सुधारतील आणि परस्पर प्रेम वाढेल. नवे प्रेमही मिळू शकते.\nकन्या : कपाचे पान\nप्रिय कन्या राशीच्या लोकांनो, कामाच्या ठिकाणी ठगांपासून सावध राहा. व्यवसायात तेजी येईल. परदेशातून नोकरीची ऑफर मिळू शकते. उच्च अधिकारी आपल्या कामाचे कौतुक करतील.\nभौतिक सुखांवर पैसे खर्च करता येतील. मात्र, गरजेपेक्षा जास्त खर्च केल्यास अडचणी येऊ शकतात, हे लक्षात ठेवावे लागेल.\nवृश्चिक : नऊ तलवारी\nप्रिय विंचू, घरात सुरू असलेले वाद मिटतील. रोमँटिक आघाडीवर, भागीदारांमध्ये अपार प्रेम, आपुलकी आणि विश्वास असेल.\nप्रिय धनु राशीच्या लोकांनो, जोडीदाराच्या नावावर गुंतवणूक केल्यास आर्थिक लाभ होतील. प्रेम प्रकरणांसाठी दिवस चांगला जाईल.\nमकर : नऊ कपाचे\nप्रिय मकर राशीच्या लोकांनो, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यांना मधुमेह किंवा थायरॉइडचा त्रास आहे, त्यांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी.\nकुंभ : दोन कप्पे\nआर्थिक बाजू आज मजबूत होईल. आपल्या पगारात थोडी वाढ होईल. तांत्रिक कामात लाभ होईल. व्यवसायासाठी प्रवास करताना आपल्या बजेटचा विचार सुज्ञतेने करा.\nमीन : दहा छड्या\nप्रिय मीन राशीच्या लोकांनो, तुम्हाला तुमच्या लव्ह पार्टनरला समजून घेण्याची गरज आहे. आपल्या गरजा जोडीदाराशी शेअर करा. नातं अधिक दृढ करण्यासाठी अधिक समर्पणाची गरज असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/blog-post_76.html", "date_download": "2022-12-09T16:34:22Z", "digest": "sha1:SMMIJMLYVOITMW32XRO6QOSYEPOJCTAN", "length": 6331, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "पवार कुटुंबाचा अनेक साखर कारखान्यांत घोटाळा, रोहित पवारांचीही चौकशी करा", "raw_content": "\nपवार कुटुंबाचा अनेक साखर कारखान्यांत घोटाळा, रोहित पवारांचीही चौकशी करा\nमुंबई - महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळा प्रकरणात ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Deputy CM Ajit Pawar) मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या सातार्‍यातील जरंडेश्‍वर कारखान्यावर (Jarandeshwar Sugar Mills) जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्यावरही धक्कादायक आरोप केले आहेत. पवार कुटुंबियांनी अनेक साखर कारखान्यांच्या व्यवहारांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. Maharashtra State Co-operative Bank (MSCB) scam\nरोहित पवार यांनी कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करण्याच्या व्यवहारामध्ये घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या कारखान्याच्या विक्रीदरम्यान किंमत कमी करत रोहित पवारांनी घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. राज्य सहकारी बँकेत पवार कुटुंबाने घोटाळा केल्याचंही सोमय्या म्हणालेत. शिखर बँकेत घोटाळा करुन पवार कुटुंबाने अनेक कारखाने लाटल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.\nरोहित पवार यांनी कन्नड सहकारी साखर कारखाना ज्या पद्धतीने राज्य सरकारी बँकेच्या लिलावामध्ये मॅन्युप्युलेशन करुन गडबड करुन 50 कोटी रुपयांना विकत घेतला. बारामती अ‍ॅग्रो साखर कारखाना त्यांनी विकत घेतला. याचा पण तपास व्हायला हवा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा यामध्ये मोठा तोटा झाला आहे. हा व्यवहार म्हणजे पवार कुटुंबाचा मोठा घोटाळा आहे. या व्यवहारांची चौकशी व्हायला हवी असेही सोमय्या म्हणाले.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/13066/", "date_download": "2022-12-09T15:58:29Z", "digest": "sha1:HHDDKB7HSEYKOSEVLVZICVIZUJDUVXIE", "length": 9125, "nlines": 181, "source_domain": "dmedia24.com", "title": "याठिकाणी कचरा टाकल्यास 500 रु दंड आकारण्यात येईल", "raw_content": "\nयाठिकाणी कचरा टाकल्यास 500 रु दंड आकारण्यात येईल\nयाठिकाणी कचरा टाकल्यास 500 रु दंड आकारण्यात येईल\nबेळगाव: महानगरपालिका व्याप्तीतील कंग्राळी बुद्रुक गावातील शास्त्रीनगर येथे मोठे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊन दुर्गंधीचे वातावरण तयार झाले होते. यामुळे या भागामध्ये डेंगू, मलेरिया अशा अनेक प्रकारच्या रोगराईचा सामना स्थानिकांना करावा लागत होता .\nयासंदर्भात स्थानिकांनी अनेक वेळा महानगरपालिका व लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली होती. तरी देखील महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले होते शुक्रवारी बजरंग दलाचे कार्यकर्ते अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक युवकांनी स्वच्छ भारत अभियान करत या कचऱ्याच्या ठिकाणी फलक उभारण्यात आले व त्यावर लिहिण्यात आले की येथे कचरा टाकणाऱ्याला 500 रुपयेचा दंड आकारण्यात येईल. व कंग्राळी गावातील नागरिकांना या ठिकाणी कचरा न टाकण्याची विनंती करण्यात आली.\nयावेळी किरण कोकितकर, सुमित सुतार, महेश कोकितकर, रितेश आमटे, रोहित धामणेकर, नरेश पाटील, दीपक धामणेकर, चंद्रशेखर वकुंद,विशाल केरूडकर उपस्थित होते.\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nगायींची अवैद्य तस्करी लवकरात लवकर थांबवावी यांनी केली मागणी\nअतिवृष्टीने नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता सर्वती खबरदारी\nनिर्मला सीतारमण यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nराज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांच्या शपथविधी व दीक्षांत समारंभ संपन्न\nबेळगावच्या त्रिमूर्ती खेळणार मिनी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%95/", "date_download": "2022-12-09T16:38:27Z", "digest": "sha1:JQDCLJVWCOPASM3KWTMLAUOE2E3J3XGN", "length": 17867, "nlines": 232, "source_domain": "etaxwala.com", "title": "आपल्या जागेत एटीएम सुरू करा आणि घरबसल्या पैसे कमवा - ETaxwala", "raw_content": "\nआपल्या जागेत एटीएम सुरू करा आणि घरबसल्या पैसे कमवा\nमित्रांनो, आजच्या काळात बहुतेक लोक त्यांच्याकडे रोकड ठेवत नाहीत, कारण त्यांचे स्वत:चे एटीएम आहे आणि आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक ठिकाणी एटीएम सुविधा उपलब्ध आहे जेणेकरुन २४ तास, दिवसातून सात दिवसांत पैसे सहज काढता येतील. आजही एटीएम बसवण्याचे काम सर्वत्र सुरू आहे आणि आपल्याकडे काही जमीन असल्यास आपल्याकडे एटीएम मशीन्स बसवण्याचे काम करणार्‍या अशा काही बड्या कंपन्या तुमच्या मदतीने एटीएम मशीन आपल्या जागेवर लावतात. एटीएम मशीन कसे बसवायचे आणि पैसे कसे कमवायचे ते जाणून घेऊया.\nएटीएम मशीन स्थापित करण्यासाठी आवश्यक जागा\nएटीएम मशीन स्थापित करून पैसे मिळविण्यासाठी आपल्याकडे कमीतकमी ५० ते ८० चौरस फूट जमीन असणे आवश्यक आहे. आणि लक्षात ठेवा आपण वापरत असलेल्या जागेची पातळी तळाशी असेल आणि लोक तिथे सहज पोहोचू शकतील. एटीएम मशीनच्या बाहेर कमीतकमी एवढी जागा हवी जेथे सहज गर्दी असल्यास लोक उभे राहू शकतात.\nएटीएम मशीन बसविण्यासाठी लीज करार\nआपण ज्या जागेवर एटीएम मशीन स्थापित कराल त्या सर्व गोष्टीचा भाडेपट्टी करारावर उल्लेख आहे. या लीज करारामध्ये जमीन मालकाचे सर्व तपशील असतील आणि एटीएम मशीन कंपनीला दरमहा जमीन मालकाला किती भाडे द्यावे लागणार हेदेखील यात नमूद केले जाते. आपल्याला प्रत्येक तीन ते पाच वर्षात आपल्या जागेच्या लीज कराराचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. नूतनीकरणानंतर, सर्व तपशील नवीन स्वरूपात पुन्हा तयार केले जातात.\nएटीएम मशीन्स बसविण्यासाठी आवश्यक\nआपल्या जमिनीवर एटीएम मशीन स्थापित करण्यासाठी, आपल्याला काही खास गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल, ज्याचे या प्रकारे वर्णन केले आहे.\nएटीएम मशीन जिथे स्थापित केले जाते तेथे चोवीस तास वीज असावी लागते. आणि कमीतकमी आपल्याला एक किलोवॅटची वीज जोडणी घ्यावी लागेल. जिथे आपण एटीएम बसवत आहात तिथे दररोज किमान शंभर एटीएम व्यवहार झाले पाहिजेत, तरच ते मानक निकषांतर्गत येतील. ज्या एटीएमची स्थापना होईल तेथे त्याची छप्पर किमान काँक्रीटची बनलेली असावी.\nदुसर्‍या बँकेचे एटीएम मशीन जिथे असेल ते एटीएम मशीन स्थापित केले आहे त्या जागेच्या सुमारे शंभर मीटरच्या रेंजमध्ये पूर्व-स्थापित केले जाऊ नये. एटीएम मशीन अंतर्गत क्षेत्र स्वच्छ असले पाहिजे जेणेकरुन लोकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये.\nआपण ज्या ठिकाणी एटीएम मशीन स्थापित करत आहात त्या ठिकाणी तेथील लोकांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही, यासाठी आपल्याला प्राधिकरणाकडून एनओसी घेणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एटीएम मशीनच्या बाहेर रोलिंग शटर असणे फार महत्त्वाचे आहे. आपण ज्या ठिकाणी एटीएम मशीन स्थापित करणार आहात तेथे सर्व बाजूंनी व्हिडिओ रेकॉर्डिंग तयार केले जावे लागेल आणि ते अर्ज करताना पाठवावे लागेल.\nआज, देशात तीन मोठ्या कंपन्या आहेत, जे एटीएम स्थापनेचे संपूर्ण काम स्वत:च्या जबाबदारीवर पूर्ण करीत आहेत आणि बँकांकडून ऑर्डर मिळवून ते स्थापित करण्याचे आदेश पूर्ण करीत आहेत.\nटाटा इंडिकॅश एटीएम : आज या कंपनीला आरबीआयमार्फत भारतभरातील ग्रामीण आणि शहरी भागात 15000 हून अधिक एटीएम बसवण्याचे काम सोपविण्यात आले आहे. याद्वारे आपण आपल्या जमिनीवर एटीएम देखील स्थापित करू शकता.\nमुथूट एटीएम : आज ही भारतातील सर्वात मोठी बिगर-बँकिंग फायनान्स कंपनी आहे आणि ही कंपनी संपूर्ण भारतात व्हाईट लेबल एटीएम बसविण्याचे काम करते. एटीएमच्या या प्रकारात व्हिसा, रुपे आणि मास्टरकार्ड इत्यादी सर्व प्रकारचे एटीएम कार्ड व्यवहार सहजपणे पूर्ण होतात.\nइंडिया वन एटीएम : तिसरी सर्वात मोठी कंपनी इंडिया वन एटीएम आहे, या कंपनीच्या माध्यमातून भारतात एटीएम बसवण्याचे कामही पूर्ण झाले आहे.\nएटीएम मशीन मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा\nभारतात एटीएम बसवण्याचे काम करणार्‍या मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या संकेतस्थळावर लॉगइन करून तेथे एटीएम मशीन स्थापित करण्यासाठी अर्ज भरावा लागतो. या सगळ्या कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येतो.\nआपली जमीन भाड्याने देऊन एटीएम मशीन स्थापित करण्यासाठी आपण यापैकी कोणत्याही कंपनीची निवड करू शकता. आता कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जा, तेथे तुम्हाला एक अर्जाचा नमुना मिळेल, तुम्हाला अर्जामध्ये विचारले जाणारे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी लागेल आणि काही आवश्यक कागदपत्रांची फोटोकॉपी जोडून सबमीट करावा लागेल.\nएटीएम मशीन मिळविण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीची गरज नाही, परंतु संबंधित बँकेला दरमहा देखभाल, रोख होल्डिंग आणि होल्डिंग चार्ज या रूपात किमान शुल्क भरावे लागत आहे. या व्यतिरिक्त कोणतीही गुंतवणूक नसते.\nबँक मित्र बनून, लोक बँकिंग सुविधा मिळविण्यात मदत करू शकतात.\nएटीएम मशीन स्थापित केल्यावर एकूण उत्पन्न आणि नफा\nएटीएम मशीन्स बसवून दुतर्फा नफा मिळतो. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आपली जमीन भाड्याने देऊन दरमहा एक निश्चित उत्पन्न मिळवू शकतो आणि दुसरे म्हणजे, एटीएम बसलेल्या जमिनीवर तुमच्याकडे जितके जास्त व्यवहार होतील तितके तुम्हाला मिळेल. व्यवहाराच्या आधारेही मोबदला प्रदान केला जाईल. त्यापैकी तुम्हाला काही टक्के कमिशनही देण्यात येते. अशा कंपन्या दर महिन्याला प्रदेशानुसार भाडे देतात.\nग्रामीण भागात तुम्हाला तुमच्या जागेचे १० ते १५ हजार रुपये भाडे दिले जाते आणि शहरी भागात त्याला २५ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत भाडे दिले जाते. आजच्या काळात आपली जमीनही भाड्याने देऊन आपण एटीएम मशीन सहजपणे स्थापित करू शकता आणि दरमहा निश्चित उत्पन्न मिळवू शकता.\nThe post आपल्या जागेत एटीएम सुरू करा आणि घरबसल्या पैसे कमवा appeared first on स्मार्ट उद्योजक.\nउद्योजक होण्याचा ध्यासच होता, जो नागेशला सायकलच्या दुकानापासून स्वतःच स्टार्टअप सुरू करण्यापर्यंत घेऊन गेला…\nलास्ट माईल बिझिनेस कोच\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/bharat-jodo-yatra-rahul-gandhi-parliament-session/", "date_download": "2022-12-09T16:50:44Z", "digest": "sha1:C52VSPJ7N2EQWB2LBN24PCSDJUTRM3D2", "length": 8836, "nlines": 73, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "संसद अधिवेशनामुळे भारत जोडो यात्रा खंडित होणार? राहुल गांधी काय करणार? - India Darpan Live", "raw_content": "\nसंसद अधिवेशनामुळे भारत जोडो यात्रा खंडित होणार राहुल गांधी काय करणार\nनवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहू शकणार नाहीत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ही माहिती दिली. भारत जोडो यात्रेत व्यस्त असल्याने पक्षाचे नेते राहुल गांधी हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.\nजयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस खासदार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी भारत जोडो यात्रा सोडणार नाहीत. संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जुन्या इमारतीत सुरू होऊन महिनाअखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. अधिवेशन ७ ते २९ डिसेंबर दरम्यान घेण्याचे प्रस्तावित आहे आणि तारखांबाबत अंतिम निर्णय संसदीय कामकाजावरील मंत्रिमंडळ समिती घेईल.\nभारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर रोजी दक्षिणेकडील कन्याकुमारी, तामिळनाडू येथून सुरू झाली. ५२ वर्षीय राहुल गांधी यांनी केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आपली नियोजित पदयात्रा पूर्ण केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात सहाव्या दिवशी शनिवारी सकाळी हिंगोली जिल्ह्यातील शेवळा गावातून पुन्हा सुरू झाली. सुमारे १५० दिवसांच्या या प्रवासात ३५७० किमी अंतर कापले जाईल. जम्मू-काश्मीरमध्ये संपण्यापूर्वी ते १२ राज्यांमधून जाईल. पदयात्रेदरम्यान महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत ३८२ किमी अंतर कापले जाणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात प्रवेश करेल.\nजात जनगणना आणि आरक्षणाबाबत काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबद्दल विचारले असता जयराम रमेश म्हणाले की, “काँग्रेस पक्षाने २०१४ पासून या विषयावर सातत्याने तीच भूमिका ठेवली आहे. एससी/एसटी/ओबीसींच्या सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता सर्व समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाला काँग्रेस पाठिंबा देते.” त्याचवेळी, काँग्रेस नेत्याने जातीनिहाय जनगणना व्हावी ही पक्षाची मागणी आहे. मुख्य जनगणना झाली आहे, तेव्हा जातीची जनगणनाही गरजेची आहे. जर जात जनगणना झाली नाही, तर आरक्षण लागू करण्याचा आधार काय असेल. आरक्षण कोणत्या आधारावर आहे, याची माहिती द्यायला हवी, आणि ती अद्ययावत ठेवावी लागेल.”\nअमृता खानविलकर-सई ताम्हणकर यांचं पटत नाही सईने दिले हे स्पष्ट उत्तर\nस्मार्ट वॉच घ्यायचं आहे २ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे आहेत बेस्ट पर्याय\nस्मार्ट वॉच घ्यायचं आहे २ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे आहेत बेस्ट पर्याय\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/minor-mineral-excavation-process-online-government/", "date_download": "2022-12-09T15:04:09Z", "digest": "sha1:2NSQMQCX5I2BNAQAYIWOFQNOYPB5NYG3", "length": 5967, "nlines": 72, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "गौण खनिज उत्खनन प्रक्रिया होणार ऑनलाईन; असा होणार फायदा - India Darpan Live", "raw_content": "\nगौण खनिज उत्खनन प्रक्रिया होणार ऑनलाईन; असा होणार फायदा\nमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी तसेच उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.\nगौण खनिज आणि त्यापासून तयार केलेल्या उपपदार्थांच्या वाहतुकीबाबतची बैठक आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार धैर्यशील माने, आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nश्री. विखे- पाटील म्हणाले की, अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक हा सातत्याने कळीचा मुद्दा ठरला आहे. अनेकदा उत्खननावर आळा घालणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्लेही झाले आहेत. वैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीसाठी ऑनलाईन प्रक्रिया आणल्यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसणार असून वैध प्रक्रिया सुलभपणे राबविणे व त्याचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होणार आहे.\nशेती महामंडळाच्या जमिनींबाबत महसूलमंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय\n गोवर आजाराची ही आहेत लक्षणे; अशी घ्या काळजी…\n गोवर आजाराची ही आहेत लक्षणे; अशी घ्या काळजी...\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/pune/shocking-news-pune-youth-arrested-for-allegedly-sexually-assaulted-with-16-year-old-boy-mhds-633120.html", "date_download": "2022-12-09T17:03:10Z", "digest": "sha1:5UOM5O6KVDMUQTHWQYAU7B3CDOZY5SG4", "length": 10173, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune Crime news : पुण्यात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nPune : मित्राने केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, पुण्यातील घटनेने खळबळ\nPune : मित्राने केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, पुण्यातील घटनेने खळबळ\nPune Crime news : पुण्यात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.\nPune Crime news : पुण्यात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.\nकोल्हापूर मंदिरातल्या चप्पल स्टँड चालकाचा धिंगाणा, पोलीस स्टेशनमध्येच काढले कपडे\n9 लाखांची चोरी, दीड लाख फक्त खाण्यावर उडवले, बॉयफ्रेंडसाठी तरुणीने काय केलं\nवसंत मोरे यांची मनसेतून हकालपट्टी होणार, राज ठाकरेंनी नाकारली भेट\nअमरावतीमध्ये पतीने गाठला विकृतीचा कळस; पत्नीला म्हणाला, 'देहविक्री कर पण..'\nपुणे, 21 नोव्हेंबर : पुणे शहरात (Pune city) आता अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलावर मित्रानेच शारीरिक अत्याचार (Sexual assault) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपला तपास केला आणि आरोपी तरुणाला अटक केली आहे. (Minor boy sexually assault by his friend in pune)\nमिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील दांडेकर पूल परिसरात ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलाला स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.\nतळजाई पठार येथे राहणारा 16 वर्षीय मुलगा आपल्या मित्राला भेटण्यासाठी दांडेकर पूल परिसरात गेला होता. यावेळी अल्पवयीन मुलाला त्याचा जुना मित्र 21 वर्षीय सागर सोनवणे भेटला. त्यानंतर सागर सोनवणे याने पीडित मुलाला बोलण्यात गुंतवत जवळच असलेल्या एका स्वच्छतागृहात नेलं. यानंतर तेथे त्याला मारहाण करुन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. महाराष्ट्र टाइम्सने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.\nवाचा : पूजा हत्याकांडाचा उलगडा; पतीच निघाला हत्येचा मास्टरमाईंड\nया घटनेनंतर पीडित मुलगा आपल्या घरी गेला आणि कुटुंबीयांना त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलासह त्याच्या कुटुंबीयांनी थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पीडित मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, पोलिसांनी या प्रकरणाच्या तक्रारीनंतर तात्काळ शोधमोहिम हाती घेत आरोपीला अटक केली. या प्रकरणात दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे.\nFacebook LIVE करत पुण्यात वेटरची आत्महत्या\nपुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध हॉटेलमधील वेटरने फेसबूक लाईव्ह करत आत्महत्या केली आहे. फेसबूक लाईव्ह (Facebook Live) करत इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेतल्याची घटना समोर आली. (Waiter commits suicide) रेस्टॉरंट इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेत वेटरने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृतक वेचरचं नाव अरविंद सिंह राठौर असे असून तो 26 वर्षांचा होता.\nमिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अरविंद सिंह राठौर हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. मुंढवा परिसरातील हॉटेल पेंट हाऊस मध्ये तो एक महिन्यापूर्वीच कामाला लागला होता. घटनेपूर्वी अरविंद याने फेसबूक लाईव्ह करत हॉटेलमधील काही लोकांनी त्याला फसवल्याचा आरोप केला व त्यामुळेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाच सांगितले जात आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A5%A8/", "date_download": "2022-12-09T16:38:24Z", "digest": "sha1:EZ4276SADI4BNU2QF4BCC5IRDA2VEEDL", "length": 12335, "nlines": 89, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "मृदा आरोग्य कार्ड योजना २०२२ महाराष्ट्र माहिती – महासरकारी शेतकरी योजना Pradhan Mantri Shetkari Yojana", "raw_content": "\nमृदा आरोग्य कार्ड योजना २०२२ महाराष्ट्र माहिती\nनमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण मृदा आरोग्य कार्ड योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट्य कोणते आहे, या योजनेची कार्यपद्धती काय आहे, या योजनेचे शेतकऱ्याला कोणते लाभ असणार आहेत, या योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करावा तसेच अधिक माहिती साठी किंवा शंका कुशंका दूर करण्यासाठी कुठे संपर्क करावा या सर्व घटकांची माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो जर तुम्हला ही तुमच्या शेतातील माती परीक्षण करून घ्यायचे असेल. तर नक्की या योजनेसाठी अर्ज करूनतुमच्या शेतातील माती परीक्षण करून घ्या.\nमृदा आरोग्य कार्ड योजना ही भारत सरकारने फेब्रुवारी २०१५ पासून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे. दिनांक १९ फेब्रुवारी २०१५ सुरतगड राजस्थान येथून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत शासनामार्फत शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड सर्वांना देण्याची योजना राबविण्यात आली. यामध्ये पिकानुसार शिफारस आवश्यक पोषक तत्वे व त्या शेती नुसार आवश्यक असणारी खते याचा गोषवारा दिला जातो. जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य ते पीक निवडण्यास व उत्पादन वाढविण्यास मदत होऊ शकेल. सर्व मातीच्या नमुन्याची चाचणी देखील देशभरातील विविध मृदा चाचणी प्रयोगशाळेत केल्या जातात. त्या चाचण्यांनंतर तज्ञांमार्फत त्या मातीची ताकद व दुबळेपणा पोषक सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता तपासली जाते व अशा प्रकारच्या मातीत कोणते पीक घ्यावे याचे मार्गदर्शन करतात. या तपासणीचे निकाल व शिफारसी या काळामध्ये नोंदविले जातील सुमारे १४ करोड शेतकऱ्यांना अशा प्रकारचे कार्ड वितरित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.\n1 मृदा आरोग्य कार्ड योजनेची उद्दिष्टे –\n2 मृदा आरोग्य कार्डाची माहिती-\n3 मृदा आरोग्य कार्ड योजनेत अर्ज कुठे करावा\n4 मृदा आरोग्य पत्रिका योजना शासन निर्णय –\nमृदा आरोग्य कार्ड योजनेची उद्दिष्टे –\nया योजनेचे ध्येय शेतकऱ्यांना चाचणी केलेल्या माहितीनुसार खतांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकेल.\nमृदा चाचणी करून प्रयोग शाळांच्या कार्याला बळकटी देणे.\nजमिनीची सुपीकता मोजण्याचे समान सामान मानक तयार करणे.\nमृदा परीक्षण करून पोषक द्रव्यांचे व्यवस्थापन करणे.\nजमिनीला खते देताना पोषकद्रव्ये कळावेत यासाठी शेतकऱ्यांना दर तीन वर्षांनी मृदा कार्ड सॉरी आरोग्य कार्ड बनवून देणे.\nया योजनेकरता शासनाने चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी आणि आरोग्य कार्ड जारी करण्यासाठी रुपये शंभर करोड ची तरतूद केलेली आहे\nमृदा आरोग्य कार्डाची माहिती-\nपौष्टिक उपस्थिती आणि पौष्टिक कमतरता\nशेतांची गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य मार्गदर्शक सूचना.\nमृदा आरोग्य कार्ड योजनेत अर्ज कुठे करावा\nसदर योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकरी अर्जदारास मृदा आरोग्य कार्ड योजनेच्या अधिकृत वेबसाइटला म्हणजेच https://soilhealth.dac.gov.in/ द्यावी लागेल. आणि ऑनलाईन अर्ज करावा लागेल.\nमृदा आरोग्य पत्रिका योजना शासन निर्णय –\nमित्रांनो मृदा आरोग्य पत्रिका योजना सन २०२०-२१ मध्ये राबवण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय काय आहे तो पाहुयात .\nराष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका योजना सन २०२० मध्ये होण्याकरता केंद्र हिस्सा ६० टक्के म्हणजेच रुपये ४ कोटी ३० लाख ५७ हजार व त्यास अनुसरून राज्य हिस्सा ४०टक्के म्हणजेच २ कोटी ८९ लाख चारशे असा एकूण ७ कोटी २२ लाख ६१ हजार एवढा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nदूध उत्पादक शेतकरी GR\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.khanacademy.org/math/in-in-grade-9-ncert/xfd53e0255cd302f8:surface-areas-and-volumes/xfd53e0255cd302f8:cones-and-spheres/e/volume-of-cylinders--spheres--and-cones-word-problems", "date_download": "2022-12-09T16:30:21Z", "digest": "sha1:4FLZJCWV6CTJKGKQGIS5H6FO7W2CCSE2", "length": 2522, "nlines": 42, "source_domain": "mr.khanacademy.org", "title": "वृत्तचिती, गोल आणि शंकू यांचे घनफळ: शाब्दिक उदाहरणे (सराव) | खान अकॅडमी", "raw_content": "\nतुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.\nलॉग इन करण्यासाठी आणि खान अकॅडमीची सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, कृपया तुमच्या ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.\nअभ्यासक्रम,कौशल्य आणि व्हिडिओ शोधा\nइयत्ता 9 गणित (भारत)\nयुनिट 10: धडा 3\nवृत्तचिती, गोल आणि शंकू यांचे घनफळ: शाब्दिक उदाहरणे\nइयत्ता 9 गणित (भारत)>\nपृष्ठफळ आणि घनफळ >\nवापरण्याच्या अटी गोपनीयता धोरणकुकी सूचना\nवृत्तचिती, गोल आणि शंकू यांचे घनफळ: शाब्दिक उदाहरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/scorpio-horoscope-today-11-september-2022/", "date_download": "2022-12-09T15:41:04Z", "digest": "sha1:FHVL6RY6TCD23HVFHWU6G7LSP2VBOKHX", "length": 1775, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "वृश्चिक राशीफल आज,सप्टेंबर 11, 2022", "raw_content": "वृश्चिक राशीफल आज,सप्टेंबर 11, 2022\nभविष्यसूचन: वृद्ध लोकांच्या सल्ल्याचे पालन करा. संघटित आणि शिस्तबद्ध रहा.\nपरीक्षा स्पर्धेत तुम्ही पुढे असाल. मुलाखतीत स्पष्ट व्हा. महत्त्वाच्या कामात सक्रियता दाखवाल.\nसर्वांशी समरस व्हा. व्यवसायात यश मिळेल. प्रिय व्यक्तींकडून शुभवार्ता मिळतील.\nअनुकूलन आणि उत्साह कायम राहील. व्यवस्थापनावर भर द्याल. हुशारीने काम कराल.\nआर्थिक लाभ : वैयक्तिक कामगिरीत सुधारणा होईल. संधीचे सोने कराल.\nलव्ह लाईफ : एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल आकर्षण कायम राहू शकतं. वैयक्तिक बाबतीत संवेदनशीलता जपली जाईल.\nआरोग्य : व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. स्वतःवर लक्ष केंद्रित कराल. आरोग्याबाबत जागरूक राहाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/nagpur-heavy-rain-crop-damage-compensation-administration-delay-state-govt-oj05", "date_download": "2022-12-09T15:01:37Z", "digest": "sha1:RMP46OG5VWOZV3FB75RLO4UNTGHVZUUE", "length": 8593, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nagpur : दिवाळी संपली तरी नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही; प्रशासनाची दिरंगाई | Sakal", "raw_content": "\nNagpur : दिवाळी संपली तरी नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही; प्रशासनाची दिरंगाई\nनागपूर : शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी नुकसान भरपाईची रक्कम पूर्वीच देण्याचा दावा राज्य सरकारतर्फे करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात दिवाळीचा उत्सव संपल्यावरही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका शेतकऱ्यांना बदल्याचे चित्र आहे.\nअतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झाला. शासनाची मदत ही खर्चाच्या तुलनेत नगण्य असल्याने तो चिंतातूर होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निकषाच्या दुप्पट मदत निधी देण्यासाठीसोबत तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे जाहीर केले.\nपूर्ण मदत देण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने १५ सप्टेंबरपासून १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती.\nदरम्यान जिल्हा प्रशासनाने २ लाख ६७ हजार ९२ शेतकरी बाधित असून २ लाख ४२ हजार ८११ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून मदतासाठी ३३९ कोटी ६८ लाख ५३ हजारांची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव पाठविला होता. शासनाने त्यास मंजुरी देत महिन्याभरापूर्वीच ३३९ कोटी ६८ लाखांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वळता केली. जिल्हाधिकार कार्यालयाकडून तो तालुका स्तरावर पाठविण्यात आला. परंतु ती सर्व शेतकऱ्यांना पोहचली नाही.\nजिल्हाधिकारी यांनी मदत मिळण्यास विलंब होण्यासाठी तांत्रिक कारण समोर केले होते. परंतु तांत्रिक कारण दूर झाले नाही. प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे चित्र आहे.\nदिवाळी संपल्यावरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही, याची दक्षता सरकारने घ्यायला हवी होती. परंतु ती घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, याची जबाबदारीही निश्चित झाली पाहिजे.\n- कुंदा राऊत, उपाध्यक्ष, जि.प.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/web-story/these-home-remedies-will-reduce-nerve-pain-ndd96", "date_download": "2022-12-09T17:18:42Z", "digest": "sha1:7XO6XPXUBKMIGZQUNRRIZVFQZU4TOKLR", "length": 1231, "nlines": 18, "source_domain": "www.esakal.com", "title": "या घरगुती उपायांनी नसांच्या वेदना होतील कमी | Sakal", "raw_content": "Nerve Pain : या घरगुती उपायांनी नसांच्या वेदना होतील कमी\nबदलत्या वातावरणामुळे नसांमध्ये वेदना होणे सामान्य बाब आहे. अशा वेळी काही घरगुती उपाय करावेत.\nगरम किंवा थंड पाण्याने शेकवा.\nआंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ घाला.\nसफरचंदाचे व्हिनेगरही गुणकारी आहे.\nग्रीन टी प्यायल्यास रक्ताभिसरण चांगले होते.\nहाता-पायांची स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा.\nखोबरेल तेल आणि राईच्या तेलाने नसांना मालिश करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/shanivar-wada-pune", "date_download": "2022-12-09T16:20:15Z", "digest": "sha1:KFEYALKA6CLOBG34TRGYVX3YMR6RR3JW", "length": 25011, "nlines": 261, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "शनिवार वाडा - पुण्याची ओळख - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nशनिवार वाडा - पुण्याची ओळख\nशनिवार वाडा - पुण्याची ओळख\nबाजीराव पेशवे हे शाहू महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान. त्यांचे निवासस्थान म्हणजे पुण्याचा शनिवार वाडा. शनिवार वाडा हे नाव उच्चरले की पुणेकरांचा उर अभिमानाने भरून आल्याशिवाय राहत नाही कारण या वाड्याची महतीच तशी आहे.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nछत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांचे राज्य संपूर्ण भारतभर विस्तारले व या विस्तारात अनेक मुसद्दी वीरांनी त्यांना साथ दिली. असेच एक मुसद्दी म्हणजे थोरले बाजीराव पेशवे. बाजीराव पेशवे हे शाहू महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान. त्यांचे निवासस्थान म्हणजे पुण्याचा शनिवार वाडा. शनिवार वाडा हे नाव उच्चरले की पुणेकरांचा उर अभिमानाने भरून आल्याशिवाय राहत नाही कारण या वाड्याची महतीच तशी आहे.\nवाडा बांधण्याची कल्पना बाजीराव पेशव्यांना कशी सुचली याविषयी एक प्रसिद्ध दंतकथा आहे. एक दिवस बाजीराव पेशवे आपल्या घोड्यावरून या ठिकाणावरून प्रवास करत होते, अचानक त्यांच्या नजरेस एक विलक्षण दृश्य दिसले. एक कुत्रा आपला जीव वाचवत पळत होता व त्याच्या मागे कोणी वाघ नाही तर एक ससा लागला होता.\nससा हा स्वभावाने भित्रा म्हणून प्रसिद्ध आहे आणि कुत्र्याने सशाच्या मागे लागावे तर येथे नेमके उलटेच चित्र होते. एवढे धाडस सशाच्या अंगी आले तरी कसे असा विचार बाजीरावांच्या मनात आला व एकदम त्यांनी विचार केला की कदाचित या जागेचा तर हा गुण नसावा जर या जागेत ससा सुद्धा कुत्र्याला जेरीस आणू शकतो तर या ठिकाणी राहिल्यास आपणही मोठं मोठ्या शत्रुंना जेरीस का आणू शकणार नाही\nबाजीरावांनी विचार केल्याप्रमाणेच शनिवार वाडा बांधल्यावर मराठ्यांनी उत्तरेत मोठ्या प्रमाणात मजला मारल्या. १७३२ साली वाड्याची वास्तुशांती व प्रवेश समारंभ झाला. सुरुवातीस शनिवार वाडा हा दुमजली व तीन चौकी होता व तो बांधण्यास अदमासे १६११० रुपये इतका खर्च आला होता. असे म्हणतात की हा वाडा बांधण्याचे काम शनिवारी झाले व वाड्याचा प्रवेश समारंभ सुद्धा शनिवारीच झाला त्यामुळे वाड्यास शनिवार वाडा असे नाव पडले यानंतर वाड्याच्या मागील बाजूस जी वसाहत झाली तिला सुद्धा शनिवार पेठ असे नाव दिले गेले.\nमुळात बाजीराव पेशवे यांनी बांधलेला शनिवार वाडा हा सध्याइतका भव्य नव्हता. फक्त वाड्याच्या दिवाणखान्यात सुंदर असे नक्षीकाम होते. त्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी सध्या आपल्या नजरेस जो वाडा दिसतो तो बांधला. नानासाहेब हे सौंदर्यदृष्टी असलेले राज्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्याच्या काळात पुण्याचे सौंदर्य खुलले. त्याच्या याच सौंदर्य दृष्टीस अनुसरून त्यांनी अतिशय भव्य असा शनिवार वाडा बांधला. पुढे सवाई माधवराव यांच्या काळात त्यांनी व नाना फडणवीस यांनी वाड्यात अनेक मनोरे, कारंजी तसेच महाल व गच्च्या बांधल्या.\nसवाई माधवराव यांच्या काळात शनिवार वाड्यास एकूण सहा मजले होते त्यामुळे पुण्यातील सर्वात उंच इमारत तीच होती. शेवटच्या मजल्यावरून आळंदी येथील मंदिराचा कळस दिसत असे यावरून वाड्याच्या उंचीची कल्पना येईल. सवाई माधवरावांना आकाशातील तारे व नक्षत्र पाहण्याची आवड होती त्यामुळे ते वाड्याचा सर्वोच्च भाग मेघडंबरी येथून चालर्स मॅलेट याने दिलेल्या दुर्बिणीतून सृष्टी सौंदर्याचे देखावे बघत.\n१८१८ मध्ये दुसरे बाजीराव पेशवे पुणे सोडून ब्रह्मावर्तास गेले आणि वाड्याचे वाईट दिवस सुरु झाले. वाडा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला त्यानंतर वाड्याचा वापर कचेरी किंवा कैदखाना म्हणून केला गेला. १८२७ साली वाड्यास भीषण आग लागली व वाडा तब्बल १ आठवडा जळतच होता. लाकडी असल्याने संपूर्ण वाडा जळून खाक झाला व फक्त आईने महाल नावाचा एक भाग वाचला पण तो सुद्धा कालांतराने नष्ट झाला.\nतेव्हाच्या मुंबई इलाख्याचे गव्हर्नर जॉर्ज लॉइड यांनी या वाड्याची दुरावस्था पाहून सर्व वाड्याचे संवर्धन केले त्यामुळे सध्या वाड्याचे जे काही अवशेष शाबूत आहेत ते आपण पाहू शकतो. शनिवार वाड्याचे मूळ बांधकाम आता नष्ट झाले असले तरी वाड्याची तटबंदी व आतील भव्य जोते व काही इतर बांधकामे आजही पाहता येतात. वाड्याच्या तटबंदीस एकूण पाच दरवाजे होते ज्यांची नवे अनुक्रमे दिल्ली दरवाजा, गणेश दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा व जांभूळ दरवाजा अशी आहेत.\nतटबंदीस एकूण चार भिंती आहेत त्यापैकी दोन भिंती २०० फूट लांब तर दोन भिंती १५० फूट लांब आहेत. तटाची उंची २० फूट आहे व तटास एकूण ९ बुरुज आहेत. पूर्वी तटबंदीवर एकूण २७५ शिपाई खडा पहारा देत असत. वाड्यास पूर्वी एकूण चार चौक होते याशिवाय काही दिवाणखाने सुद्धा होते ज्यांची नावे गणपती रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, आरसे महाल, जुना आरसे महाल, दादा साहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रावांचा दिवाणखाना, नारायण रावांचा महाल व हस्तिदंती महाल अशी आहेत याशिवाय कुटुंबातील विविध व्यक्तींची स्वतंत्र दालने, कोठ्या, दफ्तरे, जवाहिरखाना, पुस्तक दालन असे अनेक विभाग होते.\n१८१८ सालानंतर शनिवार वाड्याचा वापर प्रथम सैनिकांचे इस्पितळ म्हणून केला गेला, काही काळ येथे दिवाणी कोर्ट व कैदखाना सुद्धा होता. शनिवार वाड्याने अशी अनेक स्थित्यंतरे पहिली मात्र आजही एकेकाळी भारताचे केंद्रस्थान बनलेल्या या वाड्याचे दर्शन उर अभिमानाने भारावणारे असते कारण सध्या नवी दिल्लीतील संसदेचे महत्व एकेकाळी या वाड्यास होते. शनिवार वाडा हा खऱ्या अर्थी पुण्याची ओळख व अभिमान आहे.\nरोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड\nसोमेश्वर - राजवाडी येथील दुमजली गाभाऱ्याचे मंदिर\nनागेश्वर मंदिर - वेळवंड\nधुमाळ देशमुख वाडा - पसुरे\nमुरुड जंजिरा - पर्यटकांची पंढरी\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://anandkshan.blogspot.com/2007/06/blog-post_1985.html", "date_download": "2022-12-09T15:00:24Z", "digest": "sha1:DX2OTJTHFKOXQ5DRUVKGG2NQUSH3EM43", "length": 8118, "nlines": 188, "source_domain": "anandkshan.blogspot.com", "title": "आनंद क्षण", "raw_content": "\nआनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...\nआजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....\nमराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतिची पापणी भरु दे\nमाझ्या नावाचा एकच थेंब\nतिच्या नयनी तरु दे\nबालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.\nसंध्याकाळची वेळ, सगळे जमायचो,\nकाँलेज सुटलेकी इकडेच यायचो,\nवरती छत नाही, फाटक्या भींती, दोन चार तुटक्या बाकडी,\nअश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही 'टपरी' म्हणायचो.\nपास, नापास तर कधी अभ्यासाला न्याय,\nशेरो शायरी टवाळक्या तर कधी प्रेमाचे अध्याय,\nह्या सगळ्या गोष्टिवर एकच उपाय,\nसिगारेट का धुआ और उधार की चाय.\nमुव्ही, नाटक, पिकनिकचे तर प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,\nकधि बर्थडे बम्प्चे तर अस्वाद घेतले कधि केकचे,\nइथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,\nतर भांडणात नकाशेही बदलीविले अनेकांचे.\nआणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,\nपण एक दिवस टपरी सोडावी लागेल,\nया विचाराने मन रडू लागले.\nवेळ बदलला काळ बदलला, मीत्रांचा आता साथ सुटला,\nमनात इथली फ़क्त आठवण आहे,\nआम्ही नसलो तरी काय झाले,\nटपरी अजुनही तशीच सदाबहार आहे\nईतर संग्रह: संदिप खरे गाणी सांजगारवा मराठी चित्रगीत पु.ल. कथाकथन ईतर कथानके\nकृपया याची नोंद घ्या\nया ब्लोगवरील एकही कविता/लेख मी लिहिलेली/लिहिलेला नाही व येथील कवितांचा/लेखांचा कोणताही व्यवहारी वापर मी करत नाही.\nहा माझा केवळ एक संग्रह आहे.\nमूळ कवी व लेखका व्यतीरीक्त कुणीही येथिल लेखांचा आणि कवितेंचा व्यवहारी वापर करु नये हि विनंती.\nतुम्हालाही या कामाला हातभार लावायचा आहे;तर मला मराठी साहित्य ईपत्राने anandkale.in@gmail.com या पत्त्यावर पाठवा.\nमी तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाची वाट पाहत आहे.\nतुमचा आनंद हाच उद्देश. भेट दिल्याबद्दल आभारी आहे.पुन्हा जरुर भेट द्या. मी आपली वाट पाहत आहे.\nया परता आनंदआणखी कोणता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-sivasahir-great-work-not-against-ncp-5083352-NOR.html", "date_download": "2022-12-09T15:18:03Z", "digest": "sha1:RUVW26ATLWWY32APXWZUPS5J6LICYK7X", "length": 6108, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शिवशाहीरांचे कार्य मोठे, राष्ट्रवादीचा विरोध नाही, अजित पवारांनी पाडले अाव्हाडांना एकाकी | Sivasahir great work, not against NCP - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशिवशाहीरांचे कार्य मोठे, राष्ट्रवादीचा विरोध नाही, अजित पवारांनी पाडले अाव्हाडांना एकाकी\nमुंबई- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘महाराष्ट्र भूषण'ला तीव्र विरोध करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतांशी राष्ट्रवादी काँग्रेस बिलकुल सहमत नाही. आव्हाडांचे मत वैयक्तिक असून पुरंदरे यांचे कार्य निश्चितच मोठे असल्याची पावती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी िदली. उशिरा का हाेईना पवारांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे या भूमिकेवरून अाव्हाड पक्षात एकाकी पडले आहेत.\nमुंबईच्या आगीत वीरमरण पत्करलेल्या अग्निशमन अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना गुरुवारी िसद्धिविनायक मंदिर समितीतर्फे अजित पवारांच्या हस्ते अार्थिक मदत देण्यात अाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.\nपवार म्हणाले, ‘पुरंदरे यांचे कार्य मोठे असून त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल व्याख्याने देण्याचे काम केले आहे. त्यांची अनेक व्याख्याने मी ऐकली आहेत. तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला द्यायचा, हा राज्य सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे त्याला विरोध करायचे काहीच कारण नाही. प्रत्येक पक्षात वेगवेगळ्या व्यक्तींची वेगळी मते असू शकतात. त्याचप्रमाणे आव्हाडांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मताचं राष्ट्रवादी पक्ष समर्थन करत नाही’, असे पवारांनी स्पष्ट केले.\nशिवशाहीर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्याच्या सरकारच्या निर्णयाला अाव्हाडांनी सुरुवातीपासूनच तीव्र विराेध केला अाहे. संभाजी ब्रिगेडच्या मदतीने राज्यात ठिकठिकाणी मेळावे घेऊन अाव्हाड हा विराेध दर्शवत अाहेत. इतकेच नव्हे, तर पुरंदरेंबद्दल प्रक्षाेभक भाषा वापरत अाहेत. सांगलीतील कार्यक्रमात याच विषयावर राडा झाल्यानंतर अाव्हाडांवर जातीय भावना दुखावल्याचा गुन्हाही दाखल झालेला अाहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही अाव्हाडांच्या मताचे समर्थन केले हाेते. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत याच विषयावर आव्हाड तसेच राष्ट्रवादीवर हल्ला चढवला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/sampati-vaibhavache-marg-khule-hotil-3-44651/", "date_download": "2022-12-09T15:08:59Z", "digest": "sha1:WKAJYRQBXLDALPMKUITNAJNB64SU4WAK", "length": 9613, "nlines": 65, "source_domain": "live65media.com", "title": "या राशीच्या लोकांसाठी संपत्ती आणि वैभवाचे मार्ग खुले होतील, कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/या राशीच्या लोकांसाठी संपत्ती आणि वैभवाचे मार्ग खुले होतील, कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो\nया राशीच्या लोकांसाठी संपत्ती आणि वैभवाचे मार्ग खुले होतील, कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो\nVishal V 9:54 am, Thu, 31 March 22 राशीफल Comments Off on या राशीच्या लोकांसाठी संपत्ती आणि वैभवाचे मार्ग खुले होतील, कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो\nआज आर्थिक प्रगती आणि भाग्य लाभेल. राजकारण्यांना फायदा होईल. तुमचा कुटुंब किंवा प्रियजनांसोबत चांगला वेळ जाईल. याशिवाय मांगलिक कार्यात सहभागी होण्याचे सौभाग्य मिळेल.\nकौशल्य आणि चातुर्य वापरून तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल. व्यवसायात काही नवीन काम करता येईल. कामासाठी दिवस चांगला आहे. मनात नवा उत्साह, उत्साह दिसून येईल.\nनोकरीची परिस्थितीही चांगली राहील. तुम्हाला हवे ते फळ मिळेल. तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. राजकारणात यश मिळेल. कुटुंबाच्या वतीने तुम्ही निश्चिंत राहाल.\nतुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. नोकरीत बदलाकडे वाटचाल कराल. नोकरीत आज नवी जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते.\nव्यवसायात पैसा येण्याची चिन्हे आहेत. तसेच दिलेले पैसे परत मिळतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. काही सुखद बातम्या मिळतील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल.\nतुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात काही बदल जाणवतील. आणि हा बदल तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम करेल. वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित कोणतीही खरेदी आणि विक्री देखील शक्य आहे.\nबऱ्याच दिवसांनी तुम्हाला कोणालातरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरेल. कोर्ट केसेसमधून दिलासा मिळेल.\nतुमचे कोणतेही ध्येय साध्य करण्यात तुम्हाला यश मिळू शकते. तुमच्या प्रयत्नांनी काही जुने मतभेद दूर होतील आणि परस्पर संबंधात गोडवाही येईल. मेहनत करण्याची वेळ येईल. यशही निश्चित आहे.\nमालमत्तेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये तुम्हाला योग्य नफा मिळणे देखील शक्य आहे.\nग्रहांच्या राशीबदलाचे शुभ परिणाम वृषभ, सिंह, कन्या, मेष, कुंभ, कर्क राशीच्या लोकांसाठी संपत्ती आणि वैभवाचे मार्ग खुले होतील. या लोकांच्या आर्थिक, कौटुंबिक आणि करिअर जीवनात आनंद येण्याचे संकेत आहेत.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious राशीफळ 31 मार्च 2022 : या राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nNext मासिक राशीफळ एप्रिल 2022 : ग्रह नक्षत्रांच्या बदलाचा थेट परिणाम होणार सर्व 12 राशींवर, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील नवीन महिना\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://newsposts.in/31/01/2021/breaking-news-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-09T15:28:52Z", "digest": "sha1:YXMNFN3TQFX5U635NLXMJI66LGZXXM57", "length": 16470, "nlines": 222, "source_domain": "newsposts.in", "title": "BREAKING NEWS : कोळसा व्यावसायिक राजू यादव यांची गोळ्या घालून हत्या | Newsposts.", "raw_content": "\nमजदूरों व आदिवासियों को आर्थिक मदद, गरीबों को एक महीने का…\n15 दिनों के लिए लॉकडाउन जैसे प्रतिबंध लागू, CM उद्धव ठाकरे…\nरमजान 2021: इस बार कि नमाज़ घर पर, स्टॉल लगाने की…\nराज्य में कोरोना की रफ्तार को रोकने के लिए Lockdown ही…\n‘लॉकडाउन’ लगने से जाती हैं लोगों की नौकरियां : देवेंद्र फडणवीस\nवडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणातील हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या\nएकाच दिवशी कोरोनाने 20 मृत्यू\nघुग्घूस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानवास अभिवादन\nकोरोना रुग्णांच्या सेवार्थ वेकोलिचे चारही क्षेत्रीय हॉस्पिटल त्वरित अधिग्रहित करावे –…\nWeather Alert : येत्या 48 तासात विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह…\nवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट…\nवकील दंपति हत्याकांड : आरोपियों को घटनास्थल ले गई पुलिस, सीन…\nOnline Classes : फ़ोन सिग्नल के लिए सरस्वती पापा के साथ…\nHome Marathi BREAKING NEWS : कोळसा व्यावसायिक राजू यादव यांची गोळ्या घालून हत्या\nBREAKING NEWS : कोळसा व्यावसायिक राजू यादव यांची गोळ्या घालून हत्या\nराजुरा (चंद्रपूर) : कोळसा व्यवसायात असलेले रामपूर येथील राजू यादव (वय ४५) यांची नाका नंबर 3 राजुरा येथे साळुंचे दुकानात अज्ञात इसमाने गोळ्या घालून हत्या केल्याची घटना सायंकाळी ६:०० वाजता घडली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nराजू यादव हे जय भवानी ट्रक असोसिएशनचे सचिव असून त्यांचे स्वतःचे बजरंगबली ट्रान्सपोर्ट आहे ते बजरंग दलाचे महासचिव होते. बऱ्याच वर्षांपासून ते कोळसा वाहतुकीचा व्यवसाय करीत असून वेकोली परिसरात त्यांची चांगली ख्याती होती. ऐन वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजुरा शहरातील नाका नंबर 3 येथे सलूनच्या दुकानात सेविंग करीत असताना अज्ञात इसमानी दुकानात येऊन राजू यादव यांच्यावर तीन गोळ्या झाडून हत्या केली. घटना घडल्यानंतर पोलीस उशिरा पोहचले असता घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nनाका नंबर तीन हे वर्दळीचे ठिकाण असताना त्याठिकाणी एकही पोलीस कर्मचारी राहत नसून अवैद्य व्यवसायचे सूत्र चालणारे ठिकाण म्हणून नाका नंबर तीन असताना पोलिसांकडून या ठिकानाकडे दुर्लक्ष होत असल्याचे अनेकदा आरोप होत होते, राजुरा शहरात पहिल्यांदा हि घटना घडल्याने शहरात पोलिसांबद्दल व अवैद्य व्यवसायाबद्दल ओरड होत आहे. मात्र कोळसा व्यावसायिक राजू यादव यांच्या हत्येने हळहळ व्यक्त होत आहे.\nPrevious articleचांदा किल्ल्याचे विहंगम दृश्य अन् आल्हाददायक वातावरणात बाॅलिवूङचे सुरेल स्वर\nNext articleराष्ट्रसंताच्या कर्मभूमीत दारूबंदी कायम राहावी\nवडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणातील हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या\nएकाच दिवशी कोरोनाने 20 मृत्यू\nघुग्घूस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानवास अभिवादन\nवडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणातील हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या\n• कोरोना रूग्ण वाढल्याने रूग्णालयात बेड मिळेना • आरोग्य सेवेचा बोजवारा • वडिलांना रुग्णवाहिकेत तडफताना पाहून मन कासावीस झाला चंद्रपूर : कोरोना विषाणूचा संसर्गाने हाहाकार माजला...\nएकाच दिवशी कोरोनाने 20 मृत्यू\nघुग्घूस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानवास अभिवादन\nकोरोना रुग्णांच्या सेवार्थ वेकोलिचे चारही क्षेत्रीय हॉस्पिटल त्वरित अधिग्रहित करावे –...\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nभरदिवसा जिनिंग कर्मचाऱ्याला 45 लाखांने लुटले ; आरोपींच्या शोर्धात पोलिस रवाना\nअनावश्यक पत्रकबाजी करणाऱ्या अधिष्ठाता डॉ.हुमणे यांना संचालकांनी फटकारले\nचिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षचं निघाला दारू तस्कर\nपैनगंगा प्रकल्पात दोन आमदारांची धडक\nChanda Ordnance School प्राचार्यांची बदली; विद्यार्थी धरणेवर विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनले प्राचार्य एम. रंगाराजू\nमहाराष्ट्र बँकेत दरोड्याचा प्रयत्न; सोन्यासह रोख रक्कम लंपास\nवडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणातील हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या\nएकाच दिवशी कोरोनाने 20 मृत्यू\nघुग्घूस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानवास अभिवादन\nकोरोना रुग्णांच्या सेवार्थ वेकोलिचे चारही क्षेत्रीय हॉस्पिटल त्वरित अधिग्रहित करावे – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री\nमजदूरों व आदिवासियों को आर्थिक मदद, गरीबों को एक महीने का…\n15 दिनों के लिए लॉकडाउन जैसे प्रतिबंध लागू, CM उद्धव ठाकरे…\nरमजान 2021: इस बार कि नमाज़ घर पर, स्टॉल लगाने की…\nराज्य में कोरोना की रफ्तार को रोकने के लिए Lockdown ही…\n‘लॉकडाउन’ लगने से जाती हैं लोगों की नौकरियां : देवेंद्र फडणवीस\nवडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणातील हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या\nएकाच दिवशी कोरोनाने 20 मृत्यू\nघुग्घूस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानवास अभिवादन\nकोरोना रुग्णांच्या सेवार्थ वेकोलिचे चारही क्षेत्रीय हॉस्पिटल त्वरित अधिग्रहित करावे –…\nWeather Alert : येत्या 48 तासात विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह…\nवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट…\nवकील दंपति हत्याकांड : आरोपियों को घटनास्थल ले गई पुलिस, सीन…\nOnline Classes : फ़ोन सिग्नल के लिए सरस्वती पापा के साथ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://thelokshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T15:56:11Z", "digest": "sha1:B3KGW36VUJQ4AKUV3X5LWSEDWEQXUWPR", "length": 79005, "nlines": 643, "source_domain": "thelokshakti.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या धोतरालाच हात घातला व राजभवन गदागदा हलवले - सामनातून राज्यपालांवर पुन्हा घणाघात.. - लोकशक्ती", "raw_content": "शुक्रवार, ०९ डिसेंबर २०२२\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nनवी मुंबईतील उद्योजक अस्लम शेख प्रतिष्ठित राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित..\n| नवी दिल्ली | नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध द पार्क हॉटेलात नुकताच राजीव गांधी ग्लोबल...\nनैसर्गिक वायूंच्या किंमतीत वाढ, CNG इंधन महागणार..\nप्री वेडिंग शूटिंग ही हानिकारक प्रथा, जैन संघाची त्यावर बंदीची भूमिका..\nएवढे दिवस वापरावे लागेल मास्क; निती आयोगाच्या सदस्याने सांगितला ‘ इतका ‘ कालावधी..\nखुशखबर : आता What’sApp वरून करा लसीकरणाची नोंदणी..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\n‘हे बोल घेवड्यांचे सरकार’ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका..\n कोळशाचा तुटवडा अभावी औष्णिक वीज केंद्र बंद..\nचिपी विमानतळ उद्घघाटन निमंत्रणावरून वाद; फडणवीस, दरेकर यांना वगळल्याने राणेंचा मंत्री देसाई यांच्यावर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\n• सन २०१८-१९ ते २०२०-२१या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी ७४ पुरस्कार्थींची निवड• पालघर येथे सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य...\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nसर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण चे २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची हॅट्रिक \nसमृद्ध ग्राहक अनुभवाला प्रोत्साहन देण्यासाठी गोदरेज इंटेरिओची डिजीटल सेवांना चालना…\nठळक मुद्दे : ✓ गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै २१ अखेरीपर्यंत ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून ४३% ची विलक्षण वाढ;...\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\n| पारनेर | शासनाने बैलगाडी शर्यतीला नुकतीच परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा शर्यत जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात गावोगावी...\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमहाराष्ट्रात क्वालिटी शिक्षणाबाबत लोकप्रतिनिधी विचार करत आहेत त्याबद्दल विधानभवनात चर्चा करत आहेत ती फार आनंदची बाब आहे....\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\nविशेष लेख : IT ( इन्कम टॅक्स) मध्ये NPS ( पेन्शन योजना) या रकमेची वजावट कशी करावी..\nइतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन..\n| अन्वयार्थ | भाजपाचे निष्ठावान आमदार रविंद्र चव्हाण पक्षात अस्वस्थ..\nसध्या महाराष्ट्रात राजकीय धिंगाणा दिसून येत आहे. आजी माजी सहकारी, एकाच गाडीतून प्रवास, अग्रलेख, राणेंचा प्रहार अश्या...\nसर्व सामान्यांच्या स्वयंपाक घरातील खर्चाची गणित दिलासादायक करणारा अर्थतज्ञ लोकप्रतिनिधी..\nएक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री…\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nनवी मुंबईतील उद्योजक अस्लम शेख प्रतिष्ठित राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित..\n| नवी दिल्ली | नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध द पार्क हॉटेलात नुकताच राजीव गांधी ग्लोबल...\nनैसर्गिक वायूंच्या किंमतीत वाढ, CNG इंधन महागणार..\nप्री वेडिंग शूटिंग ही हानिकारक प्रथा, जैन संघाची त्यावर बंदीची भूमिका..\nएवढे दिवस वापरावे लागेल मास्क; निती आयोगाच्या सदस्याने सांगितला ‘ इतका ‘ कालावधी..\nखुशखबर : आता What’sApp वरून करा लसीकरणाची नोंदणी..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\n‘हे बोल घेवड्यांचे सरकार’ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका..\n कोळशाचा तुटवडा अभावी औष्णिक वीज केंद्र बंद..\nचिपी विमानतळ उद्घघाटन निमंत्रणावरून वाद; फडणवीस, दरेकर यांना वगळल्याने राणेंचा मंत्री देसाई यांच्यावर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\n• सन २०१८-१९ ते २०२०-२१या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी ७४ पुरस्कार्थींची निवड• पालघर येथे सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य...\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nसर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण चे २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची हॅट्रिक \nसमृद्ध ग्राहक अनुभवाला प्रोत्साहन देण्यासाठी गोदरेज इंटेरिओची डिजीटल सेवांना चालना…\nठळक मुद्दे : ✓ गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै २१ अखेरीपर्यंत ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून ४३% ची विलक्षण वाढ;...\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\n| पारनेर | शासनाने बैलगाडी शर्यतीला नुकतीच परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा शर्यत जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात गावोगावी...\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमहाराष्ट्रात क्वालिटी शिक्षणाबाबत लोकप्रतिनिधी विचार करत आहेत त्याबद्दल विधानभवनात चर्चा करत आहेत ती फार आनंदची बाब आहे....\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\nविशेष लेख : IT ( इन्कम टॅक्स) मध्ये NPS ( पेन्शन योजना) या रकमेची वजावट कशी करावी..\nइतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन..\n| अन्वयार्थ | भाजपाचे निष्ठावान आमदार रविंद्र चव्हाण पक्षात अस्वस्थ..\nसध्या महाराष्ट्रात राजकीय धिंगाणा दिसून येत आहे. आजी माजी सहकारी, एकाच गाडीतून प्रवास, अग्रलेख, राणेंचा प्रहार अश्या...\nसर्व सामान्यांच्या स्वयंपाक घरातील खर्चाची गणित दिलासादायक करणारा अर्थतज्ञ लोकप्रतिनिधी..\nएक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री…\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या धोतरालाच हात घातला व राजभवन गदागदा हलवले – सामनातून राज्यपालांवर पुन्हा घणाघात..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | — ऑक्टोबर १५, २०२० add comment\n| मुंबई | राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमनेसामने आले. राज्यपालांनी हिंदुत्वावरून मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवत राज्यपालांना उत्तर दिलं. भाजपाचं आंदोलन सुरू असताना राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रावरून आता शिवसेनेनं राज्यपालांवर टीकेचा बाण सोडला आहे.\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले. त्या पत्रातील भाषेवरून अनेकांनी राज्यपालांवर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेनंही ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यपालांवर निशाणा साधला आहे.\nकाय आहे अग्रलेखात :\n“राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये ते भगतसिंग कोश्यारी यांनी दाखवून दिले आहे. श्रीमान कोश्यारी हे कधीकाळी संघाचे प्रचारक किंवा भाजपचे नेते असतीलही; पण आज ते महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याचे राज्यपाल आहेत याचा त्यांना सोयीस्कररीत्या विसर पडलेला दिसतोय. महाराष्ट्रातील भाजप नेते रोज सकाळीच सरकारच्या बदनामीची मोहीम सुरू करतात हे समजण्यासारखे आहे; पण त्या मोहिमेचा चिखल राज्यपालांनी आपल्या अंगावर का उडवून घ्यावा भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली ही वेदना मोठी आहे; पण त्यांच्या दुखणाऱया पोटावर राज्यपालांनी सारखा लेप लावण्यात अर्थ नाही. हे दुखणं किमान पुढची चार वर्षे राहणारच आहे. पण भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे जरा गंभीर आहे. पण त्या बाळंतकळांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपचार केले आहेत,” अशा शब्दात शिवसेनेनं राज्यपालांवर निशाणा साधला आहे.\n“राज्यपालांनी या प्रकरणात आ बैल मुझे मार असेच वर्तन केले. पण…”\n“राज्यात मंदिरे उघडा यासाठी भाजपने आंदोलन सुरू केले. त्या राजकीय आंदेलनात राज्यपालांनी सहभागी व्हायचे तसे कारण नव्हते. हे आंदोलन सुरू असल्याचे टायमिंग साधत माननीय राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. ते पत्र मुख्यमंत्र्यांच्या हाती पोहोचण्याच्या प्रवासातच वृत्तपत्रांकडे पोहोचले. राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात असा सवाल राज्यपालांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या धोतरालाच हात घातला व राजभवन गदागदा हलवले अशी भाषा आम्ही वापरणे असंसदीय ठरेल; पण मुख्यमंत्र्यांनी खास ठाकरी शैलीत राज्यपालांना खरमरीत उत्तर दिले आहे खरे. ठाकरे यांनी कडक शब्दांत सांगितले की, ‘राज्यपाल महोदय, घटनेनुसार तुम्ही राज्यपाल पदाची शपथ घेतली. तुम्हाला देशाची घटना, सेक्युलॅरिझम मान्य नाही काय असा सवाल राज्यपालांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या धोतरालाच हात घातला व राजभवन गदागदा हलवले अशी भाषा आम्ही वापरणे असंसदीय ठरेल; पण मुख्यमंत्र्यांनी खास ठाकरी शैलीत राज्यपालांना खरमरीत उत्तर दिले आहे खरे. ठाकरे यांनी कडक शब्दांत सांगितले की, ‘राज्यपाल महोदय, घटनेनुसार तुम्ही राज्यपाल पदाची शपथ घेतली. तुम्हाला देशाची घटना, सेक्युलॅरिझम मान्य नाही काय आणि तुम्हाला आमच्या हिंदुत्वाची उठाठेव करण्याची गरज नाही. माझ्या हिंदुत्ववादाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही.’ अशा पद्धतीने मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक लोहारकी देत महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, बाणेदारपणा काय असतो ते दाखवून दिले. राज्यपालांनी या प्रकरणात आ बैल मुझे मार असेच वर्तन केले. पण इथे बैल नसून ‘वाघ’ आहे हे ते कसे विसरले आणि तुम्हाला आमच्या हिंदुत्वाची उठाठेव करण्याची गरज नाही. माझ्या हिंदुत्ववादाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही.’ अशा पद्धतीने मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक लोहारकी देत महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, बाणेदारपणा काय असतो ते दाखवून दिले. राज्यपालांनी या प्रकरणात आ बैल मुझे मार असेच वर्तन केले. पण इथे बैल नसून ‘वाघ’ आहे हे ते कसे विसरले मुख्य म्हणजे या सर्व ‘धुलाई’ प्रकरणात भारतीय जनता पक्षाचेही वस्त्रहरण झाले,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.\n“मोदी, शाह यांनी राज्यपालांना माघारी बोलवावं”\n“राज्यपालांची नियत साफ असती तर त्यांनी गोवा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकाच वेळी पत्र लिहून चिंता व्यक्त केली असती. भारतीय जनता पक्षाचे लोक राजभवनात जातात व राज्यपालांना भरीस पाडतात. या पदाची एक प्रतिष्ठा व शान आहे तशी ती मुख्यमंत्री पदाचीही आहे. राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून ही जबाबदारी राज्यपालांवर जास्त आहे. हिंदुत्वाचा अपमान करणाऱया, जेथे राजभवन आहे त्या मुंबईस पाकिस्तान ‘बाबर सेना’ म्हणणाऱया एका चवचाल नटीचे आगत-स्वागत करताना राजभवनात हिंदुत्व ओशाळून पडले याची चिंता राज्यपालांनी बाळगली नाही, हे का राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलेले पत्र हा तर अगोचरपणाच म्हणायला हवा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलेले पत्र हा तर अगोचरपणाच म्हणायला हवा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला हे शिवतेज पाहून मंदिरांतील देवांनीही आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचलाच असेल, तर ते राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील. बाकी जास्त काय बोलायचं हे शिवतेज पाहून मंदिरांतील देवांनीही आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचलाच असेल, तर ते राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील. बाकी जास्त काय बोलायचं,” असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या राज्यपालांना हटवण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे.\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन November 19, 2022\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\nअमित शहा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्यपाल शिवसेना संजय राऊत सामना\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / November 19, 2022\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / September 1, 2022\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\nपुणे महाराष्ट्र राजकारण शहर\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 31, 2022\nठाणे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई शहर\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 30, 2022\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 30, 2022\nपुणे महाराष्ट्र राजकारण शहर\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 30, 2022\nपुणे महाराष्ट्र शहर शैक्षणिक\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 29, 2022\nठाणे देश - विदेश शहर\nनवी मुंबईतील उद्योजक अस्लम शेख प्रतिष्ठित राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 29, 2022\nअहमदनगर पेन्शन हक्क संघटनेच्या पाठपुराव्याला यश; वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 28, 2022\nनागपूर महाराष्ट्र शहर शैक्षणिक\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 17, 2022\nह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 12, 2022\nठाणे पुणे महाराष्ट्र शहर\nभाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 12, 2022\nसर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / April 27, 2022\nवरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / April 26, 2022\nनेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 22, 2022\nमहाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ शाखा – भुसावळ कार्यकारीणी आणि जिल्हा सदस्य निवड\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 17, 2022\nआंतरराष्ट्रीय रोटरीचा सर्वोच्च पुरस्कार ” सर्विस अबाउ सेल्फ “भुसावळचे राजीव शर्मा यांना\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 2, 2022\nखऱ्या अर्थाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केलात तसेच विज्ञान शिक्षकांनी केलेले कार्य कौतुकास्पद – मिलिंददादा गाजरे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 1, 2022\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nGo to top गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nGo to top दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम……… एकेकाळी जगात डाव्या विचारांचा तत्कालीन तरुणाईच्या मनावर मोठे गारुड होते. रशिया ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nGo to top माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज बुधवारी (दि. ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजग बदलणारी माणसं - बाबा आमटे\nGo to top श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ - साने गुरुजी\nGo to top करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे जडेल नाते प्रभुशी तयाचे या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू - बाजीराव मोढवे\nGo to top तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलाखो संकटांना एकाकी आस्मान दाखवणारा कणखर सह्याद्री शरद पवार..\nGo to top महाराष्ट्र हा राकट आहे कणखर आहे चिवट आहे आणि इथली माणसंही तशीच, याचा प्रत्यय देणारी घटना म्हणजेच ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : भारत भालके - जनमानसातील नेतृत्व\nGo to top पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nराजकारणातील आश्वासक तरुण तुर्क - मा. आ. राहूलदादा जगताप\nGo to top राजकारणात जमिनीवर पाय रोवून जो काम करतो तो नेहमीच यशस्वी होतो. ही गोष्ट जो नेता अंगिकारतो, तो ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तीवेध : नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन साहित्यिक लुइज ग्लूक..\nGo to top स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (७७) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nGo to top असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nGo to top ही धन्य सावित्री बाई sssहा हा हा हा..ही धन्य सावित्री बाई..आमुची आईवेगळी मायरोवूनी पायकोटी समुदायसज्ज झाला..उभे आभाळ ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nGo to top ( मा. शिवसेनाप्रमुख गेलेत.. तेव्हा त्यांना वाहिलेली आदरांजली..) तू वेगळा सेनापती अन वेगळे सरकार तू..तू ढाल अन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nGo to top गोळी विरुद्ध गांधी –बापू..त्यांनी तुझ्यावर तीन गोळ्या झाडल्या –तू मेला नाहीसपुन्हा पुन्हा उगवत राहिलासतनात, मनात, शेतात, रानात… ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : आत्महत्या - ह्याची नि त्याची\nGo to top गळफास त्यानेही घेतला गळफास यानेही घेतलाजीवानिशी तो ही गेला अन् जीवानिशी हा ही गेला हा बांधावरच्या बाभळीला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : ' बाप ' नावाची आई..\nGo to top रोज रात्र झाली कि मी शोधत असतो बाप..आयुष्याच्या क्षणाक्षणात अन् पुस्तकाच्या पानापानात..बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा..उसवलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत हरहुन्नरी सायकलिस्ट अमर शर्मा..\nGo to top सर्वांना नमस्कार🙏 लोकसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण भेटणार आहोत एका बहाद्दर सायकलिस्टला अर्थात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत मंगलमय गोपळवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक - श्रीमान नारायण मंगलारम\nGo to top आज लोक संवाद मध्ये आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नारायण मंगलारम. नारायण सरांना सन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु - संदीप पवार सर..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. संदीप भगवान सर , सहशिक्षक जिल्हा ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत एक अवलिया विज्ञान प्रसारक डॉ. सुधीर कुंभार..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, एक बहुपेडी विज्ञान अवलिया डॉक्टर सुधीर कुंभार सर… डॉ. सुधीर कुंभार ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत प्रतिभावान युवा कवयित्री ज्योती भारती..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, युवा कवयित्री ज्योती भारती… त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम ए (मराठी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..\nGo to top कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nराजकारणातील आश्वासक तरुण तुर्क – मा. आ. राहूलदादा जगताप\nसंपादकीय : कामगार कायदा उर्जित रहावा..\nसलाम : विक्रम गोखले यांचा असाही दानशूर पणा..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nसंपादकीय : न्यायाधीशांच्या कुटुंबियांना चष्मा आणि शिक्षकांच्या कुटुंबियांवर वरवंटा..\nभाजप सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीला शासकीय अधिकारी यांनी उपस्थित राहणे बंधनकारक नाही, शासनाचा नवा GR..\n कोळशाचा तुटवडा अभावी औष्णिक वीज केंद्र बंद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-suvichar.com/category/whatsapp-jokes/", "date_download": "2022-12-09T15:07:10Z", "digest": "sha1:7T2LFIO3AVGTS4NVTGV3CPZTF4EG54TO", "length": 2761, "nlines": 44, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "Whatsapp Jokes – मराठी सुविचार", "raw_content": "\nCoronavirus Viral jokes in Marathi – कोरोना वायरस हाहाकार – कोरोना व्हायरस जोक्स नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला कोरोना\nMakar Sankranti jokes in marathi – ऊसाच्या मुलांची लग्न – मकर संक्रांतीचे मराठी जोक्स 🤣🤣 ऊसाच्या मुलांची लग्न 💑 कुणी\nनिट वाचा एक लहरी राजा होता 📖 – Marathi Jokes, मराठी जोक्स, दारू जोक\nनिट वाचा एक लहरी राजा होता. 📖 🤣🤣👍👍😘😘 – Marathi Jokes – मराठी जोक्स 🤣🤣 त्याला आली लहर. त्यानं प्रधानाला\nBoss staff Marathi Jokes – कर्मचारी : बाॅस, मी उद्या पासून – मराठी जोक्स\nBoss staff Marathi Jokes – कर्मचारी : बाॅस, मी उद्या पासून – Marathi Jokes – मराठी जोक्स 🤣🤣 कर्मचारी :\nWoman Jokes in Marathi – स्त्रीचे ओले केस – मराठी जोक्स\nWoman Jokes in Marathi स्त्रीचे ओले केस – Marathi Jokes – मराठी जोक्स 🤣🤣 पोस्ट अश्लिल नाही😜 “स्त्रीचे ओले केस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/08/blog-post_53.html", "date_download": "2022-12-09T17:11:29Z", "digest": "sha1:OHKAZ6IIF2KXUQE2LMO3FWEKLOQAONT7", "length": 5332, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी", "raw_content": "\nमहाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी\nमुंबई | आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं परिणामी रुग्ण संख्याही घटली. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.\nदिवसभरात राज्यात 04 हजार 365 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 06 हजार 384 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 105 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.\nराज्यात आजपर्यंत 62 लाख 21 हजार 305 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 96.86 टक्के एवढा झाला आहे.\nदरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A5%A9-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2022-12-09T15:39:38Z", "digest": "sha1:KO5FEVLCBH6IPBJ36YK6TFD6YCXCXRGL", "length": 15919, "nlines": 74, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "मराठी सृष्टीतील हे ३ प्रसिद्ध कलाकार आज जगत आहेत हलाकीचे जीवन...३ री अभिनेत्री झाली आर्थिक परिस्थितीमुळे हतबल - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / आरोग्य / मराठी सृष्टीतील हे ३ प्रसिद्ध कलाकार आज जगत आहेत हलाकीचे जीवन…३ री अभिनेत्री झाली आर्थिक परिस्थितीमुळे हतबल\nमराठी सृष्टीतील हे ३ प्रसिद्ध कलाकार आज जगत आहेत हलाकीचे जीवन…३ री अभिनेत्री झाली आर्थिक परिस्थितीमुळे हतबल\nआयुष्याच्या सरत्या काळात कुणाच्याही वाट्याला हालअपेष्टा येऊ नयेत अशीच एक माफक अपेक्षा असते परंतु आर्थिक परिस्थिती किंवा आलेले आजारपण याच्यापुढे कोणाचे काही चालत नाही असेच चित्र पाहायला मिळते. मराठी सृष्टीतही असे कलाकार आहेत जे आजच्या घडीला आलेल्या संकटांना सामोरे जाताना दिसत आहेत. परिस्थितीशी दोन हात करत आलेल्या संकटांना तोंड देत हे कलाकार आज आपले जीवन व्यतीत करत आहेत त्यातील हे तीन प्रसिद्ध कलाकार कोण आहेत ते जाणून घेऊयात…\nझपाटलेला या गाजलेल्या चित्रपटातून मृत्युंजय मंत्र सांगणारे “बाबा चमत्कार” हे पात्र सर्वांना आठवत असेल. ही भूमिका गाजवली आहे “राघवेंद्र कडकोळ” या कलाकाराने. झपाटलेला, झपाटलेला २ या दोन्ही चित्रपटांतील त्यांनी वठवलेली “बाबा चमत्कार” ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात राहिली आहे. पण या अभिनेत्यावर आज हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतित करण्याची वेळ आली आहे. प्रसिद्धी मिळाली मात्र पैसा कमावता आला नाही याची खंत त्यांना लागून आहे. राघवेंद्र आता त्यांच्या पत्नी लतिका कडकोळ यांच्यासोबत पुण्यातील बावधन येथील ‘पालाश एल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर’ येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत. तिथेच ते आपल्या पत्नीसोबत राहत आहेत. राघवेंद्र कडकोळ यांच्याप्रमाणे मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेत्री आपल्या आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहेत. झपाटलेला याच चित्रपटातील या अभिनेत्री आहेत “मधू कांबीकर “.\nशापित, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू, यशवंत, बिनकामाचा नवरा, येऊ का घरात, मला घेऊन चला, माझा छकुला अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साकारलेली नायिका, सह नायिका, तर कधी आई ही प्रेक्षकांच्या विशेष संस्मरणीय ठरल्या. आज मधू कांबीकर कला क्षेत्रापासून दूर का आहेत त्याचे एक कारण आहे. पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी माटुंगा येथील गोपीनाथ सावकार प्रतिष्ठान तर्फे यशवंत नाट्यमंदिरमध्ये आयोजित केलेल्या ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना मधू कांबीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते तरीही त्यांनी त्या कार्यक्रमात भैरवीचे सादरीकरण केले. त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला त्यात त्यांचा उजवा हात बधीर झाला. आज मधू कांबीकर याच आजारपणामुळे कला क्षेत्रापासून दुरावलेल्या आहेत. राघवेंद्र कडकोळ आणि मधू कांबीकर आजारपणामुळे परिस्थिशी दोन हात करत आहेत पण यात आणखी एका अभिनेत्रीला चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान झालेल्या अपघातामुळे येणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या अभिनेत्री आहेत “सुरेखा राणे उर्फ ऐश्वर्या राणे”.\nधुमधडाका या गाजलेल्या चित्रपटात सुरेखा राणे यांनी अशोक सराफ यांची नायिका साकारली होती. प्रियतम्मा प्रियतम्मा.. ह्या गाण्यात त्या झळकल्या आहेत. धुमधडाकासह लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह ‘भटकभवानी’ या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘शराबी’, ‘नमक हलाल’ अशा हिंदी सिनेमातही त्यांनी काम केलं आहे. अमिताभ बच्चन, निळू फुले, परवीन बाबी, जयश्री गडकर यांच्यासारख्या कलाकारांसह त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे. मात्र बिग बींच्या ‘मर्द’ या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान डबिंग आर्टिस्टचे काम करत असताना त्या घोड्यावरुन पडल्या. या अपघातात त्यांच्या पाठीचे हाड मोडले त्यामुळे ऐन भरात असलेल्या करिअरला अनपेक्षित ब्रेक लागला. या दुखण्याच्या उपचारापायी सुरेखा यांना आपलं मुंबईचं घरही विकावं लागलं. काम सुटलं, नातेवाईक अन् इंडस्ट्रीनेही पाठ फिरवली. नियतीने त्यांच्यावर हलाखीचं जीणं जगण्याची वेळ आणली. चित्रपटसृष्टीत इतकं योगदान देऊनही तुटपुंजं पेन्शन मिळवून चरितार्थ चालवण्यासाठी सुरेखा राणे यांना मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागले होते. अशा या हलाखीच्या परिस्थितीत कुणीही जवळचं नसल्याने आज त्या एकट्याच राहतात.\nत्यामुळे चंदेरी दुनियेत उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. करिअर ऐन भरात असताना सेलिब्रिटींचं कौतुक होतं, प्रेम मिळतं. मात्र कालांतराने याच कलाकारांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही किंवा एखाद्या गंभीर आजारपणाला तोंड द्यावे लागते हेच या कलाकारांचे दुर्दैव…\nPrevious विराट आणि अनुष्काच्या मुलीपेक्षा ह्या मराठी कलाकाराच्या मुलीचे फोटो होताहेत व्हायरल..\nNext मुलगी झाली हो मालिकेतील “माऊ” हिच्या खऱ्या आयुष्याबद्दल बरंच काही..\nमहाभारत मालिकेतील श्रीकृष्णा साकारणाऱ्या अभिनेत्याने १२ वर्ष संसारानंतर घेतला घटस्फोट\nबिग बॉसचा विजेता ठरला हा स्पर्धक बातमी झाली लिक झाली असल्याचं अनेकांचं मत\nधनंजय माने इथेच राहतात का डायलॉग कसा बनला त्यावर अभिनेते किरण माने ह्यांनी शेअर केला किस्सा\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/marathi-tv-serial-actress-ashwini-mahangade-deprations-latest-news/", "date_download": "2022-12-09T16:02:35Z", "digest": "sha1:WEMKAHI4QSDESCNK4YWKEWI3JCPN2GEV", "length": 12191, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "तर मी डिप्रेशनमध्ये गेले असते अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी सांगितला अनुभव - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / तर मी डिप्रेशनमध्ये गेले असते अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी सांगितला अनुभव\nतर मी डिप्रेशनमध्ये गेले असते अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी सांगितला अनुभव\nआई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत अनघाची भूमिका साकारली अहे अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने. अनघा ही आपल्या सासूच्या म्हणजेच अरुंधतीची बाजू घेताना दिसते. आपल्याला जे पटतं ते ती उघडपणे बोलून दाखवते. वेळप्रसंगी ती तिचा नवरा अभिला देखील खडसावताना दिसते. त्यामुळे अनघाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. नुकताच स्टार प्रवाह वाहिनीचा पुरस्कार सोहळा पार पडला यावेळी स्टार प्रवाहवरील मालिकेतील कलाकारांनी नटून थटून येऊन रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्याची प्रत्येक कलाकार अतिरतेने वाट पाहत असतो त्यामुळे रेडकार्पेटवर देखील ही कलाकार मंडळी तितक्याच उत्साहात सजलेली पाहायला मिळाली.\nअशातच अश्विनी महांगडे हिला आपल्या अनघाच्या भूमिकेबाबत आणि अवॉर्ड सोहळ्याबाबत विचारणा केली. अनघाची भूमिका लोकांना प्रचंड आवडली आहे या भूमिकेबाबत अश्विनी म्हणते की, अनघा हा समाजातील अशा मुलींचा चेहरा आहे ज्या मुली घटस्फोटित आहेत डिप्रेशन मध्ये आहेत त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरून समाजातील महिलांसाठी काम केलं आहे. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा लग्न करण्याची संधी येते त्यावेळेला स्वतःला शांत करून एका नवीन कुटुंबात समाविष्ट होणं ह्या सगळ्या गोष्टी अनघाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. दुःख येत राहतात परंतु त्यामुळे जगणं थांबत नाही हेच सांगण्याच काम अनघाने केलं आहे. जशा अनघाच्या आयुष्यात अनेक दुःख संकटं आली तसाच काळ माझ्याही आयुष्यात आला जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले. अनेक चढउतार अनुभवले. त्यावेळीही त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की आपण नेहमी कलाक्षेत्रासाठी स्वतःला वाहुन न्यावं जर मी हे करत नसते तर मी नक्कीच डिप्रेशन मध्ये गेले असते. तुम्ही दुःखी असाल, तुमच्यावर कितीही मोठं संकट जरी आलं तरी तुम्हाला एकच सांगेन की तुम्ही काम सोडू नका.\nतुम्ही जितके कामात असाल तितके गुंतून राहता आणि वाईट विचार तुमच्यापासून दूर जातात. अनघाच्या भूमिकेने मला चांगली लोकप्रियता मिळाली आहे आमचं सेटवरच वातावरण देखील खूप छान असतं. मी नेहमी दौऱ्यावर असते, काही सामाजिक कार्यात गुंतलेली असते त्यामुळे आई कुठे काय करते या मालिकेचा सेट हेच माझ्यासाठी घर आहे जिथे मी माझं काम आटोपल्यावर निवांत झोप घेते. सेटवरची कलाकार मंडळी मला खूप साहाय्य करतात अगदी यश पासून मालिकेचे दिग्दर्शक देखील सेटवर हलकंफूलकं वातावरण निर्माण करतात त्यामुळे हे काम करायला प्रोत्साहन मिळते. अभिनेत्री असूनही समाजकार्य करणाऱ्या ह्या तरुण मराठी अभिनेत्रीला आमच्या संपूर्ण टीमकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा\nPrevious खरं खरं सांगतो म्हणत शशांकने सांगितल प्रियंकाने लग्नाला होकार देताना हि गोष्ट माझ्याकडून कबूल करून घेतली होती\nNext स्क्रिप्टपासून स्क्रिनपर्यंत ते सिनेमाचे दादा होते आज स्मृतिदिनी त्यांच्या चाहत्यांनी जागवल्या आठवणी\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/17794/", "date_download": "2022-12-09T16:04:12Z", "digest": "sha1:P26GFDMEGYU6RCPYRHCLBC3DYRFK2EQP", "length": 7509, "nlines": 180, "source_domain": "dmedia24.com", "title": "दानम्मा देवीचा उत्सव उत्साहात संपन्न", "raw_content": "\nदानम्मा देवीचा उत्सव उत्साहात संपन्न\nदानम्मा देवीचा उत्सव उत्साहात संपन्न\nशहापूर येथील श्री दानम्मा देवी च्या 37 व्या वार्षिक महोत्सव समारंभ उत्साहात पार पडला . दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दानम्मा देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडून उत्साहात या समारंभाची सांगता करण्यात आली .\nयावेळी सकाळी सहा वाजता रुद्राभिषेक करून देवीचा पालखी उत्सव करण्यात आला या पालखी उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून अमीर हत्तीरक्की आणि डॉक्टर सुरेश उपस्थित होते .तसेच भाविकांनी देखील दानम्मा देवीच्या उत्सवाला उपस्थिती लावली होती\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nगड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन\nअधिवेशना वेळी मराठी महामेळाव्याचे आयोजन\nडिवाइन प्रॉव्हिडन्स या शाळेचा शतक महोत्सव साजरा\nबेळगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय उत्सव साजरा\nकोरोना नियंत्रणासाठी जनजागृती कार्यक्रम\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/While-Bored-Ape-prices-drop-below-100000/", "date_download": "2022-12-09T16:40:12Z", "digest": "sha1:S5REYANGVQXUQVLR2I6RGMOUGQCHTNVQ", "length": 2441, "nlines": 7, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "तर कंटाळलेल्या अॅपेच्या किंमती $ 100,000 पेक्षा कमी होतात", "raw_content": "तर कंटाळलेल्या अपेच्या किंमती $ 100,000 पेक्षा कमी होतात\nअलिकडच्या काही महिन्यांत नॉन-फंजिबल टोकन (एनएफटी) घसरणीचा सामना करावा लागला आहे, असे बाजाराच्या भावनांनी दाखवून दिले आहे.\nकॉइनटेलेग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, बाजारातील परिस्थिती कमी होत असताना आणि हॅक्स आणि कमी दर्जाच्या प्रकल्पांमध्ये वाढ झाल्यामुळे, बोरेड\nएपे यॉट क्लबसारख्या एनएफटी प्रकल्पांना परिणाम भोगावे लागले आहेत आणि कॉइन्टेलेग्राफने म्हटल्याप्रमाणे यावर्षी मजल्यांच्या किंमती १,००,०००\nडॉलर्सपेक्षा कमी झाल्या आहेत. कॉइन्टेलेग्राफच्या मते, एनएफटी मार्केटची परिस्थिती सामान्य क्रिप्टोकरन्सी मार्केटच्या परिस्थितीच्या आधारावर सहसंबंधित\nकेली गेली आहे. तंत्रज्ञान आणि डिजिटल मालमत्ता मूल्यांकनात वाढ होत असताना, एनएफटी मालमत्ता वर्गावर अंदाज बांधणार् या व्यक्ती आणि सट्टेबाज\nन्याय्य बनले आहेत, भविष्यात मूर्त उपयुक्तता आणि मूल्य प्राप्त होऊ शकते या विश्वासावर प्रीमियमची देयके दिली गेली आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.bulbtek.com/mr/bulbtek-xd35-fan-auto-light-35w-d1-d2-d3-d4-d5-d8-6000k-6500k-canbus-car-led-headlight-bulb-product/", "date_download": "2022-12-09T14:54:38Z", "digest": "sha1:JPAUU6UGHAB67X4TLY65ODHMJLO7K4SP", "length": 8968, "nlines": 200, "source_domain": "www.bulbtek.com", "title": " चीन BULBTEK XD35 फॅन ऑटो लाइट 35W D1 D2 D3 D4 D5 D8 6000K 6500K कॅनबस कार एलईडी हेडलाइट बल्ब निर्मिती आणि कारखाना |बुलेटटेक", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nBULBTEK SMD2016-1 कार एलईडी बल्ब सुपर स्ट्रॉंग कॅनबस एच...\nBULBTEK T4 HID बॅलास्ट फास्ट स्टार्ट ASIC सुपर कॅनबस ...\nसर्वोत्तम कार झेनॉन हेडलाइट उत्पादने खरेदी करा - T4 H...\nआम्ही BULBTEK XD35 फॅन ऑटो लाइट 35W D1 D2 D3 D4 D5 D8 6000K 6500K कॅनबस कार एलईडी हेडलाइट बल्ब तयार करतो.\nआम्ही वर्षानुवर्षे ऑटो एलईडी हॅडलाइट, कार एलईडी बल्बमध्ये विशेष करत आहोत.\nस्वागत OEM आणि ODM, weclome अनन्य भागीदार.\nएफओबी किंमत:US $0.5 - 9,999 / तुकडा\nकिमान ऑर्डर प्रमाण:100 तुकडे/तुकडे\nपुरवठा क्षमता:10000 तुकडा/तुकडे प्रति महिना\nस्थिरता आणि सुसंगतता आणि कॅनबस: उच्च स्थिरता: आउटपुट 25KV उच्च इन्स्टंट व्होल्टेज, 85V/45V AC करंट, मूळ HID बॅलास्टची 35W पॉवर चांगल्या प्रकारे शोषून घेणे;सुसंगतता: बहुतेक कार मॉडेल्ससह सुसंगतता;कॅनबस आत: मजबूत कॅनबस, कोणतीही त्रुटी चेतावणी नाही.\nXD35 LED हेडलाइट बल्ब ते HID बॅलास्ट: सानुकूलित CSP3570 LED चिप, समान प्रकाश स्रोत आकार आणि स्थिती, मानक प्रकाश नमुना.\nचांगला प्रकाश नमुना: मानक लो बीम आणि उच्च बीम.HID Xenon पेक्षा 3 पट उजळ.\nXD35 LED हेडलाइट बल्ब प्लग आणि HID गिट्टीवर प्ले करा.\nकार्यक्षम उष्णता वहन आणि अपव्यय प्रणाली: सर्व एकाच डिझाइनमध्ये, एकात्मिक अॅल्युमिनियम बॉडी;आयातित हायड्रॉलिक फॅन, मजबूत उष्णता अपव्यय;तांबे उष्णता पाइप, मजबूत उष्णता वाहक;मोठे उष्णता सिंक क्षेत्र.\nप्लग अँड प्ले: नॉन सर्किट मॉडिफिकेशन, नॉन डिस्ट्रक्टिव्ह इन्स्टॉलेशन;मूळ HID झेनॉन बल्ब थेट बदला.\nसर्व BT-AUTO LED हेडलाइटसाठी OEM आणि ODM स्वागत आहे.\nमागील: BULBTEK XD35 D मालिका LED ते HID बॅलास्ट कॅनबस ऑटो हेडलाइट बल्ब D1 D2 D5 D8 कार LED हेडलाइट बल्ब\nपुढे: टॉप ग्रेड चायना घाऊक H11 ऑटो लॅम्प एलईडी हेडलाइट ऑटो एलईडी हेडलाइट बल्ब एलईडी ऑटो हेडलाइट बल्ब\nBULBTEK X8 ऑल इन वन हॅलोजन साइज AU...\nBULBTEK H15 LED हेडलाइट बल्ब ऑल इन...\nBULBTEK X7S फॅनलेस एलईडी हेडलाइट बुल...\nBULBTEK X6 36W सुपर ब्राइट ऑटो एलईडी ...\nBULBTEK G11F सुपर ब्राइट एलईडी हेडलिग...\nकंपनी: गुआंगझो बुलबटेक इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी कं, लि.\n[उत्पादन] हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कोणत्या चाचण्या करतो...\n[उत्पादन] एलईडी हेडलाइट बल्ब खरे आहेत...\n[उत्पादन] एलईडी हेडलाइट बल्ब खरोखर वा...\n[उत्पादन] हॅलोजन, HID, L... ची वैशिष्ट्ये\n[उत्पादन] हायपर फ्लॅश आणि कॅनबस समस्या...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibookspdf.com/the-compound-effect-book-in-marathi-pdf.html", "date_download": "2022-12-09T17:19:53Z", "digest": "sha1:TLDEDBU4VA4MJLXRBUI4OLVRKDXLFWDE", "length": 25382, "nlines": 91, "source_domain": "www.marathibookspdf.com", "title": "The Compound Effect Book in Marathi PDF Free Download", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे Marathibookspdf.com साईट वरती सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्रानो जर तुम्ही The Compound Effect Marathi PDF Free Download करणार असाल किंवा या पुस्तकाची मराठी समरी वाचणार असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.\nमित्रानो जर तुम्ही या आर्टिकल ला शेवटी पर्यंत वाचले तर तुम्हाला या पुस्तकाची मराठी समरी वाचण्यासोबतच The Compound Effect Marathi PDF Free Download करण्यासाठी सुद्धा मिळेल. चला तर मग जाणून घेऊन नेमकं काय लिहलंय या पुस्तकात, जे तुमचे आयुष्य बदलवू शकते.\nमित्रानो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप निराश आणि दुःखी झाला आहात का आणि तुम्हाला यश मिळत नाही ये का आणि तुम्हाला यश मिळत नाही ये का तर काही हरकत नाही. मित्रानो मी आज तुमच्या सोबत ज्या पुस्तकाची समरी शेअर करणार आहे, त्या पुस्तकामधील नियमांना follow करून खूप लोक यशस्वी झाली आहेत.\nमित्रानो जगातील जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यामध्ये काही तरी मोठं करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य संधीची वाट पाहत असतात. परंतु खर तर कोणतेही काम करण्यासाठी आज पेक्षा चांगली वेळ दुसरी कोणती नसते आणि मोठे यश त्यांनाच मिळते, जे लोक आपल्या आयुष्यामध्ये छोटे छोटे बदल करत पुढे जात असतात.\nकारण मित्रांनो आयुष्यामध्ये छोटे छोटे बदल करूनच मोठ मोठ्या धैर्याना पूर्ण करता येते. हीच गोष्ट लेखक Darren Hardy जी यांनी the compound effect Book मध्ये समजविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.\nमित्रानो मी तुम्हाला एका उदाहरणा द्वारें या पुस्तकात नेमकं काय लीहले आहे, ते मी तुम्हाला समजाविण्याचा प्रयत्न करतो. मित्रानो या आर्टिकल ला शेवटी पर्यंत जरूर वाचा, कारण तरच तुम्हाला या पुस्तकात नेमक काय लिहले आहे ते समजेन.\nमित्रांनो मानून चला की रोहन और सोहन नावाचे दोन दोस्त होते, जे की एकाच शहरात राहत होते. या दोघांनी एकाच शाळेतून आणि कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केले होते, आणि दोघांनी शिक्षण पण एक सारखेच घेतले होते. या सोबतच या दोघांचा बिझनेस आणि इन्कम पण एक सारखीच होती.\nआणि दोघा मित्रांना आपल्या आयुष्यामध्ये पुढे जायचे आणि वेळेसोबत चालायचे होते. परंतु या दोघां मित्रांमध्ये रोहन ला छोटे छोटे बदल करण्याचे महत्त्व समजत होते. म्हणून रोहन ने आपल्या आयुष्यामध्ये खूप छोटे छोटे बदल केलेत. म्हणजेच त्याने रोज सकाळी उठल्यानंतर न्यूज पेपर वाचण्या ऐवजी Self Help Books ची 10 page’s रोज वाचायला सुरुवात केली.\nतसेच दररोज सकाळी ऑफिसला जाताना गाडीमध्ये गाणी ऐकण्या ऐवजी इंस्पिरेशनल पुस्तकांची ऑडियोबुक ऐकायला सुरुवात केली. या सोबतच त्याने आपल्या दररोजच्या आहारामध्ये 125 कॅलरीज ना कमी केले, म्हणजेच तो आता फक्त पहिल्यापेक्षा जरा कमी जेवत होता.\nत्या सोबतच त्याने आपल्या आहारातून बर्गर आणि पिज्जा या सारख्या जंग फूड्स ना खायचे कायमचे बंद केले होते. तो आता दररोज नियमितपणे 2km पायी चालत असे. आणि आपल्या ऑफिस च्या कामामध्ये दररोज एक क्लाइंट ला कॉल करण्या ऐवजी 3 कॉल करत होता, म्हणजेच दररोज तो फक्तं एक कॉल Extra करत होता.\nमित्रानो हे होते ते छोटे छोटे बदल जे रोहन ने आपल्या आयुष्यामध्ये अमलात आणले होते. दुसरीकडे रोहन चा मित्र सोहन ला आपल्या आयुष्यामध्ये छोटे छोटे बदल करण्याचे महत्त्व अजिबात माहीत नव्हते. म्हणून त्याने आपल्या दररोजच्या जीवनात काहीच बदल केला नाही.\nतो दिवसभर जंग फूड्स खात असे, आणि पाणी पिण्याच्या ऐवजी सॉफ्ट ड्रिंक पित असे. आणि तो कधी वॉकिंग किंवा व्यायाम पण करत नसे. आणि त्या सोबतच तो आपल्या ऑफीसच्या कामात कधी ही एक पण कॉल Extra करत नसे. मित्रानो सोहन ने आपल्या जीवनात कोणतेही छोटे छोटे बदल न करताच असेच तो आपले आयुष्य जगत राहिला.\nमित्रानो रोहन आता आपल्या छोट्या छोट्या चेंजेस सोबत आपले आयुष्य जगत होता त्याला आता 6 महिने पूर्ण झाले होते. परंतु या 5 महिन्यामध्ये त्याच्या मध्ये असा कोणताही बदल दिसत नव्हता, जो त्याला सोहन पेक्षा खूप चांगला व्यक्ती बनवेल.\nम्हणजेच मित्रानो 5 ते 6 महिने पूर्ण झाल्या नंतर ही रोहन आणि सोहन हे दोघे एक सारखेच आयुष्य जगत होते. आणि असे करित करीत 10 ते 20 महिने पूर्ण झालेत. परंतु आता ही या दोघांच्या आयुष्यामध्ये एवढा जास्त बदल घडलेला दिसत नव्हता.\nकधी कधी रोहन ला आपल्या आयुष्यामध्ये कोणतेच मोठे बदल न दिसल्यामुळे त्यांचे मोटीवेशन डाऊन व्यायचे आणि तो असा विचार करायचा की सोहन तर आपले आयुष्य खूप मजेत जगत आहे आणि मी माझ्या आयुष्यात इतके छोटे छोटे चांगले बदल करून सुध्दा मी काहीं खास तरक्की करू शकलो नाही.\nमित्रानो रोहन च्या मनात आसले सर्व विचार आल्या नंतर ही त्याने आपल्या daily routine ला असच follow करत राहिला. आणि आता त्याला आपल्या ह्या नव्या रूटीन सोबत जगण्यात मजा येत होती आणि असे करत करत आता 27 महिने पूर्ण झाले होते.\nपरंतू आता ह्या दोघांची लाईफ पूर्ण पणे बदलली होती, म्हणजेच रोहन ने यशावरती लीहलेल्या पुस्तकांची 10 पाने दररोज नियमितपणे वाचल्यामुळे 27 महिन्याच्या अखेरीस टोटल मिळून त्याने 50 पुस्तके वाचली होती.\nआणि त्यासोबतच त्याने टोटल 470 तासांचे ऑडियो बुक ऐकले होते. ह्या सोबतच त्याने दररोज च्या आहारातून 125 कॅलरीज ना कमी केले होते, आणि दररोज 2 km पायी चालल्यामुळे त्याचे वजन 15 किलो कमी झाले होते.\nत्या सोबतच आपल्या ऑफिस च्या कामामध्ये एक कॉल एक्स्ट्रा केल्यामुळे त्या 27 महिन्यामध्ये मध्ये त्याने टोटल 1860 एक्स्ट्रा केले होते. आणि त्यामुळे त्याला त्यांचा कामामध्ये खूप सारे नवीन क्लायंट्स मिळालेत आणि त्यामुळे त्यांची इन्कम सुद्धा जास्त वाढली होती.\nदुसरीकडे त्यांचा मित्र सोहन ने आपल्या आयुष्यामध्ये कोणतेच छोटे छोटे चांगले बदल केले नव्हते, उलट त्याने अनहेल्थी अन्न खाऊन आणि कधी ही व्यायाम न केल्यामुळे त्यांचे वजन खूप वाढले होते. आणि त्याने आपल्या ऑफिस मध्ये क्लाएंट ला एक पण एक्स्ट्रा कॉल न केल्यामुळे त्यांची इन्कम पहिल्या पेक्षा कमी झाली होती.\nमित्रानो रोहन आणि सोहन या दोघांच्या उदाहरणावरून हे साफ स्पष्ट होते की जर एखादी व्यक्ती ने आपल्या आयुष्यामध्ये फक्त छोटे छोटे बदल जरी केलेत तर पण लाँग टर्म मध्ये ह्या बदलांचा त्याला खूप जास्त फायदा मिळतो.\nज्यादा तर वेळा लोकांचे आयुष्य पूर्ण पने बदलून जाते. मित्रांनो आता आप जाणून घेऊया की लोकं आपल्या आयुष्यामध्ये रोहन सारखे छोटे छोटे बदल का करत नाहीत कारण मित्रानो लोकांना एकदम च सकारात्मक परिणाम दिसत नाहीत म्हणून.\nआणि जी लोक आसे तसे करून थोडे बदल करण्याचा प्रयत्न करतात, ती लोक काही दिवसानंतर कोणतेही रिझल्ट्स न मिळाल्यामुळे त्या बदलांना सोडुन देतात आणि आपल्या जुन्या रूटीन वरती परत येतात.\nकारण त्या लोकांच्या मनात असा विचार येतो की ह्या सर्व छोट्या छोट्या बदलांमुळे त्यांना काहीच फायदा मिळत नाही ये. म्हणून खूप जास्त लोक तोच साधा सरळ मार्ग निवडतात, जिथे त्यांना काहीच एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागत नाहीत.\nम्हणजेच मिञांनो ती लोक कोणत्याही प्रकारची व्यायाम न करता , कसलीच पुस्तके न वाचता आणि कुठलेही चांगले अन्न न खाता आपले जीवन जगू लागतात. मिञांनो जसे सुरुवातीला चांगले परिणाम न मिळाल्यामुळे लोक आपल्या चांगल्या सवयींना सोडुन देतात.\nतसेच त्या प्रमाणे लोकांना त्यांच्या वाईट सवयींची सतत पुनरावृत्ती केल्यानंतर सुरुवातीला कुठलेही नुकसान झालेलं त्याना दिसले नाही तर ते आपल्या वाईट सवयींना कायमच्या साठी पुनरावृत करत राहतात. आणि त्या लोकांना ह्या गोष्टीचा अंदाजाच नसतो की त्यांच्या ह्या वाईट सवयीमुळे त्यांना लाँग टर्म मध्ये खूप नुकसान पोहचणार आहे.\nउदाहरणं साठी जर फक्त एक बर्गर खाल्यानंतर लगेचच 10kg वजन वाढायला लागले तर कोणताही माणूस परत एकदाच बर्गर खाल्यानंतर परत खायचे सोडुन देईन. परंतु समस्या अशी आहे की एक वेळा बर्गर खाल्याने अचानक आपले वजन वाढत नाही, तर त्यांचा असर शरीरामध्ये लाँग टर्म मध्ये compound effect सारखे काही महिन्यानंतर किंवा वर्षानंतर दिसायला सुरुवात होतो.\nकाही महिन्यानंतर इफेक्ट जाणवायला लागल्या नंतर त्या लोकांना हे समजते की रोज बर्गर खाल्यामुळे त्याचे वजन वाढायला लागले आहे, पण तो पर्यंत त्यांच्या हातातून वेळ निघून गेलेली आसते.\nमित्रानो ठीक अश्या प्रकारे लोकांना जर एक सिगरेट ओढल्या नंतर लगेचच श्वास घेताना त्रास जाणवायला लागला असता तर कोण्ही पण एक सिगरेट ओढल्या नंतर परत सिगरेट ओढायचे सोडुन दिले असते.\nपरंतु सिगरेट ओढल्यानंतर त्यांचा आपल्या शरीरावर परिणाम खूप वर्षानंतर दिसायला लागतात, आणि तेव्हा त्यांच्या फुफुसा मध्ये कॅन्सर ने आपली जागा बनवलेली आसते. आणि त्या वेळी त्या माणसांच्या हातून वेळ निघून गेलेली असते.\nमित्रानो खर तर सत्य हे आहे की मनुष्याच्या प्रत्येक छोटी छोटी सवयींचा परिणाम त्यांच्या जीवनावर जरूर पडतो. मग ती सिगरेट ओढण्यासारखी वाईट असो किंवा पुस्तके वाचण्यासारखी कुठली चांगली सवय असो.\nजास्तीत जास्त लोक बेफिकर होऊन वाईट सवयीना आपल्या रोजच्या रूटीन चा हिस्सा बनवतात आणि त्यांच्या काही वर्षानंतर त्या लोकांची तीच सवय त्यांना बरबाद करण्याचे माध्यम बनते.\nमित्रानो आता सध्या जे तुम्ही जीवन जगत आहात, ते तुमच्या त्यांचं निर्णयाचा परिणाम आहे, जे निर्णय तुम्ही तुमच्या भूतकाळामध्ये घेतले होते. आणि ह्याच सर्व गोष्टी Darren Hardy जी यांनी आपल्या बेस्ट सेलर the compound effect पुस्तकात आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केला गेला आहे.\nमित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी आणि सुखी जीवन जगणार असाल तर तुम्हाला तुमच्या जीवना मधील सर्व वाईट सवयींचा त्याग करावा लागेल आणि त्यांच्या ठिकाणी चांगल्या सवयींना अपणावे लागेल. कारण हेच यशस्वी होण्याचे पाहिले पाऊल आहे.\nमित्रानो तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले आणि या आर्टिकल मधून तुम्हाला नवीन काय शिकायला मिळाले हे आम्हाला खाली कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून जरूर कळवा. आणि त्या सोबतच तुम्हाला जर हे आर्टिकल आवडले असेल तर ह्या आर्टिकल ला इतरांसोबत जरूर शेयर करा.\nमित्रानो आज च्या ह्या आर्टिकल मधून तुम्हाला शिकायला मिळाले की यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची स्वतःची जिम्मेदारी स्वतः घ्यावी लागणार आणि त्या सोबतच आपल्या आत मध्ये असलेल्या वाईट सवयींचा त्याग करून त्यांच्या ठिकाणी छोट्या छोट्या चांगल्या सवयीना अपनावे लागेल.\nआणि तुरंत यश मिळवण्याचा मागे लागणे योग्य नाही आणि असे कधी शक्यच नाही ये. कारण यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आत मध्ये छोटे छोटे बदल करावे लागतात आणि तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल.\nपैशाचे मानसशास्त्र PDF Free Download\nमित्रानो आज च्या ह्या The Compound Effect Book Summary in Marathi आर्टिकल मध्ये फक्त एवढेच, मित्रांनो आपण परत भेटू अशाच एका लाईफ बदलून टाकणाऱ्या आर्टिकल सोबत , तो पर्यंत तुम्ही जिथे ही असाल तिथे खुश आणि आनंदी रहा.\nतुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏\nआपल्या मित्रांसोबत शेयर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2022-12-09T16:21:31Z", "digest": "sha1:WKMLO6QUCAQX4YEYIHSWEZVUNCCWDR4H", "length": 10062, "nlines": 91, "source_domain": "baramatizatka.com", "title": "मांडकी येथे ‘शंकररत्न निवास’ या वास्तूचा गृहप्रवेश, सत्यनारायण महापूजा संपन्न. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर मांडकी येथे ‘शंकररत्न निवास’ या वास्तूचा गृहप्रवेश, सत्यनारायण महापूजा संपन्न.\nमांडकी येथे ‘शंकररत्न निवास’ या वास्तूचा गृहप्रवेश, सत्यनारायण महापूजा संपन्न.\nमाळशिरस ( बारामती झटका )\nमांडकी ता. माळशिरस येथील रणनवरे इनामदार यांच्या ‘शंकररत्न निवास’ या वास्तूचा गृहप्रवेश सत्यनारायण महापूजा सोमवार दि. १४ फेब्रुवारी २२ रोजी संपन्न झाली. वास्तुशांती कार्यक्रमास अनेक नातेवाईक, मित्रपरिवार, राजकीय नेते मंडळी यांनी उपस्थित राहून रणनवरे इनामदार परिवार यांना शुभेच्छा दिल्या. माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठनेते अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गणपत तात्या वाघमोडे यांनी सौ. शोभाताई व श्री‌. दत्तात्रय रणनवरे इनामदार, सौ. साधना व श्री‌ सचिन रणनवरे इनामदार, सौ. धनश्री व श्री‌ रणजीत रणनवरे इनामदार यांना घराला शोभेल अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली.\nमांडकी ता. माळशिरस येथील रणनवरे इनामदार परिवार सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून तीन पिढ्या निष्ठेने राहिलेले आहेत. दत्तू काका यांचे वडील सरपंच स्वतः सरपंच मुलगा सचिन सरपंच अशा तीन पिढ्यांनी गावचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर या कारखान्यावर दत्तूकाका संचालक आहेत तर शिवामृत दूध उत्पादक सहकारी संस्था या संस्थेवर सचिन संचालक आहेत. दत्तू काका माळशिरस तालुक्याचे जाणते राजे जयसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी आहेत तर, माळशिरस तालुक्याचे राजकीय चाणक्य धैर्यशील मोहिते-पाटील यांचे विश्वासू सचिन आहेत.\nमाळशिरस तालुक्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ आदलाबदल झाली मात्र, रणनवरे इनामदार परिवार यांनी मोहिते पाटील यांची साथ कधीही सोडली नाही. दत्तूकाका यांचा जुना इनामदार वाडा आहे‌ वाड्यामध्ये भाऊबंद राहत होते. मांडकी पंचक्रोशीतील न्याय-निवाडा सदर ठिकाणी होत होता. जागा अपुरी असल्याने अडचण होत होती. सचिन यांच्या सुपीक डोक्यातून त्यांनी गावाच्या बाहेर शेतामध्ये ‘शंकररत्न निवास’ या वास्तूची उभारणी केली. त्यांच्याच शेजारी नातेपुते पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे चुलत बंधू पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल रणनवरे इनामदार यांनी बंगला बांधलेला आहे. दोन्ही वास्तूंचा गृहप्रवेश व सत्यनारायण पूजा एकाच दिवशी ठेवलेली होती. विशेष म्हणजे दोघांचे स्नेह भोजन आलेले मित्र परिवार व नातेवाईक यांना एकत्र ठेवलेले होते.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleमाळशिरस नगरपंचायतमध्ये स्व. बापूनाना देशमुख व वस्ताद बाजीराव देशमुख यांची विचारधारा एकत्र.\nNext articleबनावट सही करून गैरवापर करणाऱ्यावर फौजदारी दाखल करा : सरपंच किसन रामा राऊत.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://batmya.com/source/1175", "date_download": "2022-12-09T14:50:50Z", "digest": "sha1:WCL3QLPZSBXBYMOYZHRPWZWMWYKSA3NC", "length": 5771, "nlines": 93, "source_domain": "batmya.com", "title": "| batmya.com (बातम्या)", "raw_content": "\nVasant More: 'मला काहीच कल्पना नाहीय'; अमित ठाकरेंची भेट घेण्याआधी वसंत मोरेंचं विधान, आज निर्णय होणार\nअमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरेंची भेट घेण्याआधी वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.\nRead more about Vasant More: 'मला काहीच कल्पना नाहीय'; अमित ठाकरेंची भेट घेण्याआधी वसंत मोरेंचं विधान, आज निर्णय होणार\nफाेन लावला पाेलिसांना, पण लागला भलत्याच कंपनीला\nतक्रार नाेंदविण्याऐवजी खावे लागले बाेलणे, गावकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फुटणार तरी कशी\nRead more about फाेन लावला पाेलिसांना, पण लागला भलत्याच कंपनीला\nकल्पना राजे भोसले यांनी जपली भूतदया; रात्री दोन वाजता दिले कुत्र्याच्या पिलाला जीवदान\nभूतदया दाखवून समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला...\nRead more about कल्पना राजे भोसले यांनी जपली भूतदया; रात्री दोन वाजता दिले कुत्र्याच्या पिलाला जीवदान\n भाजीत मीठ जास्त झाले म्हणून डोळ्यात मिरचीची पूड टाकली, आचाऱ्याचा मृत्यू\nदीड महिन्यांपूर्वी झाला होता खून; तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेऊन अटक\n भाजीत मीठ जास्त झाले म्हणून डोळ्यात मिरचीची पूड टाकली, आचाऱ्याचा मृत्यू\nइंदापूर तालुक्यात हातभट्टीच्या अड्ड्यांवर छापे; २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त\nआठ जणांवर भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल..\nRead more about इंदापूर तालुक्यात हातभट्टीच्या अड्ड्यांवर छापे; २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त\nHindi News हिंदी समाचार\nMarathi news मराठी बातम्या\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://crash-gambling.net/mr/game/rocket-gambling-game/", "date_download": "2022-12-09T16:43:46Z", "digest": "sha1:4PPO7GZU4KHM7JANJS3V7V7ABYT35NJQ", "length": 31273, "nlines": 209, "source_domain": "crash-gambling.net", "title": "रॉकेट जुगार खेळ Crash: पुनरावलोकन | डाउनलोड करा आणि प्ले करा", "raw_content": "\nबिटकॉइन मल्टीप्लायर गेम हा रॉकेट जुगाराचा एक प्रकार आहे. हे गेमप्लेच्या दृष्टीने इतर तुलनात्मक गेमपेक्षा वेगळे आहे. रॉकेट गेममध्ये, तुम्हाला रॉकेट जमिनीवर आदळण्यापूर्वी त्यावर चढण्याचा सल्ला दिला जातो.\nहे समजणे सोपे आहे.\nप्लॅटफॉर्मवर अवलंबून, बोनस ऑफर केले जाऊ शकतात.\nगेममधील ग्राफिक्स आणि अॅक्शन उत्कृष्ट आहेत.\nपारंपारिक ऑनलाइन कॅसिनोच्या तुलनेत फक्त एक प्रकारचा गेमप्ले\nएकूण यादृच्छिकीकरण बहुतेक पारंपारिक धोरणे नष्ट करते.\nCrash रॉकेट जुगार हा एक गेम आहे जिथे तुम्ही योग्य अंदाज लावून घातांकीय रोख बक्षिसे मिळवू शकता. कॅश आउट बटण तुमचे विजय सुरक्षित करते आणि त्यांना सध्याच्या गुणाकाराने गुणाकार करते, जे कालांतराने वाढते. तथापि, कोणत्याही वेळी वक्र क्रॅश होऊ शकते हे लक्षात ठेवा; क्रॅश होण्यापूर्वी तुम्ही कॅश आउट न केल्यास, तुम्ही तुमचे दाम गमावाल\nहा खेळ मुलांसाठी योग्य नाही आणि वास्तविक पैशाने जुगार खेळण्याची संधी देत नाही.\nरॉकेट जुगार खेळ कसा खेळायचा\nतुम्ही गेममध्ये नवीन असलात तरीही, या सोप्या चरणांसह प्रारंभ करणे सोपे आहे.\nतुमचे खाते तयार करा - सक्रिय करण्याची प्रक्रिया सेटअप सारखीच आहे. तुमचे खाते सक्रिय करण्यासाठी, वेबसाइटवर जा आणि सर्व आवश्यक तपशील भरा. तुम्ही सपोर्ट टीमला वैयक्तिक कागदपत्रे (जसे की ड्रायव्हिंग लायसन्स) सबमिट करून तुमची ओळख सत्यापित करणे आवश्यक आहे. कमीतकमी, तुम्हाला खाते लॉगिन आणि पासवर्ड, तसेच तुमचे खाते सत्यापित करण्यासाठी काही पद्धत प्राप्त झाली पाहिजे. भौतिक किंवा ऑनलाइन कंटेनरसाठी दोन पर्याय आहेत. आम्ही एक मूर्त कंटेनर घेण्याची शिफारस करतो कारण ते अधिक सुरक्षित आहे.\nतुम्हाला हवी असलेली क्रिप्टोकरन्सी निवडणे आवश्यक आहे आणि डिपॉझिट करण्यासाठी प्लॅटफॉर्मने दिलेली की तुमच्या वॉलेटमध्ये टाकणे आवश्यक आहे.\nतुम्ही स्वहस्ते किंवा आपोआप पैज लावू शकता- हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही मॅन्युअल मार्गाने जाण्याचे निवडल्यास, फक्त एक चलन निवडा. फेरी सुरू झाल्यावर, कोणत्याही वेळी तुम्हाला पैसे काढावेसे वाटत असल्यास, अजिबात संकोच करू नका\nतुम्ही प्रत्येक वेळी पैज लावू इच्छित असलेली रक्कम आणि तुम्हाला कोणते कॅशआउट गुणोत्तर लागू करायचे आहे हे निवडण्यासाठी तुम्ही AutoBet वापरू शकता.\nकॅश-आउट करण्यासाठी गेम पुश करा. तुमचा गुणक सेट केला जाईल, आणि तुमच्या दाव्यावर त्याचा परिणाम होईल. पैसे काढण्याची शिफारस केलेली पद्धत वापरणे आवश्यक आहे. पारंपारिक आणि क्रिप्टोकरन्सी व्यवहारांची गती खूपच वेगळी आहे.\nया फेरीच्या शेवटी रॉकेट सुरू होईल, म्हणून आणखी एक पैज लावून नवीन प्रारंभ करा आणि रॉकेट सुरू होण्याची प्रतीक्षा करा.\nमोबाईलवर रॉकेट जुगार खेळ\nजिंकण्याची सर्वोत्तम संधी मिळविण्यासाठी, आधुनिक रॉकेट प्लॅटफॉर्म वापरणे महत्वाचे आहे जे विशेषतः मोबाइल डिव्हाइससाठी तयार केले गेले आहे. हे सुनिश्चित करेल की गेम खेळण्यात कोणताही विलंब होणार नाही, कारण वेग अत्यंत महत्त्वाचा आहे. मोबाइल गेमप्ले देखील अधिक सोयीस्कर आहे, त्यामुळे तुम्ही कधीही आणि कुठेही जुगार खेळू शकता. सुरक्षेच्या कारणास्तव, अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यापेक्षा तुमच्या मोबाइल ब्राउझरवरून गेम चालवण्याचा सल्ला दिला जातो.\nCrash रॉकेट जुगार खेळ\nरॉकेट जुगार खेळ जिंकण्यासाठी सर्वोत्तम धोरण\nअर्थात, यशासाठी कोणतेही जादूचे सूत्र नाही. तुमच्या जीवनशैलीशी तडजोड न करता तुम्ही जे गमावू शकता त्यावर जुगार खेळा. समजून घ्या की तुम्ही जितके जास्त वेळ खेळाल तितकी तोटा होण्याची शक्यता जास्त. मुख्य गोष्ट म्हणजे लोभी नसणे आणि पैसे कधी काढायचे हे जाणून घेणे.\nद जेरबंद जुगार खेळणाऱ्यांमध्ये हा दृष्टिकोन लोकप्रिय आहे. याचा अर्थ तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत प्रत्येक पराभवानंतर पैज दुप्पट करणे आणि आधीचे सर्व नुकसान भरून काढणे आणि थोडा नफा मिळेपर्यंत. या प्रणालीचा गैरसोय असा आहे की दीर्घकालीन नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे असणे आवश्यक आहे.\nरिव्हर्स मारिंगेल - प्रत्येक विजयानंतर बेट्स वाढवणे आणि हरल्यानंतर कमी करणे यावर आधारित आहे. ही प्रणाली तुम्‍ही जिंकण्‍याच्‍या स्‍ट्रीकवर असल्‍यावर नफा वाढवण्‍यास मदत करते परंतु कोरड्या पॅचला मारल्यावर तोटा कमी करते.\nD'Alembert प्रणाली हे मार्टिंगेल पध्दतीसारखेच आहे परंतु कमी वेगाने. यात विजय किंवा पराभवानंतर अनुक्रमे एका युनिटने बेट्स वाढवणे आणि कमी करणे समाविष्ट आहे. या प्रणालीचे फायदे असे आहेत की याला Martingale प्रणालीप्रमाणे मोठ्या बँकरोल्सची आवश्यकता नाही. तथापि, हे अद्याप दीर्घकालीन यशाची हमी देत नाही.\nLabouchere प्रणाली - अनेकदा रूलेट खेळाडू वापरतात. तुम्‍हाला तुमच्‍या इच्‍छित लाभाच्‍या बरोबरीचा अंकांचा क्रम लिहावा लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला $60 जिंकायचे असेल, तर तुम्ही 1-2-3-4-5-6 लिहा. त्यानंतर तुम्ही क्रमातील पहिल्या आणि शेवटच्या संख्यांच्या बेरीजवर (आमच्या उदाहरणात $7). तुम्ही जिंकल्यास, तुम्ही ते आकडे पार केलेत आणि उरलेल्या पहिल्या आणि शेवटच्या क्रमांकांची बेरीज करा. आपण गमावल्यास, आपण क्रमाच्या शेवटी गमावलेली रक्कम जोडता. या प्रणालीचा सर्वात मोठा फायदा असा आहे की त्याला प्रारंभ करण्यासाठी मोठ्या बँकरोलची आवश्यकता नाही. तथापि, त्यास चिकटून राहणे कठीण होऊ शकते कारण त्यासाठी शिस्त आवश्यक आहे.\nफिबोनाची प्रणाली - हे विकसित करणाऱ्या इटालियन गणितज्ञांच्या नावावर आहे. यामध्ये फिबोनाची क्रम (1-1-2-3-5-8-13-21, इ.) वर आधारित विशिष्ट प्रमाणात युनिट्सवर बेटिंग समाविष्ट आहे. तुम्ही एक युनिट बेटिंग करून सुरुवात करा. आपण हरल्यास, आपण पुन्हा एक युनिट पैज. आपण पुन्हा गमावल्यास, आपण दोन युनिट्सवर पैज लावू शकता. तुम्ही तिसर्‍यांदा हरल्यास, तुम्ही तीन युनिट्सवर पैज लावा आणि असेच. या प्रणालीचा फायदा असा आहे की त्याला प्रारंभ करण्यासाठी मोठ्या बँकरोलची आवश्यकता नाही. तथापि, त्यास चिकटून राहणे कठीण होऊ शकते कारण त्यासाठी शिस्त आवश्यक आहे.\nरॉकेटमध्ये जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग क्रॅश जुगार खेळ म्हणजे बजेट सेट करणे आणि त्यावर टिकून राहणे. तुम्ही खेळत असलेल्या गेमची शक्यता समजून घ्या आणि तुम्हाला त्याची गरज भासल्यास मदत मागायला घाबरू नका. लक्षात ठेवा की घराला नेहमीच एक धार असते, म्हणून प्रत्येक वेळी जिंकण्याची अपेक्षा करू नका. आणि शेवटचे पण किमान नाही, मजा करा\nरॉकेट जुगार खेळ मला खरा विजय मिळवून देऊ शकतो का\nहोय, हे शक्य आहे, कारण हा मूलत: संधीचा खेळ आहे. तुम्ही जितके पैसे जिंकता ते प्लॅटफॉर्म फी (हाऊस एज म्हणूनही ओळखले जाते), तुमचे पैसे, तुमचे जिंकलेले आणि चलन दर यांद्वारे निर्धारित केले जातील.\nरॉकेट जुगार खेळणे कायदेशीर आहे का\nहे सर्व गेम एकाच प्रकारच्या परवान्यासह जारी केले जातात. तुमच्या देशात ऑनलाइन गेमिंगला परवानगी असल्यास, तुम्हाला रॉकेट बिटकॉइन गेम खेळण्यात कोणतीही अडचण येऊ नये. नोंदणी करण्याचा प्रयत्न करून किंवा वापराच्या अटी वाचून ते कायदेशीर आहे की नाही हे तुम्ही नेहमी पाहू शकता. बहुतेक देशांमध्ये, बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सी प्रतिबंधित नाहीत.\nरॉकेट जुगार खेळासाठी सर्वात प्रभावी धोरण काय आहे\nतुम्हाला यशस्वी होण्यास मदत करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. मार्टिंगेल तंत्राचा वापर रॉकेट जुगार खेळात केला जातो. गॅरंटीड परंतु माफक कमाईची हमी देण्यासाठी, तुम्ही लहान मजुरीसह खूप जलद पेआउट देखील करू शकता. गेममध्ये पैसे जिंकण्याचे किंवा गमावण्याचे कोणतेही निश्चित मार्ग नाहीत कारण ते पूर्णपणे यादृच्छिक आहे.\nरॉकेट जुगार गेममध्ये हाऊस एज काय आहे\nहे सर्व तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर खेळत आहात त्यावर अवलंबून आहे. डायव्हिंग करण्यापूर्वी ही माहिती दोनदा तपासा याची खात्री करा कारण ती तुमच्या जिंकण्याच्या शक्यतांवर परिणाम करेल. या गेमसाठी हाऊस एज साधारणतः 1% आणि 5% च्या दरम्यान असतो.\nजबाबदार गेमिंग: crash-gambling.net एक जबाबदारीने गेमिंग वकील आहे. आमचे भागीदार जबाबदारीने गेमिंगचा आदर करतात याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. ऑनलाइन कॅसिनोमध्ये खेळणे, आमच्या दृष्टीकोनातून, आनंद देण्यासाठी आहे. कधीही पैसे गमावण्याची चिंता करू नका. तुम्ही नाराज असाल तर थोडा वेळ ब्रेक घ्या. या पद्धती तुमच्या कॅसिनो गेमिंग अनुभवावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी आहेत.\nजबाबदारीने खेळा: crash-gambling.net ही एक स्वतंत्र साइट आहे ज्याचा आम्ही प्रचार करत असलेल्या वेबसाइटशी कोणताही संबंध नाही. तुम्ही कॅसिनोमध्ये जाण्यापूर्वी किंवा पैज लावण्यापूर्वी, तुम्ही सर्व वयोगटातील आणि इतर कायदेशीर निकषांची पूर्तता करत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. crash-gambling.net चे उद्दिष्ट माहितीपूर्ण आणि मनोरंजक साहित्य प्रदान करणे आहे. हे केवळ माहितीपूर्ण/शैक्षणिक शिक्षणाच्या उद्देशाने दिले जाते. तुम्ही या लिंक्सवर क्लिक केल्यास, तुम्ही ही वेबसाइट सोडणार आहात.\n18+, फक्त नवीन ग्राहक, T&C लागू, जबाबदारीने खेळा\nतुमची प्राधान्ये आणि पुन्हा भेटी लक्षात ठेवून तुम्हाला सर्वात संबंधित अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. \"स्वीकारा\" वर क्लिक करून, तुम्ही सर्व कुकीज वापरण्यास संमती देता.\nकुकी सेटिंग्जस्वीकारा पुढे वाचा\nतुम्ही वेबसाइटवर नेव्हिगेट करत असताना तुमचा अनुभव सुधारण्यासाठी ही वेबसाइट कुकीज वापरते. यापैकी, आवश्यक म्हणून वर्गीकृत केलेल्या कुकीज तुमच्या ब्राउझरवर संग्रहित केल्या जातात कारण त्या वेबसाइटच्या मूलभूत कार्यांसाठी आवश्यक असतात. आम्ही तृतीय-पक्ष कुकीज देखील वापरतो ज्या आम्हाला विश्लेषण करण्यात आणि तुम्ही ही वेबसाइट कशी वापरता हे समजून घेण्यात मदत करतात. या कुकीज तुमच्या ब्राउझरमध्ये तुमच्या संमतीनेच साठवल्या जातील. तुमच्याकडे या कुकीजची निवड रद्द करण्याचा पर्याय देखील आहे. परंतु यापैकी काही कुकीजची निवड रद्द केल्याने तुमच्या ब्राउझिंग अनुभवावर परिणाम होऊ शकतो.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक कुकीज पूर्णपणे आवश्यक आहेत. या कुकीज अज्ञातपणे वेबसाइटची मूलभूत कार्यक्षमता आणि सुरक्षा वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात.\ncookielawinfo-checkbox-analytics 11 महिने ही कुकी GDPR कुकी संमती प्लगइनद्वारे सेट केली आहे. \"Analytics\" श्रेणीतील कुकीजसाठी वापरकर्त्याची संमती साठवण्यासाठी कुकीचा वापर केला जातो.\ncookielawinfo-चेकबॉक्स-फंक्शनल 11 महिने \"कार्यात्मक\" श्रेणीतील कुकीजसाठी वापरकर्त्याची संमती रेकॉर्ड करण्यासाठी GDPR कुकी संमतीने कुकी सेट केली आहे.\ncookielawinfo-चेकबॉक्स-आवश्यक 11 महिने ही कुकी GDPR कुकी संमती प्लगइनद्वारे सेट केली आहे. कुकीज \"आवश्यक\" श्रेणीतील कुकीजसाठी वापरकर्त्याची संमती संग्रहित करण्यासाठी वापरली जातात.\ncookielawinfo-चेकबॉक्स-इतर 11 महिने ही कुकी GDPR कुकी संमती प्लगइनद्वारे सेट केली आहे. कुकी \"इतर\" श्रेणीतील कुकीजसाठी वापरकर्त्याची संमती संग्रहित करण्यासाठी वापरली जाते.\ncookielawinfo-चेकबॉक्स-कार्यप्रदर्शन 11 महिने ही कुकी GDPR कुकी संमती प्लगइनद्वारे सेट केली आहे. कुकी \"कार्यप्रदर्शन\" श्रेणीतील कुकीजसाठी वापरकर्त्याची संमती संग्रहित करण्यासाठी वापरली जाते.\nपाहिली_कुकी_पॉलिसी 11 महिने कुकी GDPR कुकी संमती प्लगइनद्वारे सेट केली जाते आणि वापरकर्त्याने कुकीज वापरण्यास संमती दिली आहे की नाही हे स्टोअर करण्यासाठी वापरली जाते. तो कोणताही वैयक्तिक डेटा संचयित करत नाही.\nकार्यात्मक कुकीज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेबसाइटची सामग्री सामायिक करणे, फीडबॅक गोळा करणे आणि इतर तृतीय-पक्ष वैशिष्ट्ये यासारख्या विशिष्ट कार्ये करण्यास मदत करतात.\nकार्यप्रदर्शन कुकीज वेबसाइटचे प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशांक समजून घेण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी वापरल्या जातात ज्यामुळे अभ्यागतांना अधिक चांगला वापरकर्ता अनुभव प्रदान करण्यात मदत होते.\nअभ्यागत वेबसाइटशी कसा संवाद साधतात हे समजून घेण्यासाठी विश्लेषणात्मक कुकीज वापरल्या जातात. या कुकीज अभ्यागतांची संख्या, बाऊन्स रेट, ट्रॅफिक स्रोत इत्यादी मेट्रिक्सवर माहिती प्रदान करण्यात मदत करतात.\nजाहिरात कुकीज अभ्यागतांना संबंधित जाहिराती आणि विपणन मोहिमा प्रदान करण्यासाठी वापरल्या जातात. या कुकीज वेबसाइटवर अभ्यागतांचा मागोवा घेतात आणि सानुकूलित जाहिराती देण्यासाठी माहिती गोळा करतात.\nइतर अवर्गीकृत कुकीज अशा आहेत ज्यांचे विश्लेषण केले जात आहे आणि अद्याप श्रेणीमध्ये वर्गीकृत केलेले नाही.\nजतन करा आणि स्वीकारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-everest-hero-sheikh-rafique-in-aurangabad-5344780-NOR.html", "date_download": "2022-12-09T14:58:28Z", "digest": "sha1:KHIQ3R4X72PZ7642QBLGDDI6GFX5EU5K", "length": 7761, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आव्हानांशी झुंजण्याची जिद्द ठरली 'एव्हरेस्ट'पेक्षा उत्तुंग ! | Everest hero Sheikh Rafique in aurangabad - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआव्हानांशी झुंजण्याची जिद्द ठरली \"एव्हरेस्ट'पेक्षा उत्तुंग \nऔरंगाबाद - निसर्गाच्या तांडवामुळे एव्हरेस्ट मोहीम दोन वेळा रद्द झाली. तेव्हाच मृत्यूशी नजरानजर झाली होती, कसाबसा जीव वाचला. हे शिखर सर करायचेच या ध्येयाने तिसऱ्यांदा केलेला प्रयत्न यशस्वी झाला. कठीण स्थिती अन् कडवे आव्हान दिसताच संचारणारा उत्साहच अखेरच्या क्षणी कामी आला, अशी भावना एव्हरेस्टवीर शेख रफिकने व्यक्त केली.\nएव्हरेस्टवर भारताचा आणि पोलिस दलाचा झेंडा फडकवणाऱ्या रफिकचे बुधवारी (८ जून) चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. तिथे पोलिस दलासह मित्रपरिवार अन् चाहत्यांनी केलेल्या जंगी स्वागतानंतर रफिक भावुक झाला. यानंतर विमानतळ ते पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत रॅलीही काढण्यात आली.\nरफिक म्हणाला, तिसऱ्यांदा एव्हरेस्ट मोहीम सुरू करताना काही वेळ मानसिक तणाव होता. वर्षभरानंतर बर्फाळ प्रदेशात गेल्यावर त्या वातावरणाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. गत दोन वेळचा अनुभव पाहता मनात भीतीही होती. मे रोजी बेस कॅम्पच्या चढाईला सुरुवात केली. पहिल्या कॅम्पवर जाता थेट दुसरा कॅम्प गाठला. त्यानंतर तिसरा, चौथा कॅम्प जवळ केला. येथे सर्वात कठीण भाग समोर असतो. शेवटच्या टप्प्यात तुम्ही थकलेले असता. तिथेच कसोटी लागते, असेही त्याने सांगितले.\nशनिवारी जाहीर सत्कार : ११जून रोजी रफिकचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. सिडको येथील संत तुकाराम नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार असून राज्यभरातील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.\n^रफिक आता इतरांसाठी प्रेरणा बनला असून तो यूथ आयकॉन झाला आहे. आम्ही त्याला सर्वताेपरी मदत केली, यापुढेही करत राहू. मेहनतीचे फळ त्याला मिळाले. कुटुंबीय, मित्रपरिवाराने त्याला चांगली साथ दिली. - नवीनचंद्र रेड्डी, पोलिसअधीक्षक\n^वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, असेच रफिकच्या बाबतीत घडले. त्याला काहीही बोला तो पुन्हा एव्हरेस्टच्याच विषयावर येईल. त्याच्या डोक्यात एकच विचार होता, तो म्हणजे एव्हरेस्ट. या विचाराने झपाटल्यानेच त्याने मोठी उंची गाठली आहे. - हरीश जाखेटे, रफिकचेमार्गदर्शक\nमोठी उंची गाठली अखेर शिखर गाठले\n१८ मे रोजी रात्री वाजता अखेरच्या टप्प्यातील चढाईला सुरुवात केली. सोबत जास्तीचे ऑक्सिजन सिलिंडर घेतले होते. शेवटचा टप्पा म्हणजे डेथ झोन, कारण येथे अनेक एव्हरेस्टवीरांचा मृत्यू झाला आहे. अनेकांना येथूनच परतावे लागते. येथेच माझा सहकारी शेर्पाच्या पायात पाणी झाले अन् ताे परतला. शिखरापासून मी फक्त पाच मीटर दूर होतो. थोडे उजाडल्यासारखे वातावरण होते. काय झाले ते नेमके कळाले नाही, पण मी धावत सुटलो आणि शिखर गाठले. १५ मिनिटे वर थांबलो, त्या वेळी अक्षरश: रडू कोसळले. बराच वेळाने परतीची वाट धरली. शिखरावरून परतणेही सोपे नसते. कारण अन्न-पाणी संपलेले असते, थकवा असतो, असा अनुभव त्याने सांगितला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/education-maharashtra-vice-chancellors-meet-decisions/", "date_download": "2022-12-09T16:48:53Z", "digest": "sha1:4HMQ5EOEF7XXRDFVMRNER2EA4QTFNH2U", "length": 20398, "nlines": 88, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळ बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय - India Darpan Live", "raw_content": "\nराज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळ बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय\nमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना मांडून भारताला सशक्त करण्यासाठी मोठे अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल म्हणून या अभियानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाने आत्मनिर्भर विद्यापीठ होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.\nराजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.\nराज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर राज्य आहे. हा आलेख नेहमीच चढता ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात. नवीन शैक्षणिक धोरण, संस्कृती आणि भारतीय ज्ञान प्रणाली आधारित नवीन संकल्पना आणि नावीन्यता यावर विशेष लक्ष केंद्रित करून शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nकुलगुरू हे केवळ विद्यापीठांचे प्रमुख असतात असे नाही तर त्या विद्यापीठाच्या क्षेत्रात, परिसरात शिक्षणाचा झेंडा रोवणारा कर्णधार असतो. नवीन पिढी घडविण्यात कुलगुरूंची फार मोठी जबाबदारी असते. विद्यापीठात होणारे संशोधन, शैक्षणिक उपक्रम, नाविन्यपूर्ण शिक्षण यावर शिक्षणाचा दर्जा अवलंबून असतो. म्हणून कुलगुरू विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने पालक असतात, असे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.\nउद्योग, गुंतवणूक, पायाभूत सुविधा याबरोबरच शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातदेखील महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. कुलगुरु, प्र-कुलगुरु यांची निवड पद्धती आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केल्याप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला. यानुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 च्या विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. निवड प्रक्रियेला गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.\nनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उत्कृष्ट अंमलबजावणी कशी करता येईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. गुणवत्तापूर्ण, सहज, सुलभ आणि समान शिक्षण उपलब्ध होणे महत्वाचे आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. यासाठी सर्वांचे मार्गदर्शन आणि साथ महत्त्वाची आहे, असे आवाहनही त्यांनी केले.\nवर्षाला 25 हजार तरुण उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. शिक्षण फक्त हुशार करणारे नसावे तर सध्याच्या परिस्थितीत ठामपणे पाय रोवून उभे राहण्याची जिद्द निर्माण करणारे असावे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.\nविद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता आणि सुलभता याकडे विशेष लक्ष द्यावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nभारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल 5 ट्रिलियन डॉलरच्या दिशेने सुरू असून सन 2030 पर्यंत हे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यापीठ ही मोठी शक्ती आहे.त्यामुळे विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता आणि सुलभता याकडे विशेष लक्ष द्यावे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nश्री. फडणवीस म्हणाले, विद्यापीठाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी आराखडा तयार करावा. त्या त्या भागातील शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये अधिकाधिक सुलभता आणण्यासाठी प्रयत्न करावेत.\nशैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी आहेत. विद्यापीठ/ महाविद्यालय यांच्या अहवालातील, निरीक्षण, सूचना, उपाययोजनांची माहिती जनतेला पाहता आली पाहिजे. राज्य शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला प्राधान्य दिले आहे. त्यातले बदल आपण स्वीकारून गती द्यावी, यासाठी ऑनलाईन पद्धती विकसित करून डॅशबोर्ड तयार करावा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केल्या.\nचार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु करावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील\nविद्यापीठ, महाविद्यालयांना येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करावी लागेल. येत्या शैक्षणिक वर्षांपासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु करावा. नवीन शैक्षणिक धोरणातील बदलामुळे प्राध्यापकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी सेवानिवृत्त कुलगुरू यांची समिती गठीत करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून अभ्यासक्रम, कामाचा भार, पदसंख्या, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी याबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी प्राध्यापकांशी चर्चा करण्यात येईल. शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी यावर उपाययोजना सुचविल्या जातील. तसेच लोकशाही मूल्य जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवत असताना महाविद्यालय, विद्यापीठ यांनी आता 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी केल्याची खात्री करून घ्यावी त्यामुळे मतदार नोंदणीबाबत जनजागृती होईल, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी केल्या.\nनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महाराष्ट्राने पाऊले उचलली आहेत. यामध्ये मातृभाषेतून शिक्षण असावे यावर लक्ष केंद्रित करून बहुभाषिकता आणि मातृभाषेची ताकद नवीन शिक्षण धोरणामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, असे सांगून जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये ही विद्यापीठाने सहभागी व्हावे, असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.\nविद्यापीठात कौशल्य अभ्यासक्रम तयार करावेत – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा\nरोजगार निर्मितीसाठी संशोधन करून विद्यापीठाने कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार करावेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरच विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. जपानसारख्या देशांनी स्वतः ची नॉलेज बँक तयार केली आणि कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. त्याच धर्तीवर विद्यापीठाने कौशल्य आधारित अभ्यासक्रम, सेवा, रोजगार निर्मिती यावर विशेष लक्ष देऊन रोजगार निर्मितीसाठी सहकार्य करावे, यासाठी शासन वित्तीय सहकार्य करेल, असे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.\nया बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रस्तोगी यांनी नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत सादरीकरण केले.\nमुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी लोकशाहीतील सहभाग यावर सादरीकरण केले. यावेळी मतदार नोंदणी प्रमाणाची माहिती दिली. मतदार नोंदणी 2023 अंतर्गत 18-19 या वयोगटातील 4 लाख 36 हजार 476 तर 20 ते 29 या वयोगटातील 1 कोटी 58 लाख 68 हजार 757 मतदारांची नोंदणी आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करावी यासाठी निवडणूक शाखेने थिंक टँकची स्थापना केली आहे. शासनाचे विविध विभाग, राष्ट्रीय सामाजिक योजना, विविध विद्यापीठे व महाविद्यालये यांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री. देशपांडे यांनी केले.\nनाशिक जिल्ह्यातील गोवरची सद्यस्थिती लक्षात घेता पालकमंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय\nही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप किर्तीनेच शेअर केली ही पोस्ट\nही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप किर्तीनेच शेअर केली ही पोस्ट\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://live65media.com/dainik-rashifal-rashibhavishya-22-march-2022/", "date_download": "2022-12-09T15:35:58Z", "digest": "sha1:UK7JJBGYHID6WWL3CPMVPSIILPER6TGM", "length": 12398, "nlines": 67, "source_domain": "live65media.com", "title": "राशीफळ 22 मार्च 2022 : कुंभ राशीच्या लोकांना मान सन्मान मिळेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य - Live 65 Media", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\nडिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून या 4 राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते\n8 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 8 डिसेंबर 2022 : मिथुन आणि कर्क राशीसह या 5 राशींना मिळतील शुभ लाभ\nमकरातील शुक्र गोचर : नवीन वर्षात या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची जोरदार शक्यता\n7 डिसेंबर 2022 राशी भविष्य : कन्या, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक चांगली होईल\nआजचे राशी भविष्य 7 डिसेंबर 2022 : वृषभ, तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल\n2023 मध्ये बुध मार्गी : 18 जानेवारीला बुध ग्रह मार्गी, या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता\nHome/राशीफल/राशीफळ 22 मार्च 2022 : कुंभ राशीच्या लोकांना मान सन्मान मिळेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nराशीफळ 22 मार्च 2022 : कुंभ राशीच्या लोकांना मान सन्मान मिळेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nVishal V 6:20 pm, Mon, 21 March 22 राशीफल Comments Off on राशीफळ 22 मार्च 2022 : कुंभ राशीच्या लोकांना मान सन्मान मिळेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nमेष : तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल. तुमचा पैसा योग्य कामात खर्च होईल. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील पण मनात भीती राहील. या मंगळवारी तुम्ही कोणालाही कर्ज देणे टाळावे. व्यवसाय आणि पैशासाठी तुमचा दिवस संमिश्र जाईल.\nवृषभ : तुमची प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत घालवाल. कामात कोणाचे तरी सहकार्य लाभेल. तुम्ही हुशारी वापरून काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. यासोबतच तुम्ही तुमच्या कामाच्या योजना तुमच्या इच्छेनुसार पूर्ण कराल.\nमिथुन : दिवसाची सुरुवात आनंदाने होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. यासोबतच तुम्हाला नोकरीत चांगले पैसे मिळतील. पदोन्नतीचीही चिन्हे आहेत. व्यापाऱ्यांना लाभाची परिस्थिती आहे.\nकर्क : तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता असून कार्यक्षेत्रात लाभाची स्थिती राहील. तसेच, कुटुंबात एक प्रकारचा शुभ कार्यक्रम होईल, ज्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमचा संपूर्ण दिवस मजेत जाणार आहे.\nसिंह : तुमचा संपूर्ण दिवस उत्साहात जाईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. कामात चांगली कमाई कराल. याशिवाय तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. तुमचा दिवस चांगला जाईल. या मंगळवारी तुमचे नशीब चांगले राहील.\nकन्या : तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायासाठी तुमचा दिवस चांगला जाईल. विशेषत: व्यापारी वर्गाला चांगले परिणाम मिळतील, त्यामुळे धनलाभ व लाभाचे योग येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. तसेच, तुम्ही कुटुंबाच्या बाजूने निश्चिंत राहाल.\nतूळ : तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून कुटुंबातील सदस्यांसाठीही वेळ काढाल. तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा इत्यादींमध्ये यश मिळणार आहे.\nवृश्चिक : तुम्हाला अस्वस्थ वाटेल. तुमचे खराब आरोग्य तुमच्या अस्वस्थतेचे कारण असेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात व्यस्त राहणार नाही. नोकरी करणारे लोक नोकरीतील अडथळ्यांमुळे त्रस्त होतील. व्यापारी वर्गासाठी गोष्टी थोड्या सामान्य राहतील.\nधनु : तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही, परंतु कोर्टाशी संबंधित काही प्रकरणे असतील तर त्यामध्ये तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. तुमची मानसिक सुस्ती संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल.\nमकर : तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्वांशी चांगले वागाल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्य वेळोवेळी मिळेल. तसेच, तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. तुम्हाला चांगले कौटुंबिक सुख मिळेल. याशिवाय मुलांकडे लक्ष द्यावे.\nकुंभ : कार्यक्षेत्रात मंगळवार लाभदायक ठरेल. तुमची सर्वांशी गोड भेट होईल. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील. तसेच लोकांकडून तुम्हाला आदर मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडूनही तुमची प्रशंसा होईल. तुम्हाला बढतीही मिळू शकते.\nमीन : आजचा दिवस पैशासाठी खूप महत्त्वाचा राहील. पैशाशी संबंधित बाबी उत्तम राहतील. तुम्ही तुमच्या जुन्या मित्राशी संभाषण करू शकता. तुमचे मन प्रसन्न राहील. तुमचा दिवस फारसा चांगला जाणार नाही कारण तुम्हाला संघर्षाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल.\nनियमित आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious गणपती बाप्पांची कृपेने या 5 राशींच्या लोकांना पैसे ठेवायला जागा शोधावी लागणार मोठी तिजोरी\nNext राशीफळ 22 मार्च 2022 : कन्या राशीच्या लोकांची सर्व कामे यशस्वी होतील, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nआजचे राशी भविष्य 10 डिसेंबर 2022 : कर्क, सिंह राशीला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील\n9 डिसेंबर 2022 राशी भविष्य : सिंह, कन्या राशीच्या लोकांना कामात लाभ होईल\nआजचे राशी भविष्य 9 डिसेंबर 2022 : वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Leo-Horoscope-Today-September-6-2022/", "date_download": "2022-12-09T17:03:58Z", "digest": "sha1:K2DWOI7KGBQF2TQAXRLTS2SST2MOBQ7H", "length": 2363, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "सिंह राशीचे राशीभविष्य,सप्टेंबर ६, २०२२", "raw_content": "सिंह राशीचे राशीभविष्य आज,सप्टेंबर 6, 2022\nअंदाज : तुमच्या कलाकौशल्याने सर्वजण प्रभावित होतील. गुणवत्तेसह स्थान कायम ठेवाल. वैयक्तिक प्रयत्नात प्रभावी\nठरतील. थोरामोठ्यांचे ऐकावेल. नियमांचे पालन करा. आर्थिक बाबी अनुकूल होतील. जवळच्या मित्रांशी भेट होईल.\nमनोरंजनासाठी मित्रांसोबत सहलीला जाल. लाभाच्या संधी राहतील. महत्त्वाच्या विषयांमध्ये रुची दाखवाल. आपल्या\nमुलास परीक्षेत चांगली कामगिरी करता येईल. जिंकण्यावर भर द्या. इच्छित माहिती मिळू शकेल. सक्रिय राहाल.\nआर्थिक लाभ : करिअर आणि व्यवसायात रुची वाढेल. स्पर्धेपेक्षा पुढे असेल. आवश्यक त्या कामांना गती मिळेल. आर्थिक लाभात वाढ होईल.\nप्रेम जीवन : प्रेम आणि आपुलकीच्या गोष्टी आनंददायी ठरतील. नात्यांमधील सकारात्मकतेने तुम्ही उत्साही व्हाल. अनुभवी लोकांचा सल्ला घ्याल.\nआरोग्य : वाचनाची आवड निर्माण होईल. संवाद वाढविण्याची भावना जपाल. नवनिर्मितीवर भर राहील, कर्तृत्व वाढेल.\nशुभ अंक : १, ३, ६ आणि ९\nशुभ रंग : दीप लाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/03/The-flutter-of-the-eyes.html", "date_download": "2022-12-09T15:03:41Z", "digest": "sha1:M4G33IBIOD5NH4IPMSM3S66HICYFX2MO", "length": 8128, "nlines": 130, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "डोळ्यांचे फडफडणे शुभ आहे का अशुभ; जाणून घ्या माहिती!", "raw_content": "\nHomeमनोरंजन डोळ्यांचे फडफडणे शुभ आहे का अशुभ; जाणून घ्या माहिती\nडोळ्यांचे फडफडणे शुभ आहे का अशुभ; जाणून घ्या माहिती\nआटपाडी: डोळा हा माणसाच्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. डोळे फडफडणे हे खूप सामान्य लक्षण आहे. डोळा हा काही सेकंदासाठी किंवा १ ते २ मिनिटांपर्यंत फडफडत असतो. पण डोळा फडफडणे यामागे शुभ, अशुभ अशी कारणे जोडली जातात.पण स्त्री आणि पुरुष यांचा उजवा आणि डावा डोळा फडफडणे यामागेही वेगवेगळे अर्थ असतात.\nवास्तुशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार डोळ्याची फडफड होते हे शुभ आणि अशुभ अशा दोन्हीही घटनेचे संकेत देत असतात. भविष्यात होणाऱ्या एखाद्या घटनेची पूर्वसूचना आपल्याला याद्वारे मिळते, असे म्हणले जाते.\nजर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा फडफडत असेल किंवा त्या डोळ्याची पापणी लवत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते. अशा पुरुषांना भविष्यात मोठा आर्थिक फायदा होतो. त्यांची अडकलेले अनेक कामे मार्गी लागतात. विशेष म्हणजे त्यांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते. तसेच त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते व त्यांना आर्थिक नफा होऊ शकतो असे मानले जाते.\nतसेच, स्त्रियांच्याबाबत ही गोष्ट उलट होत असते.पण जर महिलांचा उजवा डोळा किंवा पापणी फडफडत असेल तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. याद्वारे तुम्हाला भविष्यात येणाऱ्या एखाद्या अशुभ घटनेची किंवा संकटाची सुचना मिळते.\nजर एखाद्या महिलेचा डावा डोळा किंवा डाव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल तर तिला लवकरच मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nखरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्न\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/ed-1725.html", "date_download": "2022-12-09T15:39:23Z", "digest": "sha1:S7YWB6J6RRXJXV3EQ6E6AMB7XRITDACW", "length": 7521, "nlines": 59, "source_domain": "www.mynagar.in", "title": "नीरव मोदीची बहीण पूर्वी मेहता झाली सरकारी साक्षीदार, ब्रिटनच्या आपल्या खात्यातून ED ला पाठवले 17.25 कोटी रुपये", "raw_content": "\nनीरव मोदीची बहीण पूर्वी मेहता झाली सरकारी साक्षीदार, ब्रिटनच्या आपल्या खात्यातून ED ला पाठवले 17.25 कोटी रुपये\nनवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक (PNB)च्या 13,500 कोटी घोटाळ्यातील फरार आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीची बहीण पुर्वी मेहता सरकारी साक्षीदार झाली आहे. त्यांनी यूकेमधील त्यांच्या बँक खात्यातून 17.२5 कोटी रुपये प्रवर्तन संचालनालयाकडे (ED) ट्रान्स्फर केले आहेत.\nपुर्वी म्हणाल्या, 'मला माहिती आहे की यूकेमध्ये माझ्या नावावर बँक खाते आहे. मी हे खाते उघडले नव्हते किंवा त्यात जमा केलेली रक्कम माझी नाही, म्हणून मी हे पैसे भारत सरकारकडे ट्रान्स्फर केले आहेत.\nपुर्वी मोदी यांना माफी मिळाली\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या पूर्वी मेहता यांनी यावर्षी 4 जानेवारी रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक प्रकरणाशी संबंधित विशेष न्यायालयात अर्ज केला होता. अर्जाद्वारे पूर्वी यांनी घोटाळ्यासंबंधी माहिती तपास यंत्रणेला देण्याची विनंती केली होती. कोर्टाने हा अर्ज काही अटींसह मान्य केला होता.\nयामध्ये पूर्वी यांना बँक घोटाळ्यासंदर्भात योग्य व संपूर्ण माहिती द्यावी लागेल असे सांगण्यात आले होते. पूर्वी यांनी ही अट मान्य केली होती. यानंतर ईडीने पूर्वी मोदी आणि त्यांचे पती मयंक मेहता यांना चौकशीतून दिलासा देत माफी दिली आहे.\nतपासणी प्रक्रिया आणि शर्तींनुसार पैसे पाठवले\nपूर्वी मेहता आणि मयंक मेहता यांनी या घोटाळ्यासंदर्भातील प्रत्येक माहिती तपास यंत्रणेला देण्याची अट मान्य करून यूके बँक खात्यातून सुमारे 17.25 कोटी रुपये भारत सरकारकडे पाठवले आहेत. हा पैसा फरारी हिरा व्यापारी नीरव मोदीचाच मानला जाईल.\nतपस यंत्रणेने एका निवेदनात सांगितले की, “24 जून रोजी पूर्वी यांनी आम्हाला सांगितले की लंडनमध्ये त्यांच्या नावावर एक बँक खाते आहे, जे त्यांचा भाऊ नीरव मोदी यांच्या सांगण्यावरून उघडण्यात आले होते. हे पैसे पूर्वी यांचे नाहीत.\" पूर्वी यांना संपूर्ण आणि योग्य माहिती देण्याच्या अटीवर माफी देण्यात आली असल्यामुळे त्यांनी यूकेच्या एका बँक खात्यातून 23,16,889.03 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 17.25 कोटी रुपये भारत सरकारकडे पाठवले आहेत. हे पैसे नीरव मोदीचे मानले जातील.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/1998/05/", "date_download": "2022-12-09T14:59:26Z", "digest": "sha1:2OM2FDVYBZX4BBKVUB3WWULUUDAZWYFL", "length": 21581, "nlines": 109, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मे 1998 - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nमासिक संग्रह: मे, 1998\nमे, 1998इतरदिवाकर पुरुषोत्तम मोहनी\n२१ मार्च ९८ च्या ‘साधना’ साप्ताहिकात ‘लग्न जे कधी झालेलेच नसते’ या नावाचा एक लेख श्रीमती कुसुम पटवर्धन यांनी लिहिला आहे. याच विषयावर २८ मार्चच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत एक टिपण आले आहे.\nमुळात लग्न झालेले नसताना लग्नाचे खोटे दस्तऐवज तयार करून मुलींचे जे शोषण सुरू झाले आहे त्याविषयीची सविस्तर माहिती या लेखांत दिली आहे. तो सारा वृत्तान्त वाचून दु:ख झाले, पण नवल मात्र वाटले नाही. न्यायपालिकेचा उपयोग अन्याय्य कामासाठी करण्याचा जो भारतीय नागरिकांचा स्वभाव आहे तोच त्या प्रसंगातून प्रकट झाला आहे.\nपुस्तक-परिचय :एकविसाव्या शतकाची तयारी\nमे, 1998इतरदि. य. देशपांडे\nPreparing for the Twentyirst Century हे पॉल केनेडी या अमेरिकेतील येल विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापकाचे अतिशय लक्षणीय आणि महत्त्वाचे पुस्तक १९९३ साली प्रकाशित झाले. त्यात एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मानवजातीपुढे कोणत्या समस्या वाढून ठेवल्या आहेत, कोणती भयस्थाने आणि कोणती आशास्थाने तिच्यापुढे उभी राहणार आहेत, यांचे अत्यंत विचारप्रवर्तक आणि समर्थ विवेचन लेखकाने केले आहे. लेखक अतिशय विद्वान असून आपल्या विषयात निष्णात आहे. पुस्तकातील विषयाशी संबद्ध शेकडो ग्रंथ, जन्ममृत्यूची कोष्टके, जगात होत असलेले संपत्तीचे उत्पादन आणि तिचा उपभोग याविषयीचे तक्ते (charts) पुस्तकात सर्वत्र विखुरलेले आहेत.\nमे, 1998इतरकिशोर रा. महाबळ\nदोन वर्षांच्या काळातच पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या व दुसर्‍यांदा त्रिशंकू संसद अस्तित्वात आली. कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. अनेक प्रादेशिक पक्षांचे उमेदवार निवडून आले. त्यातून निर्माण झालेली परिस्थिती अशी आहे की या प्रादेशिक पक्षांची मदत घेतल्याशिवाय कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाला सत्तेवर येणे कठीण झाले आहे. राष्ट्रीय पक्षाचे सरकार किती दिवस टिकवायचे हे आता प्रादेशिक पक्ष ठरवणार अशी अभूतपूर्व स्थिती आज निर्माण झाली आहे व हेच ताज्या लोकसभा निवडणुकांचे प्रधान वैशिष्ट्य आहे असे म्हणण्यास हरकत नाही.\nधर्म व जात यांच्या आधारे निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांत मोठ्या\nप्रमाणात होऊ लागला होता.\nरोजगार हमी योजना (रोहयो)\nरोजगार हमी योजना सुरू झाल्याला जवळ-जवळ पंचवीस वर्षे होऊन गेली. त्यामुळे ह्याबाबत पुनर्विचार करणे फार महत्त्वाचे झाले आहे. रोहयोचे महत्त्व जाणूनच जगभर ह्या योजनेचे मूल्यमापन झाले व त्यात काही दोष असले तर ते काढून टाकून ही योजना राबवावी असा एक सूर होता. अर्थात बदलत्या राजकीय परिस्थितीत कोठल्याही विधायक कार्याची उपेक्षा होते आहे त्यात रोहयोचीही झाली आहे असे वाटल्यास आश्चर्याचे कारण नाही. कोठला कार्यक्रम आजच्या परिस्थितीत जोमाने उभा राहू शकेल परंतु गरिबी हटविणे व ग्रामीण लोकांचा लोंढा नागरी भागात जाऊन अनागोंदी न माजु देणे ह्या दोनही गोष्टींसाठी रोहयोचा उपयोग करवून घेणे शक्य होते.\nपर्यटन-व्यवसायातील एक अपप्रवृत्ती : बालवेश्या\nअलीकडे नवीन आर्थिक सुधारणांबाबत खूप चर्चा होत आहे. उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण व परकीय भांडवल गुंतवणूक ही या आर्थिक सुधारणांची मुख्य सूत्रे आहेत. भारताने हे नवे आर्थिक धोरण १९९१ पासून स्वीकारले आहे. भारताप्रमाणेच इतर ब-याच विकसनशील देशांत या धोरणाचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे हे देश विकसित संपन्न देशांकडून जास्तीत जास्त भांडवल (जास्तीत जास्त परकीय चलन) कसे मिळवावे यांबाबत\nआटोकाट प्रयत्न करीत आहेत. वस्तूंची निर्यात वाढवून परकीय चलन मिळविण्याचा रूढ मार्ग सगळे देशच वापरतात. पण गेल्या २५/३० वर्षांत पुष्कळ देशांनी आपले परकीय चलन वाढविण्यासाठी पर्यटन-व्यवसायाचा विकास व विस्तार करण्याचे धोरण ठेवले आहे पण ब-याच ठिकाणी पर्यटन विकासाच्या निमित्ताने बरीच लहान मुले (विशेषत: मुली) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात आणून ती भाड्याने देणे किंवा विकणे असे लांच्छनास्पद प्रकार घडत आहेत.\nवैज्ञानिक तत्त्वांबद्दल एक समज असतो, की ती सर्वच वैज्ञानिकांना मान्य असतात. ती ‘निर्विवाद’ असतात. हे आपल्याला स्वाभाविक, नैसर्गिक वाटते, कारण आपण ऐकलेले असते की विज्ञानाची एक कठोर, तर्ककर्कश शिस्त आहे. कोणतीही सुचलेली कल्पना वैज्ञानिकांना प्रयोगांमधून तपासावी लागते आणि अशा तपासातून ती कल्पना खरी ठरली तरच ती ‘वैज्ञानिक तत्त्व’ म्हणून मान्य होते. आता प्रयोग, तपास, खरे ठरणे, या क्रमाने ‘सिद्ध झालेल्या गोष्टीबद्दल वाद असेलच कसा\nगंमत म्हणजे ही विज्ञानाच्या निर्विवाद असण्याची बाब फार सामान्य पातळीवरच्या विज्ञानाबाबतच खरी आहे. पाणी किती तापमानाला उकळते, यावर प्रयोग करून ते तापमान कोणते, हे सिद्ध करणे तसे सोपे असते.\nमे, 1998इतरदिवाकर पुरुषोत्तम मोहनी\nकालनिर्णय दिनदर्शिकच्या १९९८ च्या अंकामध्ये प्रा. मे. पुं. रेगे ह्यांचा ‘देवाशी भांडण’ हा लेख आला आहे. आम्हा विवेकवाद्यांना त्याची दखल घेणे, त्याचा परामर्श घेणे भाग आहे. तेवढ्यासाठीच मागच्या अंकामध्ये श्रीमती सुनीति देव ह्यांचा लेख प्रकाशित केला आहे. आज आमचे देवाशी भांडण आहे की नाही व असल्यास का हे येथे आणखी एका दृष्टिकोनातून मांडत आहे.\nप्रा. रेग्यांचा पूर्ण लेख ‘कालनिर्णय’मध्ये आला नसावा, पानाच्या मांडणीसाठी त्याची काटछाट झाली असावी अशी शंका येते, पण वाचकांच्या समोर फक्त मुद्रित भाग असल्यामुळे त्यावरच आपले मत मांडणे भाग आहे.\nजेथे श्रद्धा हेच ज्ञान असते\nमे, 1998इतररघुनाथ धोंडो कर्वे\nव्हॉल्तेर प्रमाणेच दीदरोलाही पाट्यांची चीड येत असे. व्हॉल्तेरने एके ठिकाणी म्हटले आहे. लोकांची श्रद्धा हेच त्यांचे ज्ञान’, दीदरो म्हणतो, त्यांच्या (पाद्रयांच्या) धंद्यामुळे त्यांच्या अंगात ढोंग, असहिष्णुता आणि क्रूरता हे गुण उत्पन्न होतात. पायांची शक्ति राजापेक्षाही अधिक, कारण राजा सामान्य लोकांना पदव्या देऊन बडे लोक बनवतो, पण पाद्री देवांना उत्पन्न करतो. पाढ्यापुढे राजालाही मान वाकवावी लागते. काही देशांत धर्मोपदेशक रस्त्यात नग्न हिंडतात आणि स्त्रियांना त्यांच्या दर्शनाला जाऊन त्यांच्या X X X चे चुंबन घ्यावे लागते. फ्रान्समध्ये होत नसले तरी पाद्री वाटेल तेव्हा ईश्वराला आकाशातून पाचारण करू शकतो आणि स्वत:पुढे तो इतरांना कस्पटासमान लेखतो.\nआ.सु. हे जरी बुद्धिवादी लोकांचे मासिक असले तरी त्याच्या लेखक-वाचकांच्या घरी काही धार्मिक आचार होत असावेतच असा माझा अंदाज आहे. निदान माझ्या घरी तरी असे आचार होत असतात. पण तुमच्या-आमच्या या धर्माला (आजकालच्या फॅशनप्रमाणे त्याला उपासनापद्धती म्हणायचे) काही नावच राहिलेले नाही याचा मला नुकताच साक्षात्कार झाला. त्याचे असे झाले की ३ एप्रिल रोजी हैदराबादला प्रज्ञाभारती या संस्थेच्या विद्यमाने एक विचारसत्र घडवले गेले. विषय होता “हिंदुत्व आणि धार्मिक अल्पसंख्य गट’, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उप-सर-कार्यवाह श्री सुदर्शन यांनी हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान विशद करताना म्हटले की हिंदू हा शब्द प्रथम परकीयांनी चलनात आणला आणि तेव्हापासून त्याचा अर्थ भारतीय असा आहे; भारतात निर्माण झालेला विचारप्रवाह म्हणजे हिंदुत्व असाच अर्थ घ्यायला पाहिजे; ‘राष्ट्रीय विचारधारेशी समरस होऊ इच्छिणाच्या मुसलमानांनीसुद्धा स्वत:ला हिंदू म्हणवून घ्यायला कचरू नये वगैरे.\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=183&PID=292&SID=2389095895bdf7239zdd7cz43ae242699768519", "date_download": "2022-12-09T15:57:57Z", "digest": "sha1:UFUAGW2YIND5GKD23E36BCNLHCWNR534", "length": 6884, "nlines": 55, "source_domain": "trekshitiz.com", "title": "महादेव मंदिर (पाटण-� - India trekking forum - Sahyadri", "raw_content": "\nगावाचे नाव :- पाटणादेवी\nजवळचे मोठे गाव :- चाळीसगाव\nचाळीसगाव येथील गौताळा अभयारण्याच्या गेटपासून १.५ किमी अंतरावर महादेव मंदिर अशी पाटी आहे. या मंदिराच्या मागेच कन्हेरगड आहे. पाटणा गावाच्या पुढे रस्त्यावरून उजव्या बाजूला वळून ५ मिनिटात आपण पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिरापाशी पोहोचतो. ८ फूट उंच दगडी चौथर्‍यावर हे पूर्वाभिमुख मंदिर उभे आहे. चौथर्‍यावर फरसबंदी केलेली आहे. या चौथर्‍यापसून ६ फूट उंचीवर मंदिर बांधलेल आहे. मंदिर ७५ फूट लांब ,३६ फूट लांब ,१८ फूट उंच आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप व वर्‍हांडा असे तीन भाग आहेत. मंदिराच्या सभामंडपात नंदीची मुर्ती आहे. गर्भगृहात शंकराची पिंड आहे. गर्भगृहाच्या पट्टीवर गणपती , सप्तमातृका कोरलेल्या आहेत. मंदिराच्या छ्तावर नक्षी बनवलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस वेगवेगळया मुर्ती कोरलेल्या आहेत. ऊन पाऊस व वार्‍यामुळे मंदिराबाहेरील मुर्तींची झीज झालेली आहे.\nआजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) महादेव मंदिरामागिल डोंगरावर कन्हेरगड आहे.\n२) महादेव मंदिरापासून १ कि.मी अंतरावर पाटणादेवीचे पूरातन मंदिर आहे.\n३) पाटणादेवी परीसरातील डोंगररांगेत धवलतीर्थ, केदारेश्वर, केदारकुंड, व पितळखोरे लेणी आहेत.\nजाण्यासाठी :- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे महत्वाचे शहर रेल्वेने व रस्त्याने सर्व महत्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. चाळीसगाव पासून १८ किमी अंतरावर पाटणादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. पाटणादेवीचे मंदिर व कन्हेरगड गौताळा अभयारण्यात आहे. अभयारण्याचे गेट सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत उघडे असते. चाळीसगावातून सकाळी ६.०० पासून दर अर्ध्या तासाने पाटणादेवीला जाण्यासाठी एसटीची बससेवा आहे. त्याशिवाय चाळीसगावातून पाटणादेवीला जाण्यासाठी ६ आसनी रिक्षापण उपलब्ध आहेत. अभयारण्यापासून पाटणादेवी मंदिरापर्यंत जाणार्‍या रस्त्यावर अभयारण्याच्या गेटपासून १.५ किमी अंतरावर (पाटणा गावाच्या पुढे) महादेव मंदिर अशी पाटी आहे. या मंदिराच्या मागेच कन्हेरगड आहे. रस्त्यावरून उजव्या बाजूला वळून ५ मिनिटात आपण पूरातन हेमाडपंथी महादेव मंदिरापाशी पोहोचतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE_(%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0)", "date_download": "2022-12-09T17:14:08Z", "digest": "sha1:2CFW5I33YOMCDXWDF4ZGPRHJOGVZYH7F", "length": 6533, "nlines": 67, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विशाखा (नक्षत्र) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख विशाखा, नक्षत्र याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, विशाखा (नि:संदिग्धीकरण).\nविशाखा एक नक्षत्र आहे. अठ्ठावीस नक्षत्रांपैकी हे सोळावे नक्षत्र आहे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nहे सुद्धा पहासंपादन करा\nभारतीय नक्षत्रमालिकेतील सोळावे नक्षत्र. ‘राधा’ हे याचे दुसरे नाव आहे. याचे पहिले तीन चरण (चतुर्थांश) तूळ राशीत व उरलेला चवथा चरण वृश्चिक राशीत येतो. वृश्चिक राशीतील विंचवाचे तोंड व चित्रा नक्षत्र यांच्यामध्ये हे काहीसे अंधुक नक्षत्र काळजीपूर्वक पाहिल्यास दिसते. काहींच्या मते यात दोन तर काहींच्या मते चार तारे आहेत. वैदिक वाङ्मयात यात दोन तारे असल्याचे उल्लेख आहेत. (पाश्चात्य) तूळ राशीतील आल्फा लिब्री (झुबेन एल गेनुबी) हा या नक्षत्राचा योगतारा (मुख्य तारा) भोग २०१ ° १४'.६ आणि शर ०° २०'.९ [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] या ठिकाणी असून त्याची ⇨प्रत २.९६ आहे. हा क्रांतिवृत्ताच्या (सूर्याच्या वार्षिक भासमान मार्गाच्या) अगदी जवळ असल्याने क्रांतिवृत्ताचा मार्ग शोधण्याच्या दृष्टीने हा उपयुक्त आहे. दुर्बिणीतून पाहिल्यास हा तारकायुग्म असल्याचे दिसते. या नक्षत्रातील दुसरा तारा याच्या उत्तरेस असून त्याचे ज्योतिषशास्त्रीय नाव बीटा लिब्री (झुबेन एल शमाली) आहे. तो होरा १५ तास १४.३ मिनिटे आणि क्रांती - ९° १२' [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] येथे दिसतो. बीटा लिब्री हा हिरवट रंगाचा तारा रूपविकारी (ठराविक काळाने तेजस्विता बदलणारा) तारा असून त्याची प्रत २.६२ आहे. मे महिन्याच्या शेवटी हे नक्षत्र रात्री ९ च्या सुमारास याम्योत्तर वृत्तावर येते. तैत्तिरीय ब्राह्मण काळी शरत् संपात बिंदू या नक्षत्रात होता. या नक्षत्राची आकृती तोरण व देवता इंद्राग्नी मानतात. फलज्योतिषानुसार हे नक्षत्र त्रिपाद, मिश्र, अधोमुख, अंध व नपुंसक मानले जाते.\nठाकूर, अ. ना.(स्रोत: मराठी विश्वकोश)\nशेवटचा बदल २२ ऑगस्ट २०२२ तारखेला २३:३४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०२२ रोजी २३:३४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/karuna-chinchwade/", "date_download": "2022-12-09T15:27:08Z", "digest": "sha1:25LLUJZVJPJPVVDPJAKWPRRTWV7HLSD5", "length": 2650, "nlines": 36, "source_domain": "thepublitics.com", "title": "karuna chinchwade Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवड : भाजप नगरसेविकेच्या मुलाने स्वत:वर झाडली गोळी\nपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलानं स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळी झाडल्याचा आवाज झाल्यानंतर कुटुंबीयांनी प्रसन्नच्या खोलीकडं धाव घेतली. तेव्हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. जखमी अवस्थेत प्रसन्नला थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. उपचारादरम्यान…\nRead More पिंपरी-चिंचवड : भाजप नगरसेविकेच्या मुलाने स्वत:वर झाडली गोळीContinue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/10/chandrashekhar-bawankule.html", "date_download": "2022-12-09T17:00:18Z", "digest": "sha1:VHUP4T7EC77BN5X3OBOPHWXOXZ7RARCD", "length": 16472, "nlines": 107, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "पंतप्रधान मोदी यांना राज्यातून पंधरा लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठविणार | Chandrashekhar bawankule - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nरविवार, ऑक्टोबर ०२, २०२२\nपंतप्रधान मोदी यांना राज्यातून पंधरा लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठविणार | Chandrashekhar bawankule\nपंतप्रधान मोदी यांना राज्यातून\nपंधरा लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठविणार\nभाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते 'धन्यवाद मोदीजी' अभियानाचा शुभारंभ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली पंधरा लाख पत्रे पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्याचे भारतीय जनता पार्टीचे ‘धन्यवाद, मोदीजी’ अभियान रविवारी सुरू झाले. प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अभियानात मुंबईत गोरेगाव मतदारसंघात पन्नास लाभार्थ्यांशी संपर्क साधला.\nमा. बावनकुळे यांनी पत्रकारांना अभियानाची माहिती दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या सेवा पंधरवडा अभियानाचे प्रमुख प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, उपाध्यक्ष कृपाशंकरसिंह, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर, ‘धन्यवाद मोदीजी’ अभियानाच्या संयोजक प्रदेश सचिव श्वेता शालिनी आणि सहसंयोजक हर्षल विभांडिक उपस्थित होते.\nमा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य लोकांसाठी थेट लाभाच्या अनेक योजना सुरू केल्या व त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली. घरकूल, शौचालय, वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन, शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये, कोरोनाकाळात मोफत धान्य अशा विविध योजनांचे राज्यात पाच कोटी लाभार्थी आहेत. पहिल्या टप्प्यात त्यापैकी पंधरा लाख लाभार्थ्यांशी भाजपाचे कार्यकर्ते संपर्क साधणार असून त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे घेणार आहेत. लाभार्थ्यांकडून गोळा केलेली अशी पंधरा लाख पत्रे १५ नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे पाठविणार आहे.\nते म्हणाले की, राज्यातील सर्व ९७,००० बूथमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या या अभियानात पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. प्रत्येक कार्यकर्ते पाच घरांमध्ये लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे घेणार आहे.\nअभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी २०२४ पर्यंत राज्यातील किमान दोन कोटी लाभार्थ्यांशी संपर्क साधण्याचे उद्दीष्ट आहे. एखाद्या घरात पात्र व्यक्तीला सरकारी योजनेचा अजून लाभ मिळाला नसल्याचे आढळले तर त्यांना तो लाभ मिळवून देण्यासाठीही कार्यकर्ते काम करतील, अशी माहिती त्यांनी दिली.\nसरकारी कार्यालयात वंदे मातरम असे संबोधण्याच्या निर्णयाबद्दल आपण भाजपातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन करतो. मातृभूमीबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा हा राष्ट्रीय उपक्रम आहे. हा भाजपाचा पक्षीय कार्यक्रम नाही. पक्षीय दृष्टीकोनातून राजकीय हेतूने काहीजण त्यावर टीका करत आहेत, त्यांना जनता माफ करणार नाही, असे मा. बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-suvichar.com/sane-guruji-suvichar-in-marathi/", "date_download": "2022-12-09T16:57:06Z", "digest": "sha1:TBO5SKC6LWKVAX7TNKC2FWL4DO42JW2P", "length": 14786, "nlines": 288, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "Sane Guruji Suvichar in marathi – सर्वश्रेष्ठ साने गुरुजी यांचे सुविचार – मराठी सुविचार", "raw_content": "\nSane Guruji Suvichar in marathi – सर्वश्रेष्ठ साने गुरुजी यांचे सुविचार\nSane Guruji suvichar in marathi | Sane Guruji Quotes In Marathi – साने गुरुजींचे प्रसिद्ध विचार , पांडुरंग सदाशिव साने “साने गुरूजी” नावाने प्रसिद्ध, हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. ‘श्यामची आई’, ‘नवा प्रयोग’, ‘सुंदर पत्रे’, ‘हिमालयाची शिखरे’, ‘क्रांती’, ‘समाजधर्म’, ‘आपण सारे भाऊ’ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे. साने गुरुजींचे मराठी भाषेवर अपार प्रेम होते\nआईचे प्रेम जिथे असेल\nती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील,\nहे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने\nआजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत,\nवास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे\nत्यांना कोणीच देत नाही,\nमुख्य महत्त्व माणुसकीला आहे.\nआपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे,\nमन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.\nहे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास\nएका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले\nतरी ते जवळच असतात.\nकरी मनोरंजन जो मुलांचे,\nजडेल नाते प्रभूशी तयाचे.\nकला म्हणजे परमोच्च ऐक्य.\nशिव आणि सौंदर्य यांचे संमेलन.\nहे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार\nकीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे,\nपण पैसा हि आजची भाकर आहे.\nजगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व\nज्ञान शोधून काढले आहे असे नाही.\nजिकडून जे घेता येईल,\nज्यांच्यापासून जे शिकाता येईल\nहे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार\nजुन्या जीर्ण शीर्ण रूढी आज कशा चालतील\nलहानपणीचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा होईल\nजे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते,\nअसत्य असते ते अदृश्य होते.\nज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे,\nवादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे,\nध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.\nज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत,\nती काय माणसे म्हणायची.\nहे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार\nदुसऱ्याला हसणे फार सोपे असते\nपण दुसऱ्या करिता रडणे\nत्याला अंत:करण असावे लागते.\nहीच बाळाची खरी सफलता होय.\nभूतकाळातील काही गोष्टी आता\nत्या दूर न करणे म्हणजे\nभूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी\nजर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही.\nतो भूतकाळाचा गौरव नाही.\nतो पूर्वजांचा गौरव नाही.\nउलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखे आहे.\nहे पण 🙏 वाचा 👉: रमाई आंबेडकर यांची माहिती\nप्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दु:ख असते\nदु:ख गिळून आनंदी राहणे हीच खरी माणुसकी.\nनिसर्ग आपली माता आहे.\nमेघ सारे पाणी देवून टाकतात,\nझाडे फळे देवून टाकतात,\nफुले सुगंध देवून टाकतात,\nनद्या ओलावा देवून टाकतात,\nसुर्य चंद्र प्रकाश देतात\nजे जे आहे ते ते सर्वांनी मिळून उपभोग घेऊ.\nहे पण 🙏 वाचा 👉: स्वामी विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची वाक्ये\nहृदयात अपार सेवा भरली कि\nस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,\nराशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.\nहे पण 🙏 वाचा 👉: विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती\nघामाच्या धरांनीच मनुष्य शोभतो.\nकृपया :- मित्रांनो हे (Sane Guruji Quotes Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9plusnews.in/2019/05/blog-post_59.html", "date_download": "2022-12-09T15:47:32Z", "digest": "sha1:GIMXGOEOWXTALC5734XS2HUN6DR5XDWR", "length": 18525, "nlines": 159, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "वीर सावरकरांचा अपमान, कर्मफळ येथेच आहे!, उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींवर निशाणा - TV9 Plus News", "raw_content": "\nHome ताज़ा ख़बर मुंबई वीर सावरकरांचा अपमान, कर्मफळ येथेच आहे, उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींवर निशाणा\nवीर सावरकरांचा अपमान, कर्मफळ येथेच आहे, उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींवर निशाणा\nमुंबई, 9 मे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या अपमानास्पद विधानाचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे.\n''सावरकर हे मृत्युंजय होते, ते महान स्वातंत्र्यसेनानी तर होतेच, पण विज्ञाननिष्ठ हिंदुत्ववादी होते. अशा वीर सावरकरांचा जाहीर अपमान राहुल गांधी यांनी केला. स्वा. सावरकर आज त्यांची बाजू मांडायला हयात नाहीत, पण तरी राहुल गांधी, तुम्ही त्यांचा अपमान करताय. राजीव गांधी यांची हत्या दुर्दैवीच आहे, पण सावरकरांचा त्याग सदैव प्रेरणादायी आहे. राहुल गांधी यांनी स्वा. सावरकरांविषयी जे अपमानास्पद उद्गार काढले, कृती केली त्याबद्दल त्यांना कधीही ‘क्लीन चिट’ मिळू शकणार नाही'',अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.\nकाय आहे आजचे सामना संपादकीय \n- मोदी हे वाटेल ते बोलतात, त्यांना दुसऱ्यांविषयी आदर नाही असेही काही जणांचे म्हणणे आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने संयम पाळला पाहिजे हे मान्य, पण संयमाची टाळी एका हाताने वाजत नाही. मोदी हे काही महात्मा गांधी किंवा विनोबा भावे नाहीत. ते एक पक्के कसलेले राजकारणी आहेत. मुख्य म्हणजे ते हजरजबाबी आहेत.\n- राहुल गांधी त्यांना जाहीर सभांतून ‘चोर’ म्हणतात व मोदी यांनी त्याबद्दल गांधींवर फुले उधळावीत किंवा घरी चहापानास बोलवावे अशी कुणाची अपेक्षा आहे काय पंतप्रधान मोदी यांनी राजीव गांधींविषयी केलेले विधान चुकीचे आहे हे एकवेळ मान्य करू, पण क्रांतिकारकांचे शिरोमणी वीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधींनी जे घाणेरडे उद्गार काढून संपूर्ण क्रांतिकारकांचा जो अपमान केला त्याबाबत कुणी वेदना व्यक्त केली आहे काय\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nमॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या तीन वृद्ध महिलांना वाहनाने चिरडले\nजुन्नर, 15 मे: जुन्नरमध्ये एका अज्ञात वाहनाने तीन वृद्ध महिलांना चिरडल्याची घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या या तीन महिला एका व...\n'मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार', निलेश राणेंचा पुन्हा गंभीर आरोप\nमुंबई, 31 मे : लोकसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर स्थापन झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेलाही स्था...\nलाखनी येथे जगद्गुरू श्री स्वामी नरेद्राचार्यजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर\nतालुका प्रतिनिधि: संदीप क्षिरसागर जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज श्री संप्रदाय लाखनी यांच्यावतीने आज लाखणी येथे जन्मोत्सवाच्या निम...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nWHO ने की भारत की तारीफ, कहा- कोरोना को रोकना अब आपके हाथ में\n कोरोना वायरस के तेजी से बढ़ते मामले के बीच विश्व स्वास्थ्य संगठन ने कहा है कि कोरोना के प्रसार पर रोक लगाने के लिए भारत को ...\n रायगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोठी गर्दी\nरायगड, 6 जून : महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठ्या जल्ल...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nसंतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या... कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी गावातील घटना...\nसंतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी ग...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/does-nano-urea-effective-on-ground/", "date_download": "2022-12-09T15:01:54Z", "digest": "sha1:5ICCWKZGJMTCEAL5N6QOJZXAZOMDCSYK", "length": 24311, "nlines": 130, "source_domain": "bolbhidu.com", "title": "सरकार म्हणतंय खत टंचाईवर मात म्हणून नॅनो युरिया वापरा, मात्र ग्राउंड परिस्थिती वेगळी आहे", "raw_content": "\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाकडं जाणार \nBol Bhidu - विषय हार्ड\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाकडं जाणार \nसरकार म्हणतंय खत टंचाईवर मात म्हणून नॅनो युरिया वापरा, मात्र ग्राउंड परिस्थिती वेगळी आहे\nयंदा खतांची टंचाई जाणवणार आहे, हे तर उघड आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच देशातला खतांचा साठा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी होता. जगाच्या पाठीवर खतांच्या किमतीमध्ये होत असलेली भरमसाठ वाढ, हे या खत टंचाईमागचं कारण सांगण्यात आलं होतं. त्यात रशिया-युक्रेन युद्ध सुरु झालं आणि रशियाने निर्यात बंदी जाहीर केल्याने खतांची टंचाई अजून वाढली.\nहीच परिस्थिती देशभर आहे म्हणून महाराष्ट्र काही त्यातून वगळलं गेलं नाहीये.\nतेव्हा सर्वांना यातून दिलासा मिळावा यासाठी नुकतंच केंद्रीय कृषिखातं आणि खत मंत्रालयाकडून फर्टिलायझर्सच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. तेव्हा शेतकऱ्यांनी खतांची मागणी पूर्ण करण्यासाठी नॅनो युरियासारखे पर्यायी खतं वापरावे, असं सांगितलंय.\nआपल्या देशातील शेती पिकाला एनपीके (नायट्रोजन,पोटॅश, फॉस्फरस) हे अत्यंत आवश्यक असणारे सर्वात महत्वाचे तीन घटक आहेत. यातील काही मुख्य खतं म्हणजे युरिया, डीएपी, एमओपी आणि १०:२६:२६. ही आहेत.\nत्यातही महाराष्ट्रात सर्वात जास्त युरिया खताची मागणी असते, ज्यामुळे त्याची टंचाई निर्माण होते.\nआता खरिपाच्या तोंडावर हीच बाब लक्षात घेऊन युरियाची मागणी नॅनो युरिया पूर्ण करू शकतो, असं कृषी खातं सांगतंय. त्यासाठी कृषी खात्याने नॅनो युरियाच्या वापरला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.\nम्हणूनच हे नॅनो युरिया नक्की काय आहे\nआणि त्याचे फायदे कोणते आहेत हे आधी समजून घेऊया…\nनॅनो यूरिया हे नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित एक खत आहे, जे जगात प्रथमच विकसित केलं गेलंय. भारत सरकारकडून त्याला मान्यता देण्यात आली आहे. इतर खत हे सॉलिड फॉर्ममध्ये असतात मात्र हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे म्हणून त्याची फवारणी करावी लागते. पानांवर नॅनो युरियाची फवारणी केल्यास नायट्रोजनची मागणी यशस्वीरित्या पूर्तता होते, असा दावा कृषी विभाग करतंय.\nअगदी ५०० मिली नॅनो युरियाची बॉटल ४५ किलो पारंपरिक युरियाची गरज भागवू शकतो. पारंपरिक युरिया १०० किलो वापरला तर ३५ किलो पिकांना लागू होतो. मात्र दोन पारंपरिक युरियाच्या गोणीपेक्षा लिक्विड नॅनो युरिया खत अर्धा लिटर वापरलं तर ९०% पिकांना लागू होतं.\nतर युरियाच्या एका गोणीच्या किमतीपेक्षा नॅनो युरिया स्वस्त आहे. ५०० मिलीलीटर बाटलीची किंमत २४० रुपये आहे. असं देखील सांगण्यात येतंय.\nसध्या बाजारात इफ्फको कंपनीचं नॅनो युरिया फक्त बाजारात उपलब्ध असून २०२१ मध्येच ११ हजार शेतकऱ्यांच्या ९४ पिकांवर चाचण्या यशस्वीपणे पार पडल्यानंतर ‘इफ्को’च्या नॅनो युरियाचा समावेश केंद्र सरकारने खत नियंत्रण आदेश १९८५ च्या यादीत समावेश केला आहे.\nयाचे इतरही फायदे आहेत –\nहे सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. पिकावर परिणाम न करता इतर नत्राची गरज युरिया भागवतं. याच्या वापराने उत्पादन वाढीसह उत्पादनाच्या गुणवत्तेत वाढ होते आणि सामान्य दाणेदार युरियासारखे जमिनीत मिसळून माती दूषित करीत नाही म्हणून पर्यावरण देखील सुरक्षित राहतं. वाहतूक आणि साठवण खर्च कमी करता येतो. याचा आकार लहान असल्याने आणि बॉटलमध्ये असल्याने सोयीस्कर वाहतूक करता येते.\nपिकांना खताचा डोस देताना दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीत नॅनो युरिया जास्त परिणामकारक ठरतो.\nयासगळ्या गोष्टींमुळे शासन आणि कृषी विभाग सध्या नॅनो युरियाच्या वापराला जास्त भर देत आहेत. मात्र ही झाली एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे…\nभाजपनं काँग्रेसचा जो रेकॉर्ड मोडला, त्या रेकॉर्डमागचा हात या…\nगुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं काय…\nग्राउंड वर नक्की काय परिस्थिती आहे अभ्यासकांचं आणि शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे अभ्यासकांचं आणि शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nहे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.\nआम्ही मृदा शास्त्रज्ञ डॉ. विश्वजित कोकरे यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं…\nएखादं प्रोडक्ट लॉन्च करण्याआधी त्याची कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र अशा सरकारी इन्स्टिट्यूटला चाचणी घेतली जाते. त्याचे रिपोर्ट्स घेऊन संबंधित कंपनी लायसन्स घेण्यासाठी सरकारकडे अप्रोच होते. या प्रोसेस नंतर आता फक्त इफ्फको मार्केटमध्ये आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे जर अनुभव यासंदर्भात तर ते निगेटिव्ह आहेत. कारण अजून सगळ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही आहेत. त्याचा वापर कसा करावा, याबद्दलही अजून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. तेव्हा त्यावर प्राथमिकतेने काम करणं गरजेचं आहे. सरकारने, कृषी विभागाने ग्राउंडवर उतरून शेतकऱ्यांना नॅनो युरियाबद्दल माहिती देणं सध्याच्या घडीला आवश्यक आहे.\nअजून डिटेलमध्ये माहिती घेण्यासाठी घेण्यासाठी आम्ही कृषिजीव रसायन तज्ज्ञ डॉ. प्रफुल गाडगे यांच्याशी बोललो. त्यांच्या माहितीनुसार…\nपहिला मुद्दा – नॅनो युरिया हा फवारणीतून देता येतो, त्यातही पाण्यातून तो देताना त्यावर मर्यादा आहेत. तर कंपनीच्या दाव्याच्या विरुद्ध शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. त्याचे परिणाम म्हणावे तसे दिसत नाही, असं शेतकरी सांगतात.\nदुसरा मुद्दा म्हणजे – यात फक्त ५% युरिया म्हणजे नायट्रोजन आहे. मात्र झाडांची गरज त्यापेक्षा जास्त असते. तेव्हा हा नायट्रोजन फवारणीसाठी वापरण्यापेक्षा एका गोणीत जेवढा युरिया असतो ३०-३५% तो युरिया शेतकऱ्याला फेकलेला परवडतो. तेव्हा फवारणी तंत्राचा वेळ आणि खर्च जास्त लागतो.\nतिसरा मुद्दा – नॅनो युरियाचे फायदे आहेत मात्र हे तंत्रज्ञान अजून सुरुवातीच्या टप्यात असल्याने अजून सुधारणा गरजेच्या आहेत. मात्र कंपनीच्या क्लेमवरून सरकार जे शेतकऱ्यांना हे वापरण्याचा आग्रह करतंय तेवढे शेतकरी स्वतः वापर केल्यानंतर समाधानी नाहीयेत.\nजेव्हा वापरकर्ताच उत्पादनाबाबतीत समाधानी नसेल तर त्या तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात. कारण त्याचा वापर कसा करावा हेच सांगितलं नाहीये.\nतेव्हा सध्याच्या घडीला लहान शेतकऱ्यांसाठी नॅनो युरिया फायदेशीर आहे, मात्र फाळबागा, हॉर्टिकल्चर गार्डन साठी याचा वापर करण क्वांटिटी वाईज, ह्यूमन रिसोर्स वाईज आणि अप्लिकेशन वाईज कॉस्टली आहे. तेव्हा याचा सक्सेस रेट ३०-३५% आपण म्हणू शकतो. तर किती शेतकरी याचा वापर करू शकत आहेत, याची टक्केवारी आपण ८०% पर्यंत म्हणू शकतो.\nयात लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजेच ०.००१ % शेतकऱ्यांनी याचा वापर केलाय कारण ते अजून तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाहीये. शेतकऱ्यांना हे अजून माहित देखील नाहीये.\nयानंतर आम्ही ज्या शेतकऱ्याने नॅनो युरिया वापरला आहे थेट त्याच्याशी संपर्क साधत त्यांचा अनुभव जाणून घ्यायचं ठरावलं. त्यासाठी आम्ही जळगावच्या सिंधी गावातील ईश्वर लिधुरे या शेतकऱ्याशी संपर्क साधला. त्यांच्या अनुभवानुसार…\nमी उन्हाळ्यात उडीद पेरला होता, त्यासाठी मी नॅनो युरिया वापरला होता. जो युरिया आपण मातीच्या माध्यमातून देतो त्याच्या तुलनेत याचा प्रभाव मला दिसला नाही. अजून एक मुद्दा म्हणजे हा युरिया नॉन सब्सिडाइज्ड आहे.\nतिसरा मुद्दा म्हणजे फवारणीसाठी लेबर कॉस्ट खूप जास्त येतो. एनपीके घटक पिकासाठी गरजेचा असतो. अशात नायट्रोजन फवारणीच्या माध्यमातून द्यायचा आणि बाकी दोन्ही घटक जमिनीतून द्यायचे हे खूप किचकट काम आहे. एकाच कामासाठी २ प्रोसेस कराव्या लागतात. डबल मजुरी लावावी लागल्याने, त्याचा खर्च वेगळा.\nमुळात त्याची किंमत जास्त आहे आणि त्याची शेतकऱ्यासाठी युटिलिटी शून्य आहे. सरकार त्याला प्रमोट करत आहे कारण त्यांना सब्सिडाइज्ड युरिया बंद करायचा आहे आणि नॉन-सब्सिडाइज्ड युरिया लॉन्च करायचा आहे.\nसाधारण शेतकरी खत तेव्हा देतात जेव्हा जमिनीत ओल असते. अशात भरपूर पाऊस पडला तर चिखलात २० लिटरचा पंप घेऊन त्याला फिरावं लागेल, जे शक्य नाहीये. म्हणून ते परवडणारं नसल्याने येत्या हंगामात मी परत पारंपरिक युरियाकडे जाणार आहे.\nअसा एकंदरीत शेतकरी ईश्वर लिधुरे यांचा अनुभव आहे.\nअशाप्रकारे सरकार नॅनो युरियाच्या खतावर जोर देत आहे, मात्र प्रत्यक्षात ग्राउंड परिस्थिती वेगळी आहे. अजून अनेक शेतकऱ्यांना याची माहिती नाहीये, आणि तसं तंत्रज्ञान नसल्याने हे मॉडेल फेल ठरत आहे, असं दिसतंय.\nतेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून सुधारणा करणं आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, ज्ञान देऊन नॅनो युरियाच्या वापराचं अपील करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे.\nहे ही वाच भिडू :\nरशियाने खतांच्या निर्यातीवर निर्बंध लावलेत, याने राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणारेय\nदेशातील बळीराजावर सध्या खतांच्या बाबतीत दुहेरी संकट ओढवलं आहे\nहिट वेव्हने खरा घाम फुटलाय तो महाराष्ट्रातल्या पोल्ट्री व्यावसायिकांना\nभाजपनं काँग्रेसचा जो रेकॉर्ड मोडला, त्या रेकॉर्डमागचा हात या माणसाचा होता…\nOYO सगळीकडे दिसतंय पण प्रॉफिट-लॉसचं गणित गंडलंय…\nजिची भाकितं वाचून लोक घाबरतात त्या बाबा वेंगाच्या भाकितात किती तथ्य असते\nयुनायटेड नेशन्समध्ये भारताचा आवाज बुलंद करणाऱ्या रुचिरा कंबोज…\nशाहरुखने केलेली उमराह प्रथा आणि हज यात्रेत नेमका फरक काय\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं पण शिंदे काय मनावर…\nनॅनो युरीया हा 1 जावई शोध आहे कृपया ही कमेंट वाचणाऱ्या शेतकऱ्यांनी नॅनो युरिया खरेदी करून कुऱ्हाडीवर पाय मारून घेऊ नये,,,,\nहे ही वाच भिडू\nकोर्टावर टीका करतांना जरा जपूनच…नाही तर एव्हढा…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं…\nरागाच्या भरात मोहम्मद रफी गाणं अर्धवट सोडून गेले होते..\nनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला मात्र पक्षाची ही एक…\nजिची भाकितं वाचून लोक घाबरतात त्या बाबा वेंगाच्या…\nबाबरी पाडून ३० वर्षे झालीत… आता मथुरेतल्या शाही…\nगुजरात, हिमाचल प्रदेशचे एक्झिट पोल जाहीर होत आहेत, पण…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून…\nकलकत्तात अनेक दिवस ओम पुरींनी रिक्षा चालवली पण ते…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/man-behind-the-indias-first-general-election/", "date_download": "2022-12-09T16:54:13Z", "digest": "sha1:UCYJPHNAZOUJCN4DYSENRIDTTPASSSFJ", "length": 19005, "nlines": 106, "source_domain": "bolbhidu.com", "title": "ते नसते तर कदाचित, आज निवडणुका देखील झाल्या नसत्या.", "raw_content": "\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nBol Bhidu - विषय हार्ड\nज्या नदीवरुन नागपूर हे नाव मिळालं, तिचं संवर्धन करायचा निर्णय यायला १२ वर्ष…\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nते नसते तर कदाचित, आज निवडणुका देखील झाल्या नसत्या.\n१९५१ साली आजच्याच दिवशी स्वतंत्र भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांची सुरवात झाली होती.\nनिवडणुका हा खरं तर कुठल्याही लोकशाहीत मोठाच उत्सव असतो. निवडणुकांच्या माध्यमातूनच लोकांना आपले प्रतिनिधी संसदेवर आणि राज्यांच्या विधानसभेवर पाठविण्याची संधी मिळते. दर ५ वर्षांनी किंवा अपवादात्मक परिस्थितीत त्यापेक्षाही आधी आपण निवडणुकांना सामोरे जातो.\nअसं असलं तरी आपल्यापैकी खूप कमी लोकांना भारतात पहिल्या निवडणुका यशस्वीपणे घेऊन या देशात लोकशाहीची मुळे रुजवणाऱ्या ‘भारतीय लोकशाही व्यवस्थेचा नायक’ असणाऱ्या माणसाबद्दल माहिती असेल. आज जाणून घेऊयात त्याच माणसाबद्दल ज्याने या खंडप्राय देशात अनेक अडचणींचा सामना करताना सर्वप्रथम निवडणुका यशस्वी करून दाखवल्या.\nआज आम्ही तुम्हाला सांगतोय देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ‘सुकुमार सेन’ यांच्याबद्दल \n हे तेच नाव होतं, ज्या माणसाने स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिल्या २ लोकसभा आणि विविध राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुका यशस्वीपणे घेऊन दाखवत देशाच्या निवडणुका आयोगाची भक्कम पायाभरणी केली. शिवाय या देशात लोकशाही व्यवस्था व्यवस्थितपणे रुजू शकते, यांचं उदाहरण देखील भारतामध्ये लोकशाही व्यवस्था रुजण्यासंबंधी साशंक असणाऱ्या पाश्चिमात्य देशांसमोर सादर केलं होतं.\nकोण होते सुकुमार सेन…\nसुकुमार सेन यांचा जन्म बंगालमधला. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलेले सुकुमार उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले होते. लंडन विद्यापीठातून त्यांनी गणितात सुवर्ण पदक देखील मिळवलं होतं. सांगायचा मुद्दा हा की ते अतिशय हुशार विद्यार्थी राहिले होते.\n१९२२ साली त्यांनी इंग्रजी सत्तेखालील भारतीय प्रशासकीय सेवेत काम करायला सुरुवात केली. बहुतांश काळ सरकारी सेवेत घालवलेल्या सेन यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांची बंगालचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.\nनिवडणूक आयोगाची स्थापना आणि पहिल्या लोकसभा निवडणुका.\nदेशाच्या स्वातंत्र्यानंतर ज्यावेळी देशात लोकशाही सदृढ करण्यासाठी स्वतंत्र्यपणे निवडणुका घेण्याची मागणी समोर आली त्यावेळी २५ जानेवारी १९५० रोजी भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नियुक्ती करण्यात आली.\nदेशात निष्पक्षपणे निवडणुका घडवून आणणं आणि त्यासाठी आवश्यक संस्थात्मक संरचना उभी करणं ही मोठीच जबाबदारी निवडणूक आयोगावर आणि परिणामी सुकुमार सेन यांच्यावर सोपविण्यात आली होती.\nसतत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना आयाराम गयाराम का म्हणलं जात \n१९५१-५२ साली देशात प्रथमच लोकसभेच्या आणि विविध राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांवर अवघ्या जगाची नजर लागली होती, कारण स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारत निवडणुकांना सामोरे जात होता या निवडणुका म्हणजे भारतातील लोकशाही व्यवस्थेच्या रुजवनुकीची ‘लिटमस टेस्ट’ ठरणार होत्या.\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून…\nसेन यांच्यासमोरील आव्हानं आणि त्यावर त्यांनी केलेली मात.\nसाधारणतः १८ कोटी लोक या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करणार होते पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील जवळपास ८५ टक्के लोक निरक्षर होते. त्यांना लिहायला आणि वाचायला येत नव्हतं. अशा वेळी त्यांनी मतदानात सहभागी होऊन मत देणं हे तर पुढचं आव्हान परंतु त्यापूर्वी निवडणूक यादी तयार करणं हे देखील कमी कष्टप्रद काम नव्हतं.\nलोकांमध्ये निवडणुका आणि त्यातील त्यांचा सहभाग कसा महत्वाचा आहे यासंबंधी जनजागृती निर्माण करण्यासाठी एक माहितीपट तयार करण्यात आला होता. देशभरातील जवळपास ३००० पेक्षा अधिक चित्रपटगृहांमध्ये हा माहितीपट अव्याहतपणे चालवण्यात आला होता. वृत्तपत्रांमधून देखील जनजागृती करण्यात आली होती.\nलोकांना लिहिता वाचताच येत नसल्याने त्यांना आपल्या आवडत्या उमेदवाराचं किंवा राजकीय पक्षाचं नाव समजण्याचं काही कारणच नव्हतं. यावर उपाय म्हणून सुकुमार यांनी राजकीय पक्षांना वेगवेगळी चिन्हे देण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे मतदारांना आपल्या पसंतीच्या उमेदवारास मत देणे शक्य होईल.\nपहिल्या लोकसभा निवडणुकीतील विविध राजकीय पक्षांचे राजकीय चिन्ह\nरंजक गोष्ट अशी की आज ‘पंजा’ हे आपल्याला काँग्रेस पक्षाचं चिन्ह म्हणून माहित असलं तरी या पहिल्या निवडणुका काँग्रेसने ‘पंजा’ या चिन्हावर नव्हे तर बैलांच्या जोडीच्या चिन्हावर लढवल्या होते. ‘पंजा’ हे चिन्ह त्यावेळी ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाकडे होतं.\nमहिलांचा मतदारांचा सहभाग नव्हता\nया निवडणुकांमध्ये स्त्री-पुरुष सर्वांनाच मतदानाचा कायदेशीर अधिकार देण्यात आला होता. मात्र असं असूनही लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत महिला मतदारांनी मतदान केलं नव्हतं. यामागचं कारण देखील अतिशय वेगळं होतं.\nमतदारांच्या याद्या ज्यावेळी बनवण्यात आल्या होत्या त्यावेळी अनेक महिलांनी आपल्या नावाची स्वतंत्र्यपणे नोंदणीच केली नव्हती. रामची ‘आई’, रहीमची ‘बायको’ किंवा जॉनची ‘बहिण’ अशा पद्धतीने महिलांनी आपली नावे नोंदवली होती. अशा प्रकारे नोंदविण्यात आलेल्या महिला मतदारांचं प्रमाण देखील खूप मोठं होतं. त्यामुळे त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आलं होतं.\nअनेक अडचणींचा सामना करत-करत शेवटी भारतामध्ये निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या. हिंसाचाराची किंवा घातपाताची कुठलीही घटना नोंदविली गेली नाही. जगभरातील माध्यमांनी या निवडणुकांची दखल घेतली.\nभारतातील निवडणुकांपासून प्रभावित होऊन १९५३ साली सुदानमध्ये देखील निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया राबविण्यासाठी सुकुमार सेन यांनाच पाचारण करण्यात आलं. भारतीय निवडणूक आयोगाच्या धरतीवरच सुदानमध्ये देखील १९५७ साली निवडणूक आयोग स्थापन कारण्यात आला.\nनिरक्षर लोकांचा विचार करुन पहिल्यांदा चिन्हांचा वापर, नव्याने तयार झालेल्या देशात निवडणुक यादी तयार करणं अशी कित्येक काम यशस्वीपणे राबवण्यात आली म्हणूनच १९५२ पासून आजतागायत भारतात निवडणुकांमध्ये एक शिस्त आणि पद्धत रुजू झाली. म्हणूनच म्हणू वाटतं असे अधिकारी भारतात नसते तर पुढे कदाचित निवडणुका देखील झाल्या नसत्या.\nसुकुमार सेन यांच्या कार्याचा भारत सरकारकडून पद्मभूषण सन्मानाने गौरव करण्यात आला.\nपटेल आणि शहांच्या भांडणात पहिल्यांदा लोकशाहीचा फायदा झाला आहे \nशरद पवारांचा पराभव होतो तेव्हा\nस्वातंत्र्य भारतातला पहिला आर्थिक घोटाळा फिरोज गांधींनी उघडकीस आणला होता \nमोदींच्या नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयामागील डोकं \nनिवडणूक आयोगपहिली सार्वत्रिक लोकसभा निवडणूकसुकुमार सेन\nहे ही वाच भिडू\nखरच “आम आदमी पक्ष” आजपासून ‘राष्ट्रीय…\nपश्चिम बंगालमधील हुल्ला पार्टी सुद्धा विदर्भात आलेल्या…\nया ९ राज्यांच्या आगामी निवडणूका ठरवतील मोदी लाट अजूनही…\nरागारागात लष्करात भरती झालेल्या सॅम माणेकशॉ यांच्या…\nनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला मात्र पक्षाची ही एक…\nराज कपूरची बोलणी ऐकूनही शम्मी कपूर पान मसाल्याच्या…\nभाजपनं काँग्रेसचा जो रेकॉर्ड मोडला, त्या रेकॉर्डमागचा…\nसगळ्या राड्याचं मूळ असलेल्या ‘महाजन आयोगात’…\nदेशात समान नागरी कायदा आणण्याची तयारी; काय आहेत याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokshahilive.com/jalgaon-crime-13/", "date_download": "2022-12-09T15:08:30Z", "digest": "sha1:GDANAXCNMIWHIBMCTHOC4CDWMGK3GBW4", "length": 9269, "nlines": 211, "source_domain": "lokshahilive.com", "title": "सिंधी कॉलनीमध्ये महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल - लोकशाही", "raw_content": "\nसिंधी कॉलनीमध्ये महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\nहिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण \nसलग सातव्यांदा गुजरात मध्ये कमळची बाजी…\nजळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क\nजळगावातील सिंधी कॉलनी भागात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n२६ वर्षीय महिला जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार ३० जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रौनक रामकुमार कुकरेजा याने महिलेला फोन करून त्याच्या घरी काम असल्याचे सांगून घरी बोलावले. घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत महिलेशी अंगलट करत हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला.\nदरम्यान महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ११.३० वाजता संशयित आरोपी रौनक रामकुमार कुकरेजा याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत आहे.\nचक्क.. युट्यूबवर व्हिडिओ पाहून मुलाने बनवली वाईन\nISIS कनेक्शन.. कोल्हापूर, नांदेडमध्ये NIA चे छापे; दोघे ताब्यात\nLive : शिवसेनेचे 29 आमदार फुटले; सरकार कोसळणार\nमोठी बातमी : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; काय आहेत नवे नियम, वाचा\nधक्कादायक; दिड वर्षांची चिमुकली खेळताना थेट चौथ्या मजल्यावरून पडली खाली…\nश्री. गो.से. हायस्कुलमध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न…\nजिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला\n जाणून घ्या आजचे नवे दर\nधक्कादायक; बसचे ब्रेक फेल… दोन दुचाकीस्वरांसह सहा जणांचा मृत्यू…\nहोमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता अभियान\nधक्कादायक.. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार\nमधधुंद अवस्थेत आयशर चालकाने सहा वाहनांना दिली धडक ; तीन जण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/06/blog-post_538.html", "date_download": "2022-12-09T14:55:16Z", "digest": "sha1:W7TTGX2NW6LQ4TZKR325IKP45HTBOCU7", "length": 4929, "nlines": 53, "source_domain": "www.mynagar.in", "title": "फडणवीसांना निमंत्रण नाही; दरेकरांनीही कार्यक्रमावर टाकला बहिष्कार", "raw_content": "\nफडणवीसांना निमंत्रण नाही; दरेकरांनीही कार्यक्रमावर टाकला बहिष्कार\nमुंबई - निमंत्रण पत्रिकेत माझं नाव आहे, मात्र देवेंद्र फडणवीस यांचं नाव नाही. त्यामुळे मी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, अशा आशयाचं पत्र देत प्रविण दरेकर यांनी एका कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. एका विरोधी पक्षनेत्याचं नाव टाकायचं आणि दुसऱ्याचं नाही टाकायचं हे राजशिष्टाचाराला धरुन नाही असं मतही त्यांनी या पत्रात व्यक्त केलं आहे. कलानगर जंक्शन इथल्या सागरी सेतूकडून बांद्रा कुर्ला संकुलाच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या मार्गिकेचं लोकार्पण आणि मालाड पश्चिम इथल्या कोविड रुग्णालयाच्या हस्तांतरण सोहळ्याचा हा कार्यक्रम आहे. \\\nया कार्यक्रमाचं निमंत्रण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मिळालं आहे. त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवरदेखील आहे. मात्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही. त्यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत नाही. यावर दरेकरांनी आक्षेप घेतला आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/viral-a-question-asked-by-a-math-teacher-goes-viral-on-social-media-mhmg-622669.html", "date_download": "2022-12-09T15:17:30Z", "digest": "sha1:K6WITIGG3VUIQLUXIZG5MNMYIHOINLJS", "length": 8209, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Viral : गणिताच्या टीचरने विचारला असा प्रश्न; शाळेत सरांनी दिलेल्या फटक्यांची येईल आठवण – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nViral : गणिताच्या टीचरने विचारला असा प्रश्न; शाळेत सरांनी दिलेल्या फटक्यांची येईल आठवण\nViral : गणिताच्या टीचरने विचारला असा प्रश्न; शाळेत सरांनी दिलेल्या फटक्यांची येईल आठवण\nGoogle वर सार्वधिक सर्च झालेलं गणित\nगणित हा विषय काहींना खूप सोपा तर काहींना खूप जास्त कठीण जातो. अनेक विद्यार्थ्यांना तर या विषयाचा तास नको नकोसा होतो.\nसांगू शकता हे काय आहे VIDEO एकदा पाहाच, तुम्हाला विश्वास बसणार नाही\n9 लाखांची चोरी, दीड लाख फक्त खाण्यावर उडवले, बॉयफ्रेंडसाठी तरुणीने काय केलं\nअनुराग कश्यपचा नागराज मंजुळेंवर निशाणा; म्हणाला,'सैराटनं मराठी सिनेमा उद्ध्वस्त'\nअसं प्री-वेडिंग शूट नको गं बाई नवरीसोबत धक्कादायक घडलं, तुम्ही व्हा सावध\nनवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : गेल्या वर्षी ट्विटरवर शेअर केलेल्या गणिताच्या प्रश्नाने (Maths Problem) इंटरनेटवर (Internet) लोकांना दोन भागात विभागलं होतं. आणि यातील सर्वजणं आपआपल्या उत्तर बरोबर असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होते. यामध्ये कोणाचं उत्तर योग्य आणि कोणाचं अयोग्य, याबद्दल कोणीच नेमकं सांगू शकत नव्हत.\nआता गणिताचा आणखी एक प्रश्न आणि त्याच्या उत्तरावरुन सोशल मीडियावर लोक एकमेकांसोबत वाद घातल आहेत. यातील सर्वजण आपलं उत्तर योग्य असल्याचं सांगत आहेत. गणिताच्या या प्रश्नाने ऑनलाइन विश्वात खळबळ उडवली आहे. (A question asked by a math teacher goes viral on social media)\n@ABlondeAvocado नावाच्या युजरने गणिताचा एक प्रश्न सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लोकांना ते सोडवण्याचं आव्हान दिलं. या पोस्टमध्ये या गणिताच्या शिक्षकाकडून 18x5 हा प्रश्न केवळ मानिसक प्रयत्नांनतून सोडविण्यास सांगण्यात आलं आहे.\nहे ही वाचा-VIDEO : चिमुरड्याने सैन्याची गाडी पाहताच केलं असं काही की डोळ्यात पाणीचं येईल\nयावर एका महिलेने उत्तर देताना लिहिलं की, मी 18 ला 20 या अंकात बदललं आणि मग 20x5=100 अशी सुरुवात केली. त्यानंतर 2x5=10, 100 – 10 =90. कदाचित मी कठीण पद्धतीचा अवलंब केला. मात्र काही असलं तरी मी योग्य उत्तरापर्यंत पोहोचले आहे.\nअनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकजण तर हा प्रश्न पाहून हैराण झाले आहेत.\n90 या योग्य उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी लोक विविध प्रकारच्या पद्धतीचा अवलंब करीत आहेत. यात कोणती पद्धत योग्य आणि कोणतही अयोग्य हे सांगणं जरा कठीणच आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Libra-Horoscope-Today-September-10-2022/", "date_download": "2022-12-09T16:14:20Z", "digest": "sha1:3DXVYZW2UN6S4KRTV3PHA3QQTO3T4YJS", "length": 2114, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "तूळ राशीभविष्य आज,सप्टेंबर 10, 2022", "raw_content": "तूळ राशीभविष्य आज,सप्टेंबर 10, 2022\nभविष्यवाणी : बौद्धिक बना आणि महत्त्वाच्या बाबतीत प्रभावी राहाल. आपण यशस्वीरित्या स्वत:\nसाठी एक स्थान तयार कराल. शैक्षणिक कार्यात आपण पुढे असाल. भावनिक बाबतीत तुम्ही\nअधिक चांगले राहाल. मुलांकडून चांगली माहिती मिळू शकेल. आज्ञाधारक रहा. वैयक्तिक\nकामगिरी चांगली राहील. परीक्षेत उत्साही असाल. आर्थिक लाभात वाढ होईल. धैर्याने पुढे चला.\nआर्थिक लाभ : सर्व क्षेत्रांत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी कराल. व्यावसायिक सर्वांचा विश्वास जिंकतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.\nलव्ह लाइफ : नात्यांना ग्रूम करण्यात तुम्ही पुढे असाल. आपण आपल्या प्रियजनांसह दर्जेदार वेळ घालवाल. संवाद साधण्याच्या संधी वाढतील.\nआरोग्य : वेगाने काम करा. उच्च मनोबल राखा. आपल्या वडीलधाऱ्यांचे ऐका. खाण्यापिण्याची पथ्ये सांभाळा. संतुलित जोखीम घ्या.\nशुभ अंक : 1 आणि 7\nशुभ रंग : निळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22a10372-txt-sindhudurg-20221101012026", "date_download": "2022-12-09T17:09:12Z", "digest": "sha1:KGQH3SIAB6FNL5RVKVAMIDMN6BUGHONR", "length": 6623, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "शिवडीवासीयांची लवकरच दूषित पाण्यापासून सुटका | Sakal", "raw_content": "\nशिवडीवासीयांची लवकरच दूषित पाण्यापासून सुटका\nशिवडीवासीयांची लवकरच दूषित पाण्यापासून सुटका\nशिवडी, ता. १ ः शिवडी गाडी अड्डा विभागातील नागरिकांची दूषित पाण्यापासून लवकरच सुटका होणार आहे. पालिकेकडून येथील समस्‍येवर कायमस्‍वरुपी तोडगा निघे पर्यंत शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमहापालिका येथील दूषित पाण्याच्‍या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी शर्थीने प्रयत्न करीत आहे. परंतु त्यांना अजूनही पूर्णपणे यश लाभलेले नाही. या विभागात मंगळवारी (ता. १) एम.एम.आर.डी.ए. तसेच मुंबई महापालिका एफ दक्षिण विभाग जलविभाग, महापालिका कन्स्ट्रक्शन विभाग यांच्यासोबत माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी संयुक्त पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात जोपर्यंत येथील नागरिकांच्या दूषित पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग निघत नाही तोपर्यंत येथील नागरिकांना दुसऱ्या जलवाहिनी वरून स्वच्छ पाणी पुरवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी होणारा खर्च करण्यास एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी तयारी दर्शिवली. यावेळी पालिका तसेच एमएमआरडीएचे अधिकारी, शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/07/blog-post_425.html", "date_download": "2022-12-09T16:21:16Z", "digest": "sha1:SX7AAZS66IUVJNX33JHZEBSAUJSWFYIJ", "length": 3938, "nlines": 53, "source_domain": "www.mynagar.in", "title": "तयारी कोरोना नंतरच्या रोजगार संधीचे मार्गदर्शन", "raw_content": "\nतयारी कोरोना नंतरच्या रोजगार संधीचे मार्गदर्शन\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर - जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना कॅम्पस टू कॉर्पोरेट- तयारी कोरोना नंतरच्या रोजगार संधीची या विषयावर 10 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. अनिल जाधव (यंग प्रोफेशनल, नॅशनल करियर सर्व्हिस, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार) हे मार्गदर्शन करणार आहेत.\nत्यासाठी https://meet.google.com/wym.htiz.nap हि लिंक तयार करण्यात आली असून नगर जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे वि. जा. मुकणे, (सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नगर) यांनी आवाहन केले आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/4-250.html", "date_download": "2022-12-09T16:18:56Z", "digest": "sha1:ROT6CGTTRWMUPCI7QAOQXGNKRS44VASH", "length": 5242, "nlines": 61, "source_domain": "www.mynagar.in", "title": "महामारीत मृत्यूचा आकडा 4 लाखांच्या पुढे, दुसऱ्या लाटेत 2.50 लाख लोकांनी जीव गमावला", "raw_content": "\nमहामारीत मृत्यूचा आकडा 4 लाखांच्या पुढे, दुसऱ्या लाटेत 2.50 लाख लोकांनी जीव गमावला\nमुंबई - देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्युंची संख्या गुरुवारी 4 लाखांच्या वर गेली आहे.यात दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. म्हणजे हे मृत्यू मार्चनंतर झालेले आहेत. या दोन राज्यांत रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी होत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. केरळमध्ये तर नवे रुग्ण आता पुन्हा वाढू लागले आहेत.\nगेल्या 16 महिन्यांत सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झालेले आहेत. येथे १.२२ लाख मृत्यू झाले असून देशाच्या तुलनेत ही संख्या ३१ टक्के आहे. यानंतर कर्नाटकात ३५ हजार, तामिळनाडूत ३३ हजार मृत्यू झाले. या हिशेबाने देशात एकूण मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू फक्त महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडूत झाले आहेत.\nदेशात कोरोना महामारीचे आकडे\nमागील 24 तासात आढळून आलेले एकूण रुग्ण : 43,169\nमागील 24 तासात एकूण मृत्यू : 782\nमागील 24 तासात बरे झालेले रुग्ण : 54,246\nआतापर्यंत संक्रमित झालेले रुग्ण : 3.04 कोटी\nआतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 2.95 कोटी\nआतापर्यंत एकूण मृत्यू : 4 लाख\nसध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णाची संख्या : 5.05 लाख\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.satbara.in/2021/10/171-180.html", "date_download": "2022-12-09T16:43:47Z", "digest": "sha1:KGXH6MHOVJB6SZDVL2GMOB2Y2DPLJYEH", "length": 25752, "nlines": 97, "source_domain": "www.satbara.in", "title": "महसूल संबंधित व्‍याख्‍या 171 ते 180", "raw_content": "\nमहसूल संबंधित व्‍याख्‍या 171 ते 180\n१७१. 'क्षेत्रबुक' म्‍हणजे मोजणी अंती भूमापन क्रमांकाचे परिमाणात काढलेले रेखाचित्राचे क्षेत्र समाविष्ट असणारे मोजणीचे पुस्तक. यात धारकाचे नांव, सर्व्हे नंबर व त्याचे क्षेत्र, चालता नंबर, इ. बाबी नमुद असतात.\n१७२. 'वसलेवार बुक' म्‍हणजे भूमापन क्रमांकाचे क्षेत्र काढण्यासाठी, त्‍या भूमापन क्रमांकाची काटकोन, त्रिकोण व समलंब चौकोनात विभागणी करुन मोजमापाच्या सहाय्याने क्षेत्र गणना करण्याची पध्दत म्हणजे वसलेवार.\nमोजणी केलेल्या भूमापन क्रमांकाची शंकु पध्दतीने त्रिकोण आणि समलंब चौकोनामध्ये विभागणी करुन, निश्चित परिमाणात मापे टाकण्यात येवून, गणितीय पध्दतीने प्रत्येक त्रिकोणाचे क्षेत्र नमुद करण्यात येते. अशा मोजणी केलेल्या सर्व भूमापन क्रमांकाची नोंद ज्या नोंद वहीत केलेली असते, त्या नोंदवहीस वसलेवार बुक असे म्हणतात.\n१७३. 'बागायत तक्ता' म्‍हणजे बागायत सर्व्हे नंबरसाठी तयार केलेला तक्ता. हया तक्त्यात वर्गीकरण करताना जी माहिती सर्व्हेअरने प्राप्त करुन घेतली, ती सर्व हयात नमुद केली जाते. विहीरीची नोंद, सर्व्हे नंबरच्‍या हद्दी व हद्दीच्या निशाण्या (खुणा) तपासुन लिहून घेतात. वर्गकार सुध्दा प्रत्येक सर्व्हे नंबरची नोंद ठेवतात. त्या सर्व्हे नंबरचे गावापासूनचे अंतरही नोंदवतात. गाव नकाशा व गाव नोंदवही तयार करतात व ओलीताचे/पाण्याची साधने कोणकोणती आहेत. त्यांची नोंद त्यात करतात. तलाव, वोडी, कुंटा या पासुन शेतीला पाणी मिळते किंवा नाही याच्या नोंदी ठेवल्या जातात.\n१७४. 'आकार बंद' म्‍हणजे गावातील प्रत्यक्ष जमिनीची भूमापन मोजणी व जमाबंदी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भूमापन क्रमांकाचे क्षेत्र वसलेवार पध्दतीने काढले जाते. क्षेत्र काढताना जिरायत, बागायत, तरी (भातशेती) इत्यादी वेगवेगळे क्षेत्र नमुद केले जाते. त्याप्रमाणे (गाव नमुना एक) आकारबंद तयार केला जातो.\nएखादया गावाचे एकूण क्षेत्र, भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक, त्यांचे प्रत्येकी क्षेत्र, आकार, लागवडीचे क्षेत्र, पोटखराबा, सत्ताप्रकार, प्रतवारी, जमिन महसूल आकारणी, जमाबंदीची मुदत तसेच एकूण क्षेत्र कोणकोणत्या प्रकाराखाली किंवा प्रयोजनासाठी वापरात आहे, त्याचा तपशील दर्शविणारा गाव नमुना एक म्हणजे आकारबंद. आकारबंदामध्ये गावचे एकुण क्षेत्र, लागणी लायक, खराबा त्याचा आकार या नोंदी केल्या जातात.\nआकारबंदाच्‍या शेवटच्‍या पानावर संपूर्ण भूमापन क्रमांकाच्या क्षेत्राची/ आकाराची बेरीज, जमिनीच्‍या वेगवेगळया प्रकारनिहाय दर्शविलेली असते. तसेच गावठाण, नदया, नाले, शिवेवरील भाग, ओढा, रस्ते, कॅनॉल, तलाव, रेल्वे, इ. क्षेत्राचा वेगळा उल्लेख असतो आणि शेवटी वर उल्लेख केलेल्या सर्वांचे क्षेत्राची एकत्रीत बेरीज केलेली असते. त्यास 'जुमला बेरीज' असेही म्हणतात.\n१७५. 'गावचे नकाशे' म्‍हणजे भूमापन अभिलेख. यात गावचे सर्व भूक्रमांक दर्शविलेले असतात. गाव नकाशा\nएक इंच = २० साखळी किंवा १० साखळी या परिमाणात काढला जात होता. दशमान पध्दत सुरु केल्यानंतर मोजणी प्रमाणित दशमान साखळीने केली जाते आणि गावनकाशे १:५००० व १:१०००० या परिमाणात तयार केले जातात. गाव नकाशा मध्ये गावातील गावठांण, झाडे, विहिरी, डोंगर, टेकडी, ओढा, ओघळी, गाडी रस्ते, पांळंद रस्ते, पक्के रस्ते, झुरी इ. बाबी नमुद असतात. गाव नकाशाच्या आधारे एखादया गट नंबरच्या किंवा गावाच्या दिशादर्शक चतु:सिमा समजून येतात. ज्या गावामध्ये एकत्रीकरण योजना अंमलात आली अशा गावामध्ये सर्व्हे नंबर ऐवजी एकत्रीकरणानंतर त्यास गट नंबर असे संबोधले गेले.\n१७६. 'अधिकार अभिलेख' म्‍हणजे वऱ्हाड क्षेत्रात सर्व्हे नंबर नुसार कब्जेदारांचे हक्काचे अधिकार अभिलेख त्यांच्‍या कब्जातील क्षेत्रनिहाय तयार करणेत आले. मध्य प्रांतात (नागपूर विभागामध्ये) 'खसरा पत्रक' तयार करणेत आले. मराठवाडयात सुध्‍दा 'खासरा पत्रक' तयार करणेत आले. पश्चिम महाराष्ट्रात 'कडई पत्रक' तयार करणेत आले. महाराष्ट्र जमिन महसुल अधिनयम १९६६ लागू झाल्यानंतर अधिकार अभिलेख म्हणून सात-बारा अंमलात आला. सात-बारा हा मूळ महसूल अभिलेख असून, महाराष्ट्र जमिन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम ३,५,६ आणि ७ नुसार सात-बारा तयार केला जातो.\n१७७. 'फाळणी नकाशे' म्‍हणजे एखादया भूमापन क्रमांकाचे रितसर हिस्से पाडण्यासाठी जागेवरील वहिवाटीची मोजणी करुन तयार केलेला नकाशा म्हणजे फाळणी नकाशा होय. फाळणी नकाशे हे सन १९५६ पर्यंत शंकुसाखळीने तयार केले गेले. त्यानंतर ते फलकयंत्राच्‍या साहाय्याने तयार केलेले आहेत. फाळणी नकाशा आधारे पोटहिस्स्यांच्या गहाळ खुणांची स्थिती निश्चित करता येते. हद्दीचे वाद मिटविता येतात. ज्या भूमापन क्रमांकामध्ये पोटहिस्से पडलेले आहेत त्यांच्‍या हिस्स्याप्रमाणे असलेल्या हद्दी योग्य त्या स्केलाप्रमाणे कायम करुन, यामध्ये भूमापन क्रमांकाच्या हद्दी काळया शाईने व पोटहिस्याच्या हद्दी तांबडया शाईने दर्शवून त्यात त्या- त्या पोटहिस्स्याचा क्रमांक नमुद केलेला असतो.\n१७८. 'गुणाकार बुक' म्‍हणजे एखादया भूमापन क्रमांकामध्ये किंवा गटामध्ये कोणत्याही कारणामुळे हिस्से पाडले जातात तेव्हा मोजणीवेळी गुणाकार बुक (हिस्सा फॉर्म नं.४) भरला जातो. संबंधित जमीन धारकाने दर्शविल्याप्रमाणे वहिवाटीप्रमाणे पोटहिस्स्यांची मोजणी करुन आलेले क्षेत्र रकाना क्रमांक ६ मध्ये लिहिण्यात येते. त्यानंतर सर्व्हे नंबरच्या एकुण क्षेत्राशी मेळ ठेवण्यासाठी क्षेत्र कमी अधिक रकाना क्रमांक ८ व ९ मध्ये भरुन सर्व्हे नंबरचे एकुण क्षेत्र रकाना क्रमांक १० मध्ये कायम केले जाते. त्यावेळी प्रत्येक हिस्साच्या खातेदारांचे नाव/हजर असलेबाबत अंगठा किंवा स्वाक्षरी (रकाना क्रमांक १२ मध्ये) घेतली जाते. यामध्ये ज्या भूमापन क्रमांकाचे हिस्से करावयाचे आहेत त्यामध्ये खाष्टे पाडून अथवा त्रैराषिक पध्दतीने क्षेत्रफळ काढले जाते. पोटहिस्सा मोजणी करत असताना जमिन एकत्रीकरण योजना १९४७ च्या नियमास अधिन राहून विहीत केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमीचा हिस्सा / तुकडा पडणार नाही अशा रितीने जमिनीची विभागणी केली जाते. एकंदरीत सर्व्हे नंबर अथवा गट नंबर मध्ये जेव्हा विभागणी होते, तेव्हा मोजणी समयी जागेवर करावयाच्या / भरावयाच्या तक्त्याला गुणाकार बुक असे म्हणतात.\n१७९. 'कब्‍जेहक्‍काची रक्‍कम किंवा भोगाधिकार मूल्‍य' म्‍हणजे एखाद्‍या व्‍यक्‍तीस जेव्‍हा शासकीय जमिनीचे वाटप केले जाते तेव्‍हा त्‍या जमिनीचा भोगवटा करण्‍याचा अधिकार दिल्‍याबद्‍दल मोबदला म्‍हणून देय असणारी रक्‍कम. ही रक्‍कम शिघ्र सिध्‍द गणकानूसार (रेडी रेकनर) ठरविली जाते. [महाराष्ट्र जमिन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट लावणे) नियम १९७१, नियम २(के)(एक)]\n१८०. 'जिल्‍हा परिषद उपकर' म्‍हणजे असा उपकर जो जमीन महसूलाबरोबर वसूल केला जातो. हा उपकर मूळ जमीन महसूल आकाराच्‍या ७ पट असतो.\nहिंदू अविभक्त कुटुंबाकडून जमीन मालमत्ता विकत घेणे - कार्यपध्दती\nहिंदू अविभक्त कुटुंबाकडून जमीन मालमत्ता विकत घेणे - कार्यपध्दती हिंदू अवि…\nमुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948\nमुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 हा अधिनियम पश्चिम महाराष्ट्रातील , क…\nझोन दाखला, झोन नकाशा-विकास योजना अभिप्राय\nझोन दाखला , झोन नकाशा-विकास योजना अभिप्राय यानंतर आपण ‘झोन दाखला’ , ‘ भाग…\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 काही ठळक महत्वाच्या कलमांचा संक्षिप्त परिचय\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 काही ठळक महत्वाच्या कलमांचा संक्षिप्त पर…\nनागरी जमीन कमाल धारणा अधिनियम 1976\nनागरी जमीन कमाल धारणा अधिनियम 1976 या काययान्वये नागरी समुहात 10 आर क्षेत्…\nF.S.I. चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे काय \nF . S . I . चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे काय एफ.एस.आय. ( FSI ) ज्यास मरा…\nविविध झोनमधील बांधकामाचे सर्व साधारण नियम\nविविध झोनमधील बांधकामाचे सर्व साधारण नियम महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात…\nमहसूल संबंधित व्‍याख्‍या 191 ते 200\n१९१. 'शेतमजूर' म्‍हणजे अशी व्‍यक्‍ती जी कोणत्‍याही प्रकारची स्‍वत:च…\nजमिनीचे गुणधर्म पृथ्वीच्या 1/3 पृष्ठभाग जमीन व 2/3 पृष्ठभाग पाणी आहे.…\nमहसूल संबंधित व्‍याख्‍या 171 ते 180\n१७१. 'क्षेत्रबुक' म्‍हणजे मोजणी अंती भूमापन क्रमांकाचे परिमाणात काढ…\n7/12 Act Book Information MLRC 1966 अकृषीक आकारफोड आदिवासी आदेश इकरार इतर हक्क ईतर एकत्रीकरण क.जा.प. कर्ज कायदेशीर कुलमुखत्यार कुलमुखत्यार पत्र कुळवहिवाट खरेदी गहाण गहाणखत गाव नमुने गावठाण चावडी जप्ती आदेश जमाबंदी तलाठी ताबा तुकडेबंदी-तुकडेजोड दस्त निस्तार पत्रक नोटीस नोंद नोंदणीकृत न्यायालय पड प्रश्न उत्तरे फेरफार बँक बागायत जमीन बिनशेती भारताचे संविधान भोगवटादार वर्ग-२ महसूल संबंधित व्‍याख्‍या महार वतन मिळकत पत्रिका राज्याचे अधिनियम वरकस जमीन वसुली वाजिब उल अर्ज वाटप वारसा हक्क साझा साठेखत सातबारा सुनावणी हस्तांतरण\n7/12 Act Book Information MLRC 1966 अकृषीक आकारफोड आदिवासी आदेश इकरार इतर हक्क ईतर एकत्रीकरण क.जा.प. कर्ज कायदेशीर कुलमुखत्यार कुलमुखत्यार पत्र कुळवहिवाट खरेदी गहाण गहाणखत गाव नमुने गावठाण चावडी जप्ती आदेश जमाबंदी तलाठी ताबा तुकडेबंदी-तुकडेजोड दस्त निस्तार पत्रक नोटीस नोंद नोंदणीकृत न्यायालय पड प्रश्न उत्तरे फेरफार बँक बागायत जमीन बिनशेती भारताचे संविधान भोगवटादार वर्ग-२ महसूल संबंधित व्‍याख्‍या महार वतन मिळकत पत्रिका राज्याचे अधिनियम वरकस जमीन वसुली वाजिब उल अर्ज वाटप वारसा हक्क साझा साठेखत सातबारा सुनावणी हस्तांतरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/pushpa-hindi-version-shreyash-talpade-voice-and-movie-earning-latest-news/", "date_download": "2022-12-09T16:21:16Z", "digest": "sha1:3RQMDBNGRDL5ZJC36J3NRFEO4AGONJAB", "length": 12376, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "एवढ्या कमी दिवसांत पुष्पा चित्रपटाने केली कोट्यवधींची कमाई श्रेयशच्या आवाजाने देखील केली जादू - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / एवढ्या कमी दिवसांत पुष्पा चित्रपटाने केली कोट्यवधींची कमाई श्रेयशच्या आवाजाने देखील केली जादू\nएवढ्या कमी दिवसांत पुष्पा चित्रपटाने केली कोट्यवधींची कमाई श्रेयशच्या आवाजाने देखील केली जादू\nअल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनित पुष्पा चित्रपट सातत्याने चांगली कमाई करत आहे. १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 300 कोटींची कमाई पूर्ण केली आहे. तेलगू व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदी, मल्याळम, कन्नड भाषांमध्ये देखील प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या भरगोस कमाई विषयीची माहिती चित्रपट समीक्षक तरण आर्दश यांनी ट्विट करत शेअर केली आहे. त्यांच्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “या चित्रपटाने हिंदी पडद्यावर ५६ कोटींची कमाई केली आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील यश म्हणजेच अभिनेता श्रेयश तळपदे याने हिंदी व्हर्जनसाठी त्याचा आवाज दिला आहे.\nअनेकांना असं वाटत होत कि श्रेयश याचा आवाज दमदार नाही त्याच्या आवाजाची छाप चित्रपटात पडणार नाही पण चित्रपट पाहणाऱ्यांनी त्याच्या आवाजाला भरगोस प्रतिसात देत योग्य आवाजाने चित्रपटात रंग भरल्याचा सांगितलं जात आहे. श्रेयश तळपदेसाठी हि मोठी जमेची बाजू मानली जात आहे कारण पुढे येणाऱ्या अल्लू अर्जुनच्या चित्रपटांसाठी त्यालाच पुन्हा काम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक निर्बंध असूनही पुष्पा चित्रपटाच्या हिंदी वर्जनने १६ दिवसांत ७५ कोटी कमावले आहेत आणि हे कलेक्शन वेगाने वाढत आहे. चित्रपटाने शुक्रवारी ३.५० कोटी, शनिवारी ६.१० कोटींची कमाई केली. एकूण: ₹ ५६.६९ कोटी. केस स्टडीनुसार हा चित्रपट लवकरच ७५ कोटींचा आकडा पार करेल.” हिंदी, मल्याळम, कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने संपूर्ण देशभरात ३०० कोटींचे कलेक्शन केले आहे. चित्रपटाची स्टोरी आणि निवडलेले स्टारकास्ट यांमुळेच हा चित्रपट तूफान कमाई करत आहे. प्रत्येक व्यक्ती चित्रपट पाहिल्यानंतर अल्लु अर्जुन आणि रश्मीकाच्या अभिनयाचं कौतुक करत आहे.\nचित्रपट प्रदर्शित होण्याआधीच सोशल मीडियावर याचे जोरदार प्रमोशन करण्यात आले होते. चित्रपटातील डायलॉग, गाणी आणि रश्मीकाचा हॉट अंदाज यांमुळे प्रेक्षक आधीच चित्रपट पाहण्यास फार उत्सुक होते. ड्रामा, थ्रिलर सस्पेन्स आणि रोमान्स या सर्व गोष्टींनी पुष्पा चित्रपट परिपूर्ण आहे. अशात रश्मीका आणि अल्लू अर्जुनाच्या अभिनयाबद्दल बोल्याचे झाल्यास रश्मीकाने २०१६ साली ‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉर्मेड’ मुळे ती नॅशनल क्रश झाली. अल्लू अर्जुनने देखील अभिनय क्षेत्रात नाव कमविण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. अगदी लहान असताना त्याने काही चित्रपटांममध्ये बाल कलाकाराच्या भूमिका देखील साकारल्या आहेत. अशात सध्या चर्चेत असलेला पुष्पा या चित्रपटाचा पार्ट २ देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि या चित्रपटामध्ये देखील अल्लूअर्जुन मुख्य भूमिकेत झळकणार आहे.\nPrevious अभिनेता भारत जाधवने आई वडिलांच्या आठवणीत काय केलं पहा\nNext स्टार प्रवाह वाहिनीवर येणारी हि नवी मालिका आहे या हिंदी मालिकेचा रिमेक\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/07/6-603.html", "date_download": "2022-12-09T16:40:57Z", "digest": "sha1:JXUHZRKS6QHKHN6D5Q2OV4L3QMKTMMBH", "length": 5220, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "राज्यात 6 हजार 603 नवे करोनाग्रस्त", "raw_content": "\nराज्यात 6 हजार 603 नवे करोनाग्रस्त\nमाय अहमदनगर वेब टीम\nमुंबई - राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात 6 हजार 603 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, 198 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 23 हजार 724 वर पोहचली आहे.\nराज्यातील एकूण 2 लाख 23 हजार 724 करोनाबाधितांमध्ये, आतापर्यंत करोनावर मात केलेल्या 1 लाख 23 हजार 192 जणांचा व करोनामुळे मृत्यू झालेल्या 9 हजार 448 जणांचा समावेश आहे. तर आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमुळे राज्यात 89 हजार 294 रुग्ण अ‍ॅक्टिव आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.\nदेशात करोनाची स्थिती गंभीर असून महाराष्ट्राला सर्वात जास्त फटका बसला आहे. महाराष्ट्रातही करोनाचे सर्वाधिक जास्त रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील करोनाची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे.\nसामान्य नागरिकांबरोबरच करोना महामारीच्या संकट काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना देखील, करोनाचा संसर्ग अधिकच होत आहे. मागील 48 तासांत 278 पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे राज्यात 71 पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. सध्या राज्यात 1 हजार 113 पोलीसांवर उपचार सुरू आहेत.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/1996/10/", "date_download": "2022-12-09T16:51:43Z", "digest": "sha1:IS6PHZKJMJPYVTKY4F3RK5CBGXBHGMKM", "length": 17251, "nlines": 99, "source_domain": "www.sudharak.in", "title": "ऑक्टोबर 1996 - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nमासिक संग्रह: ऑक्टोबर , 1996\nकृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव\nऑक्टोबर , 1996इतरप्रभाकर नानावटी\n‘डीप ब्लू’ ह्या संगणकावरील कार्यप्रणालीत बुद्धिबळात अनेक वर्षे जगज्जेता असलेल्या कॅस्पोरोव्हला ‘बुद्धिमत्तेची झलक दिसली व ती एक विचित्र, अकार्यक्षम व लवचिकता नसलेली बुद्धिमत्ता आहे असे वाटले. (आजचा सुधारक जून ‘९६). नंदा खरे ह्यांना अपेक्षित असलेल्या बुद्धिमत्तेच्या संकल्पनेविषयी चर्चा न करता कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव (robot) या संपूर्ण दोन वेगवेगळ्या तंत्रज्ञानांच्या शाखांवरून बुद्धिमान यंत्रमानवाचा विकास होण्याची शक्यता आहे काह्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.\nयंत्रमानवाविषयीचे तंत्रज्ञान पूर्णपणे मानवाच्या शारीरिक क्षमतेस पर्यायी व्यवस्था म्हणून विकसित करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक बिनडोक, स्वतंत्र निर्णय न घेणारा पण पूर्ण आज्ञाधारक, तंतोतंत, बिनचूक काम करणारा व मानवापेक्षा कित्येक पटींनी अधिक क्षमता असलेल्या यंत्रमानवाची रचना करून मानवाचे शारीरिक श्रम व वेळ वाचवण्यास मदत होत आहे.\nआगरकर : एक आगळे चरित्र – २\nऑक्टोबर , 1996इतरप्र. ब. कुळकर्णी\nआगरकर ले. य. दि. फडके, मौज प्रकाशन, १९९६. किंमत रु. १७५/\nआगरकर उंच होते. अंगकाठी मूळची थोराड व काटक होती(११६)*, डोळे पाणीदार (९). राहणी-वेश पारंपरिक, शेंडी मोठी पण घेरा लहान, (११६). मात्र ते जानवे घालत नसत आणि संध्याही करत नसत (२४२) .त्यांचे किंचित पुढे आलेले दात झुपकेदार मिशांनी झाकले जात (११६). बुद्धी चपळ आणि वृत्ती मनमिळाऊ असलेले (९) गोपाळराव डेक्कन कॉलेजातल्या शिक्षकांना आठवतात ते ‘सर्वांत मोठा विद्यार्थी, धिप्पाड व बलवान’ असे या रूपात (२५२). आगरकरांचे हे चित्र, चरित्रग्रंथात विखुरलेले उल्लेख एकत्र करून जुळवता येते.\nऑक्टोबर , 1996इतरदिवाकर पुरुषोत्तम मोहनी\nआजच्या सुधारकच्या मागच्या म्हणजे सप्टेंबर १९९६ च्या अंकामध्ये डॉ. चिं. मो. पंडित ह्यांचे एक पत्र व त्यावर डॉ. श्रीनिवास खांदेवाले ह्यांचे उत्तर असे दोन लेख प्रकाशित झाले आहेत.\nडॉ. पंडितांनी मांडलेले किंवा त्यांसारखे आणखी काही मुद्दे प्रस्तुत लेखकालाही अनेक वर्षांपासून छळत आहेत; त्यामुळे अर्थकारण हा त्याच्या जिज्ञासेचा विषय राहिला आहे. त्याविषयी काही चिंतन त्याच्या मनात झालेले आहे. चालू आहे. ह्या लेखाच्या निमित्ताने त्याचे विचार वाचकांसमोर मांडण्याची संधी घेत आहे. त्या विचारांची दिशा बरोबर आहे की नाही ह्याचा पडताळा वाचकांनी त्याला द्यावा अशी विनंती आहे.\nश्री पंडित आणि श्री खांदेवाले यांच्याचर्चेच्या निमित्ताने\nऑक्टोबर , 1996इतरनंदा खरे\nश्री. चिं. मो. पंडितांचे पत्र व त्याला श्री. खांदेवाल्यांचे उत्तर यावरून सुचलेले कांही मुद्दे असे –\n(१) वेगवेगळे व्यवसाय व त्यांच्यात ‘रूढ झालेली वेतने यांमधील असमतोल वाढत आहे, व हे पंडित आणि खांदेवाले या दोघांनाही (व मलाही) गैर वाटते. ज्या क्षणी श्रमविभाजन आले, त्या क्षणी व्यवसाय घडले. तोपर्यंत माणसे ‘बहु-उद्देशीय’ असू शकत होती.\nव्यवसाय, व्यक्ती व समाज यांच्या संबंधात दोन बाजूंनी विचार करायला हवा. एक म्हणजे, प्रत्येक समाज कोणकोणत्या देशाची किती किती माणसे ‘बाळगू शकतो, हे जवळपास ठरीव असते. जसे, एखाद्या समाजातले अर्धे लोक वैद्य असू शकत नाहीत.\nसोवियत यूनियनमधील धर्मस्वातंत्र्य (प्रा. सत्यरंजन साठे यांचे पूर्वग्रहदूषित विधान)\nऑक्टोबर , 1996इतररा. प. नेने\nजुलै-ऑगस्ट १९९६ च्या आजचा सुधारकच्या अंकात प्रा. सत्यरंजन साठे यांचा ‘धर्मनिरपेक्षता आणि सर्वोच्च न्यायालय’ असे शीर्षक असलेला एक चांगला लेख प्रसिद्ध झाला\nआहे. परंतु त्यामध्ये रशियामध्ये व्यक्तीला धर्माबाबतचे स्वातंत्र्यचनाकारले गेले’, असे एक विधान पान १४२ वर करण्यात आले आहे. उजव्या विचारसरणीच्या नियतकालिकांमधून अथवा ग्रंथांमधून करण्यात आलेला पूर्वग्रहदूषित अपप्रचार जर बाजूला ठेवला तर काय आढळते\n(१)१९८८ सालच्या आकडेवारीनुसार खालील विविध धर्म व धर्मपंथीयांची मिळून वीस हजार प्रार्थना अथवा उपासना मंदिरे सो. यूनियनमध्ये अस्तित्वात होती : रशियन ऑर्थोडॉक्स, रोमन कॅथलिक, लुथेरन, ओल्ड बिलीव्हर्स, बॅप्टिस्टस्, सेव्हन्थ डे अॅडव्हेन्टिस्टस्, मोलोकन्स, सिनेगॉगस्, मशिदी, बौद्ध देवालये.\nऑक्टोबर , 1996इतरदि. य. देशपांडे\n‘विवेक’ हा शब्द मराठीत आणि संस्कृतमध्ये ‘reason’ याच्या अर्थाहून काहीशा वेगळ्या अर्थाने रूढ आहे. उदा. ज्ञानेश्वरांनी गीतेच्या विषयाचे वर्णन ‘विवेकाची गोठी’, म्हणजे विवेकाची गोष्ट असे केले आहे. परंतु आपण तो शब्द reason या अर्थी वापरीत आहोत, कारण ‘rationalism’ या शब्दाला पर्याय म्हणून आगरकरांनी ‘विवेकवाद’ हा शब्द वापरला आणि आपण त्यांचे अनुसरण करीत आहोत. आता खुद्द इंग्रजीत ‘rationalism’ हा शब्द निदान दोन अर्थांनी रूढ आहे, आणि त्यापैकी एकच आपल्याला अभिप्रेत आहे. म्हणून ‘rationalism’ या शब्दाच्या कोणत्या अर्थी ‘विवेकवाद’ हा शब्द अभिप्रेत आहे असा प्रश्न पडतो.\nऑक्टोबर , 1996इतरजेम्स बॉस्वेल\n… ७ जुलै १७७६ रोजी मी मि. डेव्हिड ह्यूम’ यांना भेटायला गेलो. ते आपल्या दिवाणखान्यात एकटेच टेकून पडले होते. ते कृश आणि भेसूर दिसत होते. ते शांत आणि समाधानी दिसले. आपण लवकरच मरणार आहोत असे ते म्हणाले … मृत्यू समक्ष उभा असतानाही मरणोत्तर अस्तित्वावरील आपला अविश्वास कायम आहे काय असे मी विचारले. त्यावेळी ते जे बोलले त्यावरून तो कायम होता असे माझे मत झाले. मरणोत्तर अस्तित्व शक्य नाही काय असे मी विचारले. ते म्हणाले की कोळसा आगीत टाकल्यावर जळणार नाही हेही शक्य आहे.\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://blog.jodilogik.com/mr/index.php/stereotyped-matrimony-profile/", "date_download": "2022-12-09T17:14:30Z", "digest": "sha1:KOEKCCKMK5CGNWOKCGQCRQPN7JACXDPZ", "length": 15065, "nlines": 127, "source_domain": "blog.jodilogik.com", "title": "आपण एक वेगळ्या नजरेने बघितले विवाह प्रोफाइल आहे का?", "raw_content": "\nरणवीर Logik ब्लॉगआपला सोमेट शोधण्यात उपयुक्त सामग्री.\nरणवीर Logik ब्लॉगआपला सोमेट शोधण्यात उपयुक्त सामग्री.\nरणवीर Logik ब्लॉगआपला सोमेट शोधण्यात उपयुक्त सामग्री.\nघर विवाह साइट आपण एक वेगळ्या नजरेने बघितले विवाह प्रोफाइल आहे का आम्ही आश्चर्य वाटत नाही\nआपण एक वेगळ्या नजरेने बघितले विवाह प्रोफाइल आहे का आम्ही आश्चर्य वाटत नाही\nभारतीय वेगळ्या नजरेने बघितले विवाह प्रोफाइल प्रेम\n'नववधू उघडा / Bridegrooms पाहिजे’ कलम आपल्या स्थानिक वृत्तपत्र किंवा मासिक किंवा बाहेर तपासण्यासाठी कोणत्याही ऑनलाइन विवाह साइटवर लॉग इन विवाह प्रोफाइल, आपण या सारखे ओलांडून वाक्ये येतात बांधील आहेत:\n“एक घरगुती शोधत आहात, सासरच्या जगू शकता की सुशिक्षित मुलगी.”\n“फक्त डॉक्टर आणि इंजिनियर शोधत आहे.”\n“मी निष्पाप आहे घटस्फोट मुलगा एक सुंदर शोधत, सुंदर मुलगी. Divorcees, माफ करा.”\nत्यामुळे असे का म्हणतात सुसंस्कृत भारतीय करू, एक प्राचीन संस्कृती एक वंशज ठरण्याची, संस्कृती आणि परंपरा प्रसिध्द, एक लग्न प्रोफाइल तयार किंवा वृत्तपत्र विवाह विभागात जाहिरात ठेवून जेव्हा अचानक एक दांभिक मध्ये चालू\nपण, उत्तर आमच्या संस्कृतीत आहे.\nआमच्या मूल्य अद्याप ते आहेत म्हणून आदर उत्क्रांत नाही आणि ते तसेच आपल्या दैनंदिन जीवनात दर्शविले. आम्ही गोंधळून भरपूर आहेत. आम्ही वाटणारा आनंद सह पश्चिम अर्थातच आपल्या हातांनी कवेत धरुन शेवट पण अशा सौजन्य व आदर सर्व फायदेशीर अद्वितीय वैशिष्ट्य आणि आचरण दुर्लक्ष.\n आम्ही आयेशा खान या विषयावर एक अभ्यासपूर्ण लेख उघडकीस आहे. शीर्षक, “आम्ही कोण निर्णय आहेत”, आम्ही उघडपणे भेदभाव आणि वर्णद्वेष प्रवृत्ती प्रदर्शित जेथे आयेशा दररोज परिस्थितीत बाहेर आणते.\nयेथे आमच्या नकोसा वाटणारा वर्तन आणि विचार एक आकर्षक मुद्दा बनवते की हा लेख उतारे आहेत.\nचरबी असल्याचे घडते की रेडिओ फसविणे\nसमीर त्याच्या चरणात एक स्प्रिंग चेंडू Rob स्टेशन मार्गावर चालत. अखेर तो सारा पूर्ण होणार होते, पण कसा तरी तिला आनंदी त्याच्या सकाळी भरुन गेले होते स्त्री, soothing आवाज. तिने सकाळी शो Bangaloreans भरपूर आपापसांत प्रसिद्ध होते तरी, समीर तो खरोखर तिच्या माहीत वाटले.\nहवा वर जलद गतीचा क्विझ जिंकून, तो स्वत: व्यक्ती तिच्या पूर्ण करण्यासाठी संधी जिंकली होती, शो च्या अतिथी म्हणून हवा वर जा आणि अधिक महत्त्वाचे, फक्त तिच्या पाहू. एक स्त्री तो लांब त्याच्या मनात चित्र प्रयत्न केले. तो एक प्रेम गीत कमी व्हिसलिंग हम पुढे वगळले. मग त्याने तिला पाहिले, soundproof काच ओलांडून. कुरळे केस, तपकिरी डोळे आणि तिच्या हनुवटी वर एक खळी पडणे. ती गोंडस होते, किमान म्हणायचे. पण समीर निराश होते.\nपुन्हा घरी, तेव्हा Anshul, त्याच्या \"भाई\" तिच्या बद्दल त्याला विचारले,, तो फक्त म्हणाला,, \"ती खूप सुंदर मनुष्य होता, फक्त तर ती फॅट नाही. \"\nकोण गडद होते एक तल्लख मुलगी\nसोनाली मुख्याध्यापिका पूर्ण करण्यासाठी प्रतीक्षालयात महागडा वधारल्याने पलंग बसला. ती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा जिंकली होती, पन्नास राज्यातील शाळा इतर सहभागी विरुद्ध. तिने शाळा अभिमान करून तिला परमानंद अभिमान दूर हसत होते.\nनेहा रिसेप्शनिस्ट पासून क्रीडा शिष्यवृत्ती अर्ज गोळा करण्यासाठी आपल्या मित्रांसोबत चालत. ती सोनाली येथे गालातल्या गालात हसत \"अभिनंदन तोंडाच्या\"एक स्मित. सोनाली कान कान ठिक आहे आणि म्हणाला, \"धन्यवाद\".\nनेहा सोडून मागे वळून तिला मित्र सांगितले, \"अशा एक छान मुलगी. तो एक दु: ख ती गडद आहे आहे. बिचारा.\"\nकिती उंच एक माणूस असावा\nएडविन नवीन कंपनी एक आठवड्यापूर्वी सामील झाले आणि आधीच \"मित्र-लीग\" दोन केले होते. तो स्मार्ट म्हणून ओलांडून आला, आनंदी आणि मजेदार. बहुतेक लोक \"तो सरासरी बघत होता जरी, '\" की एकमेकास म्हणाले, तो चांगला होता. ललिता रिया म्हणाला,, \"तुमच्या प्रकार दिसते. का आपण त्याला बाहेर जाऊ नका\nरिया तो एक सहकारी बोलत उभा होता त्याला आकाराचे आणि उत्तर दिले, \"शं. मी तो उंच होते कदाचित तर होईल. \"\n\"पण तुम्ही त्याला पेक्षा लहान आहेत\", ललिता सांगितले.\n\"अगं मजबूत पुरेशी पाहणे उंच ठरण्याची आहेत\", सूचना उत्तर आले.\nतो आपल्या विवाह प्रोफाइल बदलण्यासाठी वेळ आहे\nआम्ही वेगळ्या नजरेने बघितले विवाह प्रोफाइल मेटाकुटीस कारण आम्ही रणवीर Logik सुरु, जाहिराती, आणि लग्नाला बायोडेटा. आम्ही व्यवस्था विवाह विरोध नाही. खरं तर, आम्ही विवाह टिकाऊ नातेसंबंध तयार करण्याची वाटते व्यवस्था हे सिद्ध करण्यासाठी डेटा उघडकीस आहे. मात्र, महत्व की दीर्घकालीन पद्धती विवाह बदलली पाहिजे व्यवस्था.\nम्हणा वेगळ्या नजरेने बघितले विवाह प्रोफाइल नाही किंवा लग्नाला बायोडेटा. त्या पेक्षा चांगले, एक रणवीर Logik प्रोफाईल तयार करण्यात आणि एक वेळी आपल्या देशात एक प्रोफाइल बदलू द्या.\nआपण dazed, आणि गोंधळून सुटेल की आमच्या वेचीव विवाह जुळवणी जाहिराती वाचा\nरणवीर Logik वर लग्न आपल्या बायोडेटा तयार करा\nमागील लेख9 पासून एक विफल भारतीय आयोजित विवाह विरुद्ध अर्जदाराच्या कुंटुबाची संपूर्ण माहिती वितर्क\nपुढील लेखका महत्वाचे विवाह आपल्या वैयक्तिक बायोडेटा\nवृत्तपत्र मध्ये विवाह जुळवणी जाहिरात – लिहा आणि प्रकाशित कसे जाहिराती\nभारत लग्न म्हणता – पुनरावलोकन आणि खर्चात बचत युक्त्या टिपा\n7 आतल्या गोटातील टिपा आपले Jeevansathi प्रोफाइल अधिक प्रतिसाद मिळवा\nतमिळ विवाह बायोडेटा स्वरूप – मोफत शब्द टेम्पलेट डाउनलोड करा\nहिंदी बायोडेटा लग्न – डाउनलोड मोफत शब्द टेम्पलेट\nमोफत ऑनलाईन मांगलिक कॅल्क्युलेटर सह Magala दोष मार्गदर्शक\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nवृत्तपत्र मध्ये विवाह जुळवणी जाहिरात – लिहा आणि प्रकाशित कसे जाहिराती\nप्रेम विवाह वि आयोजित विवाह\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट 2021 मेकओवर मॅजिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/crime/dead-body-of-a-woman-found-on-the-roof-of-the-house-aj-633289.html", "date_download": "2022-12-09T15:52:25Z", "digest": "sha1:MUP36JJK2WKBIY4Q663QE2R3NAWRFNW3", "length": 10101, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गूढ! पत्नीचा जळालेला मृतदेह पाहून पतीला धक्का, माहेरच्यांनी केला खुनाचा आरोप – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /क्राईम /\n पत्नीचा जळालेला मृतदेह पाहून पतीला धक्का, माहेरच्यांनी केला खुनाचा आरोप\n पत्नीचा जळालेला मृतदेह पाहून पतीला धक्का, माहेरच्यांनी केला खुनाचा आरोप\nछतावर आपल्या पत्नीचा (Dead body of a woman found on the roof of the house) जळालेला मृतदेह पाहून पतीला जबर धक्का बसल्याची घटना समोर आली आहे. कामावरून घरी परत आलेल्या पतीला पत्नी घरात दिसली नाही.\nछतावर आपल्या पत्नीचा (Dead body of a woman found on the roof of the house) जळालेला मृतदेह पाहून पतीला जबर धक्का बसल्याची घटना समोर आली आहे. कामावरून घरी परत आलेल्या पतीला पत्नी घरात दिसली नाही.\n9 लाखांची चोरी, दीड लाख फक्त खाण्यावर उडवले, बॉयफ्रेंडसाठी तरुणीने काय केलं\nतुम्हाला सारख एकाच व्यक्ती सोबत बोलावस वाटतंय तर नक्की तुमच्यात हे कनेक्शन आहे\nअमरावतीमध्ये पतीने गाठला विकृतीचा कळस; पत्नीला म्हणाला, 'देहविक्री कर पण..'\n'आफताबला कॉल केला, त्याने सांगितलं की श्रद्धा..', वडील विकास वालकर यांचा खुलासा\nशिमला, 21 नोव्हेंबर: छतावर आपल्या पत्नीचा (Dead body of a woman found on the roof of the house) जळालेला मृतदेह पाहून पतीला जबर धक्का बसल्याची घटना समोर आली आहे. कामावरून घरी परत आलेल्या पतीला पत्नी घरात दिसली नाही. त्यामुळे ती (Husband found dead body on roof) कामावरून परत आली नसावी, असं त्याला वाटलं. काही वेळाने मात्र छतावर पत्नीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह त्याला सापडला आणि जबर धक्का बसला. या मृत्यूचे गूढ कायम (Mystery unresolved) असून पोलीस याचा तपास करत आहेत.\nहिमाचल प्रदेशच्या उनामध्ये राहणारे अमरजित सिंह हे एका खासगी कंपनीत काम करतात. त्याचा विवाह मीनाक्षी नावाच्या तरुणीसोबत 15 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना 14 वर्षांची एक मुलगीदेखील आहे. मीनाक्षी या शिक्षिका होत्या. रोजच्याप्रमाणं अमरजित हे रात्री कामावरून घरी आले असता, घरात कुणीच नव्हतं. नात्यातील एक लग्न असल्यामुळे घरातील सर्वजण कार्यालयात गेले होते. आपली पत्नी शाळेच्या कामात व्यस्त असेल, असं वाटल्यामुळे त्यांनी स्वतःच स्वयंपाक करून जेवण केलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला फोन लावला. फोनवर बोलताना आई घरातच असल्याचं मुलीनं सांगितलं.\nमुलीच्या फोननंतर अमरजित यांनी घरातील सर्व खोल्या तपासल्या. शेवटी ते छतावर गेले असता तिथं जळालेल्या अवस्थेतील पत्नीचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती त्यांनी पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे.\nमीनाक्षीची आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी प्रत्यक्षात तिचा खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या भावानं केला आहे. यापूर्वीदेखील सासरच्या मंडळींसोबत मीनाक्षीची दोन वेळा कडाक्याची भांडणं झाली होती. दोन्ही वेळा मीनाक्षीच्या वडिलांनी मध्यस्थी करून प्रकरण थंड केलं होतं. मात्र ही केवळ घरगुती भांडणं असून ती लवकरच मिटतील, अशी आपली अपेक्षा होती. त्यातून आपल्या बहिणीचा खून होईल, असं कधीही वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया तिच्या भावाने दिली आहे.\nहे वाचा- गुप्त रोगाचा आला संशय, पत्नीनं असा वाजवला पतीचा गेम\nपोलिसांना या प्रकरणात सुसाईट नोट सापडलेली नाही. या प्रकरणी अधिक पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरु असून पोलीस तपास करत आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Pisces-Horoscope-Today-September-15-2022/", "date_download": "2022-12-09T16:22:12Z", "digest": "sha1:TVHADYGYNKAAMFOCSQTEABFIB34U4IY4", "length": 1323, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "मीन राशीचे राशीभविष्य आज,सप्टेंबर 15, 2022", "raw_content": "मीन राशीचे राशीभविष्य आज,सप्टेंबर 15, 2022\nभविष्यवाणी- सकारात्मकता आणि यशाने प्रेरित व्हा.\nप्रतिष्ठा आणि मान-सन्मानात वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांचा विश्वास कायम ठेवाल.\nवाणीने सर्वांची मने जिंकतील. आकर्षक ऑफर्स प्राप्त होतील.\nजवळच्या व्यक्तींशी संवाद वाढवाल. पाहुण्याचे स्वागत कराल.\nआर्थिक लाभ- धनलाभात वाढ होईल. मोकळेपणाने पुढे जायला हवे.\nलव्ह लाइफ- हृदयाची प्रकरणे निकाली निघतील.\nहेल्थ- हेल्थवर फोकस ठेवाल. खाण्यापिण्यावर भर राहील.\nशुभ अंक : 3, 6 आणि 9\nशुभ रंग : पिवळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2020/07/blog-post_401.html", "date_download": "2022-12-09T16:46:27Z", "digest": "sha1:52HRDOBCHDZMW7OQ6H3JWMMWBLXDTKV7", "length": 6125, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "तोफखाना कंटेन्मेंट झोनबाबत आज निर्णय", "raw_content": "\nतोफखाना कंटेन्मेंट झोनबाबत आज निर्णय\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर - तोफखाना भागातील कंटेन्मेंट झोनची मुदत रात्री बारा वाजता संपुष्टात आली असली, तरी तेथील निर्णय आज घेण्यात येणार आहे. तो पर्यंत कंटेन्मेंट झोनची बंधने कायम राहणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली. दरम्यान, शहरातील खासगी व अन्य आस्थापनांतील कर्मचार्‍यांचा कोविड चाचणी करून घेण्याबाबतही आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.\nतोफखाना भागात करोना बाधितांची संख्या मोठी आढळल्याने तेथील परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. याची मुदत 7 जुलैला रात्री बारा वाजता संपुष्टात आली. मात्र मध्यंतरीही या भागात बाधितांची संख्या वाढतच होती. मुदत संपत असल्याने आयुक्त मायकलवार व महापालिकेच्या अधिकार्‍यांनी या परिसरात जाऊन पाहणी केली.\nनव्याने आढळलेले रुग्ण कोणत्या परिसरात आहेत, सध्याची काय स्थिती आहे, याची पाहणी केली. या भागातील काहींचे स्वॅब नुकतेच घेतलेले असून, त्याचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. हे अहवाल आज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंटेन्मेंट शिथिल करण्याबाबतचा निर्णय काल जाहीर झाला नाही. त्यावर आज निर्णय होणार आहे.\nपरिसरात ठराविक भागातच रुग्ण असतील तर कंटेन्मेंट करताना मायक्रो कंटेन्मेंट करता येईल का, याचाही विचार करण्यात येणार आहे. महापालिकेने रामकरण सारडा वसतिगृहात स्वॅब घेण्याची सुविधा निर्माण केली आहे. या ठिकाणी जाऊन खासगी आस्थापना, गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, व्यावसायिक आस्थापना व निवासी व्यक्तींनी कोविड-19 ची चाचणी करून घ्यावी, असे निर्देश आयुक्त मायकलवार यांनी दिले आहेत.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.sudharak.in/2001/10/3234/", "date_download": "2022-12-09T15:07:32Z", "digest": "sha1:SHMUUKMA4CAE6HTQ2RR6DPJYA2VOHHW2", "length": 18495, "nlines": 71, "source_domain": "www.sudharak.in", "title": "विक्रम आणि वेताळ - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nऑक्टोबर , 2001इतरभरत मोहनी\nविक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाची वाट चालू लागला, तेव्हा प्रेतातील वेताळ बोलू लागला:\nआटपाट नगर होते, तेथे एक राजा राज्य करत होता. राजा प्रगतिशील होता आणि प्रजेला सुशिक्षित, संपन्न करण्यासाठी झटत होता. परंतु इतक्यात त्याची झोप एका विचित्र प्र नामुळे उडाली होती. त्याची प्रजा जरी सुशिक्षित व संपन्न होत चालली होती तरीही प्रजेतील मुलींची संख्या मुलांच्या प्रमाणात न राहता घसरत चालली होती. राजाने निरीक्षण केल्यावर एक भयानक गोष्ट त्याच्या लक्षात आली. मुलींचे आईबापच त्यांच्या जिवावर उठले होते. ते एकतर मुलींना जन्मालाच येऊ देत नव्हते किंवा नवजात मुलींचा जीव घेत होते. त्याचे कारण काय असावे प्रत्यक्ष जन्मदातेच इतके निष्ठुर कसे वागू शकत होते प्रत्यक्ष जन्मदातेच इतके निष्ठुर कसे वागू शकत होते समस्येवर गांभीर्याने विचार केल्यावर काही गोष्टी राजाच्या लक्षात आल्या. त्याच्या राज्यात स्त्रियांची स्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांना दुय्यम दर्जाच्या नागरिकाची वागणूक मिळत होती. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असल्या तरी त्या प्रमाणात त्यांना हक्क नव्हते. कुटुंबाच्या मिळकतीत आणि मालमत्तेवर त्यांचा हक्क नव्हता. त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार होत होते. मुलीच्या लग्नासाठी वधूपित्याला वरपक्षाला हुंडा द्यावा लागत होता. हुंड्याच्या वसुलीसाठीदेखील मुलींचाच छळ केला जात होता. अनेकदा तर हुंड्यासाठी नवविवाहितेचा बळी देखील घेतला जात होता. आपल्या सुसंस्कृत म्हणवणाऱ्या प्रजेतील स्त्रियांची परिस्थिती पाहून राजा विषण्ण झाला. त्याने स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरवले. स्त्रियांची परिस्थिती सुधारली की नि िचतच त्यांचे प्रमाणही सुधारेल अशी राजाला आशा वाटली. त्याप्रमाणे त्याने विविध योजना आखल्या. हुंडा देण्याघेण्यावर त्याने कायद्याने बंदी आणली. स्त्रियांवर शारीरिक अत्याचार करणाऱ्यांना घोर शिक्षा देण्याची तजवीज केली. त्यांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था केली. तसेच विविध क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवल्या आणि वडिलांच्या संपत्तीत त्यांना मुलांच्या बरोबरीने हक्क दिले. स्त्रियांना आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम केल्यावर त्या निदान आपल्या मुलामुलींमध्ये भेदभाव करणार नाहीत. आपल्याच मुलीचा जीव घेण्याच्या पुरुषी षड्यंत्राला बळी पडणार नाहीत असे त्याला वाटले आणि आपल्या ह्या उपाय योजनांच्या परिणामस्वरूप त्यांचे प्रजेतील प्रमाणही वाढणार असा त्याला विश्वास वाटू लागला. पण घडले उलटेच. हे सर्व उपाय योजूनही मुलींचे प्रमाण वाढेना, उलट ते अधिकअधिकच कमी होऊ लागले. राजाच्या उपाययोजना पूर्णपणे अयशस्वी झाल्या होत्या.\nएवढी गोष्ट सांगून वेताळाने विक्रमाला विचारले – “राजा, ह्या इतक्या उपाययोजना अयशस्वी होण्याचे कारण काय खरे तर राजाने जे केले ते योग्यच केले होते. इतके करूनही तो मुलींचे प्रमाण का वाढवू शकला नाही खरे तर राजाने जे केले ते योग्यच केले होते. इतके करूनही तो मुलींचे प्रमाण का वाढवू शकला नाही त्याच्या राज्यातल्या शिकल्यासवरलेल्या, पैसे कमावणाऱ्या आणि वडिलांच्या मालमत्तेत समान हक्कदार असलेल्या मुलींनाही स्वतःला मुलगी व्हायला का नको होती त्याच्या राज्यातल्या शिकल्यासवरलेल्या, पैसे कमावणाऱ्या आणि वडिलांच्या मालमत्तेत समान हक्कदार असलेल्या मुलींनाही स्वतःला मुलगी व्हायला का नको होती आपल्या अपत्यांच्याप्रति असलेली आपली जबाबदारी मुलीच्या बाबतीत मात्र पतिपत्नी दोघेही का नाकारत होते आपल्या अपत्यांच्याप्रति असलेली आपली जबाबदारी मुलीच्या बाबतीत मात्र पतिपत्नी दोघेही का नाकारत होते माझ्या ह्या शंकांचे समाधान केले नाहीस तर तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे होतील हे तू जाणतोसच माझ्या ह्या शंकांचे समाधान केले नाहीस तर तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे होतील हे तू जाणतोसच\nराजा विक्रमादित्य वेताळाच्या शंकांचे निरसन करीत म्हणाला —- राजाने जे उपाय केले ते योग्यच होते आणि प्रजेमध्ये स्त्रीपुरुषसमता आणण्यासाठी आवश्यकदेखील होते; परंतु स्त्री-पुरुष-समानता आल्यावर किंबहुना स्त्रियांना पुरुषांपेक्षा काकणभर अधिकच अधिकार दिल्यामुळे प्रजेतील मुलामुलींचे प्रमाणही समान होईल असा जो राजाने विचार केला होता तो मात्र चुकला. शिकल्यासवरलेल्या, पैसे कमावणाऱ्या स्त्रियांनाही स्वतःला मात्र मुलगी व्हायला नको होती. इतकी की तिची भ्रूणहत्या करायलाही त्या तयार होत्या, ह्याची कारणे पालकांच्या दृष्टीतून बघितल्या-खेरीज आपल्याला कळणार नाहीत. ही कारणे काही अंशी सामाजिक तर बऱ्याच अंशी आर्थिक असावीत असे मला वाटते. मुलगी झालेल्या पालकांच्या दृष्टिकोणातून पाहिल्यास काय दिसते मुलीच्या जन्मापासून लग्नापर्यंत तिचे संगोपन करावे लागणार, तिला योग्य ते शिक्षण द्यावे लागणार, तिचे लग्न लावून द्यावे लागणार, त्यात हुंड्याचा नाही, तरी लग्नाचा खर्च तरी करावाच लागणार. तिला मुलांइतकाच मालमत्तेत हक्क द्यावा लागणार. इतके कस्नही ती परक्याचे धन, त्यामुळे पतीच्या घरी जाणार, त्यामुळे वृद्धापकाळी तिचा आधार मिळण्याचीही शक्यता नाही. उलट ती तिच्या घरी सुखी आहे की नाही ह्याचीच चिंता सतत भेडसावणार. अशा परिस्थितीत कोणते पालक आपल्याला मुलगी झाली म्हणून आनंदित होतील मुलीच्या जन्मापासून लग्नापर्यंत तिचे संगोपन करावे लागणार, तिला योग्य ते शिक्षण द्यावे लागणार, तिचे लग्न लावून द्यावे लागणार, त्यात हुंड्याचा नाही, तरी लग्नाचा खर्च तरी करावाच लागणार. तिला मुलांइतकाच मालमत्तेत हक्क द्यावा लागणार. इतके कस्नही ती परक्याचे धन, त्यामुळे पतीच्या घरी जाणार, त्यामुळे वृद्धापकाळी तिचा आधार मिळण्याचीही शक्यता नाही. उलट ती तिच्या घरी सुखी आहे की नाही ह्याचीच चिंता सतत भेडसावणार. अशा परिस्थितीत कोणते पालक आपल्याला मुलगी झाली म्हणून आनंदित होतील उलट ती त्यांना नकोशीच होणार.\nमुलींचे प्रमाण वाढवायचे असेल तर मुलीच्या पालकांचे अधिकार वाढवायला हवेत. राजा हुंड्यावर कायद्याने बंदी आणून थांबला. त्याने तिथेच न थांबता अशी काही व्यवस्था करायला हवी होती ज्या योगे मुलीच्या पालकांच्या चिंता मिटतील मुलीकडे एक Liability म्हणून न बघता एक Asset म्हणून ते बघू लागतील.\nमी जर राजाच्या जागी असतो तर वडिलांच्या म्हणजेच पालकांच्या संपत्तीत तिला वाटा देण्याच्या ऐवजी तिला पतीच्या उत्पन्नातील वाटा मिळण्याची व्यवस्था केली असती. तसेच ती मुलगी पतीच्या घरी आल्यामुळे तिच्या पालकांच्या वृद्धापकाळाचा आधार हरवला त्याबद्दल, तसेच आतापर्यंत त्यांनी तिचा सांभाळ केला त्याबद्दल, त्यांना योग्य तो मोबदला देण्याचीही व्यवस्था केली असती. आणि हे सर्व कसे करावयाचे, मोबदला कसा ठरवायचा, तो देणे कसे भाग पाडायचे ह्याचे चित्र जरी माझ्या मनात स्पष्ट असले तरी आधी प्रजेला आवाहन करून मी त्यांचे मत आणि त्यांच्या कल्पना जाणून घेतल्या असत्या आणि मगच त्याप्रमाणे कायदे बनवले असते.\nअशा रीतीने राजाचा मौनभंग झाल्यावर वेताळ प्रेतासह अदृश्य झाला आणि पुन्हा झाडावर जाऊन लोंबकळू लागला.\nमोहनीभवन, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर — ४४० ०१०\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://video.lypallets.com/arc_1442412.html", "date_download": "2022-12-09T15:29:16Z", "digest": "sha1:GSSRC2VZG3AYNZ5WDZRXWU6YQDVN273B", "length": 4624, "nlines": 31, "source_domain": "video.lypallets.com", "title": "धान्य आणि बियाणे साठी प्लॅस्टिक pallets", "raw_content": "Marathi धान्य आणि बियाणे साठी प्लॅस्टिक pallets\nधान्य आणि बियाणासाठी प्लॅस्टिक पॅलेट\nदुहेरी चेहरा फॅलेट हे जड भारांसाठी उत्कृष्ट समाधान आहे. त्याच्या मजबूत डिझाइनमुळे वाहतूक दरम्यान 2000 किलोग्राम भार तसेच स्टॅटिक स्टोरेजमध्ये 6000 कि.ग्रा. पर्यंत भार वाहून आणण्यास सक्षम राहते. साल्ट, साखर, सिमेंट, फ्लोर बॅग इ. सारख्या मोठ्या पिशव्या वाहतूक, साठवण आणि स्टॅकिंगसाठी हे उच्च-कार्यक्षमता फॅलेट देखील आदर्श आहे.\n1. मला कसे कळेल की कोणत्या फॅलेटने माझ्या वापरास सूट दिली आहे\nआपल्याला आवश्यक असलेले सर्व तपशील खाली दिले आहेत आणि आमची विक्री कार्यसंघ योग्य मॉडेलचा प्रस्ताव देईल,\nअ) पळवाट आकार लांबी * रुंदी * उंची\nब) पॅलेट वापर गोदाम रॅकिंग वापर किंवा वेअरहाऊस स्टॅकिंग स्टोरेज किंवा एकेरी शिपिंगचा वापर\nसी) पॅलेट लोड क्षमता डायनॅमिक लोड, स्टॅटिक लोड, त्यानुसार रॅकिंग लोड.\n2. आपण आमचे रंग फॅलेट बनवू शकता का\nआम्ही रंग सानुकूलित करण्यात आपली मदत करू शकतो.\n3. आपला वितरण वेळ किती वेळ दिला जातो\nसर्वसाधारणपणे, 15-20 दिवसांनी एकदा आगाऊ भरणा केली. आपण औपचारिक ऑर्डर केल्यास आम्ही देऊ\nआपण वेळेच्या प्रसारावर हमी देण्याची उत्पादन योजना.\n4. आपल्या पेमेंट अटी काय आहेत\nसर्वसाधारणपणे, टीटी सामान्यतः मार्ग असतात. नक्कीच, आम्ही विशिष्ट परिस्थितीनुसार एल / सी, पेपैल, वेस्ट युनियन किंवा इतरांना देखील स्वीकारतो\n5. तुम्ही कोणती सेवा देऊ शकता\nलोगो मुद्रण; सानुकूलित रंग वारंटी वर्ष\n6. तेथे काही गुणवत्ता आश्वासन आहे का\nवारंटी 3 वर्षे. एक एक वर्षाच्या आत एक बदलतो, 2 दोन वर्षांत एक बदलतो, तीन तीन वर्षांत एक बदलतो. आणि एसजीएस चाचणीचे समर्थन करा.\n7. आपली गुणवत्ता तपासण्यासाठी मी एक नमूना कसा घेऊ शकेन\nनमुने डीएचएल / टीएनटी / एफईडीईएक्सद्वारे वायुमार्गे किंवा आपल्या समुद्राच्या कंटेनरमध्ये पाठविल्या जाऊ शकतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://youngmaharashtra.live/uddhav-thackeray-friendship-to-devendra-fadnavis-discussions/", "date_download": "2022-12-09T14:49:02Z", "digest": "sha1:4MDJ3AQPBVIIVN3OEW2MUG5IWXCE5ZQM", "length": 6872, "nlines": 57, "source_domain": "youngmaharashtra.live", "title": "उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांपुढे मैत्रीचा हात?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण", "raw_content": "\nउद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांपुढे मैत्रीचा हात; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण\n2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद सुरू झाला. त्यातच काही दिवसांपूर्वी शिंदेंनी केलेल्या बंडामुळं हा वाद आणखीच शिगेला पोहोचला आहे. परंतु नुकतंच सामना अग्रलेखात ठाकरेंनी फडणवीसांना केलेल्या आवाहनामुळे ठाकरे-फडणवीस एकत्र येणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.\nराज्यात सत्ता संघर्षानंतर भाजप आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फयरी झडताना दिसत आहेत. अशात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मैत्रीचा हात पुढे केल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून फडणवीस यांना कटूता संपवण्यासाठी पुढाकार घेण्याचा आवाहन करण्यात आले.\nसामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हंटलय \nशिवसेना राहता कामा नये व शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय त्या विषाला ‘बासुंदी’ चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार शिवसेनेतले काही लोक लाचार किंवा मिंधे केल्याने सत्ता मिळाली; पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव श्री. फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले शिवसेनेतले काही लोक लाचार किंवा मिंधे केल्याने सत्ता मिळाली; पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव श्री. फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले असो. उद्या काय होईल असे जर तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण असो. उद्या काय होईल असे जर तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच\nसामनातून करण्यात आलेल्या आवाहन हे खरोखर आव्हान केलं की फडणवीस यांच्यावर तिरकस टीका केली यावरून सध्या चर्चा सुरू झाल्यात.\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nएकनाथ खडसे म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…\nफडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार,जनतेला केलं आवाहन\n‘उसकी मौत का एलान निकल चुका है’ मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याला धमकी\nशरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पुढील तीन दिवस घेणार उपचार\nराऊतांनंतर शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याला अटक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/important-of-vatpornima-12312/", "date_download": "2022-12-09T15:15:28Z", "digest": "sha1:QI5PK4NYDPGEDT2P7SQNLZ4QIX7PWKMI", "length": 13389, "nlines": 114, "source_domain": "bolbhidu.com", "title": "वडाच्या प्रत्येक फेरीसोबत यातील एक-एक मंत्र उच्चारला जातो?", "raw_content": "\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाकडं जाणार \nBol Bhidu - विषय हार्ड\nकाँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून दाखवलंय…\nदोन पटेल, एक पाटील… गुजरातची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाकडं जाणार \nवडाच्या प्रत्येक फेरीसोबत यातील एक-एक मंत्र उच्चारला जातो\nआज आहे वटपोर्णिमा. आजच्या दिवशी वयाच्या झाडाला सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना केली जाते.\nसती-सत्यवान, जन्मोजन्मी हाच पती या प्रथेतून मग टोकाचे समर्थन करणाऱ्या स्त्रीया आणि टोकाचा विरोध करणाऱ्या स्त्रीया हा प्रकार दरवर्षी सणासारखाच चालतो.\nअसो तर आपल्याला या राड्यात रडायचं नाही. आम्ही तूम्हाला सणाचं महत्व पण सांगणार नाही. आम्ही सांगणाराय ते म्हणजे वडाच्या प्रत्येक फेरीसोबत नेमका कोणता मंत्र म्हणायचा.\nत्याआधी एक गोष्ट सरळ सरळ सांगतो, आम्ही तुम्हाला मंत्रांच नाव सांगून गंडवलय.\nआत्ता बाकीचे भलेभले पोर्टल तुम्हाला अमक्या हिरोईनने शेअर केला ढमका फोटो म्हणून आत एकही फोटो टाकत नाहीत किंवा हि हिरोईन आहे याची पोरगी म्हणून आपला काडिचा संबधं नसणाऱ्या माणसाचा फोटो टाकतात तेव्हा तुम्हाला काहीही वाटत नाही.\nआम्ही तर मंत्राच नाव सांगून तुम्हाला अस्सल डेटा देतोय.\nतर बहिणींनो, काकींनो, आज्जींनो वडाच्या प्रत्येक फेरीप्रमाणे वडाच्या झाडाबद्दल पुराणात असणारे हे सात मुद्दे तुम्हाला माहितीच पाहीजेत.\nवटवृक्षाचे नातं आहे ते थेट रामायणाशी. महाप्रलायाच्या वेळी मार्कंडेय ऋषी त्या प्रलयकारी जळाभोवती फिरत होते. तेव्हा त्यांना पाण्यावर तरंगणाऱ्या एका पानावर दिव्य बाळ दिसेल.\nमार्कंडेय ऋषींनी त्या बाळाला तू कोण असे विचारताच. त्या बाळाने मी विश्वाचा निर्माता नारायण अर्थात विष्णू असे उत्तर दिले.\nते बाळ ज्या पानावर होते ते पान वडाच्या झाडाचे होते असे श्रीमदभागवतात म्हटले आहे. हिंदू धर्मग्रॅंथात वडाच्या झाडाचा हा उल्लेख आहे.\nपहिले जैन तीर्थकर आदिनाथ किंवा रिषभनाथ यांना वटवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. म्हणून हा वृक्ष जैन धर्मींयांना देखील पवित्र आहे.\nवडाच्या झाडाचा चीक ऋषी मुनी तपस्व्यांच्या केसांचा गोफ बांधण्यासाठी केला गेल्याचा उल्लेख रामायणात करण्यात आलेला आहे. राजवैभवाचे प्रतिक असणाऱ्या वडाच्या झाडाची तुलना सीतेने खुद्द रामाची केल्याचे दाखले आहेत.\nभाजपनं काँग्रेसचा जो रेकॉर्ड मोडला, त्या रेकॉर्डमागचा हात या…\nगुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं काय…\nउत्तररामचरित्रानुसार यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर प्रयागमध्ये अक्षय वटवृक्ष होता. पुढे जेव्हा भारताच्या प्रवासासाठी चिनी प्रवासी ह्युएन त्संग आला तेव्हा त्याने या वटवृक्षाचा उल्लेख आपल्या प्रवासवर्णनात केला होता. विचार करा हा वटवृक्ष किती वर्षे जगला असावा.\nहेमचंद्राच्या त्रि षष्ठी शलक पुरूष चरित्रामध्ये देखील वटवृक्षाच्या पारंब्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या पारंब्यांना जटा म्हणण्यात आलं असून ऋषींच्या जटांबरोबर त्यांचे वर्णन करण्यात आल आहे.\nकूर्म पुराणानुसार प्रयाग येथील वटवृक्षाखाली ज्याला मृत्यू येतो, तो स्वर्गलोक पार करुन रुद्रलोकात पोहचतो.\nवामन पुराणानुसार रात्रीच्या वेळी वटवृक्षाखाली उभा राहून जो इश्वराचं चिंतन करतो त्याला हवे ते मिळते. यामुळेच वटवृक्षाचा उल्लेख कल्पवृक्ष म्हणून देखील केला जातो.\nमुस्लीम पीर वडाच्या झाडाखाली असल्याचे दिसून येतात. मुस्लीम समाजात देखील वडाच्या झाडाखालच्या पीरांना दोर गुंडाळण्याची प्रथा असल्याच दिसून येतं.\nमध्य प्रदेशातील मांडला आदिवासी जमातीमध्ये कुलचिन्हानुसार गट आहेत. यापैकी बरगईयन लोकांना बरगाव या नावावरुन हे नाव मिळालं आहे.\nवडाच्या झाडाला ते श्रद्धास्थान मानतात. तर ओरीया आदिवासी जमातीमध्ये वटवृक्ष तोडणाऱ्याला पाखंडी समजले जाते.\nसंदर्भ – बखरू १९९३, ॲबाट २००३, नायर, राममुर्ती आणि अग्रवाल १९८९, एस.एम.गुप्ता १९९८.\nशिवसेना B, त्यानंतर शिवसेना C : भुजबळांनी पक्षांतर करून अशा प्रकारे वाचवली होती…\nअमित शहांनी १५ वेळा फोन केला पण त्यांनी उचलला नाही, नंतर कळलं त्यांना उपमुख्यमंत्री…\nमाजी मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करायला राजभवनात गेले अन् राज्यपालांना मुस्काड लावून…\nसत्तेत परत येण्यासाठी फडणवीसांनी केलेला “मिर्ची बगळामुखी यज्ञ” हा काय…\nआयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे “हुकमीचंद…\nयुपीच्या राजकारणात “राजा भैय्या” प्लॅस्टिक आहेत प्लॅस्टिक….\nहे ही वाच भिडू\nनानासाहेब पेशव्यांनी आंबील ओढ्याची दिशा बदलली आणि…\nपांढऱ्या कपड्यातली शेवटची वनडे मॅच आणि आगरकरचा कधीच न…\nयुनायटेड नेशन्समध्ये भारताचा आवाज बुलंद करणाऱ्या रुचिरा…\nOYO सगळीकडे दिसतंय पण प्रॉफिट-लॉसचं गणित गंडलंय…\nपूलाच्या दुर्घटनेनंतरही भाजपनं मोरबीमध्ये जिंकून…\nभाजपनं काँग्रेसचा जो रेकॉर्ड मोडला, त्या रेकॉर्डमागचा…\nनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला मात्र पक्षाची ही एक…\nभाजपचा ऐतिहासिक विजय, गुजरात निवडणुकीच्या निकालात हे १०…\nहार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्यामागे खरंच कोरोना आणि लस ही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/author/rushikesh-patil/", "date_download": "2022-12-09T16:51:19Z", "digest": "sha1:K37ZFDQPFYN5V7WLAWIJPE6IVK4S3JRU", "length": 46014, "nlines": 181, "source_domain": "thepublitics.com", "title": "Rushikesh Patil, Author at खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nओठाला लाली, कानात झुंबर, नऊवारी साडी आणि मानसीची लचकणारी कंबर\nगणपतीचं दिवस होतं. गावातल्या पोरांनी पंधरा दिवस अगोदर वर्गणी गोळा करून गणपतीचं नियोजन करून ठेवलं. पण यावर्षी गणपतीत कायतर खास असणार याची मला अजिबात भनक लागली नव्हती. जेव्हा गणपतीसमोर भलं मोठं स्टेज उभारलं, शार्पी लाइट लावलं, तेव्हा कळलं काय तर वेगळा विषय आहे. लायटिंगचा झगमगाट बघून मी काय स्टेजपासून लांब गेलो नाही. तेवढ्यात कुणीतरी सांगितलं…\nRead More ओठाला लाली, कानात झुंबर, नऊवारी साडी आणि मानसीची लचकणारी कंबरContinue\nआव्हाडांना हलक्यात घेऊ नका, मुंडेंनी दिलेली विधानपरिषदेची ऑफर त्यांनी नाकारली होती\nराष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाडांवर ३५४ विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमा दरम्यान आव्हाडांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांवर संताप व्यक्त केलाय. ‘मी ह्या पोलिसी आत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे’, असं म्हणत त्यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात…\nRead More आव्हाडांना हलक्यात घेऊ नका, मुंडेंनी दिलेली विधानपरिषदेची ऑफर त्यांनी नाकारली होतीContinue\nमत-मतांतरे | संसदेच्या गॅलरीतून\nकधीकाळी कम्प्यूटरला विरोध करणाऱ्या भाजपात महाजनांनी ‘शायनिंग इंडिया’ कशी राबवली\nआधुनिक विचारांचे राजकारणी प्रमोद महाजन यांनी भाजपात आधुनिकतेचे वारे आणले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या भाजपने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेला प्रचार, जाहिराती असो की मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी… प्रमोद महाजन यांच्या आधुनिक विचारांच्या आणि कृतीच्या पावलोपावली खुणा जाणवतात. आयटी मिनिस्टर असताना त्यांनी टिव्ही चॅनेलवर स्पोर्ट्स चॅनल आणण्यासाठी प्रयत्न केले. आज संसदेतील कामकाजाचे थेट प्रेक्षपण होऊ…\nRead More कधीकाळी कम्प्यूटरला विरोध करणाऱ्या भाजपात महाजनांनी ‘शायनिंग इंडिया’ कशी राबवली\nगोपीनाथ मुंडेंच्या एका भाषणासाठी लाखोंची गर्दी कशी जमू लागली \nमाझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून आलेल्या बंधू आणि भगिनींनो. जेवढे लोक आत आहेत, तेवढेच बाहेर आहेत. तरी मी पोहोचल नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, हे विधान आहे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे. ते २०१३ च्या भगवान गडावरील दसरा मेळाव्यात बोलत होते. मात्र, दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे यांचा हा अखेरचा दसरा मेळावा ठरला. पुढे…\nRead More गोपीनाथ मुंडेंच्या एका भाषणासाठी लाखोंची गर्दी कशी जमू लागली \nवेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच \nमहाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार हे विदर्भातील पहिले मुख्यमंत्री ठरले. यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारमध्ये कन्नमवारांनी मंत्री म्हणून कारभार पहिला. पुढे यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाले. मात्र, जाताना त्यांनी आपला उत्तराधिकारी घोषित केला. तेव्हा कॉंग्रेसमध्ये मावळत्या मुख्यमंत्र्याने नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची पद्धत होती. त्यामुळे नवीन मुख्यमंत्री ठरविण्याचा अधिकार कॉंग्रेस कमिटीने यशवंतरावांना दिला होता. त्यानुसार मारोतराव कन्नमवार…\nRead More वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच \nRSS च्या मदतीने गोपीनाथ मुंडेंनी विस्थापित बहुजनांना साखर कारखानदार केले…\nआज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी. पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. त्यापैकीच एक, देशातील संपूर्ण साखर उद्योग परवानामुक्त करण्याचा निर्णय यामुळे महाराष्ट्रातील तोट्यात गेलेल्या सहकारी साखर कारखानदारीला पर्याय उभा करता आला. साखर उद्योग परवानामुक्त करण्याच्या निर्णयाचा फायदा उठवत गोपीनाथ मुंडे यांनी साखर सम्राटांची मक्तेदारी मोडीत काढली व शेतकऱ्यांच्या उसाचे सोने…\nRead More RSS च्या मदतीने गोपीनाथ मुंडेंनी विस्थापित बहुजनांना साखर कारखानदार केले…Continue\nगोपीनाथ मुंडेंसोबत एक मिटिंग झाली अन् विनायक मेटे ३० व्या वर्षी आमदार झाले..\nआज पहाटे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. ते मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी कायम आग्रही असत. मराठा समाजाचे लढवय्ये नेते अशी त्यांची ओळख होती. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मेटेंनी मराठा आरक्षण, ग्रामीण भागातीलल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती या मुद्द्यांवर कायम आवाज उठवला. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी…\nRead More गोपीनाथ मुंडेंसोबत एक मिटिंग झाली अन् विनायक मेटे ३० व्या वर्षी आमदार झाले..Continue\nएखाद्या राज्यात डाव्यांची सत्ता येताच, पुरोगामी मंडळींना हायसे का वाटते \nबिहारचे मुख्यमंत्री तथा जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा रंग बदलले नि महाराष्ट्राच्या राजकारणापाठोपाठ बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजपने महाराष्ट्रातील सत्ता काबीज केली खरी ; पण तोवर भाजपच्या हातून बिहार निसटले. ७ ऑगस्टला नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीश कुमार यांच्यात…\nRead More एखाद्या राज्यात डाव्यांची सत्ता येताच, पुरोगामी मंडळींना हायसे का वाटते \nठाकरेंच्या सामनाला उत्तर म्हणून राणेंनी ‘प्रहार’ची सुरुवात केली…\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीआहे. दसरा मेळाव्यातील भाषणावरून त्यांनी हल्लाबोल चढवला. राणेंनी ठाकरेंवर टीका केली की, सर्व वृत्तवाहिन्यांवर एकच हेडलाईन सुरू झाली ती म्हणजे, ‘राणेंचा ठाकरेंवर ‘प्रहार”. जेव्हा जेव्हा राणे शिवसेना व ठाकरे घरावर टीका करतात, तेव्हा ‘राणेंचा ठाकरेंवर प्रहार’ अशी हेडलाईन चालवली जाते. वृत्तवाहिन्यांची टीवी…\nRead More ठाकरेंच्या सामनाला उत्तर म्हणून राणेंनी ‘प्रहार’ची सुरुवात केली…Continue\n२३ वर्षांच्या टवटवीत पोराला बाळासाहेब म्हणाले, ‘काय करतो विधानसभा लढतोस का \nकाल शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने खोतकरांनी एकनाथ शिंदेंना पाठींबा दिल्याचे जाहीर केले. मात्र, खोतकरांनी आपण शिवसेनेतच असल्याचे सांगितले. संजय राऊत यांच्याकडून खोतकर आमच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. तर खोतकर-दानवे यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र…\nRead More २३ वर्षांच्या टवटवीत पोराला बाळासाहेब म्हणाले, ‘काय करतो विधानसभा लढतोस का \nकेवळ राजकीय गरज म्हणून पवार ‘ब्राम्हण – ब्राम्हणेतर ध्रुवीकरण’ करतायत का \nइतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचे प्रकाशन आज शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर जोरदार टीका केली. पुरंदरेंच्या निधनानंतर शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेत वादग्रस्त मुद्द्याला हात घातला होता. त्यामुळे निधनानंतरही ‘पवार विरुद्ध पुरंदरे’ हा वाद सुरू राहील, अशी प्रचीती आली होती. पुरंदरेंच्या निधनानंतर पवार…\nRead More केवळ राजकीय गरज म्हणून पवार ‘ब्राम्हण – ब्राम्हणेतर ध्रुवीकरण’ करतायत का \nमतदारसंघातून गायब असतात, पण दरवर्षी राख्या पाठवितात ; भावना गवळींचा ‘यवतमाळ – वाशिम पॅटर्न’\nलोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिंदे गटाच्या खासदारांच्या मागणीवरून राहुल शेवाळे यांना लोकसभेच्या गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोद म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ओम बिर्ला यांना पत्र लिहित, बारा बंडखोर खासदारांनी याबाबत मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सदन येथे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत गटनेते व प्रतोत पदी कोणाची निवड केली जाणार, याची…\nRead More मतदारसंघातून गायब असतात, पण दरवर्षी राख्या पाठवितात ; भावना गवळींचा ‘यवतमाळ – वाशिम पॅटर्न’Continue\nराजकीय | विश्लेषणात्मक तडका\nराष्ट्रपतींच्या गावात लाईट नाही, द्रौपदी मुर्मू दुसऱ्या प्रतिभा पाटील आहेत का \nकाल संध्याकाळी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल लागला. आणि द्रोपदी मुर्मू यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. लढाई अगदी स्पष्ट होती. विजयाचा कौल द्रोपदी मुर्मू यांच्याकडेच दिसत होता. 64 टक्के मते घेत त्या विजयी झाल्या. देशाच्या पहिल्या आदिवासी व दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून द्रोपदी मुर्मू यांची इतिहासात नोंद होईल. तसेच आजवर सर्वात कमी वयात राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या त्या…\nRead More राष्ट्रपतींच्या गावात लाईट नाही, द्रौपदी मुर्मू दुसऱ्या प्रतिभा पाटील आहेत का \nसुधीर चौधरी रिपोर्टर तर स्मृती इराणी स्ट्रिंजर ; एकेकाळी केद्रीय मंत्री Zee News मध्ये काम करायच्या..\n‘नमस्कार, मैं हूं सुधीर चौधरी, आप देख रहे हैं Zee News. और DNA में आप का स्वागत’ हे वाक्य करोडो भारतीयांच्या परिचयाचे आहे. रोज संध्याकाळी ठीक 9 वाजता भारतातील नव्हे तर जगातील अनेक घरातील टीवीवर DNA लावला जातो. 2013 पासून DNA अर्थात डेली न्यूज अँड अॅनालिसिस हा न्यूज शो सुरु आहे. देशातील एखाद्या खेड्यातील बातमीपासून…\nRead More सुधीर चौधरी रिपोर्टर तर स्मृती इराणी स्ट्रिंजर ; एकेकाळी केद्रीय मंत्री Zee News मध्ये काम करायच्या..Continue\nदाऊदला दम भरणारा, ९० च्या दशकात अर्धा डझन पोलिसांच्या संरक्षणात फिरणारा पत्रकार…\nफुटींना, बंडांना आणि सत्ता समीकरणाच्या धक्क्यांना तोंड देत शिवसेना टिकली, वाढत राहिली आणि तीनदा राज्याच्या सत्तेत आली. २०१२ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. शिवसेनेची सगळी सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती आली. त्याआधी ६ वर्ष उद्धव ठाकरे राजकारणात पाय रोवून उभे होते. बाळासाहेबांनंतर उध्दव ठाकरेंचा राजकीय आलेख चढता राहिला. दोनदा राज्यात सत्ता मिळाली. पण…\nRead More दाऊदला दम भरणारा, ९० च्या दशकात अर्धा डझन पोलिसांच्या संरक्षणात फिरणारा पत्रकार…Continue\nना यशवंतराव पंतप्रधान झाले ना त्यांचे मानसपुत्र ; महाराष्ट्राच्या मातीत दोष काय \nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आपले पूर्णतः राजकारण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आधारित असल्याचे सांगितले जाते. यशवंतरावांच्या बोटाला धरून शरद पवारांनी दिल्ली गाजविली. तसेच यशवंतरावांनी शरद पवारांना आपले मानसपुत्र मानले होते. त्यामुळे यशवंतरावांच्या जाण्यानंतर त्यांचे राजकीय वारसदार म्हणून शरद पवारांकडे पहिले गेले. तसेच शरद पवार देखील यशवंतरावांचे वारस म्हणून स्वतला सिद्ध करू शकल्याने यशवंतरावांनंतर दिल्ली…\nRead More ना यशवंतराव पंतप्रधान झाले ना त्यांचे मानसपुत्र ; महाराष्ट्राच्या मातीत दोष काय \nराज्यातील महाविद्यालयीन निवडणुका बंद का झाल्या \nविद्यार्थी चळवळीतून पुढे येवून देशाचे गाजवणाऱ्या नेत्यांची संख्या कमी नाही. बिहारच्या लालूंपासून, हरियाणाच्या सुषमा स्वराज आणि महाराष्ट्राच्या शरद पवार, प्रमोद महानांपर्यंत अनेक नेत्यांचा राजकीय जन्म विद्यार्थी चळवळीच्या गर्भातच झालेला आहे. खासकरून दक्षिणेत आणि उत्तरेत आजही विद्यार्थी चळवळ जोमाने चालू आहे. जनमानसातील त्यांचा प्रभाव व सरकारवरील त्यांचा अंकुश कायम दिसतो. मात्र, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या विद्यार्थी…\nRead More राज्यातील महाविद्यालयीन निवडणुका बंद का झाल्या \nराजकीय | विश्लेषणात्मक तडका\nएकनाथ शिंदेंची प्रतिमा उंचावली जावी, म्हणून तरडेंनी ‘धर्मवीर’ काढला \nएकनाथ शिंदेंचे बंड आणि त्यामागील पूर्ण प्लानिंग पाहता,या राजकीय नाट्याची एक-दोन दिवसात नव्हे तर गेले काही महिने, वर्षापासून स्क्रिप्ट लिहिली आहे का हा सवाल आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील नाराजीची कुजबुज बाहेर आली होती. तसेच धर्मवीर या सिनेमानंतर दोघांमधील मतभेद वाढले असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. धर्मवीर सिनेमात…\nRead More एकनाथ शिंदेंची प्रतिमा उंचावली जावी, म्हणून तरडेंनी ‘धर्मवीर’ काढला \nखुद्द पंतप्रधानांनी जनता दलात येण्याची ऑफर दिली, पण भुजबळ कॉंग्रेसमध्येच गेले..\n१९९० साली व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारत २७% ओबीसी आरक्षण लागु केले. व्ही. पी. सिंग यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द गाजली ती मंडल आयोगामुळे. यामुळे देशाचे राजकारण फारच ढवळून निघाले होते. त्याला आपला महाराष्ट्र देखील अपवाद नव्हता. त्यात शिवसेना फूटीने मंडल आयोग अंमलबजावणीचे दूरगामी परिणाम महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावर पडले. 10 ऑगस्ट 1990 ला तत्कालीन सरकारने…\nRead More खुद्द पंतप्रधानांनी जनता दलात येण्याची ऑफर दिली, पण भुजबळ कॉंग्रेसमध्येच गेले..Continue\n1966 ते 2022 : शिवसेनेशिवाय देशाचा राजकीय इतिहास लिहिता येणार नाही..\nआज शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन. 1966 मध्ये मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी ‘शिवसेना’ या नावाच्या संघटनेची स्थापना झाली. पुढे हीच शिवसेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आणि बघता बघता सत्तेचं केंद्रबिंदू बनली. शिवसेना स्थापना दिनाच्या अनुषंगाने जाणून घेऊ, शिवसेनेचा सगळा इतिहास मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापलेली शिवसेना स्थापनेच्या एक वर्षानंतर 1967 मध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरली. पहिल्या वहिल्या निवडणुकीत…\nRead More 1966 ते 2022 : शिवसेनेशिवाय देशाचा राजकीय इतिहास लिहिता येणार नाही..Continue\nभुजबळ शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये गेले ; पण खरा फायदा भाजपच्या मुंडेंना झालेला..\n१९९५ ला शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. हे राज्यातील पहिले बिगर काँग्रेसी सरकार होते. युतीचा भगवा झेंडा मंत्रालयावर भगवा फडकला. त्याचे श्रेय जाते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना आणि विरोधी पक्षनेत्याचा रोल खंबीरपणे निभावणाऱ्या गोपीनाथ मुंडेंना. त्यावेळी हिंदुत्ववादी शिवसेना देशाचे लक्ष वेधू पाहत होती. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे गारुड सबंध महाराष्ट्रावर पसरले होते. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे…\nRead More भुजबळ शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये गेले ; पण खरा फायदा भाजपच्या मुंडेंना झालेला..Continue\nराज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यामागची इनसाईड स्टोरी, जशीच्या तशी..\n२००५ सालची गोष्ट. नोव्हेंबर महिन्याची २७ तारीख. शिवाजी पार्क जवळील ‘कृष्ण कुंज’ या राज ठाकरेंच्या घरासमोर मोठी गर्दी जमली होती. ही गर्दी होती राज ठाकरे यांच्या समर्थकांची, आणि समर्थकांना उद्देशून राज म्हणत होते, ‘माझं भांडण माझ्या विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. ज्यांना राजकारणातले एबीसी कळत नाही, असे काही लोकं आहेत. त्यामुळे मी शिवसेनेच्या…\nRead More राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यामागची इनसाईड स्टोरी, जशीच्या तशी..Continue\nZP ते मंत्रालय | राजकीय\nराणे परदेशात अन् इकडं शिवसेना सोडणार, अशा बातम्या छापून आलेल्या…\nबातम्या दाबणे आणि बातम्या पेरणे, या दोन्ही राजकारणात हमखास होतात. पत्रकारांशी सोयीस्कर संबंध टिकवून एखाद्या बातमीच्या जोरावर राजकीय नेते मोठी खेळी करू शकतात. अशीच एक खेळी आपल्यासोबत खेळल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. आरोपानुसार, ही खेळी खेळली त्यामागे राणेंनी शिवसेना सोडण्याचे हे कारण होते. पहिल्यांदा जाणून घेऊ, उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात मतभेद कुठून…\nRead More राणे परदेशात अन् इकडं शिवसेना सोडणार, अशा बातम्या छापून आलेल्या…Continue\nतू बाहेर ये गोप्या ; मुंडे-महाजन यांच्यातील भांडणाची गोष्ट…\nएक काळ होता, ज्यावेळी काँग्रेसला विरोध करणारं कोणीच नसायचं. भाजप त्याकाळी कुठेच नव्हता. फक्त अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची जोडी भाजपला मोठं करायला धडपडत होती. तसंच महाराष्ट्रात देखील गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या दोघांची जोडी महाराष्ट्राचा कानाकोपरा अक्षरश: पिंजून काढत लोकांच्या तनामनात भाजप रुजविण्याचे काम होती. मुंडे-महाजनांच्या दुधारी तलवारीच्या धारेने काँग्रेसविरूद्ध चाल…\nRead More तू बाहेर ये गोप्या ; मुंडे-महाजन यांच्यातील भांडणाची गोष्ट…Continue\nZP ते मंत्रालय | संसदेच्या गॅलरीतून\n..म्हणून तीनदा राज्यसभेची ऑफर नाकारणारे केतकर लक्षात राहतात…\nराज्यसभा निवडणुकींमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सर्वच पक्षात उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेवरून बरेच राजकारणात तापले आहे. इच्छुक उमेदवार अंतर्गत फिल्डिंग लावून संसद गाठायच्या बेतात असतील. तर यावेळी तरी उमेदवारी मिळेल अशी आशा निष्ठावंत मंडळींना लागली आहे. एकंदरीतच वरच्या सदनात जाण्यासाठी जो तो आतुर झालेला दिसतो. पण तब्बल तीन वेळा खासदारकी नाकारणारी…\nRead More ..म्हणून तीनदा राज्यसभेची ऑफर नाकारणारे केतकर लक्षात राहतात…Continue\nआडवाणींसमोर महाजनांनी नाशकात सभा गाजवली अन् देशाच्या राजकारणाला हिरा मिळाला…\nबोलणाऱ्यांच्या अंबाड्या विकल्या जातात न बोलणाऱ्यांचं सोनंही विकलं जात नाही. गाव खेड्यात रूढ झालेली ही म्हण. किती सोप्या भाषेत प्रभावीपणे चांगलं बोलता येणं ही काळाची गरज असल्याचं अधोरेखित करते. त्यातही तुम्ही राजकारणात कार्यरत असाल तर परस्पर संवादापासून ते समुदायाला संबोधन्यापर्यंत उत्तम बोलता येणं नितांत गरजेचं… नीट, धीट भाषण करता येणं ही राजकारणातली महत्त्वाची उपलब्धता मानली…\nRead More आडवाणींसमोर महाजनांनी नाशकात सभा गाजवली अन् देशाच्या राजकारणाला हिरा मिळाला…Continue\nZP ते मंत्रालय | राजकीय\nमराठवाडा शिवसेनेच्या ताब्यात गेला… त्यामागे पवारांचाच हात आहे\nमहाराष्ट्रात काहीही होऊ द्या, त्यात पवार साहेबांचा हात असणार, असे नेहमीच म्हटले जाते. एखाद्या गोष्टीत पवारांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हात नसतोही. तरी पण महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि शरद पवारांचा हात याचा संबंध नेहमीच जोडलाच जातो. आता आम्ही म्हणालो, मराठवाड्यात शिवसेनेला ‘अच्छे दिन’ आले यात पवारांचा हात आहे, तर.. होय हे खरे आहे. पवारांचा एक निर्णय शिवसेनच्या पत्थ्यावर…\nRead More मराठवाडा शिवसेनेच्या ताब्यात गेला… त्यामागे पवारांचाच हात आहेContinue\nZP ते मंत्रालय | राजकीय\nपीएम तेरा सीएम दिवाना, दाऊद को डाले दाना ; गाण्याच्या अल्बमधून राज ठाकरेंनी पवारांवर टीका केलेली\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोर धरत होता तेंव्हाची गोष्ट. भाजपकडून पुन्हा सत्तेवर स्वार होण्यासाठीचे प्रयत्न सुरु होते. सर्व विरोधक आपली ताकद पणाला लाऊन मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये, यासाठी शर्तीने लढत होते. अशातच राज ठाकरे नावाचा माणूस आपला पक्ष लोकसभा निवडणुका लढणार नाही, असे जाहीर करतो. मात्र, विद्यमान सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर लोटा, असे…\nRead More पीएम तेरा सीएम दिवाना, दाऊद को डाले दाना ; गाण्याच्या अल्बमधून राज ठाकरेंनी पवारांवर टीका केलेलीContinue\nZP ते मंत्रालय | राजकीय\nत्यावेळी लखनऊच्या जनतेला वाटलंही नसेल, आपण एका भावी पंतप्रधानाचा पराभव केलाय\nकसलेला संसदपटू, लोकशाहीसाठी लढणारा लढवैय्या, तीक्ष्ण बुद्धीचा राजनीतीतज्ञ, कवी हृदयाचा राष्ट्रनेता अर्थात अटल बिहारी वाजपेयी. राजकारणातले अजातशत्रू म्हणून त्यांचे स्मरण पदोपदी केले जाते. अटलजींच्या निधनानंतर एकही राष्ट्रीय नेता असा नव्हता ज्याने त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला नाही. यावरून कळेल की, अटलजी एकदम साधे, निर्मळ, निर्व्याज होते. म्हणूनच विरोधकांनाही ते आपलेसे वाटत. अटलजींचे बालपण, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण…\nRead More त्यावेळी लखनऊच्या जनतेला वाटलंही नसेल, आपण एका भावी पंतप्रधानाचा पराभव केलायContinue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Leo-Horoscope-Today-September-15-2022/", "date_download": "2022-12-09T15:33:34Z", "digest": "sha1:XPW6GES7U6BMSBVIYPHF744TMVC5WAUE", "length": 1376, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "सिंह राशीचे राशीभविष्य,सप्टेंबर 15, 2022", "raw_content": "सिंह राशीचे राशीभविष्य आज,सप्टेंबर 15, 2022\nअंदाज : नशीब तुमच्या बाजूने राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.\nव्यवसायात तेजी येईल. अपेक्षित यश मिळेल.\nसर्वत्र यश मिळेल. श्रद्धा आणि अध्यात्म यांना बळ मिळेल.\nचांगली माहिती मिळेल. मुलाखतीत तुम्ही अधिक चांगले व्हाल.\nआर्थिक लाभ : व्यवसाय अधिक चांगला होईल. सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी होईल.\nप्रेम जीवन: हृदयाच्या गोष्टी अनुकूल असतील. आनंदी परिणामांनी उत्साहित व्हाल.\nआरोग्य : मुलाखत यशस्वी होईल. तार्किकदृष्ट्या वागाल.\nशुभ रंग : सोनेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/66863.html", "date_download": "2022-12-09T16:55:42Z", "digest": "sha1:E2ZQIO5NWBYMBY63QQZBXCBG2BTAP3MX", "length": 39972, "nlines": 512, "source_domain": "www.sanatan.org", "title": "काळाचौकी (मुंबई) येथे विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिराचे आयोजन - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > कार्य > समाजसाहाय्य > काळाचौकी (मुंबई) येथे विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिराचे आयोजन\nकाळाचौकी (मुंबई) येथे विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिराचे आयोजन\nकाळाचौकी – सनातन संस्थेच्या वतीने ‘अभ्युदयनगर येथील एस्.एस्.एम्. शिवाजी विद्यालयामध्ये ७ डिसेंबर या दिवशी दुपारी ४.३० ते सायंकाळी ७ या वेळेत ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ शिबिर घेण्यात आले. जीवनात साधना करणे का आवश्यक आहे तसेच जीवनात गुरु असणे का महत्त्वाचे आहे तसेच जीवनात गुरु असणे का महत्त्वाचे आहे आता काळानुसार योग्य साधना कोणती आता काळानुसार योग्य साधना कोणती या विषयावर सनातन संस्थेचे श्री. भरत कडूकर यांनी मार्गदर्शन केले. जीवनात सुखाचे प्रसंग अल्प आणि दुःखाचे प्रसंगच अधिक येतात. अशा वेळी संतुलित कसे राहायचे या विषयावर सनातन संस्थेचे श्री. भरत कडूकर यांनी मार्गदर्शन केले. जीवनात सुखाचे प्रसंग अल्प आणि दुःखाचे प्रसंगच अधिक येतात. अशा वेळी संतुलित कसे राहायचे ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व’ याविषयी सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) ममता देसाई यांनी मार्गदर्शन केले.\nसर्वांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया पुष्कळ आवडली. स्वतःमध्ये किती दोष आहेत, याची जाणीव झाल्याचे बर्‍याच जणांनी सांगितले, तसेच हा कार्यक्रम पुन्हा घेण्यास सुचवले.\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nमदुराई (तमिळनाडू) येथे सनातन संस्थेच्या वतीने घेतल्या जाणार्‍या बालसंस्कार वर्गांमुळे मुलांमध्ये झालेले पालट \nनीमच (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या...\nनवी देहली येथे सनातनच्या साधकांनी मंदिर स्वच्छता करून हिंदु राष्ट्रासाठी केली प्रार्थना \nदेहली येथे भाविक आणि धर्मप्रेमी यांच्याकडून शिवशक्ती मंदिराच्या परिसराची स्वच्छता\nकोल्हापूर जिल्हा, कराड (महाराष्ट्र) आणि कर्नाटक येथे प्रवचन अन् मंदिर स्वच्छता उपक्रम \nगोव्यात प्रवचने, सत्संग सोहळा आणि मंदिरांची स्वच्छता\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (245) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (52) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (672) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (155) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/marathi-film-pavankhind-director-chinmay-mandlekar-latest-news/", "date_download": "2022-12-09T16:57:08Z", "digest": "sha1:5MG3AIEANPC3DXUMHYJDVNA35EZLQFSU", "length": 12270, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "छत्रपती शिवाजी महाराज्यांचं नाव घेऊन काम सुरु केलं आणि घवघवीत यश मिळालं हेच नाव पाहिजे म्हणून - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / छत्रपती शिवाजी महाराज्यांचं नाव घेऊन काम सुरु केलं आणि घवघवीत यश मिळालं हेच नाव पाहिजे म्हणून\nछत्रपती शिवाजी महाराज्यांचं नाव घेऊन काम सुरु केलं आणि घवघवीत यश मिळालं हेच नाव पाहिजे म्हणून\nनावात काय आहे हे शेक्सपियरच्या लेखणीतून उतरलेलं वाक्य आपण अनेकदा ऐकतो. नाव हे असं एखाद्या व्यक्तीची ओळख असते तसंच एखाद्या सिनेमाचीही ओळख असू शकते. म्हणूनच सिनेमाचे नाव ठरवण्यासाठी खूप मेहनत घेतली जाते. काही वेळा निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या किंवा पटकथा लेखकाच्या मनातलं नाव उपलब्ध असतच असं नाही, तेव्हा सिनेमाच्या नावासाठी काही पर्यायी ठेवावे लागतात. पण तरीही माझ्या सिनेमाला तेच नाव हवं होतं अशी इच्छा सिनेमा बनवणाऱ्याच्या मनात राहून गेलेली असते. पण अचानक जेव्हा ती इच्छा पूर्ण होते तेव्हा सिनेमा बनवल्याच्या आनंदापेक्षा जे आपल्याला हवं होतं ते नाव आपल्याला सिनेमासाठी मिळालं याचा आनंदही खूप मोठा असतो.\nअशाच आनंदोत्सवात पावनखिंड या सिनेमाची टीम अगदी मनमुराद न्हाऊन गेलेली आहे. खरंतर या सिनेमाचं नाव पावनखिंड हेच ठरवून टीम कामाला लागली होती. लॉकडाउनपूर्वी या सिनेमाच्या निर्मितीला सुरुवात झाली आणि लॉकडाउननंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने सिनेमा रिलीज करण्यासाठी सगळे जण सज्ज झाले. हा सिनेमा बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यावर आधारित असल्यामुळे पावनखिंड यापेक्षा सिनेमाला दुसरं नाव शोभलं नसतं. पण हा सिनेमा निर्मिती प्रक्रियेत असताना काही कारणाने या सिनेमाला पावनखिंड हे नाव उपलब्ध झालं नाही. त्यामुळे जंगजोहर हे नवं नाव घेऊन सिनेमा रिलीज करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र या सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रयत्न कमी पडू दिले नाहीत आणि अखेर पावनखिंड हे नाव सिनेमाला उपलब्ध होऊ शकतं हे समजल्याबरोबर लगेच या सिनेमाचं जंगजोहर हे नाव बदलून पावनखिंड करण्यात आलं. आता हा सिनेमा पावनखिंड याच नावाने पडद्यावर आला आहे. या निमित्ताने सध्या ही टीम खूप खुशीत आहे.\nबाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कशाप्रकारे जीवाची बाजी लावली आणि शिवरायांच्या स्वराज्य मोहिमेत प्राणांची आहुती दिली त्याची ही कथा आहे. या निमित्ताने बोलताना अभिनेता लेखक चिन्मय सांगतो, जेव्हा ही कथा डोक्यात आली तेव्हापासूनच या सिनेमाला पावनखिंड हेच नाव असलं पाहिजे हे आमच्या सगळ्यांच्याच मनात होतं. अखेर सिनेमाच्या निर्मिती टीमने प्रचंड प्रयत्न करून सिनेमाच्या पावनखिंड या नावासाठी खूप पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हेच नाव उपलब्ध झालं एखाद्या सिनेमाच्या नामांतराची सुद्धा अशी काही कथा असू शकते हे यानिमित्ताने अधोरेखित झालं. सिनेमाला जे नाव हवं होतं ते नाव मिळाल्याचा वेगळाच आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आहे. इतकेच नव्हे तर या सिनेमाच्या संपूर्ण टीमने एकत्र येत जंगजोहर या नावाला बाय-बाय करत पावनखिंड या नावाचं स्वागत केलं.\nPrevious या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली अटक नशेत गाडी चालवून पोलिसांना मारहाण करत\nNext ही पोली साजूक तुपातली फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात खंडाळ्यामध्ये थाटात पार पडला लग्नसोहळा\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/tag/kharip-pik-vima-2020-maharashtra-list/", "date_download": "2022-12-09T17:15:44Z", "digest": "sha1:QSJ3WIZC7PYEPTAFAVARA2KBXUIS3OHD", "length": 3534, "nlines": 49, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "Kharip Pik Vima 2020 Maharashtra List – महासरकारी शेतकरी योजना", "raw_content": "\nअर्ज सुरु खरीप पीक विमा अनुदान योजना 2022 संपूर्ण माहिती\nबेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2022 माहिती मराठी महाराष्ट्र Benefits Eligibility\nद्राक्ष एप्रिल छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक\n नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2022-12-09T17:21:08Z", "digest": "sha1:34NF44AIWZHQFVXKBOTTSDFASJDWS7SG", "length": 12647, "nlines": 327, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nश्रीलंकेच्या महिला क्रिकेट खेळाडू‎ (३३ प)\n\"श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण २१८ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\n(मागील पान) (पुढील पान)\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०१७ रोजी ००:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18433/", "date_download": "2022-12-09T16:44:30Z", "digest": "sha1:ZG4JAMU7UPBSBSFSOUUWFXHRY7AONXCN", "length": 16430, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "दायमाबाद – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nदायमाबाद: महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. ते अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगरच्या उत्तरेस सु. ६० किमी. व श्रीरामपूरच्या दक्षिणेस सु. १५ किमी. वर प्रवरा नदीकाठी वसले आहे.\nताम्रपाषाणयुगीन अवशेषांकरिता येथील एक टेकाड प्रसिद्ध असून ६ मी. उंचीच्या या टेकाडात तीन भिन्न कालखंडांचे अवशेष सापडले. पहिल्या कालखंडात कर्नाटकातील ब्रह्मगिरी येथील मृत्पात्रांशी साम्य दर्शविणारी जाड करड्या रंगाची मातीची भांडी वापरात होती, असे आढळून आले. याच काळातील एका जाड रांजणावर पळणाऱ्या वाघांच्या आणि हरिणांच्या आकृत्या वैशिष्ट्यपूर्ण रीतीने रेखाटल्या आहेत. दुसऱ्या कालखंडातील मृत्पात्रे लालसर रंगाची असून त्यांवर काळ्या रंगाने नक्षीकाम केले आहे. भूमितिजन्य प्रतीकांबरोबर यांवर वेलपत्या व क्वचित प्राणीही रेखाटले आहेत. ही मृत्पात्रे पहिल्या कालखंडापेक्षा पातळ आहेत. तिसऱ्या व शेवटच्या कालखंडांतील मृत्पात्रे महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन वैशिष्ट्य असणाऱ्या जोर्वेवर्गातील असून पातळ भिंती, आकार, नक्षीकाम या सर्वांतच हे साम्य आहे. या तिन्ही कालखंडात घासलेल्या दगडी कुऱ्हाडी व छिलक्यांची (पाती) हत्यारे असली, तरी शेवटच्या कालखंडात गारगोटीची पाती जास्त आढळतात. दुसऱ्या कालखंडात तांब्याची कुऱ्हाडही मिळाली. याच काळातील शवघटकही मिळाले असून घटांच्या जमिनी चोपून, सारवून तयार केलेल्या आहेत. त्यांवर चुन्याचे सारवण घालीत. घरे गोल अथवा चौकोनी आखणीची होती. इतर अवशेषांत मातीच्या स्त्रीमूर्ती व बैल–कुत्रे यांच्या मूर्ती (खेळणी) या उल्लेखनीय आहेत. तिसऱ्या कालखंडात नदीच्या बाजूला उभारण्यात आलेला मातीचुन्याचा बांध हा इतरत्र आढळत नाही. इ. स. पू. पंधराशेपासून जवळपास एक हजार वर्षे यांदरम्यान येथे वस्ती होती. अगदी अलीकडे येथे तांब्याचा हत्ती, रथ अशा काही मूर्ती मिळाल्या आहेत. त्याही ताम्रपाषाणयुगीनच असाव्यात, असे काही अभ्यासक मानतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postदांताँ, झॉर्झ झाक\nरॉलिन्सन, सर हेन्‍री क्रेझिक\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://wordsofdpm.com/home/2018/12/29/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T16:02:46Z", "digest": "sha1:7MBZM5PFL6T2RXS4IACIHEARU6547DIQ", "length": 9096, "nlines": 123, "source_domain": "wordsofdpm.com", "title": "आपले विनीत : .... आणि समस्त माके (कुलकर्णी) परिवार - Words Of DPM", "raw_content": "\nआपले विनीत : …. आणि समस्त माके (कुलकर्णी) परिवार\nतीन वर्षांपूर्वी याच वेळी कार्यालयातून थकून भागून घरी येऊन घरच्या पाहुण्यांच्या चहापाणाची व्यवस्था पाहत होतो. लग्न मात्र अगदी साग्रसंगीत झालं. म्हणजे कसं… ते “साग्रसंगीत” म्हणवताना व्याही मंडळींकडून “थोडासा” त्रास झाला तरी लग्न व्यवस्थित झालं…मग छान…\n2015 चं अर्धं वर्षच मुळी लग्नाच्या तयारीत गेलं. निलिमा ताईचं लग्न म्हणजे एक जिवंत आठवण आहे. देवब्राम्हणापासून ते अगदी कार्यालयात सामान पोचवे पर्यंत सगळी कामं…त्यातही नवरीचा भाऊ म्हणजे सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र(अर्थात कामं सांगण्यासाठी)… थोडक्यात जरा शाब्दिक सफर करूया 29 डिसेंबर 2015 ची…\n26 डिसेंम्बर 2015 रोजी देवब्राम्हण. हळद लावण्यापासून ते चुडा भरणे व मुहूर्त पूजेपर्यंत अगदी उल्हासात. मामेभावंडं कधी माझ्या घरी येतात तर हाच तो मजेचा काळ. मला आठवतं… हल्दीस्नानाच्या वेळी माझा मुद्दाम हट्ट की हळदीची गाणी लावायची. त्यासाठी होम थिएटर विकत आणण्याची वेगळी करामत आणि दुसऱ्या दिवशी अंगणात सगळ्यांनी त्याच होम थिएटर वर “शांताबाई” (झिंगाट नव्हतं ना तेव्हा) लावून फेर धरून नाचण्याची आणखी गंमत… हे सगळं आजी – आजोबा पाहत होते…आणि दुसऱ्या नातीचं लग्न पाहतोय याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.\nलग्नात घालण्याच्या पेहरावासाठी मी जरा जास्तच खर्ची घातलं. म्हणजे लग्न निलिमाचं आहे की माझं हेच कळायला जागा नाही…😁\nसीमंतीपूजनाच्या रात्री फारसे सुखद अनुभव आले नाहीत. सरबराई करणं काय असतं ते मला त्या दिवशी कळलं. इथून पुढे कुणाची सरबराई करणार तर नाहीच….स्वतःच लग्न (कधी केलंच तर) कोर्ट मॅरेज करेन हे नक्की…\nवरातीत फारसा नाचण्याचा माहोल नसला तरी उत्साह भरपुर होता. आवर्जून मंगलाष्टक म्हणून मला माझ्या अल्पशा संगीत शिक्षणाचा अल्पसा परिचय देणं स्वाभाविक…😀\nलग्नात सर्वाधिक आकर्षण होतं ते रुखवताचं. रुखवतावर नवरीच्या सासरच्यांसाठी संदेश होता. तो आज ते पाळत असतीलच अशी माझी आशा आहे.\nबिदाई मध्ये रुकु ताईच्या लग्नात काही रडू आलं नाही. पण निलिमा स्वतःहून बिलगून अश्रू ढाळत असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं…पुन्हा त्याचे प्रवाह वाहू लागले…\nअसो…आज तीन वर्षे झाली. याचं फलित म्हणून “मामा” चा जप न सोडणारी भाची पण मिळाली. आता या लग्नाचं फलित सुखी आयुष्याच्या रूपाने निलिमा व निखीलराव दोघांनाही मिळो ही सदिच्छा….\nडंके की चोट पर कहेंगे वीर सावरकर\nमनाला चटका लावुन जाणारी एक्झीट….\nनाशिकच्या दहीपूल भागातील मार्केट मध्ये फणसाचे गरे खाताना मागून नीलिमा येते. होय मी माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींना नावाने हाक मारतो. तर नीलिमा म्हणते “काय रे, तुझ्या हिरोईन ला घ्यायचं का नाही काही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://darshaknews.co.in/page/2/", "date_download": "2022-12-09T15:05:09Z", "digest": "sha1:74MHB2EN3B3QEBNTT4CKBZ5OMAFSX332", "length": 17270, "nlines": 155, "source_domain": "darshaknews.co.in", "title": "darshak - Page 2 of 108 - World Wide News", "raw_content": "\nEye Camp: मानव सेवेतून केलेले कार्य पुण्यकर्मच : अनिल कटके\nEye Camp: अहमदनगर (प्रतिनिधी)-गेल्या 28 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे हे नागरदेवळे येथे छोट्याशा गावात मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करतात.ही कौतुकास्पद बाब आहे.जगात उपलब्धता असतानाही सेवा कार्य करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.परंतु जालिंदर बोरुडे हे दर महिन्याला दहा तारखेला शिबिराच्या आयोजन करतात. यामुळे अनेक वृद्धांसाठी ते प्रकाश देणारे आधारवड झाले आहेत.बोरुडे यांनी या मानव सेवेच्या कार्यातून …\nEye Camp: मानव सेवेतून केलेले कार्य पुण्यकर्मच : अनिल कटके Read More »\nAmhi Ahmednagarkar: “आम्ही अहमदनगरच्या”वतीने कर्तृत्ववान युवक गुणवंतांचा सत्कार\nAmhi Ahmednagarkar: सिनेनाट्य अभिनेते प्रकाश धोत्रेंसह साहित्य अकादमी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रा. डॉ. मोहम्मद आझ़म यांची उपस्थिती Amhi Ahmednagarkar: अहमदनगर (प्रतिनिधी) येथील ‘आम्ही अहमदनगर’ यांच्यावतीने कर्तृत्ववान युवक प्रणित संध्या दिपक मेढे आणि शंकर शिल्पा अभिजीत वाघ यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’मधील मुख्य कलाकार सिनेनाट्य अभिनेते प्रकाश धोत्रे यांच्या …\nAmhi Ahmednagarkar: “आम्ही अहमदनगरच्या”वतीने कर्तृत्ववान युवक गुणवंतांचा सत्कार Read More »\nSaiban: अंतराळ सफरीचा आनंद मिळतो साईबनमध्ये\nSaiban: अहमदनगर (प्रतिनिधी) -नगर शहरापासून जवळ असलेल्या एम.आय.डी.सी येथील साईबनमध्ये अंतराळ सफर हा अनोखा प्रोजेक्ट आहे.साईबन मध्ये एका मोठ्या शेडमध्ये प्रवेश केला कि समोर सर्व अंतराळ दिसते व आपण कोठे आहोत याचे भान विसरून येणारा प्रत्येक जण त्यामध्ये पाहण्यात व माहिती वाचण्यात रमून जातो या अंतराळ सफारीचे पूर्णतः नूतनीकरण करण्यात आले असून ते पाहण्यास पर्यटक …\nSaiban: अंतराळ सफरीचा आनंद मिळतो साईबनमध्ये Read More »\nAhmednagar Congress: शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून किरण काळेंचे मुंबईत उपोषण\nAhmednagar Congress: शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यांच्या फोटोंचे प्रदर्शन भरवणार अहमदनगर (प्रतिनिधी) : शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था आणि खड्डे या प्रश्नावरून शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे चांगलेच आक्रमक झाले आहेत. दि.३१ ऑक्टोबरला त्यांनी मंत्रालयात नगर विकासच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. नगर मनपा प्रशासन, आमदारांचे देखील वारंवार लक्ष वेधले होते. तरी प्रश्न सुटत …\nAhmednagar Congress: शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून किरण काळेंचे मुंबईत उपोषण Read More »\nMolana Azad: धर्मनिरपेक्षता विचारसरणीने काम करणारे मौलाना अब्दुल कलाम आझाद थोर स्वातंत्र्यसेनानी होते – किरण काळे\nMolana Azad: काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग आझाद यांचे स्मारक नगरमध्ये व्हावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार Molana Azad: अहमदनगर (प्रतिनिधी) : देशाचे पहिले शिक्षणमंत्री राहिलेल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद हे धर्मनिरपेक्षता विचारसरणीचे होते. महात्मा गांधी यांच्या बरोबर खिलाफत चळवळीच्या माध्यमातून संपर्कात आल्यानंतर ते गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले होते. मौलाना अब्दुल आझाद हे काँग्रेसचे मोठे नेते. आजही काँग्रेस …\nMolana Azad: धर्मनिरपेक्षता विचारसरणीने काम करणारे मौलाना अब्दुल कलाम आझाद थोर स्वातंत्र्यसेनानी होते – किरण काळे Read More »\nDeepawali Ank: प्रकाश कुलथे यांचा ‘वर्ल्ड सामना’ दिवाळी अंक खळखळून हसवत अंतर्मुख करणारा : प्राचार्य शेळके\nDeepawali Ank: श्रीरामपूर : मराठी भाषा, संस्कृती,माणूस आणि समाज यांना दिवाळी अंकाच्या वाचनातून आनंद, मनोरंजन आणि जीवनसंस्कार मिळतात, श्रीरामपूरसारख्या आधुनिक शहरात गेल्या ३० वर्षांपासून पत्रकार,संपादक प्रकाश कुलथे यांचा ‘वर्ल्ड सामना ‘दिवाळी अंक वाचकांना जसा खळखळून हसवतो तसा अंतर्मुख करतो असे मत ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी व्यक्त केले. येथील शिवाजीनगर भागात …\nDeepawali Ank: प्रकाश कुलथे यांचा ‘वर्ल्ड सामना’ दिवाळी अंक खळखळून हसवत अंतर्मुख करणारा : प्राचार्य शेळके Read More »\nWard No 2: सरकार बदलले तरी विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही – आ. संग्राम जगताप\nWard No 2: भगवान बाबा चौक रस्ता कॉक्रीटीकरणाचा शुभारंभ Ward No 2: अहमदनगर (प्रतिनिधी) – राजकारणात निवडणुकीमध्ये एकमेकांवर टिका करणे, विरोध दर्शविणे हे सुरुच असते. ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले, त्यांच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करणे, प्रत्येक लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारने धोरणात्मक विकास कामांना आघाडी सरकारच्या काळात मंजूरी देऊन कामे सुरु झाली. …\nWard No 2: सरकार बदलले तरी विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही – आ. संग्राम जगताप Read More »\nDrawing Competition: रोटरी क्लबच्यावतीने चित्रकला स्पर्धा\nDrawing Competition: रोटरी क्लब आनंदधामच्यावतीने दि.13 रोजी बालदिन निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन Drawing Competition: अहमदनगर (प्रतिनिधी) – येथील रोटरी क्लब आनंदधामच्यावतीने बालदिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत आनंदधाम, आनंदऋषी मार्ग, नगर तसेच आनंद विद्यालय, गुलमोहर रोड शाळेच्या प्रांगणात सकाळी 8 ते 11 यावेळेत …\nDrawing Competition: रोटरी क्लबच्यावतीने चित्रकला स्पर्धा Read More »\nPrakashan: एन.टीव्ही.च्या दिपावली विशेषांकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन\nPrakashan: ना.दिपक केसरकर, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून कौतुक Prakashan: मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्राची आग्रगण्या व्रत्तवाहिनी, जनमानसाचा प्रतिबिंब म्हणून ओळखली जाणारी मराठी वृत्तवाहिनी एन. टीव्ही न्यूज मराठीच्या दीपावली विशेषांक 2022 चा ‘वास्तव-दी रिऍलिटी’ या अंकाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री आ.बच्चू कडू यांच्या हस्ते मोठ्या थाटात मंत्रालयात प्रकाशन संपन्न …\nPrakashan: एन.टीव्ही.च्या दिपावली विशेषांकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन Read More »\nMolana Azad: मौलाना आझाद यांनी शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून अंमलात आणले – फरहाना सय्यद\nMolana Azad: मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीत अभिवादन Molana Azad: अहमदनगर (प्रतिनिधी) – भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली …\nMolana Azad: मौलाना आझाद यांनी शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून अंमलात आणले – फरहाना सय्यद Read More »\nEye Camp: नागरदेवळे येथे दि.10 रोजी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर\nDatta Jayanti: दत्त जयंती निमित्त शहरातुन भव्य पालखी मिरवणुक\nAhmednagar College: अहमदनगर महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी शिबिराची उत्साहात सुरुवात\nDatta Jayanti: तपोवन केंद्र स्वामी समर्थ मंदिरात दिंडोरी प्रणित दत्त जयंती साजरी\nMaharashtra: पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://khetigaadi.com/compare-tractor/new-holland-4710-4-wd-and-new-holland-3600-tx-heritage-edition-4wd/mr", "date_download": "2022-12-09T15:22:16Z", "digest": "sha1:PVKOIV2XSOYMIBGCNHXQH2MQX65OHUQQ", "length": 8302, "nlines": 236, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Compare Tractor in India: Comparison New Holland 3600 TX Heritage Edition 4WD vs New Holland 4710 4 WD", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nनवीन हार्वेस्टर वापरलेले हार्वेस्टर\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nविस्तृत ट्रॅक्टरची तुलना करा\nट्रैक्टर संबंधी जानकारी के लिए फॉर्म भरे\nपुढे जाऊन आपण खेतीगाडीला स्पष्टपणे सहमती देता नियम आणि अटी आणि गोपनीयता धोरण\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://marathitkahitri.com/bakri-eid-wishes-in-marathi/", "date_download": "2022-12-09T17:14:37Z", "digest": "sha1:PORLSJFBJYXO542IWGYYO5CHXOTDWLQ7", "length": 25738, "nlines": 181, "source_domain": "marathitkahitri.com", "title": "बकरी ईद शुभेच्छा २०२२ Bakri Eid Wishes in Marathi - Marathit kahitri", "raw_content": "\nबकरी ईद च्या दिवसासाठी जगभरातील मुस्लिम तयारी करत आहेत. बकरी ईद, बकरीद आणि ईद-अल-अधा हे सर्व ‘बळीचा पर्व’ म्हणून ओळखले जातात आणि ईद-अल-अजहा, ईद-कुरबान किंवा कुरबान बायारामी म्हणूनही ओळखले जातात. रमजान ईद नंतर, जो रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटी होतो जेथे मुस्लिम संपूर्ण महिना प्रार्थना आणि उपवासामध्ये घालवतात, बकरी ईद हा जगातील मुस्लिमांद्वारे साजरा होणारा दुसरा सर्वात मोठा इस्लामिक उत्सव आहे. आज आम्ही या लेखात Bakri Eid Wishes in Marathi बकरी ईद शुभेच्छा घेऊन आलो आहोत. आपल्या प्रियजनांना या अभिवादनांसह ईदच्या शुभेच्छा द्या.\nबकरी ईद शुभेच्छा २०२२\nईद मुबारक शुभेच्छा आणि संदेश Eid Mubarak Wishes and Messages\nबकरी ईद शुभेच्छा २०२२\nहज कालावधी संपला आणि संदेष्टा इब्राहिमने आपल्या मुलाची देवासाठी बलिदान देण्याची तयारी दर्शविली, ज्याचा त्याने शेवटी मुक्तता केली, आणि देव पिता व पुत्र दोघांवरही खूष झाला.\n‘ईद-अल-अधा’ हा हज येथील यात्रेकरू आणि जगभरातील मुस्लिमांनी केलेल्या त्यागाचा उत्सव आहे. ही ईश्वराची उपासना आणि आज्ञाधारक कृत्य आहे आणि हे संदेष्टे इब्राहिम आपल्या मुलाची देवासाठी बलिदान देण्यास तयार होते हे मुसलमानांना आठवते.\nत्यादिवशीच ईदची नमाज बाहेर घालवली जाते, हवामान परवानगी दिले जाते, नाहीतर मोठ्या मशिदींमध्ये शक्य तितक्या मुसलमानांना एकाच ठिकाणी जमवण्यासाठी.\nसंपूर्ण जगातील हजारो शहरे आणि खेडे असल्यास हे शेकडो ठिकाणी होते. ‘ईद अल-फितर’ साठी केल्याप्रमाणे इमाम प्रार्थनेनंतर खुताबा देतो\nयावर्षी, बकरीद, बकरी ईद, ईद-अल-अधा, 09 जुलै रोजी शनिवारी सुरू होईल आणि 10 जुलै रविवारी संध्याकाळपर्यंत सुरू राहणार आहे.\nमाझी इच्छा आहे की तुमचे आयुष्य बिर्याण्याइतके मसालेदार आणि खीरसारखे गोड असेल. ईद मुबारक\nही ईद तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आनंद देवो अल्लाहचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव तुमच्या सोबत राहो ईद मुबारक.\nजेव्हा मी माझ्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा मी नेहमीच त्यांना माझ्या प्रार्थनेत आठवते.\nअल्लाहचे आशीर्वाद नेहमीच आपल्या आणि आपल्या प्रियजनांबरोबर असतील. तुम्हाला ईद मुबारक\nया ईदवर मी तुम्हाला व तुमच्या कुटूंबाला अल्लाहचा आशीर्वाद व दयाळूपणा वाटतो. ईद मुबारक\nप्रियजनांबरोबर प्रार्थना करणे, प्रेम करणे, स्मित करणे,\nकाळजी घेणे आणि आनंदोत्सव साजरा करण्याचा\nआणि अल्लाहची दयाळूपणा लक्षात ठेवण्याचा आजचा दिवस आहे. ईद मुबारक\nमी तुम्हाला अल्लाहच्या आशीर्वादाची शुभेच्छा देतो\nआणि तुमच्या सर्व अडथळ्यांचा लवकरच नाश होईल यासाठी प्रार्थना करतो.\nतुम्हाला आणि तुमच्या परिवारास ईदच्या हार्दिक शुभेच्छा\nहा ईद-अल-अधा, अल्लाहच्या आशीर्वादाने तुमचे जीवन उजळेल आणि ही आनंद,\nशांती, आनंद आणि यश मिळेल अशी आशा आहे. ईद मुबारक\nआपण आज माझ्या प्रार्थनेत असाल.\nअल्लाह तुम्हाला आशीर्वाद देईल. ईद मुबारक\nही ईद, मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा पाठवत आहे.\nमला तुमच्या प्रार्थनेत ठेवा.\nअल्लाहवरील तुमची भक्ती आणि श्रद्धा कायम राहील. Happy Eid\n हा पवित्र प्रसंग केवळ प्रेम आणि आनंदाने वेढला गेला पाहिजे अशी आमची इच्छा आहे ईदचा दिवस आनंददायी जावो\nमी अल्ला ला प्रार्थना करतो की त्याने तुमचे सर्व आयुष्य प्रेमाने आणि भरभराटीने भरावे. ईद मुबारक.\nआशा आहे की आपणा सर्वांची यावर्षी उत्कृष्ट पण सुरक्षित ईद असेल. ईद भरपूर आणि बरेच आनंद आणेल. ईद अल-फितर मुबारक.\nअल्लाह त्याच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने आपल्या जीवनाची भरभराट करो. ईदचा एक खूप आनंददायी दिवस आपण आणि आपल्या परिवारासाठी शुभेच्छा.\nआपल्या जवल नसलेल्या गोष्टींबद्दल काळजी करू नका. अल्लाह ला सर्वात चांगले माहित आहे. यावर्षी आपल्या प्रियजनांबरोबर ईदच्या दिवसाचा आनंद घ्या.\nईद मुबारक तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला स्वादिष्ट पकवान खा, आपल्या नवीन कपड्यांचा आनंद घ्या आणि आपल्या प्रियजनांबरोबर आनंददायक वेळ घ्या\nमी अशी प्रार्थना करतो की तुमचा प्रत्येक दिवस आनंद, हास्य आणि आनंदांनी परिपूर्ण असावा. तुम्हाला आणि तुमच्या परिवारास ईद मुबारक.\nअल्लाहचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद नेहमी आपल्या बरोबर असतील. आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक ईद मुबारक हार्दिक शुभेच्छा.\nअल्लाह आपली अंतःकरणे जबरदस्त बनवतात, आपला मार्ग वेगवान करतात आणि आपले दीन बळकट करतात अशी दु: खे दूर करा. ईद मुबारक.\nईद मुबारक तुम्हाला आणि तुमच्या परिवारास, माझा प्रिय मित्र. तो सुख आणि समृद्धीचा दरवाजा उघडू शकेल. चला ईदच्या या प्रसंगी जगाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करुया आणि सर्वशक्तिमान देवाची करुणा प्रार्थना करूया.\nअल्लाह आणि त्याचे देवदूत प्रत्येकाला आशीर्वाद पाठवतील आणि सर्व वाईट गोष्टींपासून वाचवतिल. ईद मुबारक सर्वांना.\nईद आपल्या अंतःकरणातील इच्छेस वास्तविकतेत रुप देईल आणि आपल्यावर औचित्याचा प्रकाश चमकवेल. आमच्या कुटुंबियांकडून ईद मुबारक.\nया ईदवर आपल्या आयुष्यातील चांगुलपणा आणि आनंद बहुगुणित होऊ शकेल. अल्लाह आपली चांगली कामे मान्य करील आणि आपल्या पापांची क्षमा करील. तुम्हाला आणि तुमच्या परिवारास ईद मुबारक l.\nतुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ईदची खूप खूप शुभेच्छा. आम्ही आशा करतो आणि प्रार्थना करतो की ही ईद आपल्या प्रत्येकासाठी आनंद, आनंद आणि आशीर्वादांचे गठ्ठा देईल.\nईद मुबारक. सर्वशक्तिमान अल्लाह या संकटात आम्हाला सुरक्षित आणि निरोगी ठेवो. मी अल्लाचा आभारी आहे कारण माझ्या आयुष्यात मी ज्या लोकांना सर्वाधिक प्रेम करतो आणि काळजी घेतो अशा लोकांबरोबर राहण्यासाठी त्याने वर्षामध्ये दोन आश्चर्यकारक दिवसांचे आशीर्वाद दिले\nप्रिय आई आणि वडील, तुमच्यासारख्या पालकांसह दिवस घालवायला मला खूप भाग्य वाटते. आपण कारण आहे की प्रत्येक ईदचा दिवस मी स्वर्गात घालवल्यासारखे वाटतो. तुम्हाला ईद मुबारक\nआपणा सर्वांना ईद मुबारक. आपण आपल्या स्वतःच्या आभाने आपण आपले घर सुंदर बनविता आणि मला आशा आहे की अल्लाह आम्हाला नेहमीच आनंदी एकत्र ठेवेल.\nएकत्र आनंदात आनंद घेण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचे बंधन घट्ट करण्यासाठी ईद हा एक उत्तम प्रसंग आहे. आपणा सर्वांना ईद मुबारक\nया ईदच्या दिवशी जरी मी तुझ्याबरोबर नसलो तरीसुद्धा सर्व सुख आणि आनंद सामायिक करण्यासाठी माझे हृदय नेहमीच आपल्याबरोबर आहे हे आपण जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. या ईदचा पुरेपूर आनंद घ्या.\n हा पवित्र दिवस आपल्या सर्वांना प्रकाशाच्या मार्गाकडे घेऊन यावे आणि आपल्या अंतःकरणाचे अंधकार दूर करु शकेल. ईदचा दिवस शुभेच्छा\nचंद्रकोर, सुंदर नवीन पोशाख आणि नक्कीच सर्व मधुर पदार्थांचे स्वागत करण्यास सज्ज व्हा. माझ्या प्रेमळ कुटुंबास ईद मुबारक मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो\nईद मुबारक शुभेच्छा आणि संदेश Eid Mubarak Wishes and Messages\nमला आशा आहे की या ईदमुळे तुमचे मन व आत्मा अल्लाहप्रती प्रेम आणि विश्वास वाढवेल.\nमला आशा आहे की अल्लाहचे आशीर्वाद तुमच्याबरोबर सदासर्वकाळ असतील. आनंदी ईद\nईद-अल-अधाच्या निमित्ताने मी तुम्हाला माझ्या शुभेच्छा पाठवते\nया ईदमध्ये आपण परिवारासह आणि मित्रांद्वारे शेजार असाल. अल्लाह सर्वांसाठी आहे. ईद मुबारक\nजोपर्यंत आपल्या मनात अल्ला आहे तोपर्यंत आपण यशस्वी व्हाल. आनंदी ईद\nमाझी शांती आणि आनंद आपल्या जीवनाला आलिंगन देते\nआणि या धन्य दिन आणि नेहमीच आनंदी रहा. आमेन\nईद अल अधा मुबारक\nईद अल अधाच्या दिवशी आपल्या बलिदानाचे कौतुक व्हावे\nआणि आपल्या प्रार्थनेचे उत्तर सर्वशक्तिमान देवो अशी प्रार्थना करुन.\nईद अल अधाच्या शुभेच्छा\nअल्लाहचे आशीर्वाद आज आणि सदैव आपल्याबरोबर असतील.\nईद अल अधा मुबारक\nअल्लाहचा दिव्य आशीर्वाद तुम्हाला ईद-अल-अधा आणि सदासर्वकाळ आशा,\nविश्वास आणि आनंद देईल.\nअल्लाह हू अकबर, अल्लाह हू अकबर, अल्लाह हू अकबर.\nअल्लाह तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो आणि तुमची इच्छा पूर्ण होवो.\nज्याला आपल्या प्रभूला भेटायचे आहे,\nत्याने चांगली कामे केली पाहिजेत आणि कोणालाही आपल्या प्रभूच्या उपासनेत भाग घेऊ नये.\nमाझा अल्ला, माझा प्रभु तुझ्यावर माझा विश्वास आहे. तेथे हालचाल करणारा प्राणी नाही,\nपरंतु त्याच्याकडे त्याच्या डोकावण्यासारखे आहे. खरोखर माझा प्रभु सरळ मार्गावर आहे.\nएका निर्दोष व्यक्तीचा जीव घेणे म्हणजे संपूर्ण मानवजातीला मारण्यासारखे आहे.\nआणि एका माणसाचे आयुष्य वाचवणे म्हणजे संपूर्ण मानवजातीचे रक्षण करणे.\nजे तुम्ही विश्वास धरता पूर्णपणे शांतता इस्लाम मध्ये प्रवेश करा.\nसैतानाच्या पावलांवर जाऊ नका. तो आपला पूर्णपणे शत्रू आहे.\nतो एकच देव आहे. निर्माता, आरंभकर्ता, त्याची सर्वात सुंदर नावे आहेत.\nस्वर्गात आणि पृथ्वीवरील सर्व काही त्याचे गौरव करणे आहे. तो सर्वशक्तिमान आणि सर्वात बुद्धिमान आहे.\nया प्रसंगी अल्लाह तुमच्या आयुष्यात आनंदाने,\nप्रेमाने तुमचे अंतःकरण, आपला आत्मा अध्यात्माने आणि तुमचे मन शहाणपणाने भरून येईल.\nआपल्या सभोवताल ईदची जादू वाटू द्या आणि देवाची कृपा नेहमी आपल्याकडे असते हे जाणून घ्या.\nआपणास नेहमीच प्रेम आणि काळजी असते.\nबुहा ईद-उल-अधा, अल्लाहच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात उजळेल आणि ही आनंद, शांती,\nआनंद आणि यशस्वीतेने भरली पाहिजे अशी माझी इच्छा आहे.\nआपल्या सभोवताल ईदची जादू वाटू द्या आणि देवाची कृपा नेहमी आपल्याकडे असते हे जाणून घ्या.\nआपणास नेहमीच प्रेम आणि काळजी असते.\nईदच्या या शुभ मुहूर्तावर आपणास आणि आपल्या कुटूंबाला आनंद,\nआनंद, शांती आणि समृद्धीची हार्दिक शुभेच्छा\nआम्ही आशा करतो की आपण या बकरी ईद शुभेच्छा Bakri eid wishes in marathi आवडले असेल. आपणास हे खरोखरच आवडले असेल तर ते आपल्या मित्रांसह सामायिक करण्यास विसरू नका. व तुम्हाला हे ईद मुबारक शुभेच्छा आणि संदेश Eid Mubarak Wishes and Messages कसे वाटले ते अम्हाला comment box मध्ये कळवा.\nमारुती स्तोत्र मराठी Maruti Stotra in Marathi\nDussehra Wishes in Marathi दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी 2022\nDussehra Wishes in Marathi दसरा Dussehra हा हिंदूंच्या महत्वाच्या सणांपैकी एक आहे जो ...\nNavratri Wishes Marathi नवरात्री उत्सव शुभेच्छा मराठी\nNavratri Wishes Marathi आजपासून नवरात्री सुरु होणार आहे आणि आपण नक्कीच दुर्गा देवीच्या ...\nगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा Ganesh Chaturthi Shubhechha in Marathi\nगणेश चतुर्थी हा देशातील सर्वात मोठ्या हिंदू सणांपैकी एक आहे. हा सण देशभरात ...\nहरतालिका पूजा संपूर्ण माहिती Hartalika Puja in Marathi\nहरतालिका पूजा Hartalika Puja in Marathi पावसाळामध्ये हिरवळ साजरी केल्यानंतर आता भाद्रपद महिन्यात ...\nRaksha bandhan quotes in marathi रक्षाबंधन भाऊ बहिनी मध्ये असलेल्या बंधनाची शुद्धता आणि ...\nगुरु पौर्णिमा हा सण हिंदु, जैन आणि बौद्ध हे गुरु आणि शिक्षकांच्या सन्मानार्थ ...\nहोळीच्या शुभेच्छा मराठी – संदेश, इमेज, होळी सणाची माहिती\nहोळीच्या शुभेच्छा मराठी – संदेश, इमेज, होळी सणाची माहिती\nघरी बसून ऑनलाइन पैसे कसे कमवायचे Earn Online Money at home\nश्री महालक्ष्मी स्तोत्र मराठी Mahalaxmi Stotra in Marathi\nरामरक्षा स्तोत्र मराठी Ramraksha Stotra Marathi\nDussehra Wishes in Marathi दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/media-50857689", "date_download": "2022-12-09T16:48:44Z", "digest": "sha1:3YZWYSMCAETQ7VLD64NBRRRSFZBHMAEB", "length": 5957, "nlines": 67, "source_domain": "www.bbc.com", "title": "CAA: का धास्तावले आहेत पश्चिम बंगालचे मुस्लीम? - BBC News मराठी", "raw_content": "\nCAA: का धास्तावले आहेत पश्चिम बंगालचे मुस्लीम\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nCAA: का धास्तावले आहेत पश्चिम बंगालचे मुस्लीम\nएनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा या दोन्हीमुळे पश्चिम बंगालमधले मुस्लीम अल्पसंख्यांक लोक धास्तावले.\nया दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी झाल्यास आपण बंदिवासात टाकले जाऊ किंवा देशाबाहेर फेकले जाऊ अशी भीती त्यांना वाटतेय.\nअसं होऊ नये म्हणून ते कागदपत्र जमवण्याची धावपळ करत आहेत.\nया लोकांच्या परिस्थितीचा आढावा बीबीसीचे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छार्रा यांनी घेतला आहे.\nजामिया आंदोलनाचा 'चेहरा' बनलेल्या विद्यार्थिनी\n'बंगालमध्ये राहायचं असेल तर बंगाली आलीच पाहिजे'\nहिंदू, शीख, बुद्ध, जैनांना NRCमुळे देश सोडावा लागणार नाही: अमित शहा\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nव्हीडिओ, मासिक पाळी: PCOD म्हणजे नक्की काय\nव्हीडिओ, पाहा व्हीडिओ : 'ओपन आणि रिझर्व्ह्ड कॅटेगरी असतात हे कॉलेजमध्ये गेल्यावर कळलं', वेळ 2,14\nव्हीडिओ, मुंबईतल्या सेक्स वर्कर महिलांच्या मुलींची यशोगाथा, वेळ 2,22\nव्हीडिओ, उदारीकरण म्हणजे काय त्याने भारताचा फायदा झाला की तोटा त्याने भारताचा फायदा झाला की तोटा सोपी गोष्ट 388, वेळ 5,44\nव्हीडिओ, ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाच्या कर्करोगाची 12 लक्षणं, वेळ 1,08\nव्हीडिओ, जागतिक हवामान बदल - उकाड्याशी लढण्यासाठी लोकांनी शोधले हे देशी उपाय..., वेळ 14,42\nव्हीडिओ, Bisexual : समलिंगींमध्ये बायसेक्शुअल्सबाबत भेदभाव का\nव्हीडिओ, BBC INNOVATORS : मलमूत्रापासून शुद्ध पाणी आणि सार्वजनिक संडासांची देखभाल\nव्हीडिओ, पाहा व्हीडिओ : बिब्बे फोडणाऱ्या महिला कामगारांसाठी रोजगारच ठरतोय घातक, वेळ 1,49\nव्हीडिओ, रशियाच्या मिसाईल हल्ल्यांविरोधात युक्रेनचा आकाशात गनिमी कावा, वेळ 2,38\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/03/Amol-Mitkaris-criticism-on-Gopichand-Padalkar.html", "date_download": "2022-12-09T17:17:00Z", "digest": "sha1:JIMWRSPG2RHHYMCROJ4MTYME3WTCEPRH", "length": 10428, "nlines": 128, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "गोपीचंद पडळकर यांच्यावर अमोल मिटकरी यांचा हल्लाबोल म्हणाले.......", "raw_content": "\nHomeराजकीयगोपीचंद पडळकर यांच्यावर अमोल मिटकरी यांचा हल्लाबोल म्हणाले.......\nगोपीचंद पडळकर यांच्यावर अमोल मिटकरी यांचा हल्लाबोल म्हणाले.......\nअमरावती : गोपीचंद पडळकर यांचा बोलविता धनी दुसरा तिसरा कोणी नसून भाजप आणि देवेंद्र फडणवीस आहे. माझा स्पष्ट आरोप आहे आणि ते वास्तव आहे, असा घणाघात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. गोपीचंद पडळकर ही व्यक्ती नाही ती एक प्रवृत्ती आहे. गोपीचंद पडळकर यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे हे शोधले पाहिजे. एकतर हे देवेंद्र फडवणीस यांचा इशाऱ्यावर चालले आहेत. नाहीतर ते शांतपणे ऐकत आहे. ज्या व्यक्तीने विधिमंडळात माझ्यावर किती गुन्हे आहे, याची जाहीर कबुली दिली. ज्या व्यक्तीवर 90 हजारांची सोनसाखळी चोरण्यासारखे गंभीर गुन्हे आहे. अशी व्यक्ती जर चोरून-लपून अहिल्याबाईंच्या शिल्पाचा अनावरण करत असेल तर ते चुकीचे आहे, असेही मिटकरी म्हणाले. राज्यांमध्ये उच्छाद मांडणाऱ्या लोकांचा बंदोबस्त केल्याचा इतिहास आहे. अहिल्याबाईंचा इतिहास आहे. उच्छाद मांडणाऱ्या सूरजमल जाटांचा त्यांनी बंदोबस्त केला. आज अहिल्याबाई असत्या असा उच्छाद मांडणाऱ्याचा अहिल्याबाईनी बंदोबस्त केला असता, असेही ते म्हणाले.\nशरद पवारांचे जे धोरण होते हे वाचायला आणि कळायला यांना फार वेळ लागणार आहे. मी देवेंद्रजींना सांगतो. आमचा विरोध त्या व्यक्तीला नाही प्रवृत्तीला आहे. पंतप्रधान शरद पवारांना मानतात. त्या शरद पवारांना विरोध करण्यासाठी फक्त पडळकर यांना आमदारकी दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी आमदारकी कल्याणासाठी लावावी फालतू स्टंटबाजी करू नये. स्वतःच्या गाडीवर दगडफेक करून घ्यायची ही व्यक्ती नाही प्रवृत्ती आहे. अशा टोपीचंदनला जनता भीक घालत नाही. पवार साहेबांवर टीका केली की मीडियात स्थान मिळते, त्यासाठी पडळकर हे हपापलेले आहेत.\n2 एप्रिलला उद्घाटन होणार आहे. शरद पवार उद्घाटन करणार आहे. अहिल्याबाईंचा आदर्श आमच्यासाठी आहे. जेव्हा सावित्रीबाई ज्योतिबाचा अपमान होतो तेव्हा कोणी बोलत नाही. आता यांना पुळका यायला लागला का गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना अडवण्याचा प्रयत्न करू नये. सांगली महानगरपालिकेने रीतसर त्यांना बोलावलेले आहे. गोपीचंद पडळकर यांचा बोलविता धनी दुसरा तिसरा कोणी नसून भाजप आणि देवेंद्र फडणवीस आहे. माझा स्पष्ट आरोप आहे आणि ते वास्तव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर बेकायदेशीर नोटीस देऊन खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही शांत राहू असे नाही. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था आहे. असे हि ते म्हणाले.\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nखरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्न\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/13202/", "date_download": "2022-12-09T16:17:32Z", "digest": "sha1:33Q446PAALY7UGYUNJLPU67L74U26IWF", "length": 8407, "nlines": 181, "source_domain": "dmedia24.com", "title": "75 वा स्वातंत्रदिन अमृत महोत्सवाचे औचित साधून रांगोळी आर्टिस्ट साकारली रांगोळी", "raw_content": "\n75 वा स्वातंत्रदिन अमृत महोत्सवाचे औचित साधून रांगोळी आर्टिस्ट साकारली रांगोळी\n75 वा स्वातंत्रदिन अमृत महोत्सवाचे औचित साधून रांगोळी आर्टिस्ट साकारली रांगोळी\nबेळगाव:75 वा स्वातंत्रदिन अमृत महोत्सवाचे औचित साधून रांगोळी आर्टिस्ट अजित महादेव औरवाडकर यांनी लोकमान्य टिळक, स्वातंत्र वीर सावरकर व महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटून बाजूला 75 पणती (दिव्यंची) आरास केली.सदर रांगोळी 3 फूट बाय 6 फूट आकाराची आहे.\nसदर रांगोळी रेखटण्यासाठी 21 तासांचा कालावधी लागला आहे.\nरांगोळीसाठी लेक कलर चा वापर केला आहे. सदर रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ नाझर कॅंप, वडगाव .बेळगाव येथे प्रदर्शन ता.20 पर्यंत, सकाळी 8 ते सांयकाळी 8 पहावयास खुले आहे.\nबेळगावच्या घटनेनंतर संभाजी राजे आक्रमक : अन्यथा मला बेळगावला यावं लागेल\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात ऑनलाइन बैठक संपन्न\nमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची गोष्ट\nहिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी निपाणी येथे 27 नोव्हेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभा – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती\nअभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिली सीमाप्रश्ना संदर्भात माहिती\nबागायत खात्यातर्फे फळे आणि फुलांचे प्रदर्शन\n*हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधाला यश; हिंदुद्वेषी हास्यकलाकार वीर दास आणि मुनव्वर फारूकी यांचे मुंबईतील कार्यक्रम रहित \nयामार्गावर धावणार विशेष रेल्वे गाड्या\nसार्वजनिक गणेशोत्सवावरील कडक निर्बंध हटवा:निवडणूक सुद्धा पुढे ढकलण्यात याव्यात\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://marathihealthblog.com/mental-health/post-15-08-02/", "date_download": "2022-12-09T16:02:38Z", "digest": "sha1:VMPHOL2CPAKHBG3HQVIS43QJVSKWYEK6", "length": 18580, "nlines": 202, "source_domain": "marathihealthblog.com", "title": "हा मिनिटभराचा व्यायाम तुमच्या मेंदूतील 'घाण' साफ करेल, विश्वास बसत नसेल तर करून पहा.", "raw_content": "\nहा मिनिटभराचा व्यायाम तुमच्या मेंदूतील ‘घाण’ साफ करेल, विश्वास बसत नसेल तर करून पहा.\nजेव्हा केव्हा तुम्हाला तुमच्या कामात जास्त ताण वाटत असेल तेव्हा तुम्ही हा 2 मिनिटांचा श्वास घेण्याचा व्यायाम करू शकता. चिंता, तणाव आणि नैराश्य या सर्व अशा मानसिक स्थिती आहेत, ज्याचा प्रत्येक मनुष्याला कधी ना कधी सामना करावा लागतो. पण दैनंदिन जीवनातील घटनांपासून प्रेरणा घेतल्यास ते सामान्य आहे; मग तुम्ही सोप्या व्यायामाच्या मदतीने ते नियंत्रित करू शकता.\nतुम्ही चिंता, तणाव आणि नैराश्याचा विचार करायला लागलात की तुमच्या मेंदूमध्ये जमा होणारी ‘मनाची घाण’ स्वच्छ करणे आवश्यक आहे. मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, सध्या घरातून सुरू असलेल्या कामामुळे किंवा अचानक झालेल्या बदलांमुळे चिंता, तणाव आणि नैराश्य यासारख्या समस्या लोकांना सतावत आहेत.\nवारंवार ऑनलाइन मीटिंग, कॉल आणि कॉन्फरन्सच्या वेळापत्रकात सामान्य झाल्या आहेत. ह्या सगळ्यातून विश्रांती घेण्यासाठी आणि पुन्हा फोकस वाढवण्यासाठी विश्रांतीची गरज आहे. जेव्हा तुम्ही विश्रांतीशिवाय काम करता, तेव्हा तुम्हाला दिवसाच्या शेवटी खूप थकवा आणि तणाव जाणवतो.\nअशा परिस्थितीत 2 मिनिटांचा श्वासोच्छवासाचा व्यायाम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो, तुम्ही ते सहज करू शकता. कुठेही आणि केव्हाही करू शकता. हे तुम्हाला तुमचं मन पुन्हा ताजं तवानं करायला आणि पुन्हा उत्साही बनवायला मदत करेल.\nतुमच्या नित्यक्रमात 2 मिनिटांचा व्यायाम केलात तर तणाव कमी होण्यात, एकाग्रता सुधारण्यास आणि तुमची उत्पादकता वाढविण्यात मदत होऊ शकते. सरला म्हणते की तुम्ही तुमच्या कामाच्या कडक वेळापत्रकात त्याचा समावेश करा आणि परिणाम पहा.\nश्वासोच्छवासाचे व्यायाम कसे करावेत\nयासाठी तुम्ही तुमच्या कामाच्या वेळी खुर्चीवरच सामान्य स्थितीत बसून हे करू शकता.\nयामध्ये तुम्हाला दीर्घ श्वास घ्यावा लागेल.\nश्वास घ्या, थांबा आणि सोडा\nहे 10 वेळा पुन्हा करा.\nदीर्घ श्वासोच्छ्वास तणाव कमी करण्यास किंवा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकतो आणि तणावग्रस्त स्नायूंना आराम देऊ शकतो. दीर्घ श्वास घेतल्याने डायाफ्रामचे कार्य पुनर्संचयित करण्यात आणि फुफ्फुसाची क्षमता वाढण्यास मदत होते. केवळ विश्रांती घेतानाच नव्हे तर कोणत्याही कामाआधी दिर्घ श्वास घेऊन सुरु करु शकता.\nसुरूवात करा आणि फक्त पुनरावृत्ती वाढवा. जेव्हा तुम्हाला व्यायाम सहज करता येईल आणि तुम्हाला श्वास घेण्यात कोणतीही अडचण येत नाही तेव्हाच पुढच्या टप्प्यावर जा.\nतुमच्या पाठीवर झोपा आणि दीर्घ श्वास घ्या\nगुडघे वाकवा जेणेकरून पायाचे तळवे पलंगावर विसावतील.\nहात आपल्या पोटावर ठेवा किंवा पोटाच्या बाजूला ठेवा.\nआपले ओठ बंद करा.\nजीभ तोंडाच्या वरच्या टाळूवर ठेवा.\nआपले हात जिथे आहेत तिथे हवा खाली ओटीपोटात ड्रॅग करा.\nश्वासासोबत बोटे ताणण्याचा प्रयत्न करा.\nनाकातून श्वास हळूहळू बाहेर काढा.\nएका मिनिटासाठी दीर्घ श्वासात पुनरावृत्ती करा.\nपोटावर झोपा आणि दीर्घ श्वास घ्या\nडोके आपल्या हातावर ठेवा.\nयामुळे दीर्घ श्वास घेणे सोपे होईल.\nआपले ओठ बंद करा.\nजीभ तोंडाच्या वरच्या टाळूवर ठेवा.\nनाकातून श्वास घ्या आणि हवा आपल्या पोटात खेचून घ्या.\nतुमच्या abs वर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.\nश्वास घेताना, पोट पलंगावर दाबत आहे असे वाटते.\nआपल्या नाकातून हळूहळू श्वास सोडा.\nएका मिनिटासाठी दीर्घ श्वासात पुनरावृत्ती करा.\nखाली बसा आणि दीर्घ श्वास घ्या\nबेडच्या काठावर किंवा मजबूत खुर्चीवर सरळ बसा.\nपोटाच्या बाजूला हात ठेवा.\nजीभ तोंडाच्या वरच्या टाळूवर ठेवा.\nआपल्या नाकातून श्वास घ्या.\nआपले हात जेथे आहेत तेथे आपल्या पोटातील हवा खाली काढा.\nआपल्या श्वासासोबत बोटे ताणण्याचा प्रयत्न करा.\nआपल्या नाकातून हळूहळू श्वास सोडा.\nएका मिनिटासाठी दीर्घ श्वासांची पुनरावृत्ती करा.\nउभे राहा आणि दीर्घ श्वास घ्या\nसरळ उभे राहा आणि पोटाच्या आजूबाजूला हात ठेवा.\nआपले ओठ बंद करा.\nजीभ तोंडाच्या वरच्या टाळूवर ठेवा.\nआपले हात जिथे आहेत तिथे हवा खाली ओटीपोटात ड्रॅग करा.\nश्वासासोबत बोटे ताणण्याचा प्रयत्न करा.\nआपल्या नाकातून हळू हळू श्वास घ्या.\nएका मिनिटासाठी दीर्घ श्वासांची पुनरावृत्ती करा.\nभ्रामरी प्राणायाम करा (गुणगुणणे)\nभ्रामरी प्राणायाम श्वास सोडताना शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. नायट्रिक ऑक्साईड मज्जातंतूंच्या प्लॅस्टिकिटीमध्ये मदत करते (मज्जासंस्थेची निर्मिती आणि दुरुस्ती).\nहे रक्तवाहिन्या विस्तृत करते, ज्यामुळे संपूर्ण शरीरात अधिक ऑक्सिजन वाहून नेतात. भ्रामरी प्राणायाम देखील शांत आणि सुखदायक आहे, तणाव कमी करतो आणि रुग्णाला ताजं टवटवीत व्हायला मदत करू शकतो.\nबेडच्या काठावर किंवा मजबूत खुर्चीवर सरळ बसा.\nपोटाच्या आजूबाजूला हात ठेवा.\nजीभ तोंडाच्या वरच्या टाळूवर ठेवा.\nआपल्या नाकातून श्वास घ्या.\nआपले हात जिथे आहेत तिथे पोट हवेत खाली खेचा.\nआपल्या श्वासासोबत बोटे ताणण्याचा प्रयत्न करा.\nएकदा फुफ्फुसात क्षमतेनुसार हवा भरा.\nगुनगुन करताना ओठ बंद ठेवा आणि श्वास सोडा.\nनाकातून “ह्म्म्म्म्म” असा आवाज आला.\nतुमचे हात पाठीच्या खालच्या बाजूला आहेत.\nत्यानंतर, नाकातून श्वास घ्या.\nगुणगुणताना नाकातून श्वास सोडा.\nएक मिनिट पुन्हा करा.\nभ्रामरी प्राणायाम फक्त 2 मिनिटांसाठी आधी नमूद केलेल्या 4 चरणांमध्ये कोणतीही अडचण येत नसेल तरच करा. भ्रामरी प्राणायाम सुरुवातीला एकदाच करा. मग प्रत्येक इतर दिवशी सोयीनुसार, हळूहळू 1 श्वास वाढवा.\nदृष्यम 2 चित्रपटात एपिलेप्सी आजाराची झलक जाणून घ्या या आजाराशी संबंधित माहिती.\n ह्या गोष्टी मूड बनवतील एकदम सुपर मूड\n तुम्ही तुमच्या मनाची काळजी घेत आहात हे सांगतात ही लक्षणं\nभावनिक थकवा घेऊन येतो आजार काय आहे भावनिक थकवा काय आहे भावनिक थकवा कसा ओळखायचा\nतुम्हाला खूप राग येतो का ह्या टिप्सने तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.\nनोकरी गमावल्यावर फक्त ह्या गोष्टी करा. सगळं सुरळीत होईल.\nअस्वस्थ आणि अस्थिर मन यश मिळवून देत नाही. त्यासाठी हे लक्षात ठेवा.\nऑफिसमधल्या राजकारणातून असं सहीसलामत बाहेर पडा. काही खास टिप्स लक्षात ठेवा.\n होमसिकनेस तुम्हाला आहे का ह्यातून असं बाहेर पडूया.\nहिवाळ्यात श्वास घ्यायला त्रास होतोय तर हे सोपे उपाय करून पहा.\nजर मुल तासन्तास मोबाईल वापरत असेल तर त्याला हे आजार होऊ शकतात.\nथंडीत आंघोळ केल्यावर सर्दी होते कारण आणि सर्दी होऊ नये ह्यासाठी घरगुती उपाय\nहिवाळ्यात टाचांना तडे जातात, भेगा पडतात ह्यावर उपाय करा. हे लक्षात ठेवा.\nदृष्यम 2 चित्रपटात एपिलेप्सी आजाराची झलक जाणून घ्या या आजाराशी संबंधित माहिती.\nआतडी कमकुवत झाली असं ओळखा हे त्रास व्हायला सुरूवात होते.\nहे आयुर्वेदिक औषधी त्रिकूट घ्या. पोटदुखी आयुष्यात होणार नाही.\nदिवसभर फ्रेश राहाल, जर हे आसन कराल.. बद्धकोष्ठतेसाठी सोपी कोब्रा पोझ\nएक कप चहा सर्व रोगांवर रामबाण उपाय ओलोंग चहा म्हणजे काय\nकेसांकडे पाहून लोक म्हणतील काय भारी उपाय केला आहे. वाचा सविस्तर भारी उपाय.\nमराठी हेल्थ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अधिकृत आणि विश्वासार्ह लेखांद्वारे आरोग्य संबंधित टिप्स, वजन कमी करण्याच्या टिप्स, फिटनेस आणि योग शिका आणि निरोगी राहण्यासाठी दररोज बरंच काही मिळवा.\nदृष्यम 2 चित्रपटात एपिलेप्सी आजाराची झलक जाणून घ्या या आजाराशी संबंधित माहिती.\nथंडीत आंघोळ केल्यावर सर्दी होते कारण आणि सर्दी होऊ नये ह्यासाठी घरगुती उपाय\nतुम्ही इतरांशी नातं तोडायला सुरुवात का करता ह्याची कारणं समजून घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/kedar-shinde/", "date_download": "2022-12-09T17:05:51Z", "digest": "sha1:37E6J5EKINVPYX2XRAGJNCEH2C6BH7TM", "length": 2725, "nlines": 36, "source_domain": "thepublitics.com", "title": "kedar shinde Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\n“अण्णा जेवायला जेवायला…”, उपोषण स्थगित करण्याच्या निर्णयावरुन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लगावला टोला\nमुंबई – मराठी दिग्दर्शक केदार शिंदे राजकीय आणि सामाजिक विषयांवर नेहमी भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळेच त्यांचे ट्वीट्स हे कायमच चर्चेत राहिले आहेत. आता केदार शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाची घोषणा आणि अचानक उपोषण स्थगित करण्याच्या निर्णयाला ट्वीट करत टोला लगावला. या ट्विटमध्ये त्यांनी अण्णा जेवायला जेवायला असे म्हणत ‘सही’ आणि ‘उपोषण’…\nRead More “अण्णा जेवायला जेवायला…”, उपोषण स्थगित करण्याच्या निर्णयावरुन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लगावला टोलाContinue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/welcome-to-the-arrest-of-awhad-by-supriya-sule-said/", "date_download": "2022-12-09T16:49:35Z", "digest": "sha1:WP5TCKJGBZVOOI7JY7PU3BNVIT7QEPRK", "length": 16322, "nlines": 96, "source_domain": "thepublitics.com", "title": "सुप्रिया सुळेंकडून आव्हाडांच्या अटकेचं स्वागत ; म्हणाल्या...", "raw_content": "\nसुप्रिया सुळेंकडून आव्हाडांच्या अटकेचं स्वागत ; म्हणाल्या…\nठाण्यातल्या विवीयाना मॉलमधल्या चित्रपटगृहात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आलीये. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल सुरु केलाय.\nआव्हाडांना अटक झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी या अटकेचं स्वागत केलंय. ‘एखादी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी चुकीचं दाखवते, याला विरोध केल्यामुळे जितेंद्र आव्हाडांना अटक होत असेल, तर मी या अटकेचं मनापासून स्वागत करते, अशी मार्मिक प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळेंनी दिलीये.\nत्या म्हणाल्या की, “एखादा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात काहीतरी चुकीचं दाखवत असेल आणि दुसरी व्यक्ती त्याविरोधात आपल्या वेदना मांडत असेल, यामुळे जर आव्हाडांना अटक होत असेल तर मी या अटकेचं मनापासून स्वागत करते. त्या कामासाठी आम्हाला सर्वांनाही तुरुंगात जावं लागलं तरी चालेल.\nकारण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. या कामासाठी जितेंद्र आव्हाड तुरुंगात जात असतील, तर जितेंद्र आव्हाडांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे सरकारने उत्तर दिलं पाहिजे की, तुम्ही नक्की कुणाच्या बाजुने आहात तुम्ही छत्रपतींच्या विरोधात असाल तर तसं स्पष्ट करा, मग ही लढाई पूर्ण ताकदीने लढू’.\nत्या म्हणाल्या की, जो चूक करतो, त्याला पूर्णपणे माफी मिळते आणि जो एखादं आंदोलन करतो, त्याला शिक्षा दिली जाते. यातून मला ब्रिटीश राजवटीचे दिवस आठवले. जितेंद्र आव्हाड हे एक लढवय्ये नेते आहेत.\nत्यांना प्रश्न विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं. पोलीस ठाण्यात गेल्यावर कळालं की, पोलिसांवर वरून दबाव येतोय. पण आता वरून दबाव येतोय म्हणजे कुठून दबाव येतोय याचं उत्तर माझ्याकडे नाही’, असंही सुळे म्हणाल्या.\nअटक होताच आव्हाड म्हणाले, मी लढायला तयार, फाशी दिली तरी चालेल…\nआव्हाडांच्या अटकेवर आदित्य ठाकरे म्हणाले, ”आम्ही पण जेलमध्ये”\nनारायण राणेंना BMC ची पुन्हा नोटीस; राणेंच्या बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडणार\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई – मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दुसऱ्यांदा नोटीस पाठवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या के वेस्ट विभागाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे राणेंच्या ‘आधिश’ बंगल्यावर खरंच हातोडा पडणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातं आहे. कारण 15 दिवसांत स्वत: अनधिकृत बांधकाम काढा, अन्यथा कारवाई करावी लागणार, अशी नोटीस…\nRead More नारायण राणेंना BMC ची पुन्हा नोटीस; राणेंच्या बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडणार\nथेटर ते स्टेडीयम | ब-बातम्यांचा\nखराब खेळी करणाऱ्या विराटला गावसकरांनी दिला सल्ला; म्हणाले, ताबडतोब ‘क्रिकेटच्या देवाला’ कॉल कर\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..नवी दिल्ली : जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीची ही सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खराब कामगिरी होत आहे. चार डावांमध्ये विराटने फक्त 69 धावा केल्या आहेत. विराटची कामगिरी पाहून चिंतात्तुर झालेल्या सुनिल गावस्करांनी कोहलीला एक मोलाचा सल्ला दिला आहे. वेळ न जाऊ देता ताबडतोब सचिन तेंडुलकरला विराटने कॉल करावा असा सल्ला त्यांनी दिला….\nRead More खराब खेळी करणाऱ्या विराटला गावसकरांनी दिला सल्ला; म्हणाले, ताबडतोब ‘क्रिकेटच्या देवाला’ कॉल करContinue\nशिवसेना खासदाराचं खळबळजनक वक्तव्य, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका \nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद समोर आला आहे. पदनियुक्तीनंतर घडलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी पदावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती होऊ नये यासाठी शिवसेना खासदाराने थेट मंत्रालयात लॉबिंग केल्याची चर्चा होती. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय जाधव यांनी या नियुक्तीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे….\nRead More शिवसेना खासदाराचं खळबळजनक वक्तव्य, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका \nभरत जाधव यांची राज्य सरकारकडे कळकळीची विनंती\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई: आपल्या विनोदी व्यक्तिरेखांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे अभिनेते भरत जाधव यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीला नव्याने ओळख मिळवून दिली. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये त्यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. एखाद्या साध्या सरळ भूमिकेलाही अत्यंत प्रभावीपणे सादर करण्याची जादू भरत जाधव यांच्याकडे आहे. नाटक असो किंवा सिनेमा त्यांच्यामुळे निर्मात्यांनी हाउसफुलचे बोर्डही पाहिले. मराठी…\nRead More भरत जाधव यांची राज्य सरकारकडे कळकळीची विनंती\nकोंबड्यांना मांजर करून कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का \nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याच्या विकासासाठी जी काही मदत लागेल ती सरकार म्हणून आम्ही करू. विकासासाठी काम करताना त्यामध्ये कोणतेही राजकारण न आणता एकाप्याने काम करा असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केले. सिंधुदुर्गमधील जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात नियोजन समितीचे कामकाज, कोविड – 19 विषाणू प्रादुर्भाव व उपाययोजना तसेच चक्रीवादळ व अवकाळी…\nRead More कोंबड्यांना मांजर करून कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का \nपंचनामे करण्यासाठी उपग्रह आधारित यंत्रणा येणार – फडणवीस\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..मुंबई, दि. २०: नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. आज एकाच वेळी राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २५०० कोटी रुपये जमा करण्यात आले. यावेळी फडणवीस…\nRead More पंचनामे करण्यासाठी उपग्रह आधारित यंत्रणा येणार – फडणवीसContinue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/11/initiation-of-short-term-employable.html", "date_download": "2022-12-09T15:00:53Z", "digest": "sha1:DNGRSBMZPPSDBEOL3ZES4NDCCK6QBH7U", "length": 14851, "nlines": 103, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "अल्पसंख्यांक बेरोजगार उमेदवारांसाठी अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमाची सुरुवात - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nशुक्रवार, नोव्हेंबर ०४, २०२२\nअल्पसंख्यांक बेरोजगार उमेदवारांसाठी अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमाची सुरुवात\nशासकीय औ. प्र. संस्थेत अल्पसंख्यांक बेरोजगार उमेदवारांसाठी अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमाची सुरुवात\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे शासनाच्या वतीने अल्पसंख्यांक समाजातील बेरोजगार युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे रोजगारक्षम व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुरुवात येत्या १५ नोव्हेंबरपासून होत आहे, तरी या सुवर्णसंधीचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील मुस्लिम, शीख, जैन, पारशी, बुद्धिस्ट आणि ख्रिश्चन उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे . सुरुवातीला एकूण चार अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून याकरिता उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ४० असे आहे. सेल्फ एम्प्लॉईड टेलर्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्रता किमान इयत्ता आठवा वर्ग उत्तीर्ण असा आहे. तर ब्युटी थेरपीस्ट या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी किमान दहावी पास असणे गरजेचे आहे. वरील दोन्ही अभ्यासक्रम फक्त मुलींसाठी असून प्रत्येक व्यवसायातील प्रवेश क्षमता ३० आहे.\nप्लंबर जनरल या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यवसायासाठी तीस जागा उपलब्ध असून किमान तीन महिन्याचा हा अभ्यासक्रम असणार आहे. प्रवेश घेण्यासाठी कुठल्याही मूळ प्रमाणपत्राची आवश्यकता नसून फक्त गुणपत्रिकेची झेरॉक्स, टीसी ची झेरॉक्स ,आधार कार्ड ची झेरॉक्स, अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा तसेच दोन फोटो आवश्यक असून या सुवर्णसंधीचा लाभ बेरोजगार युवकांनी निश्चितपणे घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी केलेले आहे.\nअधिक माहितीसाठी आणि नोंदणी करण्यासाठी संस्थेतील निदेशक विजय शेंडे (9373459937) व सतीश भरडकर ( 9404119677) यांचेशी त्वरित संपर्क साधावा. नवयुवकांनी अल्प मुदतीचे व्यवसाय कौशल्य संपादन करून घेतलेल्या प्रशिक्षणाचा व्यवसायानुरूप कृती करणे आणि त्या अनुभवाचा स्वतःसह समाजासाठी उपयोग व्हावा या दृष्टीने या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे . या माध्यमातून सहज रोजगार उपलब्ध होऊ शकेल तसेच जीवन शिक्षणाचा संबंध जोडून अनुभवाच्या आधारावर जीवनाला नवी दिशा देण्याचे या अभ्यासक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/blue-beaches/", "date_download": "2022-12-09T17:17:38Z", "digest": "sha1:MV5AQ52BXN6ZF6QJH4DYQ6AJ57PIBQ62", "length": 6295, "nlines": 71, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "प्रतिष्ठेच्या 'नील' समुद्रकिनारे’ यादीमध्ये या समुद्रकिनाऱ्यांना स्थान; पंतप्रधानांनी केले अभिनंदन - India Darpan Live", "raw_content": "\nप्रतिष्ठेच्या ‘नील’ समुद्रकिनारे’ यादीमध्ये या समुद्रकिनाऱ्यांना स्थान; पंतप्रधानांनी केले अभिनंदन\nनवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या लोकांचे विशेष अभिनंदन केले आहे. जगातल्या सर्वात स्वच्छ समुद्रकिनारे म्हणून गणना जाणाऱ्या ‘नील समुद्र किनारे’ यादीमध्ये येथील मिनीकॉय, थुंडी आणि कडमट या समुद्रकिनाऱ्यांना स्थान मिळाले आहे म्हणून पंतप्रधानांनी लक्षद्वीपच्या लोकांचे विशेष अभिनंदन केले. पंतप्रधानांनी भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण किनारपट्टीचा खास उल्लेख केला आणि किनाऱ्यांच्या स्वच्छतेबद्दल भारतीयांमध्ये निर्माण झालेल्या आवडीचे कौतुक केले. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या संदेश शेअर करत पंतप्रधानांनी खालील प्रमाणे ट्विट केले आहे, “हे फारच विशेष आहे अभिनंदन. विशेषतः लक्षद्वीपच्या नागरिकांचे या पराक्रमाबद्दल विशेष अभिनंदन. भारताची किनारपट्टी खास आहे आणि आता आपल्या लोकांमध्ये किनाऱ्याच्या स्वच्छतेबद्दल खूप आवड दिसून येत आहे.”\nआयुक्त तुकाराम मुंढे अचानक सरकारी रुग्णालयात आले आणि पुढं हे सगळं घडलं…\nभाजप आमदार राम कदम यांचे नवे ट्विट; महापुरुषांचे चित्र असलेल्या नोटा केल्या पोस्ट\nभाजप आमदार राम कदम यांचे नवे ट्विट; महापुरुषांचे चित्र असलेल्या नोटा केल्या पोस्ट\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.xyz/manva-naik-husband/", "date_download": "2022-12-09T15:19:19Z", "digest": "sha1:B2XIZFWFKPXWAQPJIT6MHNQNHINB5MYK", "length": 9413, "nlines": 49, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मनवा नाईकचा नवरा आहे हा प्रसिद्ध व्यक्ती, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...", "raw_content": "\nप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मनवा नाईकचा नवरा आहे हा प्रसिद्ध व्यक्ती, नाव ऐकून विश्वास बसणार नाही…\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. \nआजच्या घडीला मराठी मालिका क्षेत्रात आपले पाय यशस्वी पणे रोवून एका पेक्षा एक बेहत्तर निर्मिती देत असलेली एक अभिनेत्री आहे. जिचे अनेक चाहते आहेत. तिला ते सोशल मीडियावर फोल्लो करत असतात. जिचं अभिनेत्री म्हणून ही काम खूपच लोकप्रिय असं आहे. तिचं नाव आहे मनवा नाईक.\nहोय जी आता अनेक मालिकांचे निर्मिती करते. पण आपल्याला माहीत आहे का लग्ना आधी ती फक्त अभिनय करायची आता तिचा नवरा प्रसिद्ध निर्माता होता म्हणून तीही आता एकजुटीने जोमाने हे सांभाळत आहे. तर चला जाणून घेऊ अभिनेत्री मनवा नाईक च्या नवऱ्या विषयी ..\nSee also \"आई कुठे काय करते\" मालिकेत अरुंधती ही भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्रीची आई सुद्धा आहे प्रसिद्ध अभिनेत्री...\nमनवा नाईकने आजवर अनेक मराठी चित्रपटात, नाटकात, मालिकांमध्ये काम केले आहे. मनवाने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीमध्ये देखील तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. बा बहू और बेबी, तीन बहुराणीयाँ यांसारख्या मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत तिने जोधा अकबर या हिंदी चित्रपटात देखील काम केले होते. नो एंट्री पुढे धो’का आहे, जाऊ द्या ना बाळासाहेब, फक्त लढ म्हणा यांसारख्या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे.\nअभिनयात यश मिळाल्यानंतर मनवा दिग्दर्शनाकडे वळली. तिने पोर बाजार या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाचे तिने केलेले दिग्दर्शन प्रेक्षक आणि समीक्षक दोघांना देखील आवडले होते. दिग्दर्शनासोबत तिने निर्मितीक्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे. चूक भूल द्यावी घ्यावी या तिच्या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. सरस्वती या मालिकेची देखील निर्माती तीच आहे.\nSee also या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा उरकला नुकताच साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री...\nमनवान 2017मध्ये निर्माता सुशांत तुंगारेसह लग्नाच्या बेडीत अडकली. सुशांत हाही एक प्रसिद्ध निर्मात असून त्याने मालिकांची निर्मिती केली आहे. दोघांच्या लग्नाला इंडस्ट्रीतील अनेक कलाकरांनी उपस्थिती लावली होती. मनवाने सोशल मीडियावर अकाऊंटवर सुशांतसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. मनवा ही प्रसिद्ध अभिनेत्री मीना नाईक यांची कन्या आहे.\nतर मनवा नाईक सध्या तू सौभाग्यवती भव आणि अजून एक मालिका निर्मिती करत आहे. तिचं काम असेच वाढत जावो आणि तिला आभाळभर यश मिळो यासाठी तिला व साऱ्या कुटुंबातील व्यक्तीला पुढील भावी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\n‘या’ मराठमोळ्या अभिनेत्री स्वतःचे आडनाव मुळीच लावत नाही, कारण वाचून थक्क व्हाल\nकोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे…\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nMS धोनी IPL २०२३ नंतर निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियात सामील होणार, BCCI लवकरच यावर निर्णय घेऊ शकते..\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nएका शिक्षिकेने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रीत अधुरी’ साठी दुसऱ्या शिक्षिकेने केली तिसऱ्या शिक्षिकेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/chikhali-native-of-lokmanya-tilak", "date_download": "2022-12-09T15:10:09Z", "digest": "sha1:55NUYKKTKKGGSVHZSRRVF5C5LB2DGPBB", "length": 26012, "nlines": 256, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "चिखली - लोकमान्य टिळक यांचे मूळ गावं - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nचिखली - लोकमान्य टिळक यांचे मूळ गावं\nचिखली - लोकमान्य टिळक यांचे मूळ गावं\nदाभोळकडे गेलं की लोकमान्य टिळकांचे मूळ गावं असलेल्या चिखलीकडे पाय आपोआप वळतात. दापोली-दाभोळ रस्त्यावर दापोलीपासून २० ते २५ कि.मी. अंतरावर चिखली गाव नावाची एक पाटी प्रवासात दिसते.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nचिखली गावाकडे मी दुसऱ्यांदा जात होतो. दहा वर्षापूर्वी गेलो तेव्हा या चिखली गाव एस.टी. थांबा पाटीच्या दक्षिणेस एक लाल मातीचा नागमोडी रस्ता त्यावेळी चिखली गावाकडे गेला होता. पायी चालत गेलो तर जेमतेम एक तास या गावाकडे जाण्यास लागतो. रस्त्यावरून थोडे खोलगट भागात जावून पुन्हा दुसऱ्या टप्प्यावर गेल्यावर टिळकवाडी नावाच्या एका वाडीत आपण प्रवेश करतो. चिखली गावाच्या परिसरात जी गावे येतात त्यामध्ये या टिळकवाडीचा समावेश आहे. कोकणातील इतर खेड्याप्रमाणे नारळ, आंबे आणि केळींच्या सान्निध्यात ही वाडी लपली होती. अलिकडेच म्हणजे दहा वर्षानंतर पुन्हा मी या चिखली गावाकडे गेलो तेव्हा लाल मातीचे रस्ते जावून तेथे डांबरीकरणाने जागा घेतली होती.\nगावाकडे जात असताना पूर्वी डावीकडे असलेले माळरान गवताने जाम भरलेले दिसायचे, या खेपेस मात्र या माळरानावर टिळक विद्यालय नावाचे एक सुंदर शैक्षणिक संकुल उभे राहिलेले दिसत होते. हे संकुल जेथे बांधले आहे ती जागाही टिळक घराण्याची. टिळकांनी शैक्षणिक संकुलासाठी ती जागा देणगी दिली आहे हे गावात गेल्यावर कळले.\nटिळकांचे जन्मगाव चिखली गाव नसले तरी त्यांचे मूळ घराणे चिखली गावात होते. याची जाणीव फार वर्षानी का होईना शासनाला झाल्याने चिखली गाव माणसात येत असल्याची जाणीव झाली. अनेकांचा समज असा आहे की, टिळकांचे जन्म ठिकाण चिखली गाव, परंतु प्रत्यक्षात टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे झाला होता. त्यांचे वडील शिक्षक होते. आपल्या बदलीच्या वास्तव्यात ते रत्नागिरीत असताना बाळ गंगाधर नावाच्या या सुपुत्राने रत्नागिरीच्या भूमीवर जन्म घेतला होता.\nटिळकांच्या पूर्वजांचे वास्तव्य असलेल्या टिळकवाडी या गावात शिरल्यावर डाव्या बाजूला रस्त्याच्या खाली एक कौलारू घर दिसले, जवळच उभा असलेला एक ग्रामस्थ म्हणाला, तेच ते कौलारू घर लोकमान्य टिळकांचे... घराचा दरवाजा बंद होता, दरवाजावर टकटक केल्यावर एका वृद्ध माणसाने दरवाजा थोडासा किलकिला केला, मी विचारले टिळकांचे घर हेच का माझ्या प्रश्न पुरा होत नाही तोच त्या माणसाने आतून दरवाजा आपटला आणि म्हणाला, कोण टिळक माझ्या प्रश्न पुरा होत नाही तोच त्या माणसाने आतून दरवाजा आपटला आणि म्हणाला, कोण टिळक टिळक पुण्याला राहतात आणि आता ते टेल्कोतून निवृत्त होऊन घरीच आहेत. पुण्याला जा...\nकपाळावर हात मारण्यापलिकडे माझ्याकडे उत्तर नव्हते. तहान लागली होती म्हणून याच गृहस्थांना पाणी द्या म्हणालो आणि दरवाजा पूर्णपणे न उघडताही दरवाजातून फक्त हात आणि तांब्याच बाहेर आला. गावात गेल्यावर कळलं की, टिळकांच्या पूर्वजांचे हे घर असल्याने (चौथी पिढी) हे घर शासन ताब्यात येईल या भितीने त्यांना तसं खोटे बोलावं लागतं, असे गावातील एकजण म्हणाला. याचवेळी दुसरा एक इसम माझ्याजवळ आला आणि त्या घरासमोरील रिकाम्या जोत्याकडे बोट दाखवित म्हणाला, टिळकांचे मूळ घर या जागेवर होते. मी त्या मोकळ्या जागेकडे पाहिले तेव्हा त्या रिकाम्या जोत्यावर टिळकांचा एक अर्धपुतळा होता, डोक्यावर छत्री, आजूबाजूला स्वच्छता नाही, कित्येक दिवस झाडलोट नाही, योगायोगाने टिळक जयंतीच्या दिवशीच मी चिखली गावात होतो. गावातील शाळेतील मुले पुतळा स्वच्छ करून झाडलोट करून टिळकांच्या पुतळ्याला हार घालीत होती आणि म्हणत, होती चिखलातून कमळ उमलावे तसे...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव ठाऊक नसलेला भारतीयच मिळणार नाही. पारतंत्र्याच्या काळात आपल्या प्रखर ध्येयवादाने भारतीय जनतेला त्यांनी जागृत केले होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या अध्यापकांनी लोकशिक्षणासाठी चालविलेली 'केसरी व मराठा' ही अनुक्रमे मराठी व इंग्रजी वृत्तपत्रे. 'मराठा'चे संपादनकार्य करीत असतानाच टिळकांनी क्रियाशील राजकारणात भाग घेतला, आधी राजकीय स्वातंत्र्य देशाला मिळाले पाहिजे, मग सर्व त-हेच्या राजकीय सुधारणा आपोआपच होतील अशी श्रद्धा होती. 'लोकमान्य' ही त्यांना जनतेने दिलेली उत्स्फूर्त पदवी आहे. टिळक हे मुत्सद्दी तर होतेच पण असामान्य विचारवंतही होते. गीतारहस्य, ओरायन, आर्क्टिक होम इन दि वेदाज या त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथातून त्यांच्या विवेचक प्रज्ञेची व गाढ व्यासंगाची खात्री पटते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ साली रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरीमधील या जन्मठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे म्हणून १९४४ सालो लोकांनी सुमारे आठ हजार रुपयांचा निधी जमा करून टिळकांचा अर्धपुतळा उभारला. अर्थात चिखली गावामधील त्यांच्या उघड्या जोत्यावरील उभारलेला टिळकांचा अर्धपुतळा अलिकडचा, अर्थात १९४४ नंतर शासनाला जाग आल्याने तब्बल ५५ वर्षानी रत्नागिरी येथील जन्मस्थळी शासनाने त्यांचा पूर्ण आकृतीचा पुतळा उभा केला. परंतु १ ऑगस्ट या त्यांच्या पुण्यतिथी दिवशी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने व मंत्री न मिळाल्याने या पुतळ्याचे अनावरण झालेच नाही, हे अनावरण शेवटी लोकांनीच केले, हे यातील विशेष. यातील दुसरे विशेष म्हणजे उद्घाटनासाठी मंत्र्यांची वाट पहात हा पुतळा कपड्याने बंदिस्त करण्यात आला होता. 'स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच' या आपल्या ब्रिदाचा त्यांनी निर्भय उच्चार केला व निर्भयतेमुळे त्यांना १९०८ साली मंडालेच्या तुरूंगात राजकीय बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. हे लक्षात घेतले तर ९१ वर्षानंतरही १९९९ साली उद्घाटनाला मंत्री मिळत नाहीत म्हणून टिळकांना त्यांच्याच घरासमोर कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत बंदिस्त व्हावे लागले, हा दोष नक्की कोणाचा त्या पुतळ्याचा कि लोकमान्यांचा की नव्याने इंग्रज म्हणून निर्माण झालेल्या राज्यकर्त्यांचा\nरोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड\nजिजीसाहेब झुलता पूल व शंकराजी नारायण यांची समाधी\nपाताळेश्वर लेणी - पुण्याचा प्राचीन वारसा\nनागेश्वर मंदिर - वेळवंड\nखोपोली शहराची माहिती व इतिहास\nडहाणू - वारली संस्कृतीचे माहेरघर\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/08/blog-post_13.html", "date_download": "2022-12-09T16:55:07Z", "digest": "sha1:55LO23U6FDR53AE73MUDEZP4S2ABQRTZ", "length": 6770, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "बीडीडी चाळकरांना ठाकरे सरकारनं दिलं आणखी एक मोठं गिफ्ट!", "raw_content": "\nबीडीडी चाळकरांना ठाकरे सरकारनं दिलं आणखी एक मोठं गिफ्ट\nमुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मूळ रहिवाशांना देण्यात येणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचे करारनामे, दस्तावर आकारावयाचे मुद्रांक शुल्क प्रति सदनिका नाममात्र 1 हजार रुपये याप्रमाणे आकारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मुळ सदनिकाधारकांना दिलासा मिळेल शिवाय बीडीडी चाळीच्या विकासालाही गती मिळणार आहे.\nबीडीडी चाळकरांचं पुनर्वसन होणार असून यात प्रत्येक घरमालकाला कोणतंही शुल्क न आकारता 500 स्वेअरफुटांचा फ्लॅट दिला जाणार आहे. यानंतर आता बीडीडी चाळकरांना ठाकरे सरकारनं आणखी एक मोठं गिफ्ट दिलंय.\nवरळी विधानसभेचे आमदार आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बीडीडी चाळकरांसाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सदनिकांच्या करारनाम्याचे मुद्रांक शुल्क नाममात्र 1000 रु. इतके करून ते म्हाडातर्फे भरले जाईल, असा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे इथल्या रहिवाशांवर मुद्रांक शुल्काचा बोजा पडणार नाही, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.\nमुंबई विकास विभागामार्फत सन 1921-1925 च्या दरम्यान मुंबई येथील वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्ग आणि शिवडी येथे एकूण 207 चाळी बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक चाळ ही तळ अधिक तीन मजल्यांची आहे. त्यात प्रत्येकी जवळपास 80 रहिवाशी गाळे आहेत. सदरच्या चाळी या जवळपास 96 वर्षे जुन्या झालेल्या असून, त्या मोडकळीस आलेल्या आहेत. बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं गृहनिर्माण विभागामार्फत 30 मार्च 2016 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nआमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देहरे येथे रास्ता रोको ; प्रशासनाचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.sanatan.org/mr/a/86472.html", "date_download": "2022-12-09T17:11:52Z", "digest": "sha1:X76O2UNASHQZQHPDSY3D6FJHYVJ66BDK", "length": 57092, "nlines": 546, "source_domain": "www.sanatan.org", "title": "चिपळूण (रत्नागिरी) : ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांनी दाखवला ‘हिंदूऐक्याचा आविष्कार’ - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > कार्य > राष्ट्ररक्षण > चिपळूण (रत्नागिरी) : ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांनी दाखवला ‘हिंदूऐक्याचा आविष्कार’\nचिपळूण (रत्नागिरी) : ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांनी दाखवला ‘हिंदूऐक्याचा आविष्कार’\nचिपळूण – सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे १५ मे २०२२ या दिवशी दुपारी ३.३० वाजता ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. यामध्ये विविध संप्रदाय, संघटना, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, साधक आदी मिळून १ सहस्र ४०० जण सहभागी झाले होते. या दिंडीला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, पू. चंद्रसेन मयेकर, पू. श्रीकृष्ण आगवेकर आणि पू. स्नेहलता शेट्ये यांची वंदनीय उपस्थिती लाभली.\nदिंडीच्या प्रारंभी सनातनचे साधक श्री. ज्ञानदेव पाटील यांनी शंखनाद केला. त्यानंतर ओझरवाडी जय हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष, तसेच माजी सैनिक श्री. अशोक घेवडेकर यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. ‘इस्कॉन’चे श्री. सूर्यकांत आंब्रे यांनी धर्मध्वजाला पुष्पहार घातला. स्वयंसिद्ध दत्ताधिष्ठान पातेपिलवलीचे पू. संतोष महाराज वनगे यांनी धर्मध्वजाला श्रीफळ अर्पण केले. यानंतर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी पालखीतील भगवान परशुराम आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या छायाचित्रांचे पूजन केले. सनातनचे साधक श्री. महेंद्र चाळके आणि सौ. मिनल चाळके यांनी वीणापूजन केले. नंतर दिंडीला प्रारंभ होऊन दिंडी बाजारपेठमार्गे श्री वेस मारुति मंदिर येथे आल्यानंतर दिंडीचे रूपांतर सभेत झाले.\nधर्मध्वजाचे पूजन करतांना श्री. अशोक घेवडेकर\nधर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पहार\n१. नगरपरिषदेसमोर माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला.\n२. गांधी चौक येथे उद्योजक अमोल जोगळेकर आणि अमित जोशी यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. तेथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्री. निखिल किल्लेकर यांनी पुष्पहार अर्पण केला.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राचे पूजन करतांना सद्गुरु सत्यवान कदम\nदिंडीत सहभागी झालेली पथके आणि देखावे\nदिंडीत प्रथम धर्मध्वज, त्यामागे भगवान परशुराम आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र असलेली दिव्य चैतन्यदायी पालखी, त्यानंतर रणरागिणी पथक, वारकरी संप्रदाय, सनातन संस्थेचे पथक, नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनींचे डोक्यावर कलश घेतलेले पथक, ‘इस्कॉन’चे भक्त मंडळ, प्रथमोपचार पथक, सुराज्य अभियान पथक, आरोग्य साहाय्य समितीचे पथक, सनातन संस्थेचा बालकक्ष असे दिंडीचे स्वरूप होते. दिंडीमध्ये हातात भगवा ध्वज घेऊन विविध घोषणा देत सनातनचे हितचिंतक आणि विविध संप्रदायांचे अनुयायी या दिंडीत सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. परेश गुजराथी यांनी केले.\nदिंडीत सहभागी झालेले सनातनचे प्रथमोपचार पथक\nसावर्डे नांदगाव येथील ह.भ.प. दत्ताराम महाराज मुंडेकर, ह.भ.प. अनंत रसाळ हे वारकरी दिंडीसह सहभागी झाले होते.\nदिंडीत लाठीकाठीचे प्रात्यक्षिक करतांना समितीचे कार्यकर्ते\nओझरवाडी येथील शिवध्वनी ढोल-ताशा पथकाचे श्री. सूरज नवरत आणि सहकारी यांनी दांडपट्टा, लाठीकाठी यांची प्रात्यक्षिके दाखवली. तसेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनीही लाठीकाठी आणि दंडसाखळी यांची प्रात्यक्षिके दाखवली.\nहिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतांना छत्रपती शिवराय आणि मावळे देखावा असलेला दापोली येथील धर्मप्रेमींचा चित्ररथ, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळा, लोटेचा गाय-वासरू आणि श्रीकृष्ण असलेला चित्ररथ, यांसह श्री. पराग ओक हे वासुदेवाच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.\nदिंडीत सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ\nया दिंडीत ग्रामदैवत श्री कालभैरव सांस्कृतिक मंचचे विश्वास चितळे, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. दत्तात्रय शितप, ह.भ.प. चंद्रकांत उदेग, शिवसेनेचे माजी नगरसेवक शशिकांत मोदी, विभागप्रमुख संदेश किंजळकर, भाजपचे शहराध्यक्ष आशिष खातू, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, माजी नगरसेवक परिमल भोसले, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सौ. रश्मीताई गोखले, सौ. राणी महाडिक, सौ. स्नेहल ओकटे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. उदय चितळे, कुंभार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, श्री महाकाली देवस्थान, पेठमापचे अध्यक्ष अल्हाद दांडेकर, जय हनुमान मित्रमंडळ, ओझरवाडीचे सचिव गणेश आग्रे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रशांत परब आणि सुदेश कांबळी, पेढे येथील उद्योजक दीपक वारे, कापसाळ येथील दीपक साळवी, राजस्थानी विष्णु समाज संघटनेचे खरताराम चौधरी, मनसेचे गुरुप्रसाद पाटील, वहाळ येथील रा.स्व. संघाचे विनायक पाध्ये, लांजा येथील ह.भ.प. दादा रणदिवे, भडवळे (ता. दापोली) सरपंच विजय नाचरे, अशोक रेवाळे, खेड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेश सातपुते, केळणे येथील दत्ताराम कदम, भेलसई येथील लवु कोठारे आदी हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.\n१. अखिल भारतीय कच्छ कडवा पाटीदार समाजाने सरबत व्यवस्था केली.\n२. खेर्डी येथील व्यवसायिक श्री. राजू पवार यांनी वाहन उपलब्ध करून दिले.\nदिंडीनंतरच्या सभेत वक्त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन \nहिंदू एकता दिंडीचे सभेत रूपांतर झाले तो क्षण\nहिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात छत्रपती शिवरायांचे मावळे\n – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती\nहिंदूंच्या संघटितपणाच्या आविष्कारासह हिंदूऐक्याचा उद्घोष या पवित्र परशुराम भूमीत दुमदुमत आहे. या संघटितपणाच्या आविष्कारामध्ये सातत्याने वाढ करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंच्या उत्सव मिरवणुकांवर होणारी आक्रमणे, गोहत्या, धर्मांतरण, लव्ह जिहाद आदी संकटांवर हिंदु राष्ट्र निर्मिती हा एकमेव उपाय आहे. श्रीराम जन्मभूमी मुक्त करण्यात हिंदूंना मिळालेल्या यशानंतर काशी विश्वनाथ आणि मथुरेची श्रीकृष्णजन्मभूमी आक्रमणमुक्त होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. कलम ३७० रहित होणे, एन्.आर्.सी. आणि सीएए सारखे हिंदूच्या बाजूचे कायदे आदी घटनांच्या माध्यमातून या देशात हिंदुत्वाच्या विचारांचे ध्रुवीकरण होत आहे. याला बळकटी देण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रयत्न करायला हवेत.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचारांची ज्योत\n – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, कोकण प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र वारकरी महामंडळ\nह.भ.प. भगवान महाराज कोकरे\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या हाकेला साद देत आपण सर्वजण या ‘हिंदु एकता दिंडी’त सहभागी झालात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचारांची ज्योत प्रज्वलित केली. भगवंताने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपला प्रतिनिधी म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भूतलावर पाठवले आहे. भारतभूमी ही प्रभु श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप आदी विरांची भूमी आहे. बहुसंख्य हिंदूंच्या वस्तीत अन्यधर्मीय सुखाने जगू शकतात; मात्र या उलटची स्थिती हिंदूंना क्लेशदायक ठरते. हे चित्र पालटण्यासाठी घराघरांतील माता-भगिनींना जिजामाता व्हावे लागेल आणि आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराज करावे लागेल. हिंदु राष्ट्र निर्मितीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रत्येक हिंदूने नियमित साधना करणे आणि धर्मकार्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी कार्यात जे सहभागी होतील त्यांचा\n – अधिवक्ता (सौ.) अपर्णा कुलकर्णी, सनातन संस्था\nअधिवक्ता (सौ.) अपर्णा कुलकर्णी\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९७ मध्ये पहिला हिंदु राष्ट्राचा विचार मांडला. भविष्यात हिंदु राष्ट्र अवतरित होणार आहे, हे गुरुदेवांनी आधीच सांगितले होते आणि त्यासाठी ‘आवश्यक हिंदूसंघटनाची समष्टी साधना करा’, असा संदेश त्यांनी दिला होता. आज हिंदु राष्ट्राचा उद्घोष संपूर्ण भारतात होत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले एकाच वेळी अनेकविध विषयांवरील ग्रंथांचे संकलन करत आहेत, अध्यात्माचे प्रयोग करत आहेत. एकाच वेळी अनेक कार्य करण्याची क्षमता मानवात नसते, ती क्षमता दैवी अवतारांमध्ये असते. जेव्हा अवतार जन्म घेतात, तेव्हा अनेकांचा उद्धार होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य दैवी, अवतारी आहे. या कार्यात जे सहभागी होतील, त्यांचा उद्धार निश्चित आहे.\n१. ह.भ.प. जयराम म्हालीम, ह.भ.प. हरिश्चंद्र जोगळे, टेरव : धर्मासाठी हिंदूंनी संघटित होऊन कार्य करायला हवे. आम्ही आमच्या भागात धर्मप्रबोधनाचे कार्य पुढे नेण्यासाठी कटीबद्ध आहोत.\n२. श्री. प्रकाश शिर्के, मुंढे : हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी संप्रदाय, संघटना यांमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदूंनी एकत्र यायला हवे.\n३. श्री. राहुल कासेकर, गोवळकोट : हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रत्येक हिंदूने वेळ द्यायला हवा.\nनंदुरबार येथील उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सनातनच्या संस्कार वह्यांचे वाटप \nदेशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे \nभारतीय अर्थव्यवस्थेला समाप्त करण्यासाठी हलाल व्यवस्था एक षड्यंत्र – अमोल कुलकर्णी, सनातन संस्था\nसनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण\nपनवेल येथे धर्मप्रेमींच्या एकजुटीने निघाली यशस्वी हिंदू एकता दिंडी \nगणरायाच्या सांगलीत ‘हिंदू एकता दिंडी’च्या निमित्ताने दीड सहस्र हिंदूंचा हिंदू एकतेचा हुंकार \nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (245) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (52) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (370) अभिप्राय (365) आश्रमाविषयी (211) मान्यवरांचे अभिप्राय (157) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (473) अध्यात्मप्रसार (244) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (975) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (672) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (155) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (207) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%B3-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T16:26:10Z", "digest": "sha1:YGBHPEORBGTIAHENOUWKF2H64F2QRPNA", "length": 11914, "nlines": 95, "source_domain": "baramatizatka.com", "title": "पेरु, डाळींब, सिताफळ उत्पादनात फॉम बॅग व अॅन्टी फॉग बॅग वापरणे काळाची गरज – सतीश कचरे | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर पेरु, डाळींब, सिताफळ उत्पादनात फॉम बॅग व अॅन्टी फॉग बॅग वापरणे काळाची...\nपेरु, डाळींब, सिताफळ उत्पादनात फॉम बॅग व अॅन्टी फॉग बॅग वापरणे काळाची गरज – सतीश कचरे\nडाळींब पिकावरील खोड पोखरणारा भुंगा तेल्या.. नियंत्रणासाठी करावी लागणारी खटाटोप व जिखरीचे झालेले यावरील नियंत्रण आणि मर रोगामुळे कमी होत असलेले रोपाचे प्रमाण तसेच हवामान बदलामुळे द्राक्ष उत्पादनातील वाढलेली जोखीम यामुळे या पिकाखालील क्षेत्र कमी होऊन कमी पाण्यात हलक्या मध्यम जमीनीवर कमी पीक संरक्षणात येणारी अधिक उत्पादनक्षमता असलेली चांगला बाजारभाव व बाजारात मागणी असलेली फळ पिके, पेरू व सिताफळ या पिकाकडे शेतकरी वर्गाचा कल वाढून या खालील क्षेत्रात खुप झपाट्याने वाढ होत आहे.\nउत्पादनात वाढ झाली परंतू, बाजारपेठेतील चोखळदंत ग्राहकाला उपलब्ध होणारी फळे स्क्रॅच डाग विरहीत रसरशीत किडी व रोग विरहीत उत्तम दर्जाच्या फळांची मागणी वाढत आहे. पेरू फळे रसरशीत डाग स्क्रिप डॅमेज विरहीत जर बाजारपेठेत पोहचली तर नक्कीच चांगला जादाचा भाव मिळणेस मदत होते. यावर कमी खर्चात उपाय म्हणजे पेरु फळे अंड्याएवढी झाली. फोम बॅग कव्हर व अॅन्टी फॉग पॉलिथिन बॅगचा वापर फळे झाकणेसाठी करणे हा होय. यामुळे फळमाशीचा प्रार्दुभाव ९५ % टाळला जातो. पिकलेल्या फळात अळी पडणे ९५% टाळले जाऊन यामुळे पेरू फळे २०-३० दिवस अगोदर काढणीस येतात. पेरू फळासाठी १८ सेमी ते २० सेंमी आकाराची फोम कव्हर व १ किलो वजन आकाराची अॅन्टीफॉग बँग वापरली जाते. सिताफळ पिकात त्याचे पक्वतेच्या वेळी त्याचा येणार गोड वास गोडीमुळे मऊ फळ, सालामुळे फळ माशी आकर्षित होऊन फळात अंडी घालतात व फळ पिकल्यावर त्यामध्ये अळी पडतात व देठ सडणेचे प्रमाण वाढते व १००% नुकसान होते. यावर उपाय म्हणून फळे पिकाच्या पक्कवतेच्या अवस्थेत २२ से.मी. फॉम बॅग १ किलो आकारमानाची अॅन्टी फॉग बॅग लावावी. यामुळे ९५% प्रार्दुभाव रोखला जातो.\nडाळींब फळाला फॉमबॅग व अॅन्टी फॉग बॅग लावली तर काढणी, हाताळणी, ट्रान्सपोर्ट मधील डाग स्क्रॅच इजा टाळली जाऊन पॅकिंगचा खर्च ही वाचतो व रंगछटा आबाधीत राहाते. अॅन्टी फॉग बॅग १६० रु. किलो दराने २८० नग मिळतात. म्हणजे प्रति बॅग ५८ ते ६० पैसे खर्च येतो. फोम बॅग १८ से.मी. ६० पैसे २० से.मी. ७० पैसे २२ सेमी ७३ पैशे प्रति बॅग प्रमाणे बाजारात उपलब्ध आहे. ह्या दोन्ही बॅग लावण्यासाठी प्रति बॅग ५० पैसे मजूरी खर्च येते. प्रति फळ फॉग बॅग व अन्टीफॉग बॅग मजुरीसह २रुपये खर्च येतो. म्हणजेच २ रुपयात २५ ते ६० रुपयाचे फळाचे संरक्षण होते व १०० नुकसान टाळले जाते. म्हणून यांचा वापर करण्याचे आवाहन आवाहन सतीश कचरे, मंडल कृषी अधिकारी नातेपुते यांनी केले आहे.\nबाजारात सहज उपलब्ध होणा्ऱ्या फॉम बॅग व अॅन्टी फॉग बॅगचा वापर करून ९५% नुकसान टाळता येते. सर्जेराव तळेकर उपविभागीय कृषिअधिकारी, पंढरपुर\nकमी खर्चात रोग व किडी विरहीत दर्जेदार उत्पादनासाठी या नवीन आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सोलापूर\nफळांचे अळी स्क्रॅच व डाग विरहीत चकचकीत निसर्गाशी मैत्रीचे संबंधासह आरोग्यदायी दर्जदार उत्पादनासाठी हा अल्प खर्चिक उपाय आहे – रफीक नायकवाडी, विभागीय कृषि सहसंचालक पुणे विभाग.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleपत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी अप्पासाहेब कर्चे यांची निवड\nNext articleपालकमंत्री दत्तामामा भरणे यांची राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकबापू वाघमोडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2022-12-09T16:22:25Z", "digest": "sha1:WNYONP4U5LSTX2G7LZBFYP2UZPMQG223", "length": 4429, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२२६ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स. १२२६ मधील जन्म\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ११:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22h05823-txt-navimumbai-20221122121523", "date_download": "2022-12-09T17:08:45Z", "digest": "sha1:S632JKOFSVKUXFTQEO6OWYIZDLY6VOAM", "length": 9343, "nlines": 150, "source_domain": "www.esakal.com", "title": "व्यावसायिकांकडून ५३ लाखांची खंडणी उकळणारे गजाआड | Sakal", "raw_content": "\nव्यावसायिकांकडून ५३ लाखांची खंडणी उकळणारे गजाआड\nव्यावसायिकांकडून ५३ लाखांची खंडणी उकळणारे गजाआड\nनवी मुंबई (वार्ताहर) : ओळखीचा फायदा उचलत दोघा खंडणीखोरांनी नवीन पनवेल भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला खोट्या गुह्यात अडकवण्याची तसेच त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून तब्बल ५२ लाख ४१ हजाराची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदानंद वाकुर्ले व प्रथमेश वाकुर्ले अशी या खंडणीखोरांची नावे असून खांदेश्वर पोलिसांनी या दोघा खंडणीखोरांना सापळा रचून अटक केली आहे.\nया प्रकणातील तक्रारदार राजेश पटेल हे नवीन पनवेल सेक्टर-३ भागात राहावयास असून त्यांचे त्याच परिसरात औषधांचे दुकान आहे. त्यांच्याकडे मिलिंद जाधव हा मागील १४ वर्षांपासून कामाला असून त्याच्या माध्यमातून पटेल यांची सदानंद वाकुर्ले यांच्याशी ओळख झाली होती. दरम्यान, श्रवणकुमार जैस्वाल हादेखील पटेल यांच्याकडे अनेक वर्षांपासून काम करत होता; मात्र त्याने काही महिन्यांपूर्वी स्वत:चे मेडिकल शॉप सुरू केले होते. श्रवणकुमार हा पटेल यांचे ग्राहक त्याच्याकडे वळवून त्यांचे नुकसान करत असल्याचे सदानंद याने पटेल यांना सांगितले होते. तसेच त्याबाबत श्रवण कुमारला समज देणार असल्याचे सांगत सदानंद हा श्रवणकुमार याच्या मेडिकल दुकानात समज देण्यासाठी गेला होता. या वेळी सदानंद याने आपल्या साथीदारांच्या मदतीने श्रवणकुमारला मारहाण केली.\nत्यानंतर काही दिवसांनंतर श्रवणकुमार याला मारहाण करणाऱ्या व्यक्तींना पाच लाख रुपये द्यायचे आहेत असे सांगून सदानंद याने पटेल यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्याला पैसे न दिल्यास त्यांना जेलमध्ये जावे लागेल असे सांगत भीती घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरून पटेल यांनी तीन लाख ५० हजार रुपये दिले. त्यानंतरही सदानंद आणि त्याच्या साथीदारांनी पटेल यांना रिव्हॉल्व्हर व रिव्हॉल्व्हरच्या गोळ्या दाखवून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. अशा‍ प्रकारे सदानंद याने मागील दीड वर्षात तब्बल ५२ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम उकळली. सततच्या या धमकीला वैतागून पटेल यांनी गेल्या महिन्यात खांदेश्वर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी सापळा रचून सदानंद याला १९ नोव्हेंबर रोजी पटेल यांच्याकडून ५० हजार रुपये स्वीकारताना पकडले. याप्रकरणी पोलिसांनी खंडणीसाठी धमकावण्याबरोबरच इतर कलमाखाली अटक केली.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22h04561-txt-pune-today-20221106021221", "date_download": "2022-12-09T17:21:15Z", "digest": "sha1:O5WVQBW7NFZOSELYV7ZORJD4IJEFMAJ2", "length": 5852, "nlines": 148, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुंढवा नदीपात्रात आढळले मृतावस्थेतील अर्भक | Sakal", "raw_content": "\nमुंढवा नदीपात्रात आढळले मृतावस्थेतील अर्भक\nमुंढवा नदीपात्रात आढळले मृतावस्थेतील अर्भक\nपुणे, ता. ६ : खराडी येथील जुन्या मुंढवा पुलाच्या परिसरातील नदीच्या पात्राजवळ एका नवजात अर्भकाचा मृतदेह शनिवारी (ता. ५) सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास नदीच्या बंधाऱ्यात या अर्भकाचा मृतदेह असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी याबाबत तत्काळ मुंढवा पोलिस व अग्निशामक दलास माहिती कळविली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला त्याच्या मातापित्यांनी नदीत टाकल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक तानाजी शेगर करीत आहेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/mahakavi-kalidas-and-chhattisgarh", "date_download": "2022-12-09T15:04:26Z", "digest": "sha1:JF7XJLYG2KJNDFPP7DVSBJEXF3ZD6ZKW", "length": 17664, "nlines": 258, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "महाकवी कालिदास आणि छत्तीसगड - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nमहाकवी कालिदास आणि छत्तीसगड\nमहाकवी कालिदास आणि छत्तीसगड\nछत्तीसगड राज्याच्या मते त्यांचा रामगढ म्हणजेच रामगिरी डोंगर होय. छत्तीसगड राज्यात असलेल्या सरगुजा जिल्ह्यात रामगढ नावाचा डोंगर आहे. या डोंगरात ‘सीताबेंगरा आणि जोगीमारा’ या सुप्रसिद्ध लेणी आहेत.\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nआषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी हटकून महाकवी कालिदासाची आठवण सगळ्यांना होतेच होते. कालिदास, त्याचे सुप्रसिद्ध खंडकाव्य मेघदूत, आणि त्यात आलेला उल्लेख “आषाढस्य प्रथम दिवसे”. त्यामुळे आजचा दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा होतो. कालिदासाने मेघदूत हे काव्य नागपूरजवळील रामटेक इथे लिहिले असा सर्वत्र समज आहे. अनेक विद्वानांनीसुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे.\nमात्र छत्तीसगड राज्याच्या मते त्यांचा रामगढ म्हणजेच रामगिरी डोंगर होय. छत्तीसगड राज्यात असलेल्या सरगुजा जिल्ह्यात रामगढ नावाचा डोंगर आहे. या डोंगरात ‘सीताबेंगरा आणि जोगीमारा’ या सुप्रसिद्ध लेणी आहेत.\nया लेणींमध्ये ब्राह्मी लिपीत लिहिलेला शिलालेखसुद्धा आहे. तसेच जोगीमारा लेणीत गुहाचित्रे बघायला मिळतात. ह्या लेणी ज्या रामगढ नावाच्या डोंगरात खोदलेल्या आहेत तोच रामगढ हा कालिदासाने मेघदूत लिहिल्याचे ठिकाण आहे असे छत्तीसगडची प्रजा आणि सरकारसुद्धा समजते.\nत्यासाठी ते कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओळी आणि ते वर्णन रामगढशी कसे मिळतेजुळते आहे याचा दाखला देतात.\nरामगढ परिसर अतिशय रमणीय आहे. त्या डोंगरात असलेल्या गुहा आणि आजूबाजूचा परिसर हे मेघदूताचे निर्मितीस्थळ आहे असे छत्तीसगडच्या सरकारचेही म्हणणे असल्यामुळे त्यांनी तिथे एक सुंदर कालिदास स्मारक तयार केलेय.\nकालिदासाचा एक पुतळा आणि मेघादूतातल्या काही ओळी इथे लिहून ठेवल्या आहेत. अत्यंत रमणीय अशा छत्तीसगड प्रदेशी हिंडताना कवी कुलगुरू कालिदास असा अकस्मात समोर येतो, आणि त्याचे ते रमणीय स्मारक, जवळच असलेल्या सीताबेंगरा-जोगीमारा लेणी आणि तो सुप्रसिद्ध रामगढ मनात घर करून राहतो.\nदालचिनीची माहिती व फायदे\nकोकणातील गावात आंध्रप्रदेशचा शिलालेख\nजांभरुण - पाट-पाखाडींचे गाव\nनागांवचे सिद्धिविनायक मंदिर व शिलालेख\nअलिबाग - एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/bal-gangadhar-tilak-information-in-marathi/", "date_download": "2022-12-09T15:18:58Z", "digest": "sha1:PQBKY4PKLK4DKOM5NRZ7MTDXQG45T27N", "length": 21913, "nlines": 80, "source_domain": "www.marathimol.com", "title": "बाळ गंगाधर टिळक यांची संपूर्ण माहिती Bal Gangadhar Tilak Information In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nBal Gangadhar Tilak Information In Marathi भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यवीर होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करत त्यांनी जनतेला स्वातंत्र्य लढ्याचा मंत्र दिला. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरीतील चिखली गावात एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव केशव असे होते. ‘बाळ’ हे त्यांचे टोपण नाव होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळकांचे वडील हे एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. टिळक सोळा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.\nबाल गंगाधर टिळक हे लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. 1877 मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. त्याकाळी फारच कमी लोक महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत होते. लोकमान्य टिळक त्यातून एक होते. त्यांनी महाविद्यालयीन पदवी प्राप्त केली.\n1871 मध्ये त्यांचा विवाह तापीबाईसोबत म्हणजे सत्यभामा बाईसोबत झाला. त्यावेळी टिळक सोळा वर्षाचे होते. तापिबाई त्याहूनही खूप लहान होत्या. 1877 साली टिळकांनी डेक्कन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. 1819 साली गव्हर्मेंट लॉ कॉलेज मधून वकिलीची पदवी मिळवली. बीए पदवी प्रयत्न करून देखील पूर्ण करू शकले नाही.\nलोकमान्य टिळक हे कौटुंबिक स्तरावर 1902 -1903 साली पुण्यात जेव्हा प्लेगचे थैमान होते. त्याच दिवसांच्या पहिल्या आठवड्यात टिळकांचा चुलत भाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथ प्लेगला बळी पडला.\nपंडित जवाहरलाल नेहरू यांची संपूर्ण माहिती\nपत्नीचा सुद्धा याच साली देहांत झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी टिळकांनी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखले जात आणि आगरकर यांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.\nन्यू इंग्लिश स्कूल अंड एज्युकेशन सोसायटी :\nविष्णुशास्त्री चिपळूणकर यांना जेव्हा एखादी शाळा काढावीशी वाटली व आपली सरकारी नोकरी सोडून द्यावीशी वाटली, तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना भेटले विष्णुशास्त्री चिपळूणकर हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते. 1 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली.\nटिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा स्वीकारला विष्णुशास्त्री 1882 मध्ये मरण पावले. 1884 मध्ये वेडरबर्न, वर्डस्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, केळकर भांडारकर यांच्या प्रतिभूतीच्या मदतीने टिळक आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेतर्फे 1885 मध्ये फर्ग्युशन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत असतात.\nचिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने 1881 साली केसरी व मराठी ही वृत्तपत्रे सुरू केले. त्यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते. तर मराठा हे इंग्रजीमधून प्रसिद्ध होते. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते.\nभारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रेरित करणे व सामाजिक परिवर्तनासाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी हे सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणे तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत.\nमराठा वृत्तपत्र हे मुख्यत शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यावरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स.वी सन 1882 च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.\nत्यानंतर दोघांमध्ये तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह केसरीचे संपादक स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच केसरीचा आत्मा होता. ते 1840 च्या काळात टिळकांनी 513 अग्रलेख लिहिले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, उजाडले पण सूर्य कुठे आहे, उजाडले पण सूर्य कुठे आहे, टिळक सुटले पुढे काय, टिळक सुटले पुढे काय, प्रिन्सिपल शिशुपाल की पशुपाल, प्रिन्सिपल शिशुपाल की पशुपाल, टोनग्याचे आचळ, हे आमचे गुरूच नव्हेत , बादशहा ब्राह्मण झाले, हे त्यांचे प्रसिद्ध अग्रलेख आहेत.\n1896 साली महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार दुष्काळ विमानिधी अंतर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असेल, त्यांचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले.\nतसेच सरकारच्या Famine Relief code’ नुसार दुष्काळ पडला असता, शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती परंतु तरीही काही भागात सक्तीने वसुली करण्यात येत असे. याविरूद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरी या वर्तमानपत्राद्वारे केले. धनिकांनी, दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे, असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी त्यांनी चालवल्या.\nराजकीय जनजागृतीसाठी त्यांनी 1893 साले गणेशोत्सवाची सुरुवात केली. आणि महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शिवाजी जयंतीला व्यापक स्वरूपात साजरे केले. शिवजयंती आणि गणेश उत्सव या सार्वजनिक सणाद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहणे, जागृत करणे ही टिळकांची मुख्य उद्देश होते.\nटिळकांचे विचार व कार्य :\nलाला लाजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारे होते. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्टमत प्रवाहित होते.\nइंग्रजीत जुळवून घेऊन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह वाळवा समजतो. इंग्रजांनी भारतात स्वातंत्र्य दिले पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करून वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जलाल वाद समजला जातो.\nबंगालची फाळणी विरुद्धचा लढा 8 जून 1914 या दिवशी मंडालेच्या कारागृहातुन टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम सुरु केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांनी एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले.\nयालाच होमरूल लीग असे म्हणतात. स्वराज्य प्राप्ती हेच या लीगचे ध्येय होते. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. टिळकांच्या बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून पुणे या शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी वीजजवावी या लायकीचे कोणी राहिले नाही.\nटिळकांनी महिला शिक्षणाबद्दल पूर्ण क्षमतेने विरोध केला परमिला राव यांनी आपल्या शोध पेपरामध्ये मुख्यत्वे टिळकांच्या मराठा वर्तमान पत्राचा हवाला देत सांगितले की, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि टिळक यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कट्टरपंथी गटाने 1881 ते 1920 च्या दरम्यान कशाप्रकारे मुलींसाठी शाळा सुरू करण्याला आणि प्रत्येक समुदायाला शिक्षण देण्याच्या प्रयत्नांना विरोध केला.\nया गटाच्या विरोधामुळे महाराष्ट्रातील अकरापैकी नऊ महानगरपालिकेमध्ये प्रत्येकाला शिक्षण देण्याच्या प्रस्तावाला पराभवाला सामोरे जावे लागले. या गटाने राष्ट्रवादी शिक्षणाचा पुरस्कार केला. ज्यामध्ये धर्मशास्त्राचे अध्यापन व त्यांच्या कौशल्याचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला.\nमुलींचे विवाह अगदी लहान वयात झाल्यामुळे त्यांना असह्य यातना सहन कराव्या लागतात. परंतु पेशव्याच्या राज्यात ब्राह्मण कुटुंबीयांसाठी हे अनिवार्य होते की, आपल्या मुलीचे लग्न नऊ वर्षापेक्षा कमी वयात केले पाहिजे. परंतु कमी वयात लग्न केल्यामुळे बऱ्याच मुली अपंग तर काही मृत्यूला बळी पडत आहे. ब्रिटिशभारतात अशा अनेक घटना घडत होत्या.\nत्यामध्ये अल्पवयीन मुलींचे लैंगिक संबंध ठेवल्याने त्यांना या समस्यांना सामोरे जावे लागत होते. विवाह आणि संमतीने लैंगिक संबंध यासाठी वय वाढविण्याची मागणी भारतातील समाज सुधारकांकडून करण्यात येत होती. म्हणून ब्रिटिश सरकारने एक 1891 साली एक कायदा ‘एज ऑफ कॉन्सन्ट ॲक्ट’ 1891 साली तयार केला.\nटिळकांनी जातिव्यवस्थेचे समर्थन केले. टिळकाचा वर्णव्यवस्थेवर ठाम विश्वास होता. त्यांचा असा विचार होता की, ब्राह्मणांचा वर्ण सर्वात शुद्ध आहे आणि जातिव्यवस्थेला टिकवून ठेवणे देश व समाजाच्या हिताचे आहे. त्यांचे म्हणणे होते की, जातीचे निर्मूलन होणे म्हणजे राष्ट्रीयत्वाचा त्रास होणे ही आहे. त्यांच्या मते, जात हा हिंदू समाजाचा आधार आहे आणि जातीचा नाश म्हणजे हिंदु समाजाचा नाश आहे.\n1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांच्या जीवनाची प्राणज्योत मावळली.\n“ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”\nहे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/18633/", "date_download": "2022-12-09T16:53:44Z", "digest": "sha1:SVVX6I2A4ESBGF5ZTIW6J6ITW7FFQQCA", "length": 8897, "nlines": 181, "source_domain": "dmedia24.com", "title": "आजरा तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ", "raw_content": "\nआजरा तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ\nगडहिंग्लज,आजरा तालुक्यात काल दिवसभर धुमाकूळ घालून हत्तीने आज शुक्रवारी रामप्रहरी चंदगड तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केला. अडकूर ( ता. चंदगड ) येथे नागरिकांना हत्तीचे दर्शन घडले.\nउत्साळी,शिरोली,सत्तेवाडी,इब्राहिमपूर,अलबादेवी परिसरात फेरफटका मारून पुन्हा या हत्तीने नागनवाडी-गडहिंग्लज रस्त्यावर घटप्रभा नदीवरील अडकुर पुलाखाली पाण्यात ठाण मांडली. अडकुर,आमरोळी,पोरेवाडी,गणुचीवाडी, मलगेवाडी,उत्साळी परिसरातील नागरिकांनी हत्तीला पहाण्यासाठी अडकूर पुलावर मोठी गर्दी केली होती.\nसरोळी (ता.गडहिंग्लज)गावची सीमा ओलांडून, घटप्रभा नदी पार करून हत्तीने गणूचीवाडी, आमरोळी इथपर्यंत प्रवास केला. तिथून चंदगड- गडहिंग्लज मार्ग ओलांडून तो उत्साळी, अलबादेवीच्या दिशेने पुढे गेल्याचे नागरिकांनी सांगितले. अडकूर परिसर हा चंदगड तालुक्याला मध्यवर्ती आहे. या तालुक्यात हत्तींचा वावर वीस वर्षापासुन आहे. मात्र या परीसरात प्रथमच हत्तीचे दर्शन झाले.\nबेळगावच्या घटनेनंतर संभाजी राजे आक्रमक : अन्यथा मला बेळगावला यावं लागेल\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात ऑनलाइन बैठक संपन्न\nमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची गोष्ट\nहिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी निपाणी येथे 27 नोव्हेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभा – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती\nअभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिली सीमाप्रश्ना संदर्भात माहिती\nबागायत खात्यातर्फे फळे आणि फुलांचे प्रदर्शन\n*हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधाला यश; हिंदुद्वेषी हास्यकलाकार वीर दास आणि मुनव्वर फारूकी यांचे मुंबईतील कार्यक्रम रहित \nयामार्गावर धावणार विशेष रेल्वे गाड्या\nतानाजी दळवी यांचे अल्पशा आजाराने निधन\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/09/23/coronaupdate-116/", "date_download": "2022-12-09T16:01:30Z", "digest": "sha1:7DOBRSLZ5QX72TKXS7WPTJLRL5ZUJN76", "length": 18812, "nlines": 108, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रत्नागिरी जिल्ह्यात ७१, तर सिंधुदुर्गात १३३ नवे करोनाबाधित - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यात ७१, तर सिंधुदुर्गात १३३ नवे करोनाबाधित\nरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२३ सप्टेंबर) ७१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६९०३ झाली आहे. सिंधुदुर्गात १३३ नवे करोनाबाधित सापडल्याने एकूण संख्या ३२९८ झाली आहे.\nरत्नागिरीतील आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – मंडणगड ३, दापोली २, खेड २, चिपळूण १५, रत्नागिरी ७, लांजा २, राजापूर ४. (एकूण ४१). रॅपीड अँटिजेन टेस्ट – खेड – १, गुहागर ९, चिपळूण ५, रत्नागिरी १०, लांजा ५. (एकूण ३०).\nरत्नागिरी जिल्ह्यात आज सहा रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यापैकी तिघांचा मृत्यू खासगी रुग्णालयांत, तर तिघांचा शासकीय रुग्णालयात झाला. एकाचा मृत्यू १५ सप्टेंबरला, तिघांचा मृत्यू २२ सप्टेंबरला, तर दोघांचा मृत्यू काल झाला आहे. जिल्ह्यात करोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या २३१ झाली असून जिल्ह्यातील मृत्युदर ३.३४ टक्के आहे.\nआज ज्या मृतांची नोंद झाली, ते सर्व पुरुष रुग्ण आहेत. त्यांचा तपशील असा – खेड वय ५८, दापोली वय ८२, संगमेश्वर वय ६३, रत्नागिरी वय ४५, रत्नागिरी वय ७५, चिपळूण वय ७२. मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – रत्नागिरी – ६८, खेड – ३९, गुहागर – ८, दापोली – २६, चिपळूण – ५३, संगमेश्वर – २१, लांजा – ६, राजापूर – ८, मंडणगड – २ (एकूण २३१)\nआज जिल्ह्यातील ९५ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे आजपर्यंत बऱ्या झालेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ५१७५ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.९६ टक्के आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात १३४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ सप्टेंबर) आणखी १३३ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३२९८ झाली आहे. आतापर्यंत २०७२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप २९१ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ६८ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८०२७ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ८३६ व्यक्ती आहेत.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nऔषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.\nकीर्तनसंध्या देणगी सन्मानिका उपलब्ध\nस्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त १८ डिसेंबरला रत्नागिरी-पावस पदयात्रा\nप्रकल्पांमुळे कोकणासमोर निर्माण झालेले प्रश्न\nमाणगावचे श्री दत्त मंदिर\nअवधूत संप्रदाय : सद्गुरू दत्तभक्तीचा सुंदर आविष्कार\nसमजून घेण्याचा आटापिटा मौनापाशी थांबतो तेव्हा…\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nPrevious Post: माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक २० (ओसरगाव शाळेतील काणेकर बाई)\nNext Post: माहात्म्य अधिकमासाचे – श्लोक सातवा\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8:_%E0%A4%B9%E0%A5%82_%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2022-12-09T16:08:34Z", "digest": "sha1:B3EYFKHATIIFFDALPFZ2DSDW4BT6MLX7", "length": 19154, "nlines": 296, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स\nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स हे ऑक्टोबर इ.स. १९४८मध्ये प्रकाशित झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक आहे. यात अस्पृश्यता उत्पत्तीच्या सिद्धांताबद्दल विवेचन आहे. डॉ. आंबेडकरांनी या पुस्तकात संदर्भांसहित हे सिद्ध केले कि, अस्पृश्य पूर्वी पराभूत लोक होते आणि बौद्ध धर्म तसेच गोमांस खाणे न सोडल्याने त्यांना अस्पृश्य मानले गेले. डॉ. आंबेडकरांच्या मते, अस्पृश्यतेचा उगम इ.स. ४०० च्या दरम्यान झाला असावा. बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म यात श्रेष्ठत्वासाठी जो संघर्ष झाला त्यापासून अस्पृश्यतेचा जन्म झाला असे या पुस्तकात सिद्ध केले गेले आहे.[१]\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य\nपक्ष, संस्था व संघटना\nडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी\nद बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट\nग्रंथसंपदा व लेखन साहित्य\nॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी(१९१५)\nस्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज(१९१८)\nद प्रॉब्लम् ऑफ द रूपी(१९२३)\nदि इव्हॉलुशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया(१९२४)\nवेटिंग फॉर अ व्हिझा(१९३६)\nपाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया(१९४०)\nमिस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स(१९४५)\nरानडे, गांधी आणि जीना(१९४३)\nव्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स(१९४५)\nकम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट(१९४५)\nमहाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स(१९४६)\nहू वर दि शुद्राज\nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स(१९४८)\nद राइझ अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन(१९५१)\nथॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स(१९५५)\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म(१९५७)\nप्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती\nविश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक (लंडन)\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (मुंबई)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (दिल्ली)\nयुगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nरमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)\nबोले इंडिया जय भीम\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा\nएक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर\nतमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nशाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार\nआंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार\nआंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार\nमातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती\nडॉ. भीमराव आंबेडकर मैदान, विजापूर\nडॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडामैदान, फैजाबाद\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक (लंडन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (मुंबई)\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (दिल्ली)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (दिल्ली)\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (महाड)\nआंबेडकर मेमोरिअल पार्क (लखनऊ)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्तूप, चैत्यभूमी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर (जपान)\nविश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2022-12-09T17:16:46Z", "digest": "sha1:WV2YQAGVD5DDERUQ5EXFQIJATQO7QFJX", "length": 6156, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हिंद-आर्य भाषासमूह - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n\"हिंद-आर्य भाषासमूह\" वर्गातील लेख\nएकूण ३४ पैकी खालील ३४ पाने या वर्गात आहेत.\nया पानातील शेवटचा बदल १६ सप्टेंबर २०१३ रोजी १०:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.khabarbat.in/2022/01/32.html", "date_download": "2022-12-09T16:26:24Z", "digest": "sha1:QAPYCKLJXQLKBYUDO25REQTTKM5ALHQ6", "length": 11832, "nlines": 101, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर शहरातील कोरोना रुग्णमध्ये आणखी 32 रुग्णांची भर... शहरातील आकडा १२० - KhabarBat™ | Breaking News India", "raw_content": "\nशनिवार, जानेवारी ०८, २०२२\nचंद्रपूर शहरातील कोरोना रुग्णमध्ये आणखी 32 रुग्णांची भर... शहरातील आकडा १२०\nनवीन वर्ष उजाडताच चंद्रपूर शहरातील रूग्ण संख्येत वाढ होत असून, (Date8 ) तब्बल ३२ रुग्णाची भर पडली. चंद्रपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १२० पर्यंत पोहोचली आहे. यातील ७१ रुग्ण गृह विलीगीकरणात ठेवण्यात आले आहेत. मनपा कोव्हीड केअर सेंटर मध्ये 11 रुग्ण संख्या असून, उर्वीत रुग्ण खासगीमध्ये भरती आहेत.\nमागील ४ दिवसापासून रुग्णसंख्या वाढत असल्याने महानगर प्रशासनाने आसरा हॉस्पिटल तातडीने रुग्णसेवेसाठी सुरु केले, शहरात सध्या दररोज ३०० व्यक्तीच्या चाचण्या होत आहेत. यातील १० टक्के व्यक्ती पॉझिटिव्ह निघत असल्याने धाकधूक वाढली आहे. मनपाच्या माध्यमातून ४ आरटीपीसीआर चाचणी केंद्र आणि ५अँटिजेन चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.\nजिल्ह्यात आज 91 नवीन रुग्ण बाधीत झाले एकाने #कोरोना वर मात केली जिल्ह्यात शनिवारी मृत्यू संख्या शून्य आहे. सध्या 237 बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 89, 123 तसेच बरे झालेल्यांची संख्या 87,341 झाली आहे.\nखबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.\nया बातम्यादेखील नक्की वाचा\n← नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट → मुख्यपृष्ठ\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवा:खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकरांची पहिली मागणी\nचंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही दारुबंदी तातडीनं उठवा अशी मागणी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ...\nअपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून\nभद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापड...\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nचंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून\nवाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात चंद्रपुर/ललित लांजेवार: वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पड...\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - [email protected] [email protected]\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश\nजुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एका...\nहे खरे आहे का चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी चंद्रपूरच्या काळ्या भूगर्भात सोन्याच्या खाणी \nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह...\n१० ते १२ दरम्यान चंद्रपूरला बसणार फटका; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ | rain cyclone tamilnadu climate change IMD\nCyclone News • बंगालच्या उपसागरात निर्मित वादळी प्रणाली डिसेंबर ८ पर्यंत उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र किनार्‍यापर्यंत पो...\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; ही एक चूक पडली महागात\nवरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वन संघटनेच्या माध्यमातून मागणी...\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू | Tadoba Chandrapur Tiger\nमागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा ( Tiger ) मृत्यू झाल्याची घट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/03/The-movie-is-coming-soon-to-the-audience-.html", "date_download": "2022-12-09T16:33:25Z", "digest": "sha1:GCYACJBCDDRS4YB5WF3TCSRHR3O43Y3R", "length": 8654, "nlines": 129, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“हा” चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला.....!", "raw_content": "\nHomeमनोरंजन“हा” चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला.....\n“हा” चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला.....\nमुंबई : आपण नुकताच शहीद दिन साजरा केला. त्यानिमित्त ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 6 मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग कृष्णा जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाच्या नावावरून आणि नुकत्याच झळकलेल्या टिझर पोस्टरवरून हा देशभक्तीपर चित्रपट असल्याचा लक्षात आले.\nचित्रपटात मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम, हेमांगी कवी, नम्रता साळोखे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘भारत माझा देश आहे’ ची कथा पांडुरंग कृष्णा जाधव यांनीच लिहिली असून पटकथा, संवाद निशांत नाथाराम धापसे यांचे आहे.\nसमीर सामंत यांची गीते असलेल्या या चित्रपटाला अश्विन श्रीनिवास यांचे संगीत लाभले आहे. तर चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. ‘अहिंसा परमो धर्म:’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात आता काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.\nचित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग कृष्णा जाधव म्हणतात, ” हा एक देशभक्तीपर चित्रपट असला तरी त्याची कथा वेगळी आहे. मनाला स्तब्ध करणारा हा चित्रपट आहे. अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करायची होती मात्र नुकत्याच झालेल्या शहीद दिनाच्या औचित्याने आम्ही ही तारीख जाहीर करत आहोत. कसलेले कलाकार असल्याने त्यांच्यासोबत काम करतानाही मजा आली. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे लहान मुलांसाठी पर्वणी आहे. प्रत्येक मुलाने पाहावा असा हा चित्रपट आहे.’’\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nखरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्न\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/speech-on-pollution-in-marathi/", "date_download": "2022-12-09T15:56:58Z", "digest": "sha1:G3ZUR4GB2CB27YBEBKAKJFHX6ZEBISVR", "length": 23533, "nlines": 73, "source_domain": "www.marathimol.com", "title": "प्रदूषण वर मराठी भाषण Speech On Pollution In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nSpeech On Pollution In Marathi जगभरात प्रदूषण ही पर्यावरणाची मोठी समस्या बनली आहे. त्याचा मानवी व इतर सजीवांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. प्रदूषणाने सर्वात शक्तिशाली राक्षसाचे रूप धारण केले आहे जे नैसर्गिक वातावरणाचा अतिशय वेगाने नाश करत आहे.\nसर्वांना सुप्रभात, मी ६ व्या वर्गात शिकत आहे. आज मी इथे प्रदूषण या विषयावर भाषण देणार आहेत. माझ्या प्रिय मित्रांनो, प्रदूषण हे पर्यावरण आणि मानवी जीवनावर परिणाम करणारे सर्वात मोठे आव्हान आहे. ही एक पर्यावरणीय समस्या आहे जी आज जगभरातील लोकांना भेडसावत आहे. विविध स्रोतांमधून विविध प्रकारचे घातक आणि विषारी पदार्थ पर्यावरणात मिसळत आहेत आणि त्यामुळे पाणी, हवा, माती किंवा जमीन, ध्वनी आणि थर्मल प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण तयार होत आहे.\nउद्योग आणि कारखान्यांतील धूर आणि विषारी धूळ हवेत मिसळून वायू प्रदूषणास कारणीभूत ठरते. जेव्हा आपण हवेत श्वास घेतो तेव्हा अशी प्रदूषित हवा फुफ्फुसांसाठी खूप वाईट असते. उद्योग आणि कारखान्यांतील सांडपाणी आणि इतर टाकाऊ पदार्थ थेट मोठ्या जलस्रोतांमध्ये जातात. पाण्यामुळे जलप्रदूषण होते. असे प्रदूषित पाणी मानव, प्राणी आणि वनस्पती यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.\nआजकाल, वाहतूक,ध्वनी यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यादींद्वारे वाढत्या आवाजामुळे वातावरण शांत राहत नाही. अशा आवाजांमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे आणि आपल्या कानांची नैसर्गिक तग धरण्याची क्षमता खूप कमी आहे. वाहनांचा जास्त आणि असह्य आवाज, लाऊड ​​स्पीकर इत्यादींमुळे कानाच्या समस्या आणि विशेषत: वृद्ध लोक आणि लहान मुलांमध्ये कायमचा बहिरेपणा होऊ शकतो.\nजेव्हा लोक तणनाशके, कीटकनाशके, खते इत्यादींचा वापर करतात किंवा रसायनांच्या गळतीमुळे किंवा भूमिगत गळतीमुळे हायड्रोकार्बन्स, सॉल्व्हेंट्स, जड धातू इत्यादी उद्योग आणि कारखान्यांमधून मानवनिर्मित रसायने मातीत मिसळतात. घन, द्रव किंवा वायूच्या स्वरूपातील अशा दूषित घटकांमुळे माती किंवा जमीन प्रदूषण होते जे संपूर्ण पृथ्वीला दूषित करत आहे. अशा दूषित पदार्थांमुळे जल आणि वायू प्रदूषण देखील होत आहे कारण ते पाण्याच्या पुरवठ्यात मिसळतात आणि काही रसायने अनुक्रमे हानिकारक बाष्प तयार करतात.\nलोकांकडून प्लास्टिकचा वापर वाढल्याने मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय प्रदूषण होत आहे आणि त्याचा वन्यजीव आणि मानवांवर विपरित परिणाम होत आहे. तसेच मोठ्या पाणवठ्यांमधील पाण्याच्या तापमानात बदल होत आहे. हे जलचर प्राणी आणि वनस्पतींसाठी अत्यंत हानिकारक आहे कारण पाण्याचे तापमान वाढल्याने पाण्याची ऑक्सिजन पातळी कमी होते.\nआपण प्रदुषणात जगत आहोत पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही लोकांना याची जाणीव देखील नाही. जगभरातील प्रदूषणाच्या या वाढलेल्या पातळीला मोठे आणि विकसित देश जबाबदार आहेत. या ग्रहाची ही अत्यंत आव्हानात्मक समस्या आहे जी तातडीने सोडवण्याची गरज आहे. एक-दोन देशांच्या प्रयत्नाने मात्र तो सोडवता येणार नाही; सर्व देशांनी या समस्येबाबत विविध पैलूंवरून कठोर प्रयत्न केले तरच हे सोडवले जाऊ शकते.\nउद्योग आणि कारखाने यांच्यावर हानिकारक आणि विषारी रसायनांच्या वापरावर सरकारने कठोरपणे बंदी घातली पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण आणि आरोग्य राखण्यासाठी पर्यावरणपूरक गोष्टी आणि सवयी वापरण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि सरकारी यंत्रणांनी शिबिरे किंवा इतर माध्यमातून सर्वसामान्यांना जागरूक केले पाहिजे.\nआदरणीय माझे शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो. माझे नाव अंकित आहे आणि मी इयत्ता 5 व्या वर्गात शिकत आहेत … मला आज भारतातील प्रदूषण या विषयावर भाषण द्यायचे आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, प्रदूषण हा शब्द आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रदूषण हे एक मंद आणि गोड विष आहे जे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक अशा सर्व पैलूंमध्ये आपल्याला आणि आपले जीवन अतिशय वाईट रीतीने अस्वस्थ करत आहे. हे एकाच वेळी थांबवणे इतके सोपे नाही, परंतु हळूहळू रोखणे सुद्धा इतके कठीण नाही.\nप्रदूषणाची मुख्य कारणे रासायनिक उद्योग आणि कारखान्यांतील कचरा थेट मोठ्या जलकुंभांमध्ये टाकतात. अशा दूषित घटकांचा नैसर्गिक वातावरणात प्रवेश होतो आणि प्रतिकूल बदल घडवून आणतात. प्रदूषण मानवनिर्मित किंवा नैसर्गिक असू शकते परंतु नैसर्गिक स्त्रोतांचे प्रदूषण मानवनिर्मित पेक्षा कमी हानीकारक आहे. प्रदूषक किंवा प्रदूषणाचे घटक पाणी, हवा, माती इत्यादी नैसर्गिक संसाधनांमध्ये मिसळतात. प्रदूषण प्रागैतिहासिक काळापासून सुरू झाले होते परंतु सध्या जंगलतोड, शहरीकरण, तांत्रिक प्रगती आणि प्रगत जीवनशैलीमुळे ते भरभराट येत आहे.\nलोकांनी ते राहत असलेल्या पर्यावरणाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि पृथ्वीवर साधे जीवन जगण्यासाठी देवाने दिलेल्या पर्यावरणाचा आदर केला पाहिजे. विविध प्रकारचे प्रदूषण जसे की जलप्रदूषण, माती प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हे सर्व मानव आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. लोकांना त्यांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाच्या प्रगतीची सवय झाली आहे आणि त्यामुळे अस्तित्वात असलेल्या सर्व समस्यांना ते विसरले आहेत. चांगली आणि निरोगी पिके घेण्यासाठी शेतीमध्ये अनेक वर्षांपासून विविध खते आणि इतर रसायनांचा वापर केल्याने मानवजातीसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे.\nशहरांमध्ये वाहनांची वाढती संख्या हे वायू प्रदूषणाचे आणखी एक प्रमुख कारण आहे. पेट्रोल वाहनांपेक्षा डिझेल वाहने जास्त धोकादायक आहेत कारण ते जास्त कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड उत्सर्जित करतात, जे आरोग्यासाठी आणि वातावरणासाठी अत्यंत हानिकारक आहेत. माझ्या प्रिय मित्रांनो, सामान्य जनतेने प्रदूषणाच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे आणि त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी प्रदूषणाच्या विरोधात धाव घेणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणातील नैसर्गिक समतोल राखण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात आणि रस्त्यांच्या दुतर्फा अधिकाधिक हिरवीगार झाडे लावली पाहिजेत.\nप्रदूषणाचा आपल्या जीवनावर परिणाम होत आहे म्हणून आपण वैयक्तिक पावले उचलली पाहिजेत आणि आपण जे काही करू शकतो ते सर्व शक्य केले पाहिजे. काही सकारात्मक बदलांसाठी आपण केवळ सरकारी कृतींवर अवलंबून राहू नये.\nआदरणीय सर, मॅडम आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या कार्यक्रमात, मला प्रदूषण, आधुनिक काळातील सर्वात गंभीर समस्या यावर भाषण द्यायचे आहे. प्रदूषण हि एक मोठी जागतिक समस्या आहे परंतु प्रादेशिक भिन्नतेसह त्याचे स्वरूप आणि व्याप्ती बदलते. हा प्रश्न सोडवणे हा चिंतेचा आणि चर्चेचा विषय आहे. ही वेळ एकमेकांवर आरोप करण्याची नाही तर काही प्रभावी शस्त्रांनी एकत्र येऊन या राक्षसाशी लढण्याची वेळ आली आहे. प्रदुषण आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या एवढ्या मोठ्या प्रसारासाठी श्रीमंत, शक्तिशाली आणि विकसित देश अत्यंत जबाबदार आहेत, परंतु सर्व देश ही समस्या सहन करत आहेत.\nआपण या पर्यावरणीय प्रदूषणाचे बळी ठरलो आहोत मात्र ही समस्या आपणच निर्माण केली आहे हे आपण नाकारू शकत नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वाढता अनियमित वापर आणि आधुनिक काळातील राहणीमान यामुळे ही समस्या आपणच निर्माण केली आहे. प्रदूषण हे जलद शहरीकरण, जंगलतोड, औद्योगिकीकरण, तंत्रज्ञान आणि उद्योग आणि कारखान्यांमधून निर्माण होणारा अनियंत्रित कचरा यांचा परिणाम आहे. शेतीतील खतांचा उच्च वापर, चिमणीतून होणारे उत्सर्जन, मोटारीतून निघणारा धूर इत्यादींमुळे प्रदूषण निर्माण होत आहे.\nवाहनांच्या वाढत्या संख्येमुळे इंधनाच्या वापराच्या पातळीत वाढ झाली आहे ज्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढत्या प्रदूषणाचा आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे लोकसंख्या. त्यामुळे अधिक घरांची गरज निर्माण झाली आहे, राहण्याची जागा बनवण्यासाठी झाडे तोडणे आणि लोकांच्या इतर आधुनिक गरजांमुळे प्रदूषण वाढत आहे.\nया विषयावर कोणीही विचार करत नाही पण प्रत्येकजण पैसा कमावण्यात आणि भौतिक सुखाच्या वस्तू गोळा करण्यात व्यस्त आहे. जास्त लोकसंख्येमुळे गोड्या पाण्याचा वापर, लाकूड इत्यादींचा वापर वाढला आहे. भौतिक सुखसोयींच्या वाढत्या मानवी गरजा थेट प्रदूषणाच्या प्रसाराशी संबंधित आहेत.\nआता आपल्याकडे श्वास घेण्यासाठी ताजी हवा, पिण्यासाठी ताजे पाणी, निरोगी पिके घेण्यासाठी ताजी जमीन आणि झोपण्यासाठी शांत वातावरण नाही. हे सर्व आपण आपल्या निष्काळजीपणामुळे सहन करत आहोत. वास्तविक शारीरिक आणि मानसिक आराम मिळवण्यासाठी नैसर्गिक ताजे वातावरण मिळवण्यासाठी आपल्याला सतत कठोर परिश्रम करावे लागतील. आपल्याला या राक्षसावर नियंत्रण मिळवायचे आहे आणि अधिकाधिक झाडे लावून, उद्योग आणि कारखान्यांतील कचऱ्याचे व्यवस्थापन, अवजड वाहनांची गरज कमी करणे आणि इतर प्रभावी पावले उचलून आपला जीव वाचवायचा आहे.\nप्रदूषणाचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो\nवायू प्रदूषणामुळे पिकांचे आणि झाडांचे विविध प्रकारे नुकसान होऊ शकते. जमिनीच्या पातळीच्या ओझोनमुळे कृषी पीक आणि व्यावसायिक जंगलातील उत्पन्नात घट होऊ शकते, झाडांच्या रोपांची वाढ आणि जगण्याची क्षमता कमी होते आणि रोग, कीटक आणि इतर पर्यावरणीय ताणांना वनस्पतींची संवेदनशीलता वाढते.\nसध्या, प्रदूषणाचे विविध प्रकार कोणते आहेत\nध्वनी, हवा, पाणी, जमीन, माती इत्यादी प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत.\nप्रदूषणाला आळा घालण्यासाठी काय करता येईल\nप्रदूषणाला आळा घालण्याचा मुख्य उपाय म्हणजे सामान्य लोकांना सध्याच्या परिस्थितीची जाणीव करून देणे आणि प्रदूषणाच्या समस्येचे महत्त्व समजून घेणे, जेणेकरून लोक ज्या वातावरणात राहतात त्या वातावरणाची कदर करतील.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.saidaglass.com/mr/step-tempered-glass.html", "date_download": "2022-12-09T17:30:22Z", "digest": "sha1:4AIUPHNWDP5EMJLNAYTH4HLTJIKNWQOG", "length": 9758, "nlines": 218, "source_domain": "www.saidaglass.com", "title": "", "raw_content": "| चीन पाऊल ग्लास फॅक्टरी आणि पुरवठादार समासाच्या हे बेथसैदा\nकव्हर ग्लास प्रदर्शित करा\nप्रकाश स्विच / सॉकेट ग्लास\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकव्हर ग्लास प्रदर्शित करा\nप्रकाश स्विच / सॉकेट ग्लास\n98% पेक्षा जास्त ट्रान्समिटन्स अँटी-रिफ्लेक्टीव्ह टेम्पर्ड ग्लास...\n3mm अँटी ग्लेअर LCD डिस्प्ले टच पॅनल कव्हर ग्लास\nलाइटिंगसाठी बारीक ग्राइंडिंग 4mm ब्लॅक टफन ग्लास\nइंडक्टसाठी 8mm ब्लॅक प्रिंटेड स्टेप्ड टफन ग्लास...\nMi सह 3mm वॉल क्रिस्टल क्लिअर स्विच टेम्पर्ड ग्लास...\nलॅबसाठी सानुकूलित 2.2mm 15ohm 200Å पॅटर्न केलेला ITO ग्लास\n3D प्रिंटर H साठी पारदर्शक उच्च बोरोसिलिकेट ग्लास...\nस्मार्ट स्विचसाठी 3mm बेव्हल टेम्पर्ड ग्लास पॅनेल\nशरीरासाठी हॉट विक्री 4 मिमी आयटीओ वाहक शीर्ष ग्लास प्लेट ...\nथेट पुरवठा अँटी-रिफ्लेक्टीव्ह डिस्प्ले टेम्पर्ड ग्लास...\nग्लेझिंग कर्टन वॉल फ्लोट ग्लास लोव रिफ्लेक्टीव्ह इन्स...\nओईएलईडीसाठी OEM फ्लॅट ग्लास 12 इंच एच्ड एजी कव्हर ग्लास ...\nस्क्रीन कव्हर काच पत्रक\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\n1.Size तपशील: व्यास 60mm आहे, जाडी 10mm + 5 मिमी आहे. आपल्या तूट / Coredraw रेखाचित्र त्यानुसार ऐच्छिक करता येऊ शकते.\nजलतरण तलाव प्रकाश, लॉन प्रकाश ect भूमिगत दिवा साठी 2.Using.\n3.We फ्लोट काच, उच्च borosilicate काच साहित्य वापरू शकता. आमच्या प्रक्रिया: कटिंग -Grinding धार - सफाई - फोडणीसाठी - सफाई - मुद्रण रंग-स्वच्छता - पॅकिंग\n1.Security: काचेच्या बाह्य नुकसान आहे, तेव्हा मोडतोड खूप लहान मंद कोन धान्य होईल आणि कठीण मानव हानी होऊ.\n2.High शक्ती सामान्य काच सामान्य काच पेक्षा 3 ते 5 वेळा अधिक समान जाडी परिणाम शक्ती समासाच्या काच, वाकलेली शक्ती 3-5 वेळा.\n3.Thermal स्थिरता: समासाच्या काच चांगला थर्मल स्थिरता आहे, तापमान 3 सामान्य काचेच्या, 200 ° से तापमान बदल withstand शकता पटीने जास्त आहे withstand शकता.\nमागील: दिवाबत्तीसाठी सानुकूलित 4 मिमी अल्ट्रा व्हाइट स्टेप्ड कव्हर ग्लास\nपुढील: दिला समासाच्या ग्लास\nआमचे उत्पादन लाइन आणि वेअरहाऊस\nलॅमिनिंग संरक्षणात्मक चित्रपट - मोती सूती पॅकिंग - क्राफ्ट पेपर पॅकिंग\nलपेटण्याच्या निवडीचे 3 प्रकार\nप्लायवुड केस पॅक निर्यात करा - कागदी पुठ्ठा पॅक निर्यात करा\nवॉल वॉशर प्रकाश ग्लास\nआपला संदेश आम्हाला पाठवा:\nआपला संदेश येथे लिहा आणि आम्हाला पाठविता\n3mm पारदर्शक उष्णता बोरोसिलिकेट ग्लास डिस्क वेफर\n4 मिमी इंडस्ट्रियल लाइटिंग स्टेप टेम्पर्ड ग्लास पॅन...\nबुरसाठी लो आयर्न 4 मिमी स्टेप टफन ग्लास पॅनेल...\nसमासाच्या ग्लास साफ करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराइट - 2010-2025: सर्व हक्क राखीव.\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nग्लास , ग्लास प्रकाश कव्हर , कव्हर काच, सिरॅमिक प्रिंट कव्हर काच , घरगुती उपकरणांची समासाच्या ग्लास, स्मार्ट पहा कव्हर काच _\nकोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया sales@saideglass.com\nआपला संदेश आम्हाला पाठवा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T15:27:43Z", "digest": "sha1:NDBF2SG7JHNDM4PVD5QWOSMRTXJPQ2KU", "length": 13650, "nlines": 72, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "'तू फक्त साडी घालण्याच्या लायकीचा आहेस' म्हणून हिनवायचे...कारभारी लयभारी मालिकेतील \"गंगा\"ची रिअल लाईफ स्टोरी - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / आरोग्य / ‘तू फक्त साडी घालण्याच्या लायकीचा आहेस’ म्हणून हिनवायचे…कारभारी लयभारी मालिकेतील “गंगा”ची रिअल लाईफ स्टोरी\n‘तू फक्त साडी घालण्याच्या लायकीचा आहेस’ म्हणून हिनवायचे…कारभारी लयभारी मालिकेतील “गंगा”ची रिअल लाईफ स्टोरी\nतेजपाल वाघ यांची झी मराठी वाहिनीवर “कारभारी लयभारी” ही मालिका प्रसारित होत आहे. निखिल चव्हाण याने राजवीर तर आणि अनुष्का सरकटे हिने प्रियांकाची प्रमुख भूमिका बजावली आहे. तर दुसऱ्या बाजूला जगदीश पाटील आणि शोना आणि गंगा. मालिकेतील सोना मॅडम सोबतचे “गंगा” हे पात्र देखील खूपच भाव खाऊन जाताना दिसते. कारण गंगा चे पात्र विरोधी भूमिकेच्या बाजूने असले तरी ते नेहमीच नायक आणि नायिकेची बाजू घेताना दिसते. परंतु ही गंगा नेमकी आहे तरी कोण तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हीही नक्कीच गहिवरून जाल.\nकारण गंगा हे पात्र साकारणारी व्यक्ती खऱ्या आयुष्यात ट्रान्सजेंडर आहे. हो अगदी पूर्वीच्या चित्रपटातून गणपत पाटील सारख्या भूमिका जशा अजरामर झाल्या त्याचप्रमाणे मालिका, चित्रपट आणि टीव्ही मालिकेतून सूत्रसंचालक म्हणून ही गंगा आज आपले स्थान या कला क्षेत्रात निर्माण करताना दिसत आहे. झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन रिऍलिटी शोमधून होस्ट म्हणून गंगा ने मराठी टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले. मराठी सृष्टीला मिळालेला पहिलावहिला ट्रान्सजेंडर चेहरा म्हणून आज गंगाला आपली वेगळी ओळख निर्माण करता आली आहे. परंतु हे साध्य होण्यामागे अपार मेहनत, जिद्द आणि लोकांच्या टिकेलाही तिला सामोरे जावे लागले होते हे वेगळे सांगायला नको. अगदी लहानपणापासूनच गंगाला नेहमी हिनवले जात असे. गंगा चे खरे नाव आहे “प्रणित हाटे ” परंतु प्रणितला आज गंगा म्हणूनच ओळखले जाते. मुंबईतील विद्या विहार परिसरात तीचे बालपण गेले. हाटे कुटुंबात पहिल्यांदा मुलगा जन्माला येऊनही तीची वर्तवणूक मात्र मुलींसारखीच असायची त्यामुळे तू बायल्या आहेस, छगन आहेस म्हणून मुलं नेहमी तीला चिडवायचे, मारायचे, पॅन्ट खाली ओढायचे . या सर्व गोष्टींमुळे मी पुरती खचून गेले होते असे ती म्हणते. घरी कसं सांगायचं ,त्यांना सांगितलं तर घरचे मलाच ओरडतील मारतील या भीतीने मी त्यांच्याशी काहीच बोलत नसे.\nलहानपणी मी पहिल्यांदा हातावर मेहेंदी काढली होती तोच हात धरून भावाने माझ्या कानाखाली वाजवली होती. शाळेतही असताना मधल्या सुट्टीच्या वेळी टॉयलेटला गेल्यावर मुलं चिडवायचे, मारायचे यावेळीही मी खूप घाबरायचे परंतु एक दिवस माझा राग अनावर झाला आणि मी कुठलाही विचार न करता त्या मुलाच्या कानाखाली वाजवली. हे धाडस केल्यानंतर माझ्यातला आत्मविश्वास निर्माण झाला. असे धाडस केले तरच आपला निभाव लागणार हे गंगाला समजले. पुढे घरच्यांचाही गंगाला पाठिंबा मिळत गेला. घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे गंगा अभिनय, नृत्य आणि सूत्रसंचालन अशा क्षेत्रात आपले स्थान निर्माण करताना दिसत आहे. झी युवा डान्सिंग क्वीन मध्ये येण्यापूर्वी गंगा ने वजुद आणि विग या चित्रपट आणि शॉर्टफिल्ममध्ये काम केले आहे. कारभारी लयभारी ही तिने अभिनित केलेली पहिली वहिली मराठी मालिका. या मालिकेतून गंगाला तिच्या या भूमिकेला योग्य तो वाव मिळताना दिसत आहे. पुढे जाऊन हे पात्र आणखी खुलत जाईल अशी अपेक्षा देखील आहे. गंगा उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे तिच्या डान्सच्या व्हिडिओजना प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळताना दिसते. गंगाला आज मराठी सृष्टीत आपले स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करता आले आहे भविष्यात अशी अनेक कामं तिला मिळत राहो हीच सदिच्छा….\nPrevious एक गाडी बाकी अनाडी चित्रपटातील हि अभिनेत्री आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांच्यात होत हे नातं\nNext माझा होशील ना मालिकेतील “मेघना”बद्दल बरंच काही\nमहाभारत मालिकेतील श्रीकृष्णा साकारणाऱ्या अभिनेत्याने १२ वर्ष संसारानंतर घेतला घटस्फोट\nबिग बॉसचा विजेता ठरला हा स्पर्धक बातमी झाली लिक झाली असल्याचं अनेकांचं मत\nधनंजय माने इथेच राहतात का डायलॉग कसा बनला त्यावर अभिनेते किरण माने ह्यांनी शेअर केला किस्सा\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-bollywood-actress-who-got-pregnant-before-marriage-5082748-PHO.html", "date_download": "2022-12-09T15:38:18Z", "digest": "sha1:U7TGVKLAM62DJM6H2VKTMSZKSPTGVTBB", "length": 4945, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "लग्नाआधीच गरोदर राहिली होती श्रीदेवी, या अभिनेत्रीसुध्दा लग्नआधी होत्या प्रेग्नेंट | Bollywood Actress Who Got Pregnant Before Marriage - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलग्नाआधीच गरोदर राहिली होती श्रीदेवी, या अभिनेत्रीसुध्दा लग्नआधी होत्या प्रेग्नेंट\nमुली - जान्हवी आणि खुशीसोबत अभिनेत्री श्रीदेवी\nबॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी कपूर आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवणारी श्रीदेवी प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांची पत्नी आहे. श्रीदेवी बोनी यांची दुसरी पत्नी आहे. बोनी यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन श्रीदेवीशी दुसरा संसार थाटला होता. पहिल्या पत्नीपासून बोनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर श्रीदेवी आणि बोनी यांनाही दोन मुली आहेत. जान्हवी हे त्यांच्या थोरल्या तर खुशी हे धाकट्या मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे श्रीदेवी लग्नाआधीच गरोदर राहिली होती.\nखरे पाहता अनेक अभिनेत्रींनी आपल्या प्रेग्नसीबद्दल कुणाला कळू नये, यासाठी प्रयत्न केले. मात्र श्रीदेवीने कधीही ही गोष्ट लपवून ठेवली नाही. श्रीदेवीने ती सात महिन्यांची गरोदर असताना बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केले होते. 1996 मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले होते. लग्नाच्या काही महिन्यातच श्रीदेवीने जान्हवीला जन्म दिला होता.\nबॉलिवूडमध्ये लग्न करण्यापूर्वी प्रेग्नेंट राहिलेल्या अभिनेत्रींची मोठी यादी आहे. बहूधा अभिनेत्री त्यांच्या प्रेग्नेंसीच्या गोष्टी लपवून गुपचुप लग्नगाठीत अडकतात. त्यासाठी त्या अनेक कारणे देतात, मात्र सत्य काही वेगळेच असते. श्रीदेवीप्रमाणेच कोकणा सेन आणि सारिका हासनसह अनेक जणी लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिल्या होत्या.\nएक नजर टाकुया या अभिनेत्रींवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-sindhuk-5081345-NOR.html", "date_download": "2022-12-09T14:56:08Z", "digest": "sha1:3CXCUDQ2IK3V4OJBPM4VJ5XVTL5OMXBW", "length": 5467, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सिंधू, के. श्रीकांतची दुसऱ्या फेरीत धडक : डेन्मार्कच्या लिनेचा पराभव | Sindhu,k. Srikanth The second round entry - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसिंधू, के. श्रीकांतची दुसऱ्या फेरीत धडक : डेन्मार्कच्या लिनेचा पराभव\nजकार्ता- दाेन वेळची कांस्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू अाणि के. श्रीकांतने मंगळवारी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये दमदार सुरुवात केली. भारताच्या या दाेन्ही खेळाडूंनी अापापल्या गटातील सलामीचे सामने जिंकून दुसऱ्या फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या सिंधूने अातापर्यंत सलग दाेन वेळा जागतिक स्पर्धेत कांस्यपदकावर नाव काेरले. अाता तिच्याकडून सुवर्णपदकाची अाशा केली जात अाहे.\nमहिला गटात ११ व्या मानांकित सिंधूने एकेरीच्या सलामीला डेन्मार्कच्या लिने जार्सफेल्टचा पराभव केला. तिने रंगतदार लढतीत ११-२१, २१-१७, २१-१६ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासाठी तिने ५२ मिनिटे शर्थीची झुंज दिली. पहिला गेम गमावल्यानंतर तिने दमदार पुनरागमन करताना सामना अापल्या नावे केला. त्यामुळे तिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित करता अाला. पराभवासह जागतिक क्रमवारीत ५३ व्या स्थानावर असलेल्या लिनेचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. तिने दिलेली झुंज अपयशी ठरली.\nश्रीकांत २४ मिनिटांत विजयी\nइंडिया अाेपन चॅम्पियनमध्ये के.श्रीकांतने अवघ्या २४ मिनिटांत विजयी सलामी दिली. त्याने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात बिगरमानांकित मिचेल फरिमनचा पराभव केला. तिसऱ्या मानांकित श्रीकांतने २१-१०, २१-१३ अशा फरकाने सामना जिंकला. या वेगवान विजयासह त्याने दुसऱ्या फेरीत धडक मारली.\nभारताची मनू अत्री अाणि सुमीत रेड्डीचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. या बिगर मानांकित जाेडीला मिश्र दुहेरीच्या सलामी सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. चीनच्या काई यून-लू काईने भारताच्या मनू-सुमीतला २१-९, २१-७ ने पराभूत केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://etaxwala.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%9A%E0%A4%BE-business/", "date_download": "2022-12-09T16:24:30Z", "digest": "sha1:HHJ2UJFLVMP7PTJRKSLR2FXVLWIXQLWN", "length": 14294, "nlines": 243, "source_domain": "etaxwala.com", "title": "तुम्हाला सुद्धा स्वतःचा Business सुरु करायचा आहे का? - ETaxwala", "raw_content": "\nतुम्हाला सुद्धा स्वतःचा Business सुरु करायचा आहे का\nBusiness हा एक व्यवसाय आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट चे डिस्ट्रिब्यूशन, प्रमोशन, मार्केटिंग, सेल सर्विस पूर्ण जगामध्ये एका शहरामध्ये बसून करू शकता आणि तुमचा Business पर्ण जगामध्ये पसरवू शकता. तुम्हाला सुद्धा स्वतःचा Business सुरु करायचा आहे का तर मग तुम्ही योग्य लेखापर्यंत पोचले आहात. आजच्या या लेखामधून आम्ही तुम्हाला Business सुरु करण्यासाठी काही महत्वाची माहिती आणि आईडिया देणार आहोत.\nBusiness हा एक उत्तम मार्ग आहे स्वताला improve करण्यासाठी. Business ची कोणतीही सीमा नसते. जर तुम्ही यशस्वी झालात तर जगामध्ये नंबर १ स्थानावर पोचू शकता. पण या सगळ्यात सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे तुमची “BUSSINESS IDEA” आणि तुमची मेहनत.\nएक हिंदी चित्रपट आहे बदमाश कंपनी त्या मध्ये एक डाइयलोग आहे – “बड़ा से बड़ा बिज़्नेस पैसे से नही एक बडे आइडिया से बनाया जाता है”………आणि हे अगदी बरोबत आहे कारण जर तुमच्या कडे BUSSINESS IDEA चांगली नसेल तर तुम्ही कीती ही पैसे तुमच्या BUSSINESS मध्ये टाका त्यांचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून BUSSINESS करायचा ठरवलं आहात तर तुमच्या BUSSINESS IDEA वर लक्ष द्या.\nत्या साठी तुम्ही खालील गोष्टीची माहिती काढून घ्या.\nतुम्हाला कोणता BUSSINESS सगळ्यात जास्त आवडतो.\nतो Business करण्यासाठी तुमच्या कडे असलेले ‘STRONG POINTS’ तसेच ‘WEAK POINTS’\nकोणत्या Business मध्ये मार्केट मध्ये जास्त मागणी आहे.\nभविष्यात या Business चा काय फायदा होईल.\nया Business मध्ये तुम्हाला कीती INVESTMENT लागेल तसेच ती INVESTMENT केल्यानंतर फायदा कीती आणि कधी पासून सुरु होईल.\nBusiness साठी लागणारा खर्च तुम्ही स्वताच्या हिमतीवर वर करू शकता कि तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावा लागले.\nतुमच्या Business ची BOUNDRY सुरवातीलाच आखून ठेवा. आणि तुम्हाला काय साध्य करायचे आहे आणि तुम्हाला सफल होण्यासाठी काय काय करू शकता.\nआणि सगळ्यात महत्वाचे जर तुम्हाला यशस्वी Business-Man बनायचे असेल तर भरपूर मेहनत घ्यावी लागेल आणि स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. यशस्वी Business-Man एका रात्रीमध्ये यशस्वी होत नाही, त्यासाठी त्याला रात्रीचा दिवस करायला लागतो. आणि म्हणूनच बोलतात कि यशस्वी होण्यासाठी लागलेली रात्र भरपूर मोठी होती.\nया वरील गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही Business ची सुरवात करा.\nकमीत कमी पैश्यामध्ये सुरु करण्यासारखे व्यवसाय – Business Ideas in Marathi\nवेब डिज़ाइनिंग, ब्लॉग्गिंग किंव्हा युटूबर\nमेडिसिन डिलीवरी किंव्हा फूड होम डेलिवरी बिजनेस\nकार, बाइक, साइकल रीपयैरिंग किंव्हा डिलिंग\nटॉय मेकिंग, कैंडल बिजनेस, गिफ्ट पैकेजिंग, ग्रिटिंग कार्ड मेकिंग,\nजर तुम्हाला तुमचा Business मोठा करायचा असेल तर त्यासाठी लागणारा डेटा सर्वात आधी तयार करा. मार्केटला पूर्ण समजल्यावरच तुम्ही तुमच्या Business ला सुरवात करा.\nBusiness सुरु केल्यानंतर तुमच्या मध्ये जर हे गुण असतील तर तुम्ही १००% यशस्वी व्हाल.\nस्वताला तुमच्या Business मध्ये समर्पित करून टाका.\nप्रत्येकाला स्वताची स्तुती झालेली आवडते म्हणूनच आपल्या कामगारांची वेळोवेळी स्तुती करा.\nआपले यश आपल्या कामगारांसोबत किंव्हा आपल्या पार्टनरस सोबत साजरा करा.\nस्वताच्या ग्राहकांना अपेक्षेपेक्षा अधिक द्यायला शिका.\nआपला होणारा खर्च योग्य रित्या कंट्रोल करा कारण वाचवलेला पैसा हा नेहमीच कमवलेल्या पैश्या एवढा असतो.\nपाण्याच्या विरुद्ध दिशेला पोहायला शिका म्हणजेच अपयशामुळे घाबरून जाऊ नका.\nआपल्या कामगारांचे बोलणे देखील ऐकून घ्या आणि सगळ्यांना स्वतःच मत मांडायला संधी द्या.\nबिजनेस मधून झालेला मोबदला सगळ्यांमध्ये वाटा त्यांना आणि इतरांना सुद्धा तुमच्या बिजनेस मध्ये पार्टनर असल्यासारखे वाटवून द्या. या मुळे तुमच्या कामगारांचा आत्मविश्वास वाढेल.\n“आपल्या कडे कितीही योग्यता असली तरी एकाग्रचित्त होऊनच तुम्ही तुमचे मोठे कार्य सिद्धीस घेऊन जाऊ शकता.”- बिल गेट्स\nमित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.\n मराठीत पूर्ण माहिती जाणून घ्या.\nInformation about Blogging in Marathi | ब्लॉगसाठी कल्पना आणि विषय कसे शोधावे\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nमहाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nअनेक चढउतार पाहिलेली आणि टेकओव्हरच्या संकटातून वाचलेली कंपनी\nइमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://newsposts.in/17/03/2021/bhadrawati-bhushan-hemant-nagarale-became-the-commissioner-of-police-of-mumbai/", "date_download": "2022-12-09T15:10:46Z", "digest": "sha1:WDWLWJ6TEKUUFP3HD6QUOEQ2YOGVTBEG", "length": 22881, "nlines": 226, "source_domain": "newsposts.in", "title": "‘भद्रावतीभूषण’ हेमंत नगराळे बनले मुंबईचे पोलिस आयुक्त | Newsposts.", "raw_content": "\nमजदूरों व आदिवासियों को आर्थिक मदद, गरीबों को एक महीने का…\n15 दिनों के लिए लॉकडाउन जैसे प्रतिबंध लागू, CM उद्धव ठाकरे…\nरमजान 2021: इस बार कि नमाज़ घर पर, स्टॉल लगाने की…\nराज्य में कोरोना की रफ्तार को रोकने के लिए Lockdown ही…\n‘लॉकडाउन’ लगने से जाती हैं लोगों की नौकरियां : देवेंद्र फडणवीस\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र,…\nचंद्रपुर जिल्ह्यासाठी रेमिडीसीवीर इंजेक्शन्सचा तातडीने पुरवठा करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांची…\nकोरोना रुग्णांना योग्य सुविधा व औषधोपचार करा : केंद्रीय गृहमंत्री राज्य…\nवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट…\nवकील दंपति हत्याकांड : आरोपियों को घटनास्थल ले गई पुलिस, सीन…\nOnline Classes : फ़ोन सिग्नल के लिए सरस्वती पापा के साथ…\nHome Marathi ‘भद्रावतीभूषण’ हेमंत नगराळे बनले मुंबईचे पोलिस आयुक्त\n‘भद्रावतीभूषण’ हेमंत नगराळे बनले मुंबईचे पोलिस आयुक्त\nचंद्रपूर : सचिन वाझे प्रकरणावरून अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारने हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. परमबीर सिंग यांची या पदावरून उचलबांगडी करून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे. भद्रावतीचे सुपू्त्र, भदा्रवती भूषण ते मुंबई पोलिस आयुक्त असा त्यांचा प्रवास सुरू आहे.\nहेमंत नगराळे भद्रावतीचे सुपूत्र\nहेमंत नामदेव नगराळे यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे झाला. भद्रावतीतील जिल्हा परिषद शाळेतून त्यानी सहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर नागपूरमधील पटवर्धन हायस्कूलमधून त्यांनी पुढील शिक्षण घेतले. नागपूरच्या व्हीआरसीईमधून अभियांत्रिकीची पदवी त्यांनी घेतली. तर मुंबईतील जेबीआयएमएसमधून वित्त व्यवस्थापनात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. हेमंत नगराळे यांचे वडिल मध्यप्रदेशात पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. मुळचे भद्रावती येथील हेमंत नगराळे यांनी,आयुध निर्माणी भंडारा येथे असिस्टं वर्क्स मॅनेजर नोकरीला सुरूवात केली. 1987 मध्ये ते आयपीएस अधिकारी म्हणून रूजू झाले. त्यांनतर राजूरा येथे नक्षलक्षेत्रासाठी त्यांची स्पेशल नियुक्ती करण्यात आली.\nहेमंत नगराळे भद्रावतीचे भूषण\nत्यांना आतापर्यंत अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. भद्रावती नगरपरिषदेद्वारे त्यांना भद्रावती भूषण हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पुरस्कार घेण्यासाठी ते जेव्हा भद्रावती येथे आले होते तेव्हा त्यांनी भद्रावती भूषण पुरस्कार स्विकारला. त्या क्षणी त्यांनी बालमित्रांसोबत वेळ देऊन बालआठवणींना उजाळा दिला. बालमित्र राजू मुरलीधर गुंडावार यांचे घरी अन्य बालमित्रांसोबत वेळ देऊन बालमित्रांच्या आठवणी ताज्या केल्या. बालपणी ज्या मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतले त्या जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या. ज्या वर्ग खोल्यात ते बसत होते. वर्ग खोल्यांची पाहणी केली होती. शाळेत शिकत असताना ज्यांच्यावर शाळेची प्रार्थना व राष्ट्रगित म्हणण्याची जबाबदार होती. त्यांच्यामध्ये सुरूवातीपासून राष्ट्रसेवा करण्याची जिद्द होती, अशी माहिती बालमित्र राजू गुंडावार यांनी या निमित्याने माहिती दिली आहे. भद्रावती येथे शिवाजीवार्डात रेल्वे लाईनलगत त्यांचे घर होते.त्यांनी हे घर विकून आता त्यांनी नागपूरात घर घेतले आहे.\nमहाराष्ट्र केडरच्या 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे हे महाराष्ट्र केडरच्या 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 1989 ते 1992 दरम्यान ते चंद्रपुरातील राजुरामध्ये एएसपी म्हणून पहिली पोस्टींग त्यांना मिळाली होती. 1992 ते 1994 दरम्यान सोलापूरमध्ये उपायुक्त म्हणून ते कार्यरत राहिले. बाबरी विध्वंसानंतर सोलापूरमधील कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळल्याबद्दल त्यांचे चांगले कौतुक झाले होते. 1994 ते 1996 दरम्यान रत्नागिरीत ते पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. यादरम्यान त्यांनी दाभोळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे प्रकरण हाताळले.1996 ते 1998 दरम्यान ते सीआयडी गुन्हे शाखेत पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.अंजनाबाई गावित बालक अपहरण आणि हत्या प्रकरणाचा गुंता सोडविण्यात नगराळेंची महत्वाची भूमिका राहिली.1998 ते 2002 दरम्यान त्यांनी सीबीआयमध्ये सेवा दिली.\nयादरम्यान अनेक महत्वाची प्रकरणे त्यांनी हाताळली. केतन पारेख घोटाळा, माधौपुरा सहकारी बँक घोटाळा, हर्षद मेहता घोटाळ्याची प्रकरणे त्यांनी हाताळली.2007 ते 2008 दरम्यान मुंबई अतिरिक्त पोलीस आयुक्त(पूर्व) म्हणून त्यांनी काम पाहिले.2008 ते 2010 दरम्यान एमएसईडीसीएलच्या दक्षता आणि सुरक्षा विभागात विशेष महासंचालक आणि संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.2014 मध्ये काही काळ त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळला.2016 ते 2018 दरम्यान नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून ते नियुक्त होते.2018 नंतर त्यांची महासंचालक पदी बढती झाली. फॉरेन्सिक प्रयोगशाळेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.\nPrevious articleपर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी ताडोबातील मुक्काम हलविला\nNext articleवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट : సీబీఐ దర్యాప్తు అవసరం లేదు – హైకోర్టు\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र, चिमूर व वरोरा येथे विक्रमी वाढ\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nराज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. त्यानुसार पुढील 15 दिवस राज्यात संचारबंदी आदेश लागू असणार आहे....\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र,...\nचंद्रपुर जिल्ह्यासाठी रेमिडीसीवीर इंजेक्शन्सचा तातडीने पुरवठा करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांची...\nकोरोना रुग्णांना योग्य सुविधा व औषधोपचार करा : केंद्रीय गृहमंत्री राज्य...\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nभरदिवसा जिनिंग कर्मचाऱ्याला 45 लाखांने लुटले ; आरोपींच्या शोर्धात पोलिस रवाना\nअनावश्यक पत्रकबाजी करणाऱ्या अधिष्ठाता डॉ.हुमणे यांना संचालकांनी फटकारले\nचिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षचं निघाला दारू तस्कर\nपैनगंगा प्रकल्पात दोन आमदारांची धडक\nChanda Ordnance School प्राचार्यांची बदली; विद्यार्थी धरणेवर विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनले प्राचार्य एम. रंगाराजू\nमहाराष्ट्र बँकेत दरोड्याचा प्रयत्न; सोन्यासह रोख रक्कम लंपास\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र, चिमूर व वरोरा येथे विक्रमी वाढ\nचंद्रपुर जिल्ह्यासाठी रेमिडीसीवीर इंजेक्शन्सचा तातडीने पुरवठा करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी\nकोरोना रुग्णांना योग्य सुविधा व औषधोपचार करा : केंद्रीय गृहमंत्री राज्य मंत्री हंसराज अहीर यांची मागणी\nमजदूरों व आदिवासियों को आर्थिक मदद, गरीबों को एक महीने का…\n15 दिनों के लिए लॉकडाउन जैसे प्रतिबंध लागू, CM उद्धव ठाकरे…\nरमजान 2021: इस बार कि नमाज़ घर पर, स्टॉल लगाने की…\nराज्य में कोरोना की रफ्तार को रोकने के लिए Lockdown ही…\n‘लॉकडाउन’ लगने से जाती हैं लोगों की नौकरियां : देवेंद्र फडणवीस\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र,…\nचंद्रपुर जिल्ह्यासाठी रेमिडीसीवीर इंजेक्शन्सचा तातडीने पुरवठा करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांची…\nकोरोना रुग्णांना योग्य सुविधा व औषधोपचार करा : केंद्रीय गृहमंत्री राज्य…\nवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट…\nवकील दंपति हत्याकांड : आरोपियों को घटनास्थल ले गई पुलिस, सीन…\nOnline Classes : फ़ोन सिग्नल के लिए सरस्वती पापा के साथ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://starmarathi.xyz/this-is-how-the-kissing-scene-from-raja-hindustani-movie-was-shot/", "date_download": "2022-12-09T17:00:46Z", "digest": "sha1:EZ3YB4WGVRMDPBNEI7UU5SMFLRULPSEK", "length": 8292, "nlines": 48, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "असा शूट केला होता राजा हिंदुस्थानी चित्रपटातला किसींग सीन ! सलग तीन दिवस दोघे..", "raw_content": "\nअसा शूट केला होता राजा हिंदुस्थानी चित्रपटातला किसींग सीन सलग तीन दिवस दोघे..\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. \nकाही चित्रपट असे असतात की त्यांची नशा ही काही केल्या उत्तरच नाही. बॉलिवूड मध्ये एकेकाळी करोडो रुपये कमावून देणारा सुपरहिट चित्रपट ठरला होता राजा हिंदुस्थानी. होय अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जोडीचा चित्रपट. राजा हिंदुस्थानी या चित्रपटाने त्याकाळी तब्बल 300 करोड च्या वर पैसे कमावले होते. त्यावेळी प्रेक्षकांना चित्रपटाने खूप भुरळ घातली होती. या सिनेमाला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.\nत्यामुळे त्याबद्दल काही आठवणी भूतकाळातल्या आता चर्चेत आलेल्या आहेत. ज्या आपण आता जाणून घेणार आहोत. आमिर खान सोबत को ऍक्टरेस म्हणून जी अभिनेत्री करिष्मा कपूर आपल्याला दिसली. तिच्या जागेवर आधी बॉलिवूड मधील बऱ्याच लोकप्रिय त्या काळच्या अभिनेत्री यांना विचारण्यात आलं होतं. त्यामधे नेमक्या कोण कोण होत्या हे आज आपण जाणून घेणार आहोत.\nSee also अभिषेक बच्चन अगोदर अभिनेत्री ऐश्वर्या रायने म्हणे चक्क \"याच्याशी\" केले होते लग्नं, कारण ऐकून थक्क व्हाल\nसर्वांत आधी या सिनेमाचे दिग्दर्शक धर्मेश यांनी आमिर खान च्या अपॉझिट असलेल्या स्त्री पात्रांसाठी पूजा भट्ट ला विचारलं होतं; पण ती काही कारणांमुळे नाही म्हंटली. त्यानंतर जुही चावला. जिने सुद्धा नाकारला. त्यावेळी आमिर डायरेक्टर यांना म्हणाला की, ” अशी अभिनेत्री बघा की जिने माझ्यासोबत कामच केलेलं नसेल. मग काय दिग्दर्शक यांनी प्रसिद्ध अभिनेत्री अखेर करिष्मा कपूर यांना फायनल केलं.\nबरं याही व्यतिरिक्त या सिनेमात असलेला किसिंग सीन हाही खूपच चर्चा असल्याचा विषय झाला होता. तेव्हाही व्हायरल झाला होता. आणि आजही अधून मधून तो व्हायरल होत असतो. कारण त्यामधील किसिंग सीन हा बॉलिवूड मधील आजपर्यंत कुणाच्या किसिंग सीन इतका नाही.\nतो किसिंग सीन कसा शूट केला होता याबद्दल करिश्मा कपूर ने या सीन बद्दल अनेकदा भावना व्यक्त केल्या आहेत. तो शूट करताना प्रचंड थंडी होती. त्यात सलग तीन दिवस हा सीन शूट होत होता. असे वाटायचं कधी संपतोय एकदाचा.\n शाहरुखचा मुलगा आर्यन खानने मागितली विज्ञानाची पुस्तके, कारण जाणून थक्क व्हाल\nराजा हिंदुस्थानी हा एक लोकप्रिय असा चित्रपट आहे. आमिर खान आणि करिश्मा कपूर यांची जोडीला ही त्यावेळी चाहत्यांनी खूप पसंत केली. तर असा होता हा त्या सिनेमातील किसस्यांचा किस्सा. तर इतरही घडामोडी वाचायच्या असतील तर स्टार मराठी वाचत रहा\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nकोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे…\nज्याला हिटमॅनने टीम इंडियाच्या लायक नाही समजले T20 वर्ल्ड कप मध्ये , त्याने 6,6,4,4,4,4 च्या मदतीने झंझावाती शतक ठोकले…\nटीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..\nMS धोनी IPL २०२३ नंतर निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियात सामील होणार, BCCI लवकरच यावर निर्णय घेऊ शकते..\nवाळवंटात जमिनीच्या आत सापडला १२०० वर्ष जुना महाल, त्यातील तलावाचे रहस्य जाणून थक्क व्हाल\nएका शिक्षिकेने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रीत अधुरी’ साठी दुसऱ्या शिक्षिकेने केली तिसऱ्या शिक्षिकेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actress-hruta-durgule-new-marathi-serial-latest-news/", "date_download": "2022-12-09T15:12:46Z", "digest": "sha1:65WPETCDNM2FACCGUQZ2ROQEZUSQIPZJ", "length": 10111, "nlines": 69, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "झी मराठीची ५ वी नवी मालिका येतेय मालिकेतला हा अभिनेता कोण ठरतोय चर्चेचा विषय - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / झी मराठीची ५ वी नवी मालिका येतेय मालिकेतला हा अभिनेता कोण ठरतोय चर्चेचा विषय\nझी मराठीची ५ वी नवी मालिका येतेय मालिकेतला हा अभिनेता कोण ठरतोय चर्चेचा विषय\nझी मराठी वाहिनीवर एक दोन नव्हे तर तब्बल पाच नव्या मालिका दाखल होणार आहेत. एकापाठोपाठ एक येत असलेल्या या मालिकांमुळे सध्या झी मराठी वाहिनीचे प्रेक्षक आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. टीआरपीमध्ये आघाडीवर असलेली वाहिनी म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीला तगडी टक्कर देण्यासाठी आता झी मराठी वाहिनीने कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. त्यात भर म्हणून की काय श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे सारखे तगडे कलाकार “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ही झी वाहिनीची जमेची बाब ठरली आहे.\nया मालिकेसोबतच “ती परत आलीये”, “मन झालं बाजींद”, “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” या मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर लवकरच झी वाहिनी आणखी एक ५ वी नवी मालिका प्रेक्षकांसमोर आणणार आहे. या नव्या मालिकेतून अभिनेत्री “ऋता दुर्गुळे” मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका असेल की रियालिटी शो याबाबत लवकरच माहिती समोर येईल मात्र ऋता दुर्गुळे हिच्यासोबत आणखी एक कलाकार या मालिकेत झळकणार आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेकांनी कमेंट करत हा लागीर झालं जी मधील आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण असल्याचं सांगितलं आहे. तर काहींनी हा “होणार सून मी ह्या घरची” मधला जानव्ही चा भाऊ साकारणारा अभिनेता “रोहन गुजर असल्याचं सांगितलं आहे. पण सर्वानाच फुलपाखरू मधील यशोमन आपटे आणि ऋता दुर्गुळे ह्यांची जोडी फारच आवडली होती. त्यामुळे तो ह्या मालिकेत पाहायला आवडेल असं म्हटलं आहे. पण हा नव्या मालिकेतला हिरो कोण हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. या नव्या मालिकेचे नाव जाहीर केले नसले तरी ऋता दुर्गुळेमुळे हि मालिका पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल ह्यात शंका नाही.\nPrevious झी मराठी वरील ही ४ थी मालिका घेणार निरोप नव्या मालिकेत झळकणार ही अभिनेत्री\nNext शेवटी “बचपन का प्यार” व्हायरल गाण्याचा २०१९ मधील खरा व्हिडिओ आला समोर\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/opinion/news/divya-marathi-today-editorial-30-july-2021-news-and-live-updates-128757784.html", "date_download": "2022-12-09T16:52:19Z", "digest": "sha1:HYW4LT2BNFYEOGZCFFZRZRU2ZGBHYAYZ", "length": 5693, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "​​​​​​​खातेदारांना ‘ठेवी’दार दिलासा | Divya Marathi today editorial 30 july 2021; news and live updates - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसर्व सोंगे काढता येतात, मात्र पैशाचे सोंग काढता येत नाही. हे त्रिकालाबाधित सत्य सरकारच्या लक्षात आले, हे सर्वसामान्य ठेवीदारांचे सुदैव म्हणावे लागेल. बँकांतील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण तर मिळालेच; शिवाय अडचणीत असलेल्या बँकांतील अशा ठेवी ९० दिवसांत परत करण्याच्या दिशेने सरकारने आश्वासक पाऊल टाकले आहे. आ‌वश्यक ठेव विमा आणि पतहमी महामंडळ- डीआयसीजीसी कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.\nबँकांतील ठेवींना सध्याच्या कायद्याद्वारे विमा संरक्षण आहे. या ठेवींची रक्कम एक लाखांवरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय फेब्रुवारी २०२० मध्येच झाला होता. मात्र, गैरव्यवहार, आर्थिक घोटाळे, अनागोंदी आदींमुळे बँक बुडीत निघाली, तर अशा ठेवी मिळण्यास विलंब लागतो. हा कालावधी कित्येक महिने ते वर्षे असू शकतो. त्यामुळे तो निश्चित करण्यासाठी कायद्यात सुधारणा आवश्यक होती. केंद्र सरकारने तेच केले आहे. आता या प्रस्तावाला संसदेची मंजुरी मिळण्यासाठी पावसाळी अधिवेशनातच विधेयक आणले जाणार आहे.\nकायद्यातील या प्रस्तावित बदलामुळे ठेवीदारांच्या बचत, जमा, चालू, मुदत ठेव अशा स्वरूपातील सर्व व्यावसायिक बँकांतील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी संरक्षित तर होतील. त्याचप्रमाणे संबंधित बँक दिवाळखोरीत निघाली तर हे पैसे ९० दिवसांत परत मिळण्याची कायदेशीर हमी मिळेल. बँकांतील वाढते घोटाळे, गैरव्यवहार पाहता अशा स्वरूपाच्या हमीची आ‌वश्यकता होतीच. आर्थिक साक्षरतेची कमतरता असलेल्या भारतासारख्या देशात सामान्य खातेदारांच्या संरक्षणासाठी हा कायदा म्हणजे त्यांच्या जमापुंजीचे संरक्षण कवच ठरणार आहे. सरकारने त्यादृष्टीने टाकलेले हे पाऊल सर्व खातेदारांसाठी ठेवीदार दिलासा ठरणारे आहे. आता गरज आहे, ती त्यावर कायद्याची मोहोर उमटण्याची.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/14143/", "date_download": "2022-12-09T15:46:02Z", "digest": "sha1:QM4M2LKZWSYCIK2QDQNUXNU6ASTBPAEP", "length": 9134, "nlines": 181, "source_domain": "dmedia24.com", "title": "खानापूर भागातील समस्या सोडवा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी", "raw_content": "\nखानापूर भागातील समस्या सोडवा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी\nखानापूर भागातील समस्या सोडवा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी\nबेळगाव : भाजप मोर्चा बेळगावच्या उपाध्यक्ष डॉ सोनाली सरनोबत यांनी ज्या भागात रस्ते नाहीत अशा भागात रस्ते बनवून देण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे यांच्या कडे केले होते. खानापूर तालुक्याच्या बोरवंकी ग्रामपंचायतीमध्ये येणार्‍या सोलापूर केरळ आणि कलमेश्वर नगर येथील रस्ता लवकरात लवकर नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती.\nत्यानुसार कक्करी गावातील श्री बिष्ठादेवीची जत्रा जवळ असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सदर कामांकरिता परवानगी दिली.\nतसेच गष्टोळी आणि चणकेबैल येथील नागरिकांची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना रेशन देण्यासाठी अन्न विभागाचे उपसंचालक आणि अन्नपुरवठा आणि वनविभाग मंत्री उमेश कत्ती यांच्याकडे मागणी करण्यात आली. यावेळी उमेश कत्ती यांनी डेप्युटी डायरेक्टर यांना नागरिकांना सुविधा लवकरात लवकर मिळवून देण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी बालेश चट्टनवर, नागेश चट्टनवर, राजसाब सांगोली, परशुराम नंदीहळ्ळी , मंजुनाथ अंग्रोली, महेश गुरव आणि ईश्वर सानिकोप्प व बसवराज कडेमनी यांच्यासह गावातील महिला उपस्थित होत्या.\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nगड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन\nअधिवेशना वेळी मराठी महामेळाव्याचे आयोजन\nडिवाइन प्रॉव्हिडन्स या शाळेचा शतक महोत्सव साजरा\nबेळगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय उत्सव साजरा\nआणि झालं 44 हजार कोटींचे नुकसान\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\nजानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगाव महापौर व उपमहापौर निवड\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://dmedia24.com/News/ID/18752/", "date_download": "2022-12-09T15:09:29Z", "digest": "sha1:3W63UDC3XLDUAIDRY2LKLPVTDEUVTCSQ", "length": 9644, "nlines": 182, "source_domain": "dmedia24.com", "title": "दर्जेदार वस्तू न दिल्यास ग्राहकांनी तक्रार करावी :जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ", "raw_content": "\nदर्जेदार वस्तू न दिल्यास ग्राहकांनी तक्रार करावी :जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ\nदर्जेदार वस्तू न दिल्यास ग्राहकांनी तक्रार करावी :जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ\nबेळगाव : जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने बेळगाव मधील कन्नड साहित्य भवन मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जळगाव जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली.\nउद्घाटनानंतर ग्राहकांच्या हक्कांसंदर्भात माहित देताना जिल्हाधिकारी म्हणाले, जॉन एफ केनेडी नावाचा ग्राहकांसाठी एक कायदा आहे. यासंदर्भात भारतात १९८६ मध्ये अधिसूचना जारी करण्यात आली असून प्रत्येक टप्प्यात ग्राहकांच्या हक्कांसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ग्राहकांना अनेक प्रश्न विचारण्याचा हक्क या कायद्यांतर्गत देण्यात आला आहे.\nदर्जेदार वस्तू न दिल्यास, निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा केल्यास, जिल्हा न्यायालय, राज्य न्यायालय याठिकाणी प्रश्न उपस्थित करण्यासाठी मंच निर्मिती करण्यात आली असून ग्राहकांनी याचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी .\nया कार्यक्रमास अन्न विभागाचे सहसंचालक चन्नबसप्पा कोडली, सहाय्यक संचालक जे सी अष्टगीमठ, एलपीजी आयओसी एम एस जोशी, अतिरिक्त जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाचे अध्यक्ष संजीव कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष राचप्पा ताळीकोटी, सदस्या सुनंदा काद्रोळीमठद, बी यु गीता आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nगड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन\nअधिवेशना वेळी मराठी महामेळाव्याचे आयोजन\nडिवाइन प्रॉव्हिडन्स या शाळेचा शतक महोत्सव साजरा\nबेळगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय उत्सव साजरा\nजिल्हा शिक्षणाधिकारी प्रभावती पाटील यांच्या गाडीच्या टायरचा स्फोट होऊन अपघात\nमहेश मारुती मराठे यांचे निधन\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nपतंजली योग समितीच्या वतीने एक दिवसीय विशेष मोफत योग शिबिर\nया ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार\nगड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन\nबेळगावच्या उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबईमध्ये झालेल्या बेळगाव सीमावाद बैठकीत या विषयांवर झाली चर्चा\nगोसावी मठाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त दिली सदिच्छा भेट\n*बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहा * – *श्री. प्रकाश दास*\nमराठा समुदायाला विषेश आरक्षणाची मुख्यमंत्री यांच्याकडुन ग्वाही\n*अनर्थ घडेल का ठळेल……\n20 डिसेंबरला सुवर्णसौद्ध समोर शेतकऱ्यांच्या आंदोलन\nगुजरातमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे कारण ‘आप’: केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/05/21/lockdownrelief/", "date_download": "2022-12-09T16:43:54Z", "digest": "sha1:EF5BMOZFN74TMXHGXSZAOETIO237NFPP", "length": 17564, "nlines": 103, "source_domain": "kokanmedia.in", "title": "२२ मेपासून रत्नागिरीत एसटी, रिक्षा आणि सलून सुरू होणार - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\n२२ मेपासून रत्नागिरीत एसटी, रिक्षा आणि सलून सुरू होणार\nरत्नागिरी : करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनच्या नियमांमध्ये २२ मे २०२०पासून शिथिलता देण्याबाबतचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी २१ मे रोजी जारी केले. यात जिल्हांतर्गत एसटी बससेवा, तसेच रिक्षा आणि केशकर्तनालये (सलून) यांना विशिष्ट अटींवर परवानगी देण्यात आली आहे.\nया आदेशानुसार, क्रीडा संकुल व मैदाने, तसेच इतर सार्वजनिक मोकळ्या जागा या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवून वैयक्तिक सरावास परवानगी असेल; मात्र समूह आणि प्रेक्षक जमा होतील असे क्रीडाप्रकार आयोजित करण्यास बंदी असेल.\nतीन चाकी वाहने/रिक्षा वाहनचालक आणि दोन प्रवासी घेऊन सुरू करता येणार आहे. प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत जिल्ह्यात एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी एसटी बस सेवा सुरू करता येणार आहे.\nसर्व प्रकारची दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत सुरू ठेवता येतील; मात्र दुकानांच्या ठिकाणी प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक असेल. तसेच दुकानासमोर एकाच वेळी पाचपेक्षा अधिक व्यक्ती असणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.\nअत्यावश्यक सेवा व त्याव्यतिरिक्त इतर सेवा यांच्यासाठी ई-कॉमर्सच्या माध्यमातून पुरविण्यास मान्यता असेल. कुरिअर आणि पोस्टाच्या सेवा सुरू राहतील.\nकेशकर्तनालये, स्पा आदी दुकाने समाजिक अंतर ठेवून आणि करोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही अशा प्रकारची दक्षता घेऊन सुरू ठेवता येतील.\nअंत्यविधी व अंत्ययात्रेच्या वेळी सामाजिक अंतर ठेवून जास्तीत जास्त ५० व्यक्तींना उपस्थित राहता येईल. सर्व शासकीय कार्यालये १०० टक्के उपस्थितीत सुरळीत सुरू ठेवता येतील. या कार्यालयांमध्ये मास्क व सॅनिटायझरच्या वापरासह सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य असेल.\nमहाराष्ट्र शासनाच्या १९ मे २०२० रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम १४४मधील बदल करणारा हा आदेश शुक्रवार २२ मे २०२०पासून लागू असेल, असे आदेशात म्हटले आहे.\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nकलम १४४रत्नागिरीसोशल डिस्टन्सिंगRatnagiriSocial Distancing\nPrevious Post: रत्नागिरीतील परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरचे १७ विद्यार्थी गुणवत्ता शोध परीक्षेत गुणवत्ता यादीत\nNext Post: २२ मेपासून रत्नागिरी जिल्ह्यात ५२ एसटी धावणार; रेल्वे आरक्षणही सुरू\nPingback: रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ११३वर – साप्ताहिक कोकण मीडिया\nPingback: २२ मेपासून रत्नागिरी जिल्ह्यात ३२ मार्गांवर ५२ एसटी गाड्या धावणार – साप्ताहिक कोकण मीडिया\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://magevalunpahtana.wordpress.com/2013/10/07/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T15:40:47Z", "digest": "sha1:DW4LVMWMUFOXFQWUTPHYBPVDVW3XRTIN", "length": 43132, "nlines": 217, "source_domain": "magevalunpahtana.wordpress.com", "title": "समर्थाचिया सेवका …. | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \nऑक्टोबर 7, 2013 अस्सल सोलापुरी 5 प्रतिक्रिया\n धबाबा तोय आदळे ॥ १ ॥\nगर्जता मेघ तो सिंधू \n वात आवर्त होतसे ॥ २ ॥\nवात मिश्रित ते रेणू सीत मिश्रित धुकटे ॥ ३ ॥\n त्या मधे वोघ वाहती ॥ ४ ॥\n ध्वनी कल्लोळ ऊठती ॥ ५ ॥\n ती खाले रम्य वीवरे ॥ ६ ॥\n सार्थके काळ जातसे ॥ ७ ॥\nअगदी शांतपणे , फार फार शेजारच्या व्यक्तीला ऐकु जाईल इतक्या मोठ्या स्वरात रघु अगदी श्रद्धेने गात होता. कधी कधी शांतताच बोलकी होते आणि मग त्या बोलक्या शांततेचे मौन भंग करण्याचे धाडस करायची इच्छा होत नाही. आपल्याही नकळत त्या शांततेच्या सुरात सुर मिळवत आपणही शांतपणे बोलायला लागतो. सर्वत्र पसरलेला काळोख , आकाशातल्या चांदण्यांचीच काय ती साथ. नाही म्हणायला मठात एक छोटासा विजेचा दिवा लुकलुकत होता पण तेवढाच. बाकी सगळा मिट्ट अंधार. कानात रातकिड्यांची किरकीर आणि त्या देखण्या जलपुरूषाचा धीरगंभीर स्वर….. एकंदरीत सगळे वातावरण भारून टाकणारे.\nआणि अशात आम्ही पाच मित्र, योगायोगही असा होता की यातले तिघे जण तर जवळ जवळ १५-१६ वर्षांनी भेटलेले. बी.ई. ची परीक्षा झाल्यावर “कुठे फिरविसी जगदिशा, पोटासाठी दाही दिशा” म्हणत उदरनिर्वाहाच्या पाठी कुठे-कुठे विखुरलेले मित्र फेसबुकच्या कृपेने परत मिळाले होते. आणि त्या सगळ्या जुन्या आठवणी परत जागवायच्या असे ठरवून एकत्र आले होते. साधारण २-३ आठवड्यांपूर्वी या सगळ्याला सुरूवात झाली. सकाळी साडे आठच्या दरम्यान, माझी ऑफीसला निघायची तयारी चालु होती. नेहमीप्रमाणे बायकोने रेडीओ लावलेला. तेवढ्यात एका आवडत्या गाण्याचे बोल कानावर आले… “फिर छिडी रात, बात फ़ुलोंकी ….” ,मी हातातले पायमोजे बाजुला ठेवले आणि गाणे ऐकायला लागलो. ‘बाजार’ मधलं हे गीत माझं प्रचंड आवडतं. तेवढ्यात मागून बायकोने शिव्या घातल्याच… रेडीओवर नाहीये ते, तुझा मोबाईल बोलावतोय. मग आठवले की अरे आपल्या मोबाईलची रिंगटोन हीच आहे. मोबाईल उचलला….\n“विशा, भो***, जिवंत आहेस का बे अजुन\nमी धाडकन जमीनीवर. खय्यामसाहेबांनी गुंफलेले मखदुम मोहिउद्दीनचे ते वेड लावणारे शब्द कुठे आणि कुठे हे प्रेमळ शब्द \n“नाय, नाय नरकातच आहे सद्ध्या डेप्युटेशनवर. तुम्ही कुठल्या स्तरावरून बोलताय रौरवाच्या\n“भाड**, तूच आहेस. आत्ता खात्री पटली. तसा फेसबुकवर सापडलेल्ल्या आपल्या एका जुन्या मित्राकडूनच होता हा नंबर. पण म्हणलं १५-१६ वर्षे झाली आहेत. माणुस तोच असला तरी स्वभाव बदलू शकतो. पण नाय, कुत्र्याची शेपुट बारा वर्षे नळीत घालून ठेवली तरी वाकडी ती वाकडीच.”\nएक खात्री पटली होती की हा कोणीतरी आपल्या जुन्या हितशत्रुंपैकीच एक आहे. पण नक्की कोण असावा\n“मंठाळकर आठवते का बे\n“हायला. रघ्या तू. ***************** (या चांदण्याच्या जागी काय असेल ते जाणून घेण्यासाठी अगदी सोलापूरकरच असण्याची गरज नाहीये.) आहेस कुठे साल्या \n“आहे, आहे पुण्यातच आहे. पंधरा मिनीटात स्वारगेटात पोचतोय. तिथेच भेटुयात.”\nआपण सकाळी साडे आठ वाजता फोन केलाय. दिवस विकडेजपैकी एक आहे. समोरच्याला ऑफीस असु शकते. या असल्या समस्या, अडचणी त्याच्यालेखी फालतू होत्या. दोस्तीचा हाच तर वेगळेपणा असतो ना. मी पण ऑफीस विसरलो. (तसेही ऑफीसमधे आम्ही आलो काय आणि गेलो काय विचारणारे कुणीच नसते, सेल्सवाले ना आम्ही. त्यात रिपोर्टींग थेट ऑस्ट्रेलियाला. इथल्या ऑफीसशी संबंध फक्त अधुन मधून खुर्ची उबवण्याइतकाच. सॅक बाजुला टाकली. बायकोला सांगितले… आज मी ऑफीसला नाही जाणार. रघ्या आलाय. जेवायला घरीच घेवून येतो त्याला. रघ्या कोण हे त्याला भेटल्यावर कळेलच.)\nरघ्याला घरी घेवुनच आलो. त्या गप्पांमध्ये दुपारचे पाच कधी वाजले ते ही कळाले नाही. त्या दरम्यान कळालेली महत्वाची माहिती म्हणजे आमच्या कट्टा गँगपैकी अजुनही चौघे जण जिवंत आहेत आणि रघ्याच्या संपर्कात आहेत. एवढे पुरेसे होते. लगेच फोना फोनी झाली. एकदा भेटुयात. कुठे भेटायचे घरापासून दूर जावुयात कुठेतरी. आंतरजालावर शोधाशोध झाली. सगळे पर्याय शोधून झाल्यावर रघ्या म्हणाला ,’शिवथर घळईला’ जावुयात बे. शिवथर घळीचे नाव काढल्यावर कुलकर्णीबाईसुद्धा तयार. मग रघ्याच म्हणाला, साला सगळ्यांनाच बोलावुयात. सहकुटूंबच जावु म्हणे. इतरांशी बोलल्यावर ते सुद्धा तयार झाले. खरेतर पुन्हा एकदा बॅचलर लाईफ अनुभवण्याची सगळ्यांची इच्छा होती. पण ठिक आहे….. असे तर असे…. भेटणे महत्वाचे. ऐनवेळी एक जण गळाला, त्याला कंपनी टूरवर जायचे होते. पण बाकीचे तयार होते. शुक्रवारी रात्री सगळे कुलकर्ण्यांच्या घरी डेरे दाखल झाले. यापैकी दोघे जण सतीश खेडेकर आणि अरविंद गुमास्ते सद्ध्या बार्कमध्ये आहेत. मंग्या उर्फ मंगेश देशपांडे चेंबुरला आर.सी.एफ. मध्ये, तर रघ्या पुण्यात इन्फीला. नेहमीप्रमाणे नाना-नानीला पण तयार केले आणि शनिवारी सकाळी गंतव्याकडे रवाना झालो……\nमाझी बिट, नानाची आल्टो आणि अरु येताना त्याची झायलो घेवून आलेला. त्यामुळे सगळे नीट कोंबले तीन गाड्यातून, अर्थात एक अरु सोडला तर बाकीची टाळकी माझ्या गाडीत होती. बायका पोरे सगळी नानाच्या आणि अरुच्या गाडीत. नानाच्या गाडीचा चालक त्याचा धाकटा भाऊ आणि नाना आमच्या गाडीत. इच्छा असुनही ड्रायव्हर नसल्याने अरुने झायलोबरोबर येण्याची तयारी दाखवली. आणि ‘मिशन शिवथरघळ’ सुरू …..\nरघ्या उर्फ रघुनाथ शेवतेकर. पक्का रामदासी. त्यामुळे समर्थांची वचने बाबाच्या जिव्हाग्रावर. भोर मागे टाकून गाड्या वरंध घाटाच्या दिशेने पळायला लागल्या आणि आमची टकळी सुरू झाली…..\nरायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवरील घळ, रायगड, राजगड, प्रतापगड, तोरणा (प्रचंडगड) अशा दुर्गश्रेष्ठांच्या सान्निध्यात समान अंतर राखून असलेली. शिवकालीन महाराष्ट्राच्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणे येथून श्री समर्थांना अतिशय सोपे होते. सध्याच्या रायगड जिल्ह्याच्या महाड या मुख्य ठिकाणापासून जेमतेम 25 किलोमीटर अंतरावर, डोंगराच्या बेचक्‍यात वसलेली ही घळ. घळीच्या डोक्‍यावरूनच शिवथर नदीचा प्रवाह अनामिक आतुरतेने कड्यावरून खाली झेप घेतोय, आजूबाजूला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील जावळीच्या प्रसिद्ध खोऱ्यातील निबीड अरण्य… दिवसा भरदुपारी ज्या भागात सूर्याचे हात पोचत नाहीत त्याबद्दल रात्रीची केवळ कल्पनाच बरी इथे महाडमार्गेही जाता येते आणि वरंध घाटातुनही. वरंध मार्गेची वाट थोडी जास्त खडतर आणि वेळखाऊ आहे. पण आम्ही हाच रस्ता निवडला होता. कारण वरंध घाटातला देखणा निसर्ग….\nसुरूवात नीरा देवधरच्या धरणापासून झाली. भोरपर्यंत आभाळ कोरडे होते. पण भोर ओलांडले आणि वरुणराजाने हजेरी लावलीच.\nखालच्या बाजुला आम्ही ज्या रस्त्याने आलो, तो हिरवाईत लपलेला नागमोडी रस्ता दिसत होता..\nआजुबाजुला चहूकडे पसरलेली हिरवळ, डोंगरातील दृष्य-अदृष्य जलप्रपातांचे गर्जून उरात धडकी भरवणारे धीर-गंभीर स्वर , अव्याहतपणे चालू असणारी पावसाची रिपरिप, डोंगरांच्या बेचक्यात, झाडांच्या फांद्यात अडकून पडलेला नाठाळ वारा… आपलं “स्वत्व , आपलं ‘अस्तित्व’ विसरायला भाग पाडणारे वातावरण आणि तशातच एखाद्या एकाकी साधकाप्रमाणे संन्यस्त, समाधीरत भासणारा एखादा भर पाण्यात असून कमलदलासारखा अलिप्त वठलेला वृक्ष……. \nआमची बडबड अविरत चालुच होती. अरु अधुन-मधुन मोबाईलमार्फत संपर्क ठेवून होता. जुन्या आठवणी, कॉलेजमधल्या भानगडी. बोटक्लबवरच्या उद्धवच्या कँटीनमधली उधारी…. एक ना दोन गप्पांचे विषय प्रचंड होते. नाना सुरुवातीला थोडासा बुजला होता. पण थोड्याच वेळात तोही रुळला. सकाळचे साडे दहा वाजून गेले असावेत. एवढ्यात आमचा फोन वाजला. पोरांना भुकेची जाणिव झालेली होती. आम्ही बर्‍यापैकी वरंधच्या मध्यापेक्षाही पुढे आलो होतो. घाटाच्या शेवटच्या टप्प्यात एका ठिकाणी काही छोटे छोटे धाबावजा हॉटेल्स आहेत. तिथल्याच पवार हॉटेल नामक धाब्यासमोर आम्ही थांबलो. पोरं आणि स्त्रीवर्ग लगेच अन्नब्रह्माच्या आराधनेत लीन झाला. अरुला बासरी वाजवायची लहर आली. नानालाही आता तल्लफ आवरेनाशी झाली होती. त्यामुळे आम्ही बाहेर थांबलो. अरुने पाकीट माझ्यापुढे केले आणि मी सिगारेट सोडली हे ऐकल्यावर तीघेही असे काही जोरजोरात हसायला लागले की पुछो मत… (कारणे सर्वांची सारखीच असतात. तेव्हा विचारू नयेत, फाट्यावर मारण्यात येइल 😉 )\nत्यांचे अग्निहोत्र सुरू झाले आणि मी, सत्या व रघ्या गप्पा मारत तिथेच उभे राहीलो. आजुबाजूला अतिशय सुंदर वातावरण होते. एखाद्या चित्रकाराने चित्र पुर्ण झाल्यावर सगळीकडे मनमुरादपुणे हिरवा रंग उधळून द्यावा तसे काहीसे चित्र होते… त्यात धुक्याचा गुढ वावरही अंमळ आपले अस्तित्व दाखवत होता. गिरीशिखरांची पांढर्‍या शुभ्र ढगांशी लपाछपी रंगलेली होती.\nरस्त्याच्या कडेने फुललेली सोनकी, तिळाची फुले तसेच अजुनही काही अनोळखी मित्र खुणावत होते.\nखाणे आटोपले आणि आता थेट शिवथर घळईत ‘सुंदर मठा’ पाशीच थांबायचे असे ठरवून निघालो. पण निसर्गाला ते मंजूर नसावे. जणु काही माझ्या दारात येवून मला न भेटता कसे काय जाऊ शकता तुम्ही असेच मिश्किलपणे विचारत होता तो. पवार हॉटेल सोडल्यावर एकच वळण पुर्ण केले आणि जे काही समोर आले, तिथे थांबण्यावचून गत्यंतरच नव्हते. ती हिरवाई, ते सौंदर्य, निसर्गाचा तो मनोहर आविष्कार टाळून पुढे जाणे अगदी औरंगजेबालासुद्धा शक्य झाले नसते.\nतिथल्या वळणावर बाजुला असलेली मोकळी जागा बघून गाड्या पार्क केल्या आणि त्या शांत वातावरणात आमचा गोंधळ सुरू झाला.\nआमच्या बरोबर असलेली सायलीच्या बहिणीची मुलगी सई तर सॉलीड खुश होती. तिथे एक गंमतच झाली. आमच्यामागून आलेली एक स्कोडा तिथेच थांबली. त्या गाडीतून एक चौकोनी कुटूंब उतरले. नवरा-बायको आणि त्यांची दोन मुले. गाडी महा- बाराचीच होती. त्या गृहिणीने आपल्या गाडीच्या डिक्कीतून एक पॉलीथिनची पिशवी काढली आणि त्यातून चार कागदी डिशेस काढून काहीतरी खायला काढले व खायला सुरूवात केली. सायलीच्या कडेवर असलेल्या ‘सई’ने अस्सल पंढरपुरी स्वभावाला जागत त्या वहिनींना विचारले…\nते पुणेरी कुटुंब असावे बहुदा. त्यापैकी दोन्ही मुलांनी (एक मुलगा आणि एक मुलगी) लगेच आमच्याकडे पाठ फिरवली आणि दरीच्या दिशेने तोंड करत खायला सुरूवात केली. या बयोने परत विचारले, “तुम्ही काय खाता” शेवटी नाईलाजाने त्या वहिनींनी चेहर्‍यावर उसने हसू आणत सांगितले.\n“आम्ही भेळ खातोय. तुला हवीये\n“च्याक, मी कुक्के (कुरकुरे) खातेय.” कारटीने सरळ पोपटच केला त्यांचा. वर तोंड उघडून तोंडातले कुक्केसुद्धा दाखवले त्या बाईंना…. पुढची पाच-दहा मिनीटे कारटी प्रत्येकाला तोंड उचकून दाखवत होती. शेवटी न राहवून मी सायली आणि सई, दोघींना उभे करून त्याच पोजमध्ये एक स्नॅप मारलाच.\nइथुन मात्र निघालो ते थेट शिवथर घळईपाशीच थांबलो. वरंध घाट उतरल्यावर शिवथर घळईकडे जाणारे दोन मार्ग आहे. घाट संपल्यावर लगेचच उजव्या बाजुला एक कमान आहे जिथून शिवथरघळीकडे जाणारा रस्ता आहे. आम्ही जाताना याच रस्त्याने गेलो, पण हा रस्ता फार म्हणजे फारच खराब आहे. अंतर फक्त सहा किमी आहे पण दरीत उतरणारा, वळणावळणाचा आणि सगळीकडे उखडलेला रस्ता. त्यात समोरून एखादे वाहन आले की एका बाजुला थांबून त्याला जागा द्यावी लागते कारण रस्ता अगदीच अरुंद आहे. या रस्त्याऐवजी तसेच महाडच्या दिशेने पुढे गेल्यास सात किमीवर बारसगाव म्हणून एक गाव लागते. तेथुनही घळीकडे जाणारा एक रस्ता आहे. बारसगावफाट्यापासून शिवथर घळ अजुन १५ किमी आत आहे. म्हणजे बारसगाव फाट्यापासून गेलो तर २२ किमी चा पट्टा आहे, तेच पहिल्या रस्त्याने ६ किमी. पण बारस गावहून जाणारा रस्ता खुपच चांगल्या स्थितीत आहे. (आम्ही दुसर्‍या दिवशी पहाटे परतताना तो मार्ग निवडला)\nशिवथर घळीच्या रम्य आणि पवित्र परिसरात आपल्या स्वागतार्थ एकशिवड्या अंगाची शिवथर नदी सिद्ध असते.\nएखाद्या खळाळत्या झर्‍याप्रमाणे मंद्र स्वरात नाद करत वाहणारी शिवथर ओलांडून तुम्ही सुंदरमठाच्या पवित्र परिसरात पाऊल ठेवता आणि मग अस्तित्वाचे भान विसरायला होते. श्री समर्थांच्या त्या मठीवर एखाद्या कुटुंबपरायण पित्याप्रमाणे आपली शितल छाया ठेवून असलेल्या त्या जलप्रपाताच्या स्वरा-स्वरातून एकच नाद जाणवायला लागतो….\n“जय जय रघूवीर समर्थ ”\nत्या जलपुरूषाच्या संमोहनातून बाहेर पडलात की समोर येवुन उभी ठाकते ‘सुंदरमठाच्या प्रवेशद्वाराची कमान ‘ कितीही अलिप्त राहायचे ठरवले तरी माथा नमतोच. श्रीमद दासबोधासारख्या महाग्रंथाच्या रचनेसाठी असले विलक्षण स्थान शोधून काढणार्‍या समर्थांच्या रसिकतेची दाद द्यावी, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवरील ही घळ, रायगड, राजगड, प्रतापगड, तोरणा (प्रचंडगड) अशा दुर्गश्रेष्ठांच्या सान्निध्यात समान अंतर राखून असलेली. शिवकालीन महाराष्ट्राच्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणे येथून अतिशय सोपे होईल या श्री समर्थांच्या दुरदृष्टीला दंडवत घालावा की आपण त्या काळात जन्माला का नाही आलो असे म्हणत स्वतःच्या नशिबाला दोश द्यावा या विचारात आपण श्री समर्थांच्या चरणी नतमस्तक होत, समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या त्या पवित्र घळीकडे जाण्यासाठी पावले उचलतो.\nपायऱ्या चढून गेल्यावर समोरच ‘शिवथर घळ सुंदरमठ सेवा समिती’ची इमारत लागते. या इमारतीमध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय केली जाते. शिधा दिल्यावर इथे जेवणाची सोयही होते. इमारतीवरून जाणारा रस्ता थेट घळीपाशी जातो. या घळीमध्ये बसून समर्थांनी दासबोध ग्रंथाची रचना केली. सुंदर मठ सेवा समीतीच्या इमारतीकडून समर्थांच्या घळईकडे जाणारा रस्ता. इथे मात्र लोखंडी गर्डर्स टाकून निसर्गाची अवहेलना केल्यासारखे वाटले. या फोटोतली काळे जर्कीन घातलेली व्यक्ती जरा ओळखीची वाटते का हो\nयाचसाठी केला होता अट्टाहास म्हणत श्रद्धेने आम्ही त्या पवित्र स्थानात प्रवेश केला.\nया स्थानाचे समर्थांनी केलेले वर्णन वरील कवितेत आलेले आहेच. समर्थ म्हणतात, ” गिरीचे मस्तकी गंगा , तेथुनि चालली बळे , धबाबा लोटती धारा , धबाबा तोय आदळे..”.\nकाळ नदीच्या पवित्र परिसरातील ही घळ धुळ्याचे समर्थभक्त शंकरराव देवांनी 1930 च्या दरम्यान शोधून काढली. घळ साधारण सव्वाशे फूट लांब व पाऊणशे फूट रुंद आहे. इथे श्री समर्थांनी स्थापलेले श्री रामाचे सुंदर मंदीर आहे. यात श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि समोर बसलेल्या मारुतीरायाच्या सुंदर मुर्ती आहेत.\nतसेच हातात लेखणी घेवून बसलेले श्री कल्याणस्वामीं आणि त्यांना दासमोध सांगणारे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनोहारी मुर्तीदेखील इथे आहेत.\nव्यवस्थीत दर्शन झाले. तोपर्यंत पाऊसही थांबलेला होता. मुक्कामाचे ठरलेले असल्याने सुंदर मठ समीतीच्या पुजारीकाकांची परवानगी काढली. तिथेच आवारात जेवण केले. आजुबाजुला बरीच पायी भटकंती झाली. रात्र झाल्यावर चिल्ली-पिल्ली आणि महिलामंडळ तिथेच सुंदर मठाच्या शेडमधे आडवे झाले आणि मैफल सुरू झाली…..\nसुरूवात जरी श्री समर्थांच्या वरील काव्याने झालेली असली तरी जवळ-जवळ १५-१६ वर्षांनी भेटत असल्याने गप्पांचे विषय फार वेगवेगळे होते. त्यावर इथे चर्चा करणे योग्य नाही. *crazy*\n( शेवटचा श्री समर्थांचा फोटो आंतरजालावरून साभार )\nजय जय रघुवीर समर्थ \nPrevious Postनिळाई…Next Post” लेन्सच्या पलीकडचे जग..” : नवा फोटो ब्लॉग\n5 thoughts on “समर्थाचिया सेवका ….”\nमस्तच विशाल भौ …. 😉\nविशाल विजय कुलकर्णी म्हणतो आहे:\nविशाल विजय कुलकर्णी म्हणतो आहे:\nडिसेंबर 5, 2013 येथे 10:59 सकाळी\nउत्स्फूर्त लेखनाला उत्तम छायाचित्रांची जोड दिल्यावर आणखी काय पाहिजे \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n\"दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे \nश्री समर्थ रामदास स्वामी\nब्लॉगवरील काही नेमके लेखन शोधत आहात \nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन…\nरसग्रहण – कविता व गाणी\nब्लॉग माझा – ३ (स्पर्धा प्रमाणपत्र)\n\"दिसामाजी काहीतरी ते लिहावे \n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"श्री स्वामी समर्थ माऊली \"\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\nFollow \" ऐसी अक्षरे मेळवीन \n381,427 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" ऐसी अक्षरे मेळवीन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.khaasre.com/archives/8372/cm-letter", "date_download": "2022-12-09T16:51:08Z", "digest": "sha1:DNIP7OZ7MHZDRFD2SOHNBKA64PZNNJE6", "length": 2223, "nlines": 72, "source_domain": "www.khaasre.com", "title": "Cm Letter - Khaas Re", "raw_content": "\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.soulmarathi.com/marathi-trending-status/create-status-greeting-card/2030", "date_download": "2022-12-09T15:36:58Z", "digest": "sha1:QCA56ZFYG4QMNJGHKBNNN2LQXGN2YBGD", "length": 3801, "nlines": 45, "source_domain": "www.soulmarathi.com", "title": "Free Marathi Greeting Maker | Marathi Birthday Msg For Brother", "raw_content": "\nजीवापाड जीव लावणारी वात्सल्याची खाण 🥳.आमचे मोठे बंधू 🎉, नावाप्रमाणेच विनयशील 🎈, सोज्वळ 🍬, प्रेमळ व्यक्तिमत्त्व 🥳. दादा तुला वाढदिवसाच्या लाख लाख खूप शुभेच्छा 🍾.🎂\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवना मध्ये महत्वाचा असतो. रोजच्या जीवना मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे , Sister Birthday, Brother Birthday, Friend Birthday, Father Birthday, Wife Birthday आपण नेहमी वाढदिवस साजरे करत असतो. परंतु Lockdown मध्ये, प्रत्येकाच्या घरी जाऊन वाढदिवस(Birthday) साजरा करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने Online वाढदिवस(Birthday) साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या मध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे वाढदिवस बॅनर बनविणे. त्यांचे Whatsapp Birthday Status ठेवणे, फोन वर शुभेच्छा देणे. या अशा ऑनलाईन(Online) शुभेच्छा दिल्या मुळे, तुमचे नाते हे अधिक वृद्धिंगत होते. तुम्हला पाहिजे असलेले सर्व प्रकारचे Marathi Happy Birthday Banner, Birthday Text Status तसेच Birthday Image Banner हे आमच्या या Page वर Download किंवा Copy करायला मिळतील. Romantic, भावनिक, Funny, आदरयुक्त अशा सर्व प्रकारचे वाढदिवस स्टेटस या Page वर पहायला मिळतील\nभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nभावासाठी कविता भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2022-12-09T14:54:18Z", "digest": "sha1:7UNGMSXWLP7ZM6SHMETLDOP3ZOAGE2EL", "length": 4741, "nlines": 116, "source_domain": "prahaar.in", "title": "कांजूरमार्ग -", "raw_content": "\nमेट्रो कारशेडच्या जमिनीवरील खाजगी मालकी हायकोर्टाने फेटाळली\nकांजूरमार्ग येथील ‘महापौर’ व ‘परिवार’ मैदानांची दुरवस्था\nकांजूरमार्ग पूर्व भागात चोरांचा सुळसुळाट\nकांजुरमार्ग येथे इमारतीची भिंत कोसळून एक ठार\nशिवसेना आमदारांनीच आपल्याच नेत्यांना दाखवले काळे झेंडे\nमुंबई बुडाली कच-याच्या दुर्गंधित\nकांजूरमार्ग डम्पिंगच्या प्रदूषणावर नियंत्रण\nडम्पिंग ग्राऊंडवर मुंबई महापालिका निघाली घरे, व्यापारी गाळे बांधायला\nकांजूरकर, मुलुंडकर दुर्गंधीने हैराण\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nMumbai-Ahmedabad Bullet Train Project : २० हजार झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी\nST Corporation : एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक\nFIFA World Cup : स्पेनचे प्रशिक्षक एनरिक यांची हकालपट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://prahaar.in/tag/harshvardhan-jadhav/", "date_download": "2022-12-09T16:12:13Z", "digest": "sha1:IG63WKUJBPB3PUBQ45EUTHMIRAJX7CII", "length": 4264, "nlines": 103, "source_domain": "prahaar.in", "title": "harshvardhan jadhav -", "raw_content": "\nभाजपने स्थानिक वादातून खैरेंना मदत केली नाही : दानवे\nइम्तियाज जलील आमदार सत्तारांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्नशील\nखैरे आणि झांबड यांचा पराभव करु शकणा-या उमेदवाराला साथ देणार : सत्तार\nदानवेंच्या जावयाला भाजपा, राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा\nऔरंगाबादेतून खैरेंविरोधात काँग्रेसकडून हर्षवर्धन जाधव यांचे नाव निश्चित\nमराठा आरक्षणासाठी शिवसेनेने सत्तेला लाथ मारायला हवी होतीः हर्षवर्धन जाधव\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nAnti-Love Jihad : राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा\nMumbai-Ahmedabad Bullet Train Project : २० हजार झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी\nST Corporation : एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/actress-mrunal-dusanis-husband-with-daughter-latest-news/", "date_download": "2022-12-09T15:33:50Z", "digest": "sha1:E2JANJCSQ7D7QWWCLZR56MRDT7HH4CUU", "length": 11423, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "आणि शेवटी नीरज बोलता झाला नाहीतर घरात मी नाही बोलले तर कुणीच बोलत नाही भयंकर शांतता - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / आणि शेवटी नीरज बोलता झाला नाहीतर घरात मी नाही बोलले तर कुणीच बोलत नाही भयंकर शांतता\nआणि शेवटी नीरज बोलता झाला नाहीतर घरात मी नाही बोलले तर कुणीच बोलत नाही भयंकर शांतता\nकाही दिवसांपूर्वी मृणाल दुसानिस हिने तिच्या सोशल अकाउंटवरून लवकरच आई होणार असल्याचे जाहीर केले होते. मृणाल आणि नीरज मोरे यांना २४ मार्च २०२२ रोजी कन्यारत्न प्राप्ती झाली. Daddy’s little girl and mumma’s whole world.. Our little princess has arrived… असे म्हणत मृणालने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर सांगितली होती. ‘नूरवी’ असं आपल्या गोड लेकीचं नाव देखील तिने त्यावेळी जाहीर केलेलं पाहायला मिळालं. नूरवीच्या येण्यानं मृणालचं घर आता आनंदानं फुलून गेलं आहे. तिच्या अस्तित्वानं आता मृणालचं घर बोलुही लागलं आहे.\nयाबाबत नुकताच मृणालने एक खुलासा केला आहे. मृणालला सतत बडबड करायला गप्पा मारायला खूप आवडते. याचमुळे सेटवर तिचे सहकलाकारांसोबत छान बॉंडिंग जुळून आलेले पाहायला मिळते. मृणालचा नवरा नीरज त्यामानाने खूप कमी आणि मोजकेच बोलणारा त्यामुळे तिच्या घरात सतत बडबड करणारं कोणी असेल तर ती म्हणजे एकमेव मृणालच होय. मृणाल उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती उत्तम गाते देखील हे बहुतेकांना माहीत नसावे. स्वतःच्या लग्नात मृणालने गाणं सादर केलं होतं. तिचं गाणं ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली त्यावेळी नीरज स्तब्ध उभा असलेला पाहून त्याच्या मित्राने त्याला टाळ्या वाजवून मृणालला प्रोत्साहन देण्यास सुचवले. त्यामुळे निरजचा लाजराबुजरा स्वभाव मृणालला देखील कळून चुकला होता. आता मुलीच्या आगमनानंतर मात्र नीरज आता नूरवीसोबत दिलखुलास गप्पा मारताना दिसत आहे हे पाहून मृणालला बाप लेकीचा हा गोड क्षण कॅमेऱ्यात टिपावासा वाटला आहे.\nअवघ्या १६ ते १७ दिवसाच्या नूरवीसोबत गप्पा मारताना नीरज तितकाच दिलखुलास गप्पा मारण्यात मग्न असल्याचे पाहून मृणाल मात्र पुरती भारावून गेलेली पाहायला मिळत आहे. या भारावलेल्या क्षणी तिने एक पोस्ट लिहिली आहे त्यात ती निरजचे कौतुक करताना दिसत आहे. ‘ आणि शेवटी नीरज बोलता झाला…नाहीतर घरात मी नाही बोलले तर कुणीच बोलत नाही…भयंकर शांतता…पण आता सगळं बदलतंय’ अशी एक छानशी पोस्ट मृणालने लिहिली आहे. तिच्या ह्या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. बऱ्याच दिवसांपासून मृणाल सोशिअल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असलेली देखील पाहायला मिळत आहे. तिच्या जीवनातील हे सुंदर क्षण ती मनमुरादपणे उपाभिगताना पाहायला मिळत आहे.\nPrevious अशोकमामांच्या तोंडी “वक्ख्या विक्खी वुख्खू” हे शब्द नेमके आले तरी कसे अभिनेते अशोक सराफ यांनी केला उलगडला\nNext सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिने घेतली नवी कार\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology/how-tokyo-olympics-2020-medals-made-of-check-this-video-mhkb-589566.html", "date_download": "2022-12-09T15:54:27Z", "digest": "sha1:2ML4G5NZZEO7PWXCZZQ5IKGDC7BY2PJ7", "length": 9088, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कशी बनली Tokyo Olympics मधील मेडल? Video पाहून व्हाल हैराण – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /\nकशी बनली Tokyo Olympics मधील मेडल Video पाहून व्हाल हैराण\nकशी बनली Tokyo Olympics मधील मेडल Video पाहून व्हाल हैराण\nटोकयो ऑलिम्पिकच्या आयोजक समितीने 2019 मध्ये यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ऑलिम्पिक स्पर्धेत जिंकणाऱ्या खेळाडूंना मिळणारी गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ ही पदकं कशी तयार केली जातात, याबाबत सांगण्यात आलं होतं.\nटोकयो ऑलिम्पिकच्या आयोजक समितीने 2019 मध्ये यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ऑलिम्पिक स्पर्धेत जिंकणाऱ्या खेळाडूंना मिळणारी गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ ही पदकं कशी तयार केली जातात, याबाबत सांगण्यात आलं होतं.\nसेहवागचे सिक्सर्स पाहून 'तो' रडला होता, आज त्यानं इंग्लंडला रडवलं...\n9 लाखांची चोरी, दीड लाख फक्त खाण्यावर उडवले, बॉयफ्रेंडसाठी तरुणीने काय केलं\nअनुराग कश्यपचा नागराज मंजुळेंवर निशाणा; म्हणाला,'सैराटनं मराठी सिनेमा उद्ध्वस्त'\n दोन बॅट्समन मैदानात काय बोलतात आता थेट ऐका... पाहा Video\nनवी दिल्ली, 8 ऑगस्ट : ऑलिम्पिक्स जगातील सर्वात मोठी आणि भव्य स्पर्धा आहे. विविध देशातील खेळाडू विविध खेळांमध्ये सहभागी होतात. प्रत्येक जण आपल्या देशाला पदक मिळवून (Tokyo Olympics Medals) देण्यासाठी प्रयत्न करतात. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं, स्पर्धकासह त्या देशासाठीही अभिमानाची बाब असते. टोकयो ऑलिम्पिकच्या आयोजक समितीने 2019 मध्ये यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ऑलिम्पिक स्पर्धेत जिंकणाऱ्या खेळाडूंना मिळणारी गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ ही पदकं कशी तयार केली जातात, याबाबत सांगण्यात आलं होतं.\nखेळाडूंना मिळणाऱ्या पदकांमध्ये गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदकाचा समावेश असतो. ही पदकं जुन्या मोबाईल फोन्स (Recycled Mobile Phones) आणि इतर लहान इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून रिसायकल (Recycled Small Electronic Devices) करुन बनवली जातात.\nयूट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओनुसार, पदक बनवण्याची अशी प्रक्रिया 2017 पासून सुरू करण्यात आली होती. जपानच्या 1621 नगरपालिकांद्वारा 75 हजार टन सामान जमा करण्यात आलं होतं. जपानच्या निप्पॉन टेलेग्राफ अँड टेलिफोन कॉर्पोरेशनने (NTT) जवळपास 62 लाख फोन जमा केले होते. ज्यात 5000 पदकांसाठी 32 किलो सोनं, 3,500 किलो सिल्व्हर आणि 2,200 किलो ब्रॉन्झ तयार करण्यात आलं होतं. हे वितळवून त्यापासून पदकं तयार केली गेली.\nनीरज चोप्राला XUV700 भेट देणार का आनंद महिंद्रांनी दिलं 'हे' उत्तर\nऑलिम्पिक्सच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे जुन्या एलेक्टरनॉइक वस्तू रिसायकल करुन पदकं तयार करण्यात आली. अशाप्रकारे पदकं तयार करण्याची ही प्रक्रिया खेळाडूच्या मेहनतीचं प्रतिक असल्याचं आयोजक समितीचं म्हणणं आहे.\nTokyo Olympics : BCCI ने तिजोरी उघडली, गोल्डन बॉय नीरजसह विजेत्यांना भरघोस मदत\nसमितीने जपानच्या लोकांचेही आभार व्यक्त केले, ज्यानी आपले जुने फोन आणि इतर वस्तू देवून हा प्रयत्न यशस्वी केला.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://soulsanvaad.com/2020/07/09/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-09T15:56:00Z", "digest": "sha1:RK3MEQQHOFUTSXJOMG5SGDQN252Y27IW", "length": 11383, "nlines": 142, "source_domain": "soulsanvaad.com", "title": "आठवणीतलं पान … – Soulसंवाद", "raw_content": "\nशाळेत असतांना, नववी-दहावीत बाबा आमटे आणि त्यांच्या कार्यावर एक धडा होता, तेव्हा पहिल्यांदा आनंदवनाविषयी वाचलेलं. पुढे वाचनाच्या आवडीमुळे अभ्यासक्रमाबाहेरची त्यांच्यावरची काही पुस्तकं वाचली. मन त्यावेळी भारावून गेलेलं … एखादा माणूस कसा काय आपलं घरदार सोडून एवढ्या निःस्पृहपणे लोकांसाठी -कुष्टरोग्यांसाठी हे सगळं करू शकतो कुठून एवढी इच्छाशक्ती येते, प्रेरणा मिळते कुठून एवढी इच्छाशक्ती येते, प्रेरणा मिळते बरं, ते एकटेच नाहीत तर त्यांची अर्धांगिनी, मुलं -पुढे त्यांचं कुटुंब सगळेच या कार्याला आपलं आयुष्य वाहतात. आजही ह्या सगळ्यांच्या कार्याविषयी तितकंच कौतुहल अन आदर आहे. त्यावेळी बाबांच्या जीवनाने-कार्याने प्रेरित होऊन काही शब्द कवितेच्या रूपात मांडले होते.\nही कविता त्यांना प्रत्यक्ष भेटून देण्याचं भाग्यही मला लाभलं पण वेळ मात्र प्रसन्न नव्हती … ते नागपूरला अवंती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती होते.मी आणि माझी मैत्रीण-रूममेट त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी गेलो.खरंतर भेटू देतीलही कि नाही ह्याची खात्री नव्हती,पण इच्छा प्रबळ असली की इप्सित साध्य होतं असं म्हणतात तसं झालं.आम्ही त्यांच्या खोलीत गेलो बाबा झोपून होते, साधनाताई त्यांच्या शेजारी बसून होत्या. आम्ही दोघींनी आमची ओळख सांगितली, आणलेली फुलं दिली आणि मी जरा चाचरतच माझ्या कवितेचा कागद साधनाताईंना दिला. त्यांनी तो उलगडून वाचला .. हलकंसं स्मित करत त्या म्हणाल्या छान लिहिलंयस, त्यावेळी मनात समाधानाची एक लहर फिरली – त्यांच्या प्रेरणेने स्फुरलेले शब्द त्यांच्यापर्यंत पोहचलेत्यानंतर ताईंनी आमची विचारपूस केली -काय शिकतो वगैरे. बाबा आणि ताईंच्या कार्याचं अप्रूप ,एवढ्या मोठ्या व्यक्तींना प्रत्येक्षात पाहता -भेटता येण्याचा आनंद किंवा त्यावेळी बाबांच्या असलेल्या प्रकृतीचं दडपण …नेमकं कशामुळे ते नाही सांगता येणार पण त्या दोघांना नमस्कार करून तिथून निघतांना डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते … पाच-दहाच मिनिटांची ती भेट पण आयुष्यभरासाठीची एक अमूल्य आठवण .\nती कविता आज इथे मांडतेय … शब्दांची निवड अन मांडणी त्यावेळच्या माझ्या भाषेच्या ओळखीवर आणि ज्ञानावर आहे , त्यामुळे कदाचित जरा अपरिपक्वव वाटतील …परंतु त्यामागचे विचार आजही आधार देतात.\nजीवन असावं वृक्षा सारखं छाया देणारं\nआश्रयाला येणाऱ्या पाखरांना ऊबदार माया देणारं,\nखंबीर होऊन वेलीला आधार देणारं\nएवढं करूनही जमिनीत घट्ट पाय रोवणारं.\nएखाद्या पक्ष्यासारखं आकाशात विहार करणारं\nआपुलकीने एकमेकांना दाणे भरणारं,\nस्वातंत्र्याच्या लालसेने आकाशात भरारी मारणारं\nपण त्याचवेळी आपल्या घरट्याशी नातं सांगणारं.\nइंद्रधनुष्यासारखं इतरांच्या जीवनात रंग भरणारं\nसप्तरंगी रम्य चित्र रेखाटणारं,\nजवळच्यांच्या ओठावर स्मित आणणारं\nत्याचबरोबर सगळ्यांच्या रंगात मिसळणारं.\nपाण्या सारखं निर्मळ असणारं\nदुःखाबरोबर सुखात ही अश्रू रूपाने गळणारं,\nकितीही प्रहार झाले तरी न दुभंगणारं\nमनातला दाह शांत करणारं.\nप्रकाशासारखं सारं जग उजाळणारं\nनिराशेच्या गर्तेत जाण्याऱ्याला वर आणणारं,\nअंधारातही आपलं अस्तित्व टिकवणारं\nआशेचा नवा किरण दाखवणारं.\nएखाद्या लहान मुलासारखं निरागस असणारं\nछोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारं,\nबाहेरच्या जगात पाऊल ठेवण्यासाठीआसुसणारं\nपण त्याचवेळी आईच्या पदराशी नातं सांगणारं.\nवाऱ्याच्या झुळूकीसारखं अल्प जरी असणारं\nतरीही भर उन्हात सोबत करणारं,\nनकळतच मनाला स्पर्शून जाणारं\nअन आयुष्य खऱ्या अर्थाने जगणारं.\nवो, मैं और मुलाकात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://thelokshakti.com/%E0%A4%B8%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%AC%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-09T16:18:55Z", "digest": "sha1:MA6BQKFMZBQPLPDSTJE4YFTCLUZMSZOS", "length": 76144, "nlines": 643, "source_domain": "thelokshakti.com", "title": "संत गाडगेबाबा - आधुनिक संत..! - लोकशक्ती", "raw_content": "शुक्रवार, ०९ डिसेंबर २०२२\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nनवी मुंबईतील उद्योजक अस्लम शेख प्रतिष्ठित राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित..\n| नवी दिल्ली | नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध द पार्क हॉटेलात नुकताच राजीव गांधी ग्लोबल...\nनैसर्गिक वायूंच्या किंमतीत वाढ, CNG इंधन महागणार..\nप्री वेडिंग शूटिंग ही हानिकारक प्रथा, जैन संघाची त्यावर बंदीची भूमिका..\nएवढे दिवस वापरावे लागेल मास्क; निती आयोगाच्या सदस्याने सांगितला ‘ इतका ‘ कालावधी..\nखुशखबर : आता What’sApp वरून करा लसीकरणाची नोंदणी..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\n‘हे बोल घेवड्यांचे सरकार’ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका..\n कोळशाचा तुटवडा अभावी औष्णिक वीज केंद्र बंद..\nचिपी विमानतळ उद्घघाटन निमंत्रणावरून वाद; फडणवीस, दरेकर यांना वगळल्याने राणेंचा मंत्री देसाई यांच्यावर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\n• सन २०१८-१९ ते २०२०-२१या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी ७४ पुरस्कार्थींची निवड• पालघर येथे सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य...\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nसर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण चे २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची हॅट्रिक \nसमृद्ध ग्राहक अनुभवाला प्रोत्साहन देण्यासाठी गोदरेज इंटेरिओची डिजीटल सेवांना चालना…\nठळक मुद्दे : ✓ गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै २१ अखेरीपर्यंत ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून ४३% ची विलक्षण वाढ;...\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\n| पारनेर | शासनाने बैलगाडी शर्यतीला नुकतीच परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा शर्यत जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात गावोगावी...\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमहाराष्ट्रात क्वालिटी शिक्षणाबाबत लोकप्रतिनिधी विचार करत आहेत त्याबद्दल विधानभवनात चर्चा करत आहेत ती फार आनंदची बाब आहे....\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\nविशेष लेख : IT ( इन्कम टॅक्स) मध्ये NPS ( पेन्शन योजना) या रकमेची वजावट कशी करावी..\nइतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन..\n| अन्वयार्थ | भाजपाचे निष्ठावान आमदार रविंद्र चव्हाण पक्षात अस्वस्थ..\nसध्या महाराष्ट्रात राजकीय धिंगाणा दिसून येत आहे. आजी माजी सहकारी, एकाच गाडीतून प्रवास, अग्रलेख, राणेंचा प्रहार अश्या...\nसर्व सामान्यांच्या स्वयंपाक घरातील खर्चाची गणित दिलासादायक करणारा अर्थतज्ञ लोकप्रतिनिधी..\nएक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री…\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nनवी मुंबईतील उद्योजक अस्लम शेख प्रतिष्ठित राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित..\n| नवी दिल्ली | नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध द पार्क हॉटेलात नुकताच राजीव गांधी ग्लोबल...\nनैसर्गिक वायूंच्या किंमतीत वाढ, CNG इंधन महागणार..\nप्री वेडिंग शूटिंग ही हानिकारक प्रथा, जैन संघाची त्यावर बंदीची भूमिका..\nएवढे दिवस वापरावे लागेल मास्क; निती आयोगाच्या सदस्याने सांगितला ‘ इतका ‘ कालावधी..\nखुशखबर : आता What’sApp वरून करा लसीकरणाची नोंदणी..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील...\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\n‘हे बोल घेवड्यांचे सरकार’ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका..\n कोळशाचा तुटवडा अभावी औष्णिक वीज केंद्र बंद..\nचिपी विमानतळ उद्घघाटन निमंत्रणावरून वाद; फडणवीस, दरेकर यांना वगळल्याने राणेंचा मंत्री देसाई यांच्यावर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\nफडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार \nसध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या...\nमाझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…\nहिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..\nमानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..\n१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\n• सन २०१८-१९ ते २०२०-२१या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी ७४ पुरस्कार्थींची निवड• पालघर येथे सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य...\nअबब.. यू ट्यूबच्या माध्यमातून नितीन गडकरी महिन्याला कमवतात एवढे पैसे..\nहवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..\nमहाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या अध्यक्षपदी विधीशा ईशा यांची निवड, प्रसिद्ध संगीतकार दादुस यांच्याकडून सत्कार.\nअनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\nदिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन | जळगाव / दैनिक लोकशक्ती...\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\nसर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण चे २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची हॅट्रिक \nसमृद्ध ग्राहक अनुभवाला प्रोत्साहन देण्यासाठी गोदरेज इंटेरिओची डिजीटल सेवांना चालना…\nठळक मुद्दे : ✓ गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै २१ अखेरीपर्यंत ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून ४३% ची विलक्षण वाढ;...\nआता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..\nचिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..\nYouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..\nहा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\n| पारनेर | शासनाने बैलगाडी शर्यतीला नुकतीच परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा शर्यत जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात गावोगावी...\nहे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..\nबायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..\nमहाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..\nभारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमहाराष्ट्रात क्वालिटी शिक्षणाबाबत लोकप्रतिनिधी विचार करत आहेत त्याबद्दल विधानभवनात चर्चा करत आहेत ती फार आनंदची बाब आहे....\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\nविशेष लेख : IT ( इन्कम टॅक्स) मध्ये NPS ( पेन्शन योजना) या रकमेची वजावट कशी करावी..\nइतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन..\n| अन्वयार्थ | भाजपाचे निष्ठावान आमदार रविंद्र चव्हाण पक्षात अस्वस्थ..\nसध्या महाराष्ट्रात राजकीय धिंगाणा दिसून येत आहे. आजी माजी सहकारी, एकाच गाडीतून प्रवास, अग्रलेख, राणेंचा प्रहार अश्या...\nसर्व सामान्यांच्या स्वयंपाक घरातील खर्चाची गणित दिलासादायक करणारा अर्थतज्ञ लोकप्रतिनिधी..\nएक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री…\nलोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..\n‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nगुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री...\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nजग बदलणारी माणसं – बाबा आमटे\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nअसं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात...\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nलोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची\nजागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे \nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत....\n“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”\n… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…\nएका झाशीच्या राणीची गोष्ट…\nजानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…\nसंत गाडगेबाबा – आधुनिक संत..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | — डिसेंबर २०, २०२० add comment\nसंत गाडगेबाबा हे एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक होऊन गेले. त्यांचा जन्म शेणगाव (जि. अमरावती ) येथे परीट जातीत २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे सखूबाई. आडनाव जाणोरकार. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. तथापि त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ‘ गोधडे महाराज ’ किंवा ‘ गाडगे महाराज ’ म्हणूनच ओळखत. १९१२ मध्ये त्यांचा कुंताबाईशी विवाह झाला; परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. पुढे काही वर्षांनी घर सोडून तीर्थयात्रा करीत ते फिरू लागले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.\nलहानपणापासूनच त्यांना भजन-कीर्तनांची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली. त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता.\n‘ चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये ’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारंपरिक, पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारीक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला.\nस्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात; परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करी. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात.\nलहानपणापासूनच ते जातिपंथभेदातीत होते. जातिभेद नष्ट करून एकजिनसी समाज निर्माण व्हावा, असे त्यांना मनापासून वाटे व त्या दृष्टीने यांचे आचरण आणि प्रयत्‍नही असत. पंढरपूर, नासिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इ. ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला. अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या; तसेच अनाथांसाठी व अपंगांसाठी अनेक प्रकारे कार्य केले. समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या.\nअनेक ठिकाणी देवाधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली. अध्यात्माच्या जंजाळात न शिरताही, संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी समाजास दिली. ‘संत तुकाराम महाराज आमचे गुरू आहेत व माझा कोणीही शिष्य नाही ’, असे ते म्हणत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही.\nसमाजात शिक्षणप्रसार करून अनेक शिक्षणसंस्थांना त्यांनी मदत केली. लोकांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती; त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला. तो सर्व त्यांनी लोकोपयोगी कार्यात वेचला. त्यांनी उभारलेल्या सर्वच संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळेच पाहतात.\nगाडगे महाराजांविषयी बहुजनसमाजात कमालीचा आदरभाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे व लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. प्रवास करीत असता अमरावतीजवळ त्यांचे अचानक निधन झाले. (२० डिंसेंबर १९५६). त्यांची समाधी अमरावती येथे आहे.\nसंदर्भ : श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र, पंढरपूर, १९३९. ले. पां. बा. कवडे\nअन्य माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन November 19, 2022\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\nकीर्तन संतांची भूमी समाज सेवा समाजकारण\nघडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / November 19, 2022\nविधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / September 1, 2022\nमैं अपनी फेव्हरेट हूँ..\nपुणे महाराष्ट्र राजकारण शहर\n“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 31, 2022\nठाणे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई शहर\n२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 30, 2022\nपारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर ’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 30, 2022\nपुणे महाराष्ट्र राजकारण शहर\nराष्ट्रवादी – शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा अजून एका सेनेच्या खासदाराचा आरोप..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 30, 2022\nपुणे महाराष्ट्र शहर शैक्षणिक\nस्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 29, 2022\nठाणे देश - विदेश शहर\nनवी मुंबईतील उद्योजक अस्लम शेख प्रतिष्ठित राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 29, 2022\nअहमदनगर पेन्शन हक्क संघटनेच्या पाठपुराव्याला यश; वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 28, 2022\nनागपूर महाराष्ट्र शहर शैक्षणिक\n“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 17, 2022\nह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 12, 2022\nठाणे पुणे महाराष्ट्र शहर\nभाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / May 12, 2022\nसर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / April 27, 2022\nवरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / April 26, 2022\nनेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 22, 2022\nमहाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ शाखा – भुसावळ कार्यकारीणी आणि जिल्हा सदस्य निवड\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 17, 2022\nआंतरराष्ट्रीय रोटरीचा सर्वोच्च पुरस्कार ” सर्विस अबाउ सेल्फ “भुसावळचे राजीव शर्मा यांना\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 2, 2022\nखऱ्या अर्थाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केलात तसेच विज्ञान शिक्षकांनी केलेले कार्य कौतुकास्पद – मिलिंददादा गाजरे\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | / March 1, 2022\nव्यक्तिवेध : राजकीय नेते, पत्रकार या सर्वांचे अतिशय जिवलग मित्र ते देशातील आश्वासक तरुण चेहरा राजीव सातव..\nGo to top गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..\nGo to top दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम……… एकेकाळी जगात डाव्या विचारांचा तत्कालीन तरुणाईच्या मनावर मोठे गारुड होते. रशिया ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : एकनिष्ठ कार्यकर्ता नेता हरपला, ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड\nGo to top माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज बुधवारी (दि. ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजग बदलणारी माणसं - बाबा आमटे\nGo to top श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन.. आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nसंवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ - साने गुरुजी\nGo to top करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे जडेल नाते प्रभुशी तयाचे या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू - बाजीराव मोढवे\nGo to top तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलाखो संकटांना एकाकी आस्मान दाखवणारा कणखर सह्याद्री शरद पवार..\nGo to top महाराष्ट्र हा राकट आहे कणखर आहे चिवट आहे आणि इथली माणसंही तशीच, याचा प्रत्यय देणारी घटना म्हणजेच ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तिवेध : भारत भालके - जनमानसातील नेतृत्व\nGo to top पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nराजकारणातील आश्वासक तरुण तुर्क - मा. आ. राहूलदादा जगताप\nGo to top राजकारणात जमिनीवर पाय रोवून जो काम करतो तो नेहमीच यशस्वी होतो. ही गोष्ट जो नेता अंगिकारतो, तो ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nव्यक्तीवेध : नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन साहित्यिक लुइज ग्लूक..\nGo to top स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (७७) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल \nGo to top असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..\nGo to top ही धन्य सावित्री बाई sssहा हा हा हा..ही धन्य सावित्री बाई..आमुची आईवेगळी मायरोवूनी पायकोटी समुदायसज्ज झाला..उभे आभाळ ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nGo to top ( मा. शिवसेनाप्रमुख गेलेत.. तेव्हा त्यांना वाहिलेली आदरांजली..) तू वेगळा सेनापती अन वेगळे सरकार तू..तू ढाल अन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी\nGo to top गोळी विरुद्ध गांधी –बापू..त्यांनी तुझ्यावर तीन गोळ्या झाडल्या –तू मेला नाहीसपुन्हा पुन्हा उगवत राहिलासतनात, मनात, शेतात, रानात… ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : आत्महत्या - ह्याची नि त्याची\nGo to top गळफास त्यानेही घेतला गळफास यानेही घेतलाजीवानिशी तो ही गेला अन् जीवानिशी हा ही गेला हा बांधावरच्या बाभळीला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक काव्य : ' बाप ' नावाची आई..\nGo to top रोज रात्र झाली कि मी शोधत असतो बाप..आयुष्याच्या क्षणाक्षणात अन् पुस्तकाच्या पानापानात..बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा..उसवलेल्या ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत हरहुन्नरी सायकलिस्ट अमर शर्मा..\nGo to top सर्वांना नमस्कार🙏 लोकसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण भेटणार आहोत एका बहाद्दर सायकलिस्टला अर्थात ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत मंगलमय गोपळवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक - श्रीमान नारायण मंगलारम\nGo to top आज लोक संवाद मध्ये आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नारायण मंगलारम. नारायण सरांना सन ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु - संदीप पवार सर..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. संदीप भगवान सर , सहशिक्षक जिल्हा ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत एक अवलिया विज्ञान प्रसारक डॉ. सुधीर कुंभार..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, एक बहुपेडी विज्ञान अवलिया डॉक्टर सुधीर कुंभार सर… डॉ. सुधीर कुंभार ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोक संवाद : समवेत प्रतिभावान युवा कवयित्री ज्योती भारती..\nGo to top आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, युवा कवयित्री ज्योती भारती… त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम ए (मराठी ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nलोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..\nGo to top कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला ...\n| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |\nजुनी पेन्शन योजना….. मागणी नव्हे, हक्क..\nसंपादकीय : न्यायाधीशांच्या कुटुंबियांना चष्मा आणि शिक्षकांच्या कुटुंबियांवर वरवंटा..\nथोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे\nमहानगरपालिका शिक्षकांना मिळणार सातव्या वेतन आयोगाचा लाभ, नगरविकास विभागाचे आदेश निर्गमित..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/collector-rani-soyamoi-malappuram-district-latest-news/", "date_download": "2022-12-09T16:17:02Z", "digest": "sha1:VSKDZ24H76YC4JU3QJPU7FKCOWSEXUZU", "length": 14427, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "\"कलेक्टर असून देखील तुम्ही लिपस्टिक पावडर देखील का लावत नाहीत\" विचारलेल्या प्रश्नावर दिल हे धक्कादायक उत्तर - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / “कलेक्टर असून देखील तुम्ही लिपस्टिक पावडर देखील का लावत नाहीत” विचारलेल्या प्रश्नावर दिल हे धक्कादायक उत्तर\n“कलेक्टर असून देखील तुम्ही लिपस्टिक पावडर देखील का लावत नाहीत” विचारलेल्या प्रश्नावर दिल हे धक्कादायक उत्तर\nप्रत्येक स्त्रीला मी खूप सुंदर दिसावं असं वाटतं असतं. त्यासाठी अनेक महिला वेगवेगळी आणि महागडी सौदर्य प्रसादन देखील वापरतात. अशात जेवढी महागडी नोकरी आणि मोठी पोस्ट तेवढा जास्त मेकअप अस काहीस चित्र तुम्ही देखील अनेकदा पाहिलं असेल. आता यावरून एखादी जिल्हाधिकारी महिला किती मेकअप करत असेल बर असा प्रश्न विचारला तर तुमच्यातील अनेक जण खूप जास्त किंवा नॉर्मल थोडा फार असं म्हणतील. मात्र काहीच मेकअप करत नसेल असं कुणीच उत्तर देणार नाही. पण राणी सुईमुई या जिल्हाधिकारी असून चेहऱ्याला मेकअप तर सोडाच साधी पावडर देखील लावत नाहीत. आणि त्यांनी असं वागण्या मागचं करण ऐकून हा लेख वाचत असलेल्या अनेक महिलांना मेकअपची किळस येईल.\nराणी सुइमुइ ( शीना मोल) या मलकपुरच्या जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी नुकतीच एका महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. सुरुवातीला जिल्हाधिकारी बाईंनी इंग्रजी भाषेत कमी शब्दात जास्त आणि मार्मिक माहिती दिली. यावेळी त्यांच्या अंगावर घड्याळाशिवय कोणताही दागिना नव्हता. एवढंच काय तर चेहऱ्यावर साधा पावडर देखील लावला नव्हता. भाषण संपल्यावर काही विद्यार्थ्यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. यातील एक विद्यार्थिनी म्हणाली की, “तुम्ही इथे येताना साधा पावडर देखील का लावला नाहीत.” प्रश्न ऐकताच जिल्हाधिकारी शांत झाल्या आपोआप त्यांच्या चेऱ्यावरच हसू बाजूला झालं आणि कपाळावर घाम फुटला. मात्र मन घट्ट करत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की,”माझा जन्म झारखंडच्या आदिवासी भागात झाला. जिथे अभ्रकाच्या मोठ्या खाणी आहेत. अशा एका लहानशा झोपडीत मी जन्मले. माझे आई आणि वडील खाण कामगार होते. माझ्या कुटुंबात मी आई बाबा दोन मोठे भाऊ आणि एक बहिण होती.मी ज्या खाणी जवळ राहायचे तिथे अनेक लहान मूल वेगवेगळ्या आजारांनी मृत्यू पावत होती. कारण ती खाण अभ्रकाची होती.\nइथे खाणीत अनेक लहान मूल काम करतात. कारण माझ्या गावात लाईट, पाणी आणि शिक्षण अशी कोणतीही सुविधा नाही. दिवसभर खाणीत काम केल्या नंतर एक भाकरी खायला मिळते. खाण अभ्रकची असल्याने येथील जीवघेणे रसायने लहान मुलांच्या आणि मोठ्या व्यक्तींच्या देखील आरोग्यावर परिणाम करतात. याचं घातक रसायनांचा परिणाम माझ्या दोन भावांवर देखील झाला. दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मी माझी बहिण आई बाबा आम्ही चौघे जण राहू लागलो. मी देखील लहान असताना खाणीत काम करत होते. एक दिवस माझी तब्येत ठीक नसल्याने मी झोपडीत आराम करत होते. आई बाबा आणि बहीण खाणीत कामाला गेले होते. त्याचवेळी काळाने आघात केला. आणि खाण कोसळली. या वेळी माझ्या घरातील इतर सर्व सदस्यांना मृत्यूने कवटाळलं.” जिल्हाधिकारी असं म्हणत आहे हे वाचून कदाचीत तुम्हाला वाटत असेल की, या सर्वांचा आणि मेकअपचा काय संबंध. तुमच्या सारखाच प्रश्न त्या महाविद्यालयातील मुलांना देखील पडला होता. त्यावेळी या विषयी माहिती सांगत जिल्हाधिकारी म्हणाल्या की, “प्रत्येक सौंदर्य प्रसादनाच्या प्रोडक्टमध्ये अभ्रक वापरलं जात. अभ्रकाशिवय कोणतही सौंदर्यप्रसाधनाच साधन बनत नाही. प्रत्येक प्रोडक्टमध्ये अभ्रक वापरले जाते. ते अभ्रक जे खाणीतून काढता काढता त्याच्या बरोबर अनेक लहान मुलांचे मास आणि रक्त संडते. ते अभ्रक जे काढता काढता अनेक मुलं मृत्यू पावतात. तर आता ज्याने माझ्या संपूर्ण कुटुंबाचा जीव घेतला त्या पासून बनवलेले पावडर आणि लिपस्टिक मी कशी वापरू.” असं उत्तर जिल्हाधिकारी दिलं. त्यांची ही कहाणी ऐकून आज हा लेख वाचत असलेल्या सर्वच महिलांनी मेकअप करताना थोडा विचार करण गरजेचं आहे.\nPrevious प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते रमेश देव यांचं दुःखद निधन\nNext ईतक्या वर्षाच्या लग्नाच्या साथीनंतर रमेश देव यांनी शेवटची ईच्छा केली होती व्यक्त\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkar.co.in/mumbai-van-vibhag-bharti/", "date_download": "2022-12-09T16:35:45Z", "digest": "sha1:INDDZ6WJWMJ4TNIVFG3MEXZBS6BYIPFS", "length": 18624, "nlines": 274, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Maha Forest Department Mumbai Bharti 2022 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nHomeGovernment Jobsवन विभाग मुंबई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भरती २०२२.\nवन विभाग मुंबई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भरती २०२२.\nवन विभाग मुंबई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर भरती प्रक्रिया ही “पशुवैद्यकीय अधिकारी” या पदांसाठी आहे. इच्छुक उमेदवार हे दिलेल्या संबंधित पत्यावर अर्ज सादर करावे. अर्ज करण्याची शेवटचा दिनांक आहे 18 नोव्हेंबर 2022.\nवन विभाग मुंबई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भरती २०२२.\n⇒ पदाचे नाव: पशुवैद्यकीय अधिकारी.\n⇒ वयोमर्यादा: 40 वर्षे\n⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.\n⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन.\n⇒ आवेदन सुरू होणीची तारीख: 09 नोव्हेंबर 2022.\n⇒ आवेदन का अंतिम तारीख: 18 नोव्हेंबर 2022.\n⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: उपसंचालक (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व), मुंबई- 400066.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nइंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, मुंबई भरती २०२२.\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21069/", "date_download": "2022-12-09T16:15:23Z", "digest": "sha1:BXRJVLXQC6DXI7LTX6H5EWPCZYTFDYVU", "length": 217098, "nlines": 479, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पृथ्वी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपृथ्वी : सूर्यकुलातील एक ग्रह. अंतराच्या दृष्टीने हा सूर्यापासून तिसरा म्हणजे शुक्र व मंगळ या ग्रहांच्या मधे असून आकारमानाने सूर्यकुलातील पाचवा ग्रह आहे. सध्याच्या माहितीनुसार जीवसृष्टी धारण करणारा सूर्यकुलातील हा एकमेव ग्रह आहे. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी परप्रकाशित असून तिच्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन होऊन ती निळसर छटेने चकाकते. चंद्राशी तुलना करता पृथ्वी आकारमानाने मोठी आणि अधिक चांगली परावर्तक असल्याने तिचे पूर्णबिंब चंद्राच्या पूर्णबिंबाच्या ४० ते ५० पटींनी अधिक तेजस्वी दिसते. पृथ्वीवरून परावर्तित होणारा प्रकाश कधीकधी चंद्राच्या छायांकित भागात दिसतो, त्याला ⇨भूप्रकाश म्हणतात. पृथ्वीला एक नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र असून नैसर्गिक उपग्रह असलेल्या ग्रहांपैकी पृथ्वी हा सूर्याच्या सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. चंद्राशिवाय मानवनिर्मित अनेक कृत्रिम उपग्रहही पृथ्वीभोवती फिरत आहेत [⟶ उपग्रह, कृत्रिम]. पृथ्वीभोवती सु. ६०० ते ८०० किमी. उंचीपर्यंत हवेचे आवरण म्हणजे वातावरण असून त्यापुढे ते हळूहळू आंतरग्रहीय वायूशी एकजीव होऊन जाते [⟶ वातावरण]. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सूर्यापासून ठराविक अतंरावर राहून त्याच्याभोवती फिरत राहते.\nपृथ्वीविज्ञान : पृथ्वीविषयीचा अभ्यास भागश: होत आला आहे. पृथ्वीचा आकार व आकारमान यांचा अभ्यास करणारे ⇨ भूगणित हे शास्त्र जमिनीचे सर्वेक्षण आणि भूमितीय मापन तंत्रे यांतून विकसित झाले आहे, तर भूमिस्वरूपांच्या साध्या अध्ययनातून ⇨ भूविज्ञान हे शास्त्र प्रगत होत गेले आहे. भौतिकीच्या तंत्रांचा पृथ्वीच्या अभ्यासात वापर करणारे ⇨ भूभौतिकी हे शास्त्र ⇨ भूचुंबकत्व व ⇨ गुरुत्वाकर्षण यांच्या अचूक सिद्धांतांतून उदयास आले आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून नवनव्या शास्त्रीय उपकरणांचा विकास झाल्यामुळे आणि जहाजे, विमाने, कृत्रिम उपग्रह इत्यादींमधील अशा उपकरणांच्या वापरामुळे पृथ्वीच्या अध्ययनात येणाऱ्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत आणि पृथ्वीसंबंधी बरीच नवीन व अचूक माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. उदा., वातावरण व महासागर यांचे आता प्रत्यक्ष अध्ययन होऊ लागले आहे.⇨ भूरसायनशास्त्रातील संशोधनाने पृथ्वीसंबंधी माहिती मिळविण्यास बरीच मदत होत आहे. उच्च दाब व उच्च तापमान अशा स्थितीत खडकांवर प्रयोग करण्यात येत असून त्यांच्याद्वारे व भूकंप तरंगांच्या अभ्यासाद्वारे पृथ्वीच्या अंतरंगाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. खडकांतील जीवाश्मांच्या (जीवांच्या शिळारूप झालेल्या अवशेषांच्या) अध्ययनावरून भूवैज्ञानिक गतकाळात जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) कसे होते[⟶ पुराजलवायुविज्ञान] भूपृष्ठावर जमीन व पाणी यांची वाटणी कशी झालेली होती [⟶ पुराभूगोल] वगैरेंसंबंधी, तसेच जीवांच्या क्रमविकासाविषयी [उत्क्रांतीविषयी ⟶ क्रमविकास पुराजीवविज्ञान] व खडकांच्या सापेक्ष वयांबद्दल[⟶खडकांचे वय] माहिती मिळू शकते. आता खडकांतील किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) पदार्थांच्या व भूचुंबकत्वाच्या अभ्यासाद्वारे बऱ्याच अचूक प्रमाणात निरपेक्ष कालमापन करता येऊ लागले आहे. पृथ्वीसंबंधीच्या अशा प्रकारच्या विविध शास्त्रांमधील संशोधनांचा एकत्रितपणे विचार करुन संपूर्ण पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र (पृथ्वीविज्ञान) आता उदयास येत आहे. काहींनी या शास्त्राला ‘जिओसायन्स’, ‘जिओनॉमी’ अशीही नावे सुचविली आहेत.\n‘मानवाचे निवासस्थान’ या दृष्टीने पृथ्वीचा अभ्यास भूगोल या विषयात केला जातो [⟶ मानव-भूगोल]. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विशेषतः मानवाशी निगडित असलेल्या सर्व नैसर्गिक व मानवनिर्मित वैशिष्ट्यांमध्ये व आविष्कारांमध्ये स्थानपरत्वे होणाऱ्या बदलांचे वर्णन व विश्लेषण ⇨ भूगोलात केले जाते. अशा विस्तृत व्याप्तीमुळे भूगोलामध्ये भौतिक व सामाजिक अशा दोन्ही प्रकारच्या जवळजवळ सर्व विज्ञानामधील माहितीचा व पद्धतींचा उपयोग करण्यात येतो. उदा., प्राणिभूगोल, वनस्पतिभूगोल, मानवजाति-भूगोल इत्यादी. इतिहासामध्ये ज्याप्रमाणे काळाला त्याप्रमाणे भूगोलामध्ये स्थानाला महत्त्व असल्याने ⇨ नकाशा हे भूगोलाचे प्रमुख अभ्याससाधन आहे. थोडक्यात भूगोल म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील स्थानांचा सर्वांगीण अभ्यास होय. पृथ्वीचा सु. ७१ टक्के पृष्ठभाग पाण्याने आणि उरलेला जमिनीने व्यापलेला आहे. जमिनीची अंटार्क्टिका, अमेरिका (उत्तर व दक्षिण), आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया व यूरोप या खंडांमध्ये आणि पाण्याची अंटार्क्टिक, अटलांटिक, आर्क्टिक, पॅसिफिक व हिंदी या महासागरांत विभागणी केली जाते. वरील प्रत्येक खंड व महासागर यांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत.\nभूवैज्ञानिक इतिहास : पृथ्वीमध्ये विविध प्रकारच्या हालचाली चालू असतात. उदा., महासागरात साचलेले गाळ हजारो मीटर उंच उचलेले गेलेले आढळतात (हिमालय पर्वत) पूर्वीही झीज व भर या क्रिया पृथ्वीवर होत होत्या. यांसारख्या हालचालींवरून पूर्वीच्या विविध कालखंडांत पृथ्वीवरील परिसर कसे होते, हे समजण्यास मदत होते व ही माहिती पृथ्वीचा भूवैज्ञानिक इतिहास समजण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अशा प्रकारे आताच्या भूमिस्वरूपांवरून भूतकाळात घडलेल्या भूवैज्ञानिक घटनांचा मागोवा घेता येतो. तसेच विविध प्रकारच्या खडकांच्या निक्षेपांवरून (राशींवरून) विविध प्रकारच्या गतकालीन परिसरांची माहिती मिळू शकते. कारण त्यांच्यातील जीवाश्म आणि खडकांचे संघटन, संरचना व पोत ही भिन्नभिन्न असतात. अशा प्रकारे शैलसमूह (खडकांचे गट) व परिसर परस्परसंबंधित असल्याने खडकांमध्ये भूविज्ञानाच्या इतिहासाच्या नोंदी झालेल्या आढळतात. उदा., सागाराचे जमिनीवरील आक्रमण व माघार ही तेथील निक्षेपांवरून कळून येतात. ⇨ गाळाचे खडक हे क्रमवार म्हणजे जुन्यावर नवे, नव्यावर अधिक नवे असे साचलेले असतात. त्यामुळे गाळाच्या खडकांच्या साहाय्याने भूवैज्ञानिक इतिहासाचा क्रमवार अभ्यास करता येतो. तसेच त्यांच्यातील जीवाश्मांवरून त्या परिसरातील जीवांच्या क्रमविकासातील बदल कळतात आणि त्या खडकांची सापेक्ष वयेही ठरविता येतात. भूवैज्ञानिक इतिहासाच्या काळाचे विभाग पाडण्यासाठीही जीवाश्म उपयुक्त असतात. ⇨ अग्निज खडक मुख्यत्वे शिलारसापासून बनलेले असतात तर ⇨ रूपांतरित खडक हे आधीच्या खडकांवर तापमान व दाब यांचा परिणाम होऊन बनलेले असतात. या दोन्ही प्रकारच्या खडकांमधील किरणोत्सर्गी द्रव्यांच्या मदतीने खडकांची निरपेक्ष वये काढता येतात आणि त्यांद्वारे भूवैज्ञानिक इतिहासाची अधिक निश्चित माहिती मिळू शकते.\nअंतरंग : पृथ्वीच्या अतिशय खोल भागाची माहिती भूकंपामुळे उदभवणाऱ्या तरंगांच्या अभ्यासावरून म्हणजे अप्रत्यक्षपणे मिळते. कृत्रिम रीतीने म्हणजे स्फोटांद्वारे लहान प्रमाणात भूकंपांच्या तरंगांसारखे तरंग निर्माण करूनही अशी माहिती मिळविता येते. या माहितीवरून पूथ्वीची पृष्ठापासून मध्यापर्यतची रचना पुढील तीन गोलाकार संकेंद्री (एकच केंद्र असलेल्या) थरांमध्ये झाली असल्याचे आढळून आले आहे (आ. १). हे तीन थर म्हणजे भूपृष्ठापासून सु. ३५ ते ४० किमी. खोलीपर्यत कवच, त्याच्याखाली सु. २,९०० किमी. खोलीपर्यत प्रावरण आणि त्याच्याखाली मध्यापर्यत गाभा हे होत. शिवाय प्रावरण व गाभा यांचे आकृतीत दर्शविल्याप्रमाणे आणखी विभाग पडतात. [⟶ पृथ्वीचे अंतरंग].\nआकृती व गुरुत्व : पृथ्वीची आकृती म्हणजे तिचा आकार व आकारमान होय. पृथ्वीच्या आकृतीचा विचार करताना पर्वत, दऱ्या इ. विचारात घेत नाहीत तर समुद्रपातळीची रेषा खंडांच्या खालीही वाढवून बनणारा तिचा काल्पनिक आकार विचारात घेतला जातो. पृथ्वीच्या आकृतीत बदल होत असतात. हे बदल सूक्ष्म ते प्रचंड प्रमाणात, नियमितपणे अथवा अनियमितपणे आणि अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असे होत असतात. भूकंपाने व विभंगांमुळे (तडा जाण्याच्या क्रियेमुळे) भूकवचात होणारे बदल किंवा हालचाल दिसून येते. उलट काही बदल इतके सूक्ष्म असतात, की, ते अतिशय संवेदनशील उपकरणे वापरून वर्षानुवर्षे केलेल्या अचूक मापनांद्वारेच [उदा., निर्मितीच्या वेळी खडकाला प्राप्त झालेल्या व अवशिष्ट रूपात टिकून राहिलेल्या चुंबकत्वाच्या म्हणजे पुराचुंबकीय मापनांद्वारे\n⟶ पुराचुंबकत्व] लक्षात येऊ शकतात.\nपृथ्वीचा आकार गोल आहे, याबद्दल प्राचीन काळापासून चर्चा होत आली आहे. पृथ्वी गोल आहे, असे पायथॅगोरस (इ.स.पू. सहावे शतक) यांचे मत होते. ॲरिस्टॉटल (इ.स.पू.३८४-३२२) यांनी ग्रहणाच्या वेळी चंद्रावर पडणारी पृथ्वीची छाया वक्राकार असते, हे दाखहून देऊन वरील मतास पुष्टी दिली होती तसेच दक्षिणोत्तर प्रवास करणाऱ्या व्यक्तीला सूर्य व तारे यांची स्थाने बदलताना दिसतात, असेही त्यांनी प्रतिपादिले होते. या बदलांच्या आधारे⇨एराटॉस्थीनीझ (इ.स.पू. सु. २७६-१६९) यांनी प्रथम पृथ्वीचे आकारमान काढले होते व टॉलेमी (इ. स. सु. ९०-१६९) यांनी पृथ्वीचा व्यास काढला होता. असे असले तरी सोळाव्या शतकात मानवाने प्रत्यक्ष पृथ्वी-प्रदक्षिणा करीपर्यत पृथ्वीचा गोलाकार सामान्यपणे मान्य झाला नव्हता. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्याने उत्पन्न होणाऱ्या केंद्रोत्सारी (केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या) प्रेरणेमुळे विषुववृत्ताशी फुगीर व ध्रुवांजवळ चापट असा गोलाकार तिला येईल, असे आयझॅक न्यूटन (१६४२-१७२७) यांनी प्रथम निदर्शनास आणले. पृथ्वीभोवती फिरत असणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या कक्षांच्या अभ्यासावरून पृथ्वी काहीशी नासपतीच्या (पेअरच्या) अथवा लांबट पेरूच्या आकाराची असावी, असे सूचित होते आणि तिचा निमुळता भाग उ. गोलार्धात आहे (आ. २). याचा अर्थ उ. ध्रुवावर भूपृष्ठाची पातळी अपेक्षेपेक्षा (गोलाभ पातळीपेक्षा) सु. १५-१८.८ मी. जास्त आहे, तर द. ध्रुवावर ती अपेक्षेपेक्षा सु. १५-२५.८ मी. कमी आहे. या माहितीच्या आधारे पृथ्वीचा विषुववृत्तीय परिघ ४०,१८२.४०८ किमी. व ध्रुवीय परिघ ३९,७७६ किमी. आला असून विषुववृत्तीय त्रिज्या ध्रुवीय त्रिज्येपेक्षा सु. २२ किमी. जास्त असल्याचे आढळले आहे. [⟶ भूगणित].\nपृथ्वीची त्रिज्या हळूहळू वाढत जात आहे, अशी एक कल्पना १९६० च्या सुमारास मांडली गेली. तथापि पुराचुंबकीय माहितीवरून पृथ्वीचे प्रसरण होत असलेच, तर गेल्या ४० कोटी वर्षातील प्रसरण ०.८ टक्क्यापेक्षाही कमी असल्याचे दिसून आले आहे. यावरून पृथ्वी प्रसरण पावत आहे, असे प्रतिपादणारी कोणतीही परिकल्पना फारशी मान्य होऊ शकणार नाही.\nगुरुत्व : पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूवर कार्य करणारी व तिला पृथ्वीच्या मध्याकडे खेचणारी प्रेरणा म्हणजे पृथ्वीची गुरुत्वीय प्रेरणा होय. मुक्त वस्तूच्या गुरुत्वीय प्रवेगाच्या (दर सेकंदास वाढणाऱ्या वेगाच्या) मूल्याने गुरुत्वीय क्षेत्र व्यक्त केले जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागी सरासरी गुरुत्वीय प्रवेग ९७९.७६ सेंमी./से२. असतो. गुरुत्वीय प्रेरणेची तीव्रता खोलीनुसार घटत जाते व पृथ्वीच्या मध्याशी ती शून्य होते. तथापि पृथ्वीच्या प्रावरणात ही तीव्रता जवळजवळ स्थिर राहत असावी व तिच्यात फरक पडत असला, तरी तो १ ते २ टक्के इतकाच पडत असावा मात्र गाभ्याच्या सीमेपासून मध्यापर्यत ही तीव्रता घटत जाते. पृथ्वी पूर्ण गोलाकार नसल्याने भूपृष्ठावरील विविध ठिकाणी अक्षांशानुसार गुरुत्वीय प्रवेग वेगवेगळा असतो. उदा., द. ध्रुवावरील गुरुत्वीय प्रवेग (ध्रुवांवरील सरासरी प्रवेग ९८३.२२ सेंमी./से२.) हा विषुववृत्तावरील प्रवेगापेक्षा (सरासरी ९७८.०३२ सेंमी./से२.) सु. ०.५ टक्के जास्त आहे. कारण गुरुत्वीय प्रवेग पृथ्वीच्या मध्यापासूनच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो व विषुववृत्तीय त्रिज्या ध्रुवीय त्रिज्येपेक्षा सु. २२ किमी. जास्त आहे. शिवाय केंद्रोत्सारी प्रेरणेमुळेही विषुववृत्तावर व त्याच्याजवळ गुरुत्वीय प्रवेगात काही घट येते. यामुळे एखाद्या वस्तूचे स्प्रिंगच्या तराजूच्या साहाय्याने केलेले विषुववृत्तावरील वजन १०० किग्रॅ. असले, तर द. ध्रुवावर तिचे वजन १००.५० किग्रॅ. होईल. पृथ्वीचे अंतरंग असमांग (भिन्न घनतेच्या वा संघटनाच्या द्रव्याचे बनलेले) असल्यानेही गुरुत्वीय प्रेरणेत बदल होतो. भूपृष्ठावरील विस्तृत क्षेत्रात गुरुत्वीय प्रेरणा कशी बदलत जाते, याविषयीची पुष्कळ निश्चित माहिती कृत्रिम उपग्रहांच्या साहाय्याने मिळविण्यात आली आहे. तीननुसार सामान्यपणे उंची १ मी.ने वाढल्यास गुरुत्वीय प्रवेग ३.१ × १०—४ सेंमी./से२. इतका कमी होतो. पर्वतरांगा, महासागरांच्या द्रोणी, पठारे इ. भूमिस्वरूपे अपेक्षित गुरुत्वीय परिणाम दर्शवीत नाहीत. याचा अर्थ अशा भूमिस्वरूपांच्या रूपाने दिसणाऱ्या जादा अथवा कमी वस्तुमानाची भरपाई त्यांच्या खालील भागातच होत असावी. [⟶ समस्थायित्व].\nपुढील तीन प्रकारांनी गुरुत्वीय प्रवेग प्रत्यक्षपणे मोजण्यात येतो : (१) निर्वातात मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूला पडण्यास लागणारा वेळ मोजून, (२) लंबकाचा आवर्तकाल मोजून आणि (३) स्प्रिंगेला लावलेल्या वजनाने तिच्यावर गुरुत्वीय प्रेरणेने पडणारा ताण मोजून. [⟶गुरुत्वाकर्षण].\nप्रत्यक्ष मोजलेल्या व गणिताने काढलेल्या गुरुत्वीय प्रवेगाच्या मूल्यांतील फरकाला गुरुत्वीय विक्षेप म्हणतात. ज्या समुद्रपातळीस अनुसरून गुरुत्वीय विक्षेप काढतात तिला भूरूप (भूभ्याकृती) किंवा जिऑइड म्हणतात आणि ही पातळी खंडांच्या खालूनही सलगपणे गेलेली आहे असे मानतात. अशाच तऱ्हेची पृथ्वीशी तुल्य अशी द्रायूची (द्रवाची अथवा वायूची) आकृती कल्पिली, तर तिला पृथ्वीची जलस्थैतिक आकृती म्हणतात.\nगुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वीभोवतीचे वातारण टिकून राहिले आहे. एखादी वस्तू गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी तिला जो वेग असणे आवश्यक आहे, त्याला मुक्ती वेग म्हणतात व भूपृष्ठावरील मुक्ती वेग सेकंदाला सु. ११.२ किमी. एवढा आहे. जर पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग आताच्या वेगाच्या १७ पट झाला, तर विषुववृत्तावरील केंद्रोत्सारी प्रेरणा गुरुत्वीय प्रेरणेला संतुलित करील व तेव्हा विषुववृत्तावर वस्तूचे वजन शून्य होईल.\nविशिष्ट गुरुत्व व वस्तुमान : पृथ्वीचे सरासरी विशिष्ट गुरुत्व (वि.गु.) ५.५१७ असून हे सूर्यकुलात सर्वाधिक आहे सूर्याचे वि. गु. १.४१, गुरूचे १.३३ तर शनीचे केवळ ०.७३ (म्हणजे पाण्यापेक्षाही कमी) आहे. पृथ्वीचे निरूढी परिबल ०.३३०८ ma2 इतके आहे (येथे m= पृथ्वीचे वस्तुमान आणि a= पृथ्वीची त्रिज्या) मात्र हेच वस्तुमान व त्रिज्या असणाऱ्या समांग गोलाचे निरूढी परिबल ०.४ ma2 आले असते. यामुळे पृथ्वीच्या निरूढी परिबलावरून तिचे वि. गु. (किंवा घनता) मध्याकडे वाढत जाते, असा निष्कर्ष निघतो.\nकोष्टक क्र. १. पृथ्वीच्या विविध भागांचे वस्तुमान ववि. गु.\n[संपूर्ण पृथ्वीचे वस्तुमान जास्त अचूकपणे माहीत असल्याने ते ३ दशांश स्थळापर्यत दिले आहे. मात्र पृथ्वीच्या विविध भागांची वस्तूमाने तितकी अचूक माहिती नसल्याने फक्त १ दशांश स्थळापर्यतच दिली आहेत.]\nपृथ्वीचे वस्तुमान सु. ५.९७७ × १०२७ ग्रॅ. म्हणजे जवळजवळ ६०,००,००,००,००० अब्ज टन असून इतर खस्थ पदार्थाची वस्तुमाने व्यक्त करण्यासाठी पृथ्वीचे वस्तुमान हे एकक मानून त्याच्या पटीत इतरांची वस्तुमाने देतात. उदा., गुरूचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ३१८ पट, तर सूर्याचे ३३,४०० पट आणि चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ०.०१२२८ पट आहे.\nदाब : भूपृष्ठावरील वातावरणाचा दाब दर चौ. सेंमी.ला सु. १ किग्रॅ इतका असतो. यालाच वातावरणीय दाब (म्हणजे १ वा. दा.) म्हणतात. भूपृष्ठापासून जसजसे वर जावे तसतसा हा दाब कमी होत जातो. उदा., ८ किमी. उंचीवर समुद्रपातळीवरील दाबाच्या १/३ दाब असतो. उलट पृथ्वीच्या अंतरंगात दाब खोलीनुसार काहीसा नियमितपणे वाढत जातो. उदा., प्रावरणात तो दर किमी.ला ४७० वा. दा. इतका वाढत जातो. यावरून २,००० किमी. खोलीवर १० लाख वा. दा., पृथ्वीच्या गाभ्याच्या सीमेजवळ १३.७ लाख वा. दा., ३,५०० किमी. खोलीवर २० लाख वा. दा. आणि पृथ्वीच्या मध्याशी ३७ लाख वा. दा. इतका दाब असावा, असा अंदाज आहे.\nआकडेवारी : पृथ्वीसंबंधीचे विविध भौतिक स्थिरांक व परिमाणे पुष्कळ अचूकपणे माहीत झाली आहेत. त्यांपैकी काही १० लाख भागांत १ भाग इतक्या अचूकपणे माहीत आहेत. त्यांच्यावरून काढलेल्या इतर राशी त्या प्रमाणात अचूक येतात. उदा., न्यूटन यांचा गुरुत्वीय विश्वस्थिरांक G (= ६.६७ × १०-८ घ. सेंमी./ग्रॅ./से.२ हा २,००० भागांत १ भाग इतक्या अचूकपणे माहीत आहे. पृथ्वीसंबंधीचे काही स्थिरांक व परिमाणे कोष्टक क्र. २ मध्ये दिली असून मापन पद्धतींची अचूकता वाढत असल्याने व इतर काही बाबींमुळे त्यांच्या मूल्यांत काहीसा बदल होणे शक्य आहे. उदा., पृथ्वीवर दरवर्षी सु. २० लाख टन वैश्चिक (पृथ्वीबाहेर येणारी) धूळ येऊन पडत असते व त्यामुळे पृथ्वीचे वजन वाढत असते.\nकोष्टक क्र. २. पृथ्वीसंबंधीची काही परिमाणे व स्थिरांक\nनिरूढी परिबल (ध्रुवीय अक्षाभोवतीचे)\n८.०४३ × १०४४ ग्रॅ. सेंमी.२\n८.०२५ × १०४४ ग्रॅ. सेंमी.२\n३७ लाख वा. दा.\nविषुववृत्त व क्रांतिवृत्त यांतील कोन\nविषुववृत्तीय प्रतल व भ्रमणाक्ष यांतील कोन\nसूर्याभोवती एक फेरी मारण्यास लागणारा काळ (वर्ष)\nस्वतःभोवती एक फेरी मारण्यासलागणारा काळ (दिवस)\n२३ ता. ५६ मि. ४.०९१ से.\nविषुववृत्तावर एका रेखांशाचे अंतर\nसर्वांत उंच ठिकाणाची(मौंट एव्हरेस्टची) उंची\nसर्वांत खोल ठिकाणाची(चॅलेंजर खाच, मेअरिआनाखंदक) खोली\n[पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतराला ज्योतिषशास्त्रीय एकक (ज्यो.ए. म्हणतात. सूर्यकुलातील अंतरे व्यक्त करण्यासाठी हे एकक वापरतात.]\nअक्षांश व रेखांश : पृथ्वीवरील एखादे स्थान दर्शविण्यासाठी अक्षांश व रेखांश हे सहनिर्देशक वापरतात. एखाद्या ठिकाणाचे अक्षांश म्हणजे त्या स्थानापासून पृथ्वीच्या मध्यापर्यंतची रेषा व विषुववृत्ताचे प्रतल (पातळी) यांच्यातील कोन होय. ध्रवताऱ्याची कोनीय उंची १ अंशाने वाढण्यासाठी उत्तरेकडे जेवढे अंतर जावे लागते, ते (कोनीय) अंतर म्हणजेही १ अक्षांश होय. नकाशावर अक्षांश विषुववृत्ताला समांतर अशा पूर्व-पश्चिम वक्र रेषांनी (अक्षवृत्तांनी) दाखवितात आणि ते विषुववृत्तापासून उत्तरेस व दक्षिणेस ०० ते ९०० असे मोजतात. २३० २७’ उत्तर अक्षवृत्ताला कर्कवृत्त, तर २३० २७’ दक्षिण अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणतात तसेच ६६० ३०’ उत्तर अक्षवृत्ताला उत्तर ध्रुववृत्त तर ६६० ३०’ दक्षिण अक्षवृत्ताला दक्षिण ध्रुववृत्त म्हणतात. विषुववृत्तापासून मकर व कर्क वृत्तांपर्यंतच्या प्रदेशाला उष्ण कटिबंध, त्यांच्या पुढील ध्रुववृत्तापर्यंतच्या भागांना समतीशोष्ण कटिबंध व तेथून पुढच्या ध्रुवापर्यंतच्या भागांना शीत कटिबंध म्हणतात.\nएखाद्या स्थानाचे रेखांश म्हणजे त्या स्थानाचे मध्यान्हवृत्त व मध्यमंडल (मूळ रेखावृत्त) यांच्यातील क्षैतिज कोन होय नकाशावर रेखांश दक्षिणोत्तर वक्र रेषांनी (रेखावृत्तांनी) दर्शवितात आणि ग्रिनिचचे रेखावृत्त (मूळ रेखावृत्त) शून्य मानून त्याच्या पूर्वेस व पश्चिमेस ०० पासून १८०० पर्यंत रेखावृत्ते मोजतात. कृत्रिम उपग्रहांचे युग सुरू झाल्यावर पूर्वीप्रमाणे मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेस व पश्चिमेस १८०० पर्यंत रेखावृत्ते देण्याऐवजी ती मूळ रेखावृत्तापासून एकाच दिशेत म्हणजे पूर्वेकडे ३६०० पर्यंत दिली, तर सोयीचे होईल असे आढळून आले आहे आणि रेखावृत्तांची ही नवी पद्धती आता वापरात येऊ लागली आहे. [⟶ अक्षांश व रेशांश].\nसंघटन : भूकवचातील खडकांचे रासायनिक व खनिज संघटन अनेक खडकांच्या प्रत्यक्ष विश्लेषणांद्वारे ठरविण्यात आले आहे. व्ही. एम्. गोल्डश्मिट यांनी याबाबतीत महत्त्वाचे कार्य केले आहे. जमिनीवर पडलेल्या उल्का म्हणजे अशनी होत व ते सूर्यकुलातील पिंडांचेच (उदा., लघुग्रहाचे) तुकडे असल्याचे मानले जाते. त्यामुळे अशनींचे घटक हे पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रातिनिधिक घटक ठरू शकतील. तसेच वर्णपटांच्या साहाय्याने सूर्याचे व इतर ताऱ्यांचे विश्लेषण करून त्यांच्यातील मूलद्रव्ये कोणती हे काढण्यात आले आहे. या सर्वांवरून एकूण विश्वातील द्रव्याचे रासायनिक संघटक सापेक्षतः एकसारखे असावे, असे अनुमान केले जाते. या अनुमानावरून ज्या आदिम (आद्य) द्रव्यापासून पृथ्वी व ग्रह बनले, त्या द्रव्याच्या रासायनिक संघटनाचा शास्त्रज्ञांनी विचार केला आहे. एच्. झ्यूस व एच्. सी. यूरी या शास्त्रज्ञांच्या मतानुसार अशा आदिम द्रव्यात सिलिकॉन या मूलद्रव्याच्या एका अणूमागे इतर मूलद्रव्यांचे किती अणू असतील हे पुढे दिले आहे: हायड्रोजन ४०,०००, हीलियम ३,१००, कार्बन ३.५, नायट्रोजन ६.६, ऑक्सिजन २१.५, निऑन ८.६, सोडियम ०.०४, मॅग्नेशियम ०.९१, ॲल्युमिनियम ०.०९, फॉस्फरस ०.०१ गंधक ०.३७, आरगॉन ०.१५, कॅल्शियम ०.०५, लोह ०.०६, निकेल ०.०३. यांशिवाय दुसरी सहा मूलद्रव्ये त्यांपेक्षाही अल्प प्रमाणात असावीत. पृथ्वीवर यांपैकी बहुतेक सर्व मूलद्रव्ये विविध प्रमाणात व विविध संयुगांच्या रूपांत आढळत असून पैकी सिलिकॉन, मॅग्नेशियम व लोह ही मूलद्रव्ये पृथ्वीच्या संघटनाच्या संदर्भात महत्त्वाची आहेत.\nकवच : पृथ्वीच्या सर्वांत बाहेरच्या थरात म्हणजे कवचात वजनाने हलकी असलेली खनिज व मूलद्रव्ये एकत्रित झालेली आहेत. खंडांचे कवच अधिक हलक्या खडकांचे म्हणजे सिलिकॉन व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांचे प्रमाण जास्त असलेल्या व ‘सियाल’ (सिलिका व ॲल्युमिना यांवरून पडलेल्या SiAl) नावाने ओळखण्यात येणाऱ्या खडकांचे बनलेले आहे. महासागरांच्या तळांचे खडक (सागरी कवच) यापेक्षा अधिक जड असून त्यांच्यामध्ये लोह व मॅग्नेशियम असणारी खनिजे अधिक प्रमाणात असतात व या खडकांना ‘सिमा’ (सिलीका व मॅग्नेशियम यांवरून पडलेले नाव SiMa) खडक म्हणतात. अशा प्रकारे कवचाचे खडक सिलिकेटांचे बनलेले असून त्यांच्यात थोडीच मूलद्रव्ये (ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम व पोटॅशियम) विपुल काही थोडी (टिटॅनियम, फॉस्फरस, हायड्रोजन इ.) अल्प आणि उरलेली अत्यल्प (०.०५ टक्के) प्रमाणात आढळतात. कवचातील मूलद्रव्यांचे शेकडा प्रमाण कोष्टक क्रं.३ मध्ये दिलेले आहे.\nकोष्टक क्र. ३ भूकवचातील काही मूलद्रव्यांचे शेकडा प्रमाण.\nप्रावरण : पृथ्वीचे प्रावरण व गाभा यांच्या संघटनाची (खनिज व रासायनिक) माहिती अप्रत्यक्षपणे मिळू शकते. प्रावरण मुख्यत्वे लोह व मॅग्नेशियम यांच्या खनिजांचे बनलेले असावे. काहींच्या मते ⇨ ऑलिव्हीन गटातील खनिजांच्या संघटनांसारखे संघटन असणारी खनिजे प्रावरणाची प्रमुख घटक असून ⇨ पायरोक्सीन गटातील खनिजांच्या संघटनासारखे संघटन असणारी खनिजे त्याखालोखाल विपुल असावीत आणि डनाइट (ड्यूनाइट), पेरिडोटाइट व एक्लोजाइट यांच्यासारखे संघटन असणारे खडक हे प्रावरणातील प्रमुख खडक असावेत. अशनींतील बहुतेक सिलिकेटी खनिजेही ऑलिव्हीन व पायरोक्सीन गटांतील असल्याचे आढळले आहे तसेच भूकंप तरंगाद्वारे मिळालेल्या माहितीवरूनही प्रवारण ऑलिव्हिनासारख्या खनिजांचे बनलेले असावे या मताला दुजोरा मिळतो.\nगाभा : पृथ्वीचा गाभा लोहाचा बनलेला असावा, हे मत सामान्यपणे मान्य झाले आहे. अर्थात त्यामध्ये लोहाच्या बरोबर थोडे निकेल व अल्प प्रमाणात इतर अशुद्धी (मलद्रव्ये) असाव्यात. ज्ञात अशा सर्व भौतिकीय आणि रासायनिक मापनांशी व भूकंपांच्या तरंगांद्वारे मिळालेल्या माहितीशी हे मत जुळणारे आहे. लोह व निकेल यांच्या मिश्रधातूच्या म्हणजे धातवीय अशनींच्या अभ्यासावरूनही या मताला पुष्टी मिळते. गाभ्याचा आतला भाग हा तेथे असलेल्या प्रचंड दाबाखाली अतिघन झालेल्या लोहाचा बनलेला असावा, असे सामान्यपणे मानले जाते.\nशिलावरण : भूपृष्ठालगतच्या खडकांच्या थराला शिलावरण म्हणतात. काहींच्या मते शिलावरण म्हणजे भूकवच होय काहींच्या मते भूकवच व प्रावरणाचा वरचा काही भाग शिलावरणात येतो. शिलावरणाची सरासरी जाडी ३५ किमी. आहे आणि पर्वत, महासागरांच्या द्रोणी, दऱ्या, खळगे, उंचवटे वगैरेंमुळे शिलावरणाचे पृष्ठ खडबडीत झालेले आहे. शिलावरणाचे खंडीय व अधःखंडीय असे थर मानले जातात. खंडीय थरातील खडक मुख्यत्त्वे ग्रॅनाइटसारख्या संघटनाचे असून त्यांचे सरासरी वि. गु. २.७५ आहे. या खंडीय थरावरच मानवाची वस्ती आहे. अधःखंडीय थरातील खडक प्रामुख्याने बेसाल्टाच्या संघटनांचे असून त्यांचे सरासरी वि.गु. ३.३ आहे. अधःखंडीय थर खंडीय थराखाली म्हणजे खंडांखाली तसेच महासागरांच्या तळाशी आहे. [⟶ शिलावरण].\nजलावरण : भूपृष्ठावरील पाण्याच्या भागाला जलावरण म्हणतात.त्यामध्ये महासागर,समुद्र, नद्या, सरोवर, हिम-बर्फ,⇨भूमिजल, तसेच सजीवांतील आणि खनिजांतील पाण्याचाही समावेश होतो. महासागर व समुद्र यांनी भूपृष्ठाचा सु. ७०.८% भाग व्यापला असून त्यांचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ०.०३% (१.४१×१०२४ ग्रॅ.) आहे. व त्यांची सरासरी खोली ३,८०० मी. आहे. जलावरण जवळजवळ सलग असले, तरी त्याची वाटणी विषम झालेली आहे. द. गोलार्धाचा बहुतेक भाग पाण्याने व्यापलेला आहे, तर जमिनीचा बहुतेक सर्व भाग उ. गोलार्धात येतो. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी व आर्क्टिक हे प्रमुख महासागर असून त्यांपैकी पॅसिफिक सर्वांत मोठा (सु. अर्ध्या भूपृष्ठावर पसरलेला) व खोल आहे. भूमध्य, कॅरिबियन , बाल्टिक इ. विविध समुद्र हे महासागरांच्या शाखा आहेत. खंडाच्या भोवती खंड-फळी व तदनंतर खंडान्त उतार असून त्यापुढे महासागरांचे ओबडधोबड तळ असतात.\nमहासागर व समुद्र यांतील पाणी खारट असून त्यांतील लवणांचे सरासरी प्रमाण (वजनाने) ३.५% आहे. सोडियम क्लोराइड अथवा मीठ (एकूण लवणांच्या ७७.७६%) व मॅग्नेशियम क्लोराइड ही यांपैकी महत्त्वाची लवणे आहेत. त्यांशिवाय मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट, कॅल्शियम कार्बोनेट व मॅग्नेशियम ब्रोमाइड ही लवणे थोड्या प्रमाणात व इतर अनेक मूलद्रव्यांची लवणे लेशमात्र असतात. पिण्यासाठी, पिकांसाठी, लवणे मिळविण्यासाठी, वाहतुकीसाठी व ऊर्जानिर्मितीसाठी पाण्याचा वापर होतो. [⟶ महासागर व महासागरविज्ञान जलविज्ञान].\nवातावरण : पृथ्वीभोवती हवेचे थर असून त्यांना वातावरण म्हणतात. तापमानीय संरचनेनुसार वातावरणाचे थर पाडण्यात येतात. सर्वांत खालच्या (भूपृष्ठालगतच्या) थराला क्षोभावरण म्हणतात. हा थर विषुववृत्ताजवळ फुगीर असून त्याची जाडी १० ते १६ किमी. आहे. त्यामध्ये एकूण वातावरणातील सु. ६०% वस्तुमान एकवटलेले आहे. या थरात जसजशी उंची वाढते तसतसे तापमान घटत जाते. याच थरात ढग, वर्षण, हिम, वादळे, वारे इ. वातावरणीय आविष्कार घडत असतात व यामध्ये जीवांची धारणा होऊ शकते. क्षोभावरणाच्या वर सु.५५ किमी. उंचीपर्यंत स्तरावरण असून ते अतिशीत आहे व त्यात उंचीनुसार तापमान वाढत जाते. स्तरावरणात बहुतकरून ढग वगैरे नसतात. स्तरावरणाच्या वर सु. ८० किमी. उंचीपर्यंत ऊष्मावरण व त्याच्या पलीकडे सु. ८०० किमी. उंचीपर्यंत बाह्यावरण असे वातावरणाचे थर आहेत.\nवातावरणात मुख्यत्वे नायट्रोजन (सु. ७८%) व ऑक्सिजन (सु. २१%) हे असून त्यांशिवाय आरगॉन, कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन, निऑन, ओझोन, हीलियम, क्रिप्टॉन, झेनॉन, पाण्याची वाफ इ. वायूही अल्प प्रमाणात असतात. वातावरणाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ०.०००१% (५.१×१०२१ ग्रॅ.) आहे व त्यामुळे वातावरणाचा भूपृष्ठावर सरासरी १०१३ मिलिबार (सु.१ किग्रॅ./ चौ. सेंमी.) इतका दाब पडतो समुद्रसपाटीवर व ०० से. तापमानाला वातावरणाची घनता दर घ.मी.ला १.२ किग्रॅ. आहे. उंचीनुसार वातावरणातील आयनीभवनाचे (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट म्हणजे आयनरूपात सुटे होण्याच्या क्रियेचे) प्रमाण वाढत गेलेले आढळते. वातावरणाच्या बाहेर इलक्ट्रॉन तसेच विद्युत् भारित अणू व रेणू यांनी बनलेले⇨आयनांवर असून ते चांगले विद्युत् संवाहक आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या दृष्टीने वातावरण अतिशय महत्त्वाचे आहे. कारण जीवांना आवश्यक असलेला ऑक्सिजन तर त्यातून मिळतोच, शिवाय बाहेरून येणाऱ्या अपायकारक प्रारणापासून (तरंगरूपी ऊर्जेपासून) वातावरणामुळे जीवांचे रक्षणही होते. [⟶ वातावरण].\nभरती-ओहोटी : मुख्यतः चंद्राच्या व अल्प प्रमाणात सूर्याच्या पृथ्वीवरील गुरुत्वीय आकर्षणामुळे महासागरांना भरती-ओहोटी येत असते. भरती-ओहोटीमुळे महासागरांमध्ये काही मीटर उंचीच्या तर किनाऱ्याजवळ सु. १८ मी. पर्यंत उंचीच्या लाटा निर्माण होतात. [⟶ भरती-ओहोटी].\nमहासागरांप्रमाणे जमिनीतही भरती-ओहोटीसारख्या विकृती निर्माण होत असतात, त्यांना ‘भूवेला’ म्हणतात.‘भूवेला’ ओळखणे अवघड असून तिच्यामुळे निर्माण होणाऱ्या लाटांची उंची ०.३३ मी. पेक्षा जास्त नसते. भरती-ओहोटीच्या मानाने भूवेलेची गती अतिशय मंद असते. कारण पाण्याच्या मानाने भूपृष्ठ व पृथ्वीचे अंतरंग अधिक दृढ आहेत मात्र त्यांच्या स्थितीस्थापक (ताण नाहीसा झाल्यावर मूळ आकार धारण करण्याच्या) गुणधर्मामुळे भूवेलीय विकृती निर्माण होऊ शकतात. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून भूवेला मोजण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.\nभूकंप व ज्वालामुखी : पॅसिफिक महासागराच्या सभोवती हिमालय-आल्प्स पर्वतश्रेणीला अनुसरून असलेल्या भागात भूकंपाचे पट्टे आहेत व या दोन पट्ट्यांत जगातील ८०% भूकंप होत असतात. यांशिवाय ब्रम्हदेश, ईस्ट इंडिज ते जपान हा प्रदेश आणि महासागरांमधील पर्वतरांगा (उदा., मध्य अटलांटिकमधील पर्वतरांग) या भागांतही वारंवार भूकंप होत असतात. भूकवचातील विभंगांना (तड्यांना) अनुसरून होणाऱ्या हालचालीमुळे भूकंप होतात. बहुतेक भूकंपाची केंद्रे भूकवचात सु.३० किमी. खोलीवर आढळतात, तथापि पॅसिफिकभोवतीच्या व ईस्ट इंडीजमधील काही भूकंपांची केंद्रे ७०० किमी. पर्यंत खोल असलेली आढळली आहेत. असे खोल केंद्र असलेले भूंकप खंडांच्या लगत असलेल्या भागात अधिक प्रमाणात झालेले आढळतात. [⟶ भूकंप].\nकधीकधी उष्णता जास्त झाल्याने भूकवचातील भेगांतून शिलारस बाहेर टाकला जातो व ज्वालामुखी क्रिया घडून येते. मुख्यत्त्वे वरील दोन पट्ट्यांतच ज्वालामुखी क्रिया आढळते व जगातील ज्ञात ज्वालामुखींपैकी ६५% ज्वलामुखी या भागात आहेत. [⟶ ज्वालामुखी – २].\nउत्पत्ती व विकास : पृथ्वीची उत्पत्ती हा सूर्यकुलाच्या उत्पत्तीचाच एक भाग आहे मात्र पृथ्वीच्या उत्पत्तीविषयीचा सर्वस्वी समाधानकारक असा सिद्धांत अद्यपि मांडता आलेला नाही. आंतरतारकीय वायूपासून सूर्य व ग्रह एकाच वेळी संघनित झाले (वायूरूपातून द्रवरूपात अथवा घनरूपात गेले) असावेत, असे सर्वसामान्यपणे मानतात. कित्येक बाबतींत सूर्यकुलात नियमितपणा असल्याचे दिसून येते. उदा., बहुतेक ग्रहांची सूर्याभोवती व स्वतःभोवती फिरण्याची दिशा, ग्रहांच्या कक्षांची प्रतले जवळजवळ एकाच पातळीत असणे, सूर्यापासून ग्रहांच्या अंतराबद्दलचे ‘ बोडे सूत्र ’ [⟶ ग्रह] इत्यादी. या नियमितपणावरून सूर्यकुलातील सर्व घटक पिंडांची उत्पत्ती एकसारखी असावी, असा तर्क करण्यात येतो. यावरून सर्व सूर्यकुलाबरोबरच पृथ्वीची उत्पत्ती झाली असावी व म्हणून तिची उत्पत्ती इतर ग्रहांप्रमाणेच झाली असावी, असे मानणे संयुक्तिक होईल. सूर्यकुलाच्या व पर्यायाने पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी अनेक परिकल्पना मांडण्यात आलेल्या आहेत. [⟶ सूर्यकुल].\nपृथ्वी व सूर्यकुल सु. ४.५ ते ५ अब्ज वर्षापूर्वी जन्माला आली असावीत, हे आता सर्वमान्य झाले आहे. त्याचप्रमाणे सूर्यकुलाची उत्पत्ती आकस्मिक प्रलयकारी घटनेतून (उदा., ताऱ्यांशी टक्कर होऊन वगैरे) झालेली नाही, हेही तदविषयक गणितावरून मान्य झाले आहे. तेव्हा पृथ्वीचा विकास टप्प्याटप्प्यांनी क्रमवार होत गेला असावा, हा निष्कर्ष निघतो. यातील पहिला टप्पा तुलनेने अल्प काळातच (सु. १० लाख ते १ कोटी वर्षांतच) पूर्ण होऊन पुढील उत्क्रांती सावकाश होत गेली असावी.\nपृथ्वीच्या उत्पत्तीविषयीचे सामान्यपणे अधिक प्रमाणात मान्य झालेले मत पुढीलप्रमाणे मांडले जाते. मूळ वैश्विक द्रव्यात मुख्यत्वे हायड्रोजन व थोड्या प्रमाणात हीलियम व अल्प प्रमाणात इतर घटकांचे धूलिकण होते. प्रारंभी या द्रव्याचा तबकडीच्या आकाराचा एक मोठा मेघ आपल्या अक्षाभोवती फिरत असावा. मेघातील धूलिकणांमुळे त्यामध्ये गुरुत्त्वीय असमतोल उत्पन्न होऊन त्यात कित्येक भोवरे उत्पन्न झाले व या भोवऱ्यांमध्ये संघनन होत जाऊन हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन व ऑक्सिजन ही प्रमुख मुलद्रव्ये आसलेले ‘ बर्फकण ’ व द्रवबिंदू तयार झाले असावेत (असे बर्फकण लघुग्रहांच्या पलीकडील पट्ट्यात अजूनही आहेत). त्यानंतर हळूहळू ते संघनित द्रव्य वायूंपासून अलग होत गेले असावे.\nसंघनित द्रव्य मुख्यत्वे सिलिकेटांचे व लोहाचे बनलेले अलावे कारण अशनी व पृथ्वीचे अंतरंग यांचे हेच प्रमुख घटक आहेत. उदा., कार्बनयुक्त काँड्राइट (अशनीचा एक प्रकार) व तत्सम प्राथमिक कणांमध्ये इतर द्रव्याबरोबर ऑक्सिडीभूत लोह (सु. २०%), पाणी आणि कार्बनी संयुगे (सु. १०%) असून त्यांतील मोठा भाग बाष्पनशील द्रव्यांचा असतो. संघनित द्रव्य नंतर गुरुत्वाकर्षणाने एकत्रित होत जाऊन प्रथम त्याचे ग्रहक (प्लॅनेटेसिमल्स) बनले असावेत. ग्रहक हे ग्रहांच्या आताच्या आकारमानापेक्षा लहान असावेत. कारण ते जर ग्रहांच्या आकारमानाचे असते, तर निदान हायड्रोजनपेक्षा जड अशा काही वायूंचे आवरण त्यांनी आपल्या गुरुत्वाकर्षणाने ग्रहक एकत्रित येऊन व एकजीव होत जाऊन सध्याचे ग्रह तयार झाले असावेत (आ. ३).\nही परिकल्पना ढोबळ स्वरूपाची व तर्कावर आधारलेली असली, तरी तिच्यात सर्व आधुनिक परिकल्पनांपेक्षा एक वेगळा असा निर्णायक मुद्दा आलेला आहे. ज्या मूळ द्रव्यापासून ग्रह संघनित झाले ते द्रव्य सापेक्षतः थंड असले पाहिजे, हा तो मुद्दा होय. या भिंगाकार तबकडीचे तापमान बहुधा पुष्कळच कमी असावे. कारण तबकडीच्या पातळीला काटकोनात जाऊ शकणाऱ्या प्रारणामुळे ही तबकडी सहजपणे थंड झाली असावी. धूलिकण एकत्रित येऊ लागल्यावर गुरुत्वीय ऊर्जा मुक्त होऊन तिचे उष्णतेत रूपांतर झाले असावे परंतु त्या उष्णतेपैकी किती उष्णता प्रत्यक्षपणे तापमान वाढण्यास उपलब्ध झाली होती, ते समजू शकत नाही. कारण अशी किती उष्णता उपलब्ध होऊ शकेल हे एकत्रीकरणाच्या त्वरेवरून समजू शकते. जर एकत्रीकरण जलदपणे झाले असेल, तर बहुतेक उष्णता प्रारणाद्वारे निघून गेली असेल. उलट जर एकत्रीकरण जलदपणे झाले असेल, तर सर्व गुरुत्वीय ऊर्जा पकडून ठेवली जाऊन तीमुळे पृथ्वीचे तापमान पुष्कळच वाढले असेल.\nएका मतप्रणालीनुसार जसजसे ग्रहकांचे एकत्रीकरण होऊ लागले, तसतसे गुरुत्वीय ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर होऊन त्यांचे तापमान वाढत गेले. आरंभी पृथ्वीचे वस्तुमान कमी होते तेव्हा अशा तऱ्हेने उत्पन्न होणारी उष्णताही कमी होती. संघननाने पृथ्वीचे वस्तुमान वाढत गेले त्याबरोबर या उष्णतेचे उत्पादनही वाढत गेले. शिवाय किरणोत्सर्गी द्रव्याच्या क्षयाद्वारे उत्पन्न होणाऱ्या उष्णतेची यात भरच पडली. अशा तऱ्हेने ग्रह निर्माण झाले तेव्हा त्यांचे तापमान सु. १,०००° के. ते १,२००° के. झाले असावे. या उच्च तापमानाला लोहाचे ऑक्साइड व कार्बन यांच्यात विक्रिया होऊन धातुरूप लोह तयार झाले असावे. जड असल्याने वितळलेल्या स्थितीतील लोह खाली जाऊन त्यापासून पृथ्वीचा गाभा बनला व किरणोत्सर्गी मूलद्रव्यांची संयुगे हलकी असल्याने सिलिकेटे वर येऊन त्यांपासून प्रावरण निर्माण झाले असावे. प्रारंभी तापमान पुरेसे उच्च नसल्याने गाभ्यात काही लोह ऑक्साइड व बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाऊ शकणारी) द्रव्ये अडकून राहिली असावीत. गाभा बनण्याची क्रिया तुलनेने बरीच जलद झाल्याने गाभा व प्रावरण यांमध्ये रासायनिक समतोल प्रस्थापित होऊ शकला नाही.\nतथापि बहुतेक भूभौतिकीविदांच्या मतानुसार गतकाळात कधीतरी पृथ्वी पूर्णतया वितळलेल्या स्थितीत असण्याची शक्यता नाही. मात्र पृथ्वीच्या सध्याच्या थरांमध्ये द्रव्य वेगळे होण्याइतपत ती केव्हा तरी पुरेशी मऊ झाली असली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. अशा स्थितीत सापेक्षतः हलक्या संयुगांच्या बरोबर आढळण्याची रासायनिक प्रवृत्ती असलेली किरणोत्सर्गी मूलद्रव्ये पृथ्वीच्या सर्वात बाहेरील थरात एकत्रित झाली असवीत व ही प्रक्रिया अजूनही चालू आहे, असे ते मानतात. किरणोत्सर्गी द्रव्ये वरच्या भागात आल्याने पृथ्वीचा खोल भाग आणखी तापविला जाण्याची शक्यताही कमी झाली.\nभूकवच प्रारणापासून हळूहळू उत्क्रांत (निर्माण) होत गेले असावे, असे बऱ्याच भूरासायनिक व शिलाविज्ञानातील संशोधनात्मक पुराव्यांवरून दिसून येते. महासागरांच्या तळांचे विस्तारण होत असते, ही संकल्पना व प्रायोगिक शिलाविज्ञानातील प्रगत संशोधन कार्य यांचा एकत्रितपणे विचार केला, तर कवचनिर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यास मदत होते.\nप्रावरणापासून कवचाचे खडक निर्माण होण्याच्या दोन ठळक प्रक्रिया असून उदग्र (उभ्या दिशेत होणारे) भिन्नीभवन (समांग रासायनिक संघटन असलेल्या शिलारसाचे भिन्न भिन्न संघटन असणारे भाग बनण्याची प्रक्रिया) आणि पार्श्वीय (बाजूच्या दिशेत होणारे) भिन्नीभवन ही या दोन प्रक्रियांची वैशिष्ट्ये आहेत. उदग्र भिन्नीभवनाच्या प्रक्रियेत प्रावरण अंशतः वितळते आणि ज्यांचा वितळबिंदू कमी आहे असे घटक प्रावरणलगतच्या कवचाच्या भागात नेले जातात. परिणामी प्रावरणामध्ये प्रामुख्याने मॅग्नेशियमयुक्त सिलिकेट असलेला पट्टा मागे राहतो. मुख्यत्वे कँब्रियन – पूर्व (सु. ६० कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडक असणाऱ्या प्रचंड प्रदेशात म्हणजे ढालक्षेत्रात अशी प्रक्रिया जास्तीत जास्त विकसित झाल्याचे आढळते. दुसऱ्या म्हणजे पार्श्वीय भिन्नीभवनाच्या प्रक्रियेमध्ये महासागरांतर्गत पर्वतरांगांजवळ महासागरी कवच निर्माण होते आणि नंतर भिन्नीभवन झालेले प्रावरण व कवच ही महासागरांतील खंदकापर्यंत (कदाचित हजारो किमी. दूरपर्यंत) वाहून नेली जातात [ म्हणजेच महासागरांच्या तळाचे विस्तारण होते ⟶ भूपट्ट सांरचनिकी]. त्या ठिकाणी हे द्रव्य प्रावरणात बुडते अथवा घुसते आणि खोल जागी ते वितळून⇨अँडेसाइट खडक तयार होतात. अशा प्रकारे खंडीय कवच निर्मितीच्या प्रक्रियेत भिन्नीभवनाचा एक टप्पा असतो.\nपृथ्वीच्या इतिहासातील पहिल्या एक अब्ज वर्षांत कवचाचे खडक निर्माण झाले होते, असा दर्शविणारा पुरावा मिळालेला नाही. कारण त्या काळात बहुधा महासागरांच्या तळांच्या विस्तारणाची प्रक्रिया घडून आली नसावी. ही विस्तारणाची प्रक्रिया म्हणजे मूलतः समांग असलेल्या प्रावरणाचे अव्युत्क्रमी (उलट दिशेत न होणारे) भिन्नीभवन होय, असे वरील विवेचनावरून म्हणता येते. या प्रक्रियेद्वारे खंडीय कवच, तसेच ⇨ पेरिडोटाइट व ⇨ एक्लोजाइट हे खडक तयार होतात. हे खडक प्रावरणात खोलवर बुडतात व तेथे असलेले सापेक्षतः अविभाजित वा समांग द्रव्य वरच्या बाजूस सरकविले वा ढकलले जाते. कारण या खडकांपासून परत शिलारस निर्माण होणे संभवनीय नाही, असे मानले जाते. अशा प्रकारे भिन्नीभवनाने पृथ्वीतील सु. ३० ते ६० % युरेनियम व बेरियम ही मूलद्रव्ये कवचात एकत्रित झाली असावीत, असे आकडेमोडीवरून दिसते. यावरून कवचाचा विकास होत असताना आतापर्यंत प्रावरणाच्या बऱ्याच भागाचे भिन्नीभवन झाले असावे, असे म्हणता येईल.\nप्रथम उष्णतेने पृथ्वीमधील वायू मुक्त होऊन त्यांचे पृथ्वीभोवती एक प्राथमिक वातावरण बनले असावे. त्यामध्ये मुख्यत्वे कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोजन, तसेच वायुरूप सिलिकेट व धातू ही असावीत. मात्र हे प्राथमिक वातावरण कसे नष्ट झाले. याविषयी समाधानकारक खुलासा देता येत नाही. हल्लीचे जलावरण व वातावरण पृथ्वीच्या अंतरंगातून मुक्त होऊन वर आलेल्या वायूंपासूनच बनलेले आहे.\nपृथ्वीच्या आद्य वातावरणात हायड्रोजन वायू विपुल असावा परंतु तो हलका असल्याने हळूहळू मोठ्या प्रमाणात अवकाशात निघून गेला असावा. त्याचबरोबरच थोड्या प्रमाणात अक्रिय वायू (हीलियम, निऑन, आरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन व रेडॉन हे रासायनिक विक्रिया करण्याची सहजप्रवृत्ती नसलेले वायू) व अल्प प्रमाणात इतरही वायू निघून गेले असावेत. मिथेन, अमोनिया, कार्बन डाय – ऑक्साइड, पाण्याची वाफ व इतर गौण वायू हे आद्य वातावरणाचे घटक असावेत. आद्य वातावरण क्षपणकारक [⟶ क्षपण] गुणधर्माचे असावे (गुरूचे वातावरण अशा तऱ्हेचे आहे). क्षपणकारक वातावरणामध्येच जीवोत्पत्ती झाली असावी असे मानतात [⟶ जीवोत्पत्ती]. जीवोत्पत्तीची ही कल्पना तपासून पाहण्यासाठी एच्. सी. यूरी व एस्. एल्. मिलर या अमेरिकी रसायनशास्त्रज्ञांनी अशा स्वरूपाचे वातावरण प्रयोगशाळेत तयार केले व त्यात विद्युत विसर्जन केले. आद्य वातावरण सौर प्रारण व तडिताघात यांमुळे विक्षुब्ध झाले असावे या गृहीताला अनुसरून त्या वेळी असलेली स्थिती निर्माण करण्यासाठी असे विद्युत् अनुसरून त्या वेळी असलेली स्थिती निर्माण करण्यासाठी असे विद्युत विसर्जन करण्यात आले. या प्रयोगात ⇨ ॲमिनो अम्लांचे (कार्बनी) रेणू तयार झाले व हे रेणू जीवांचे मूलभूत घटक आहेत. अशा तऱ्हेने आद्य वातावरणात निर्माण झालेली ॲमिनो आम्ले पावसाच्या पाण्याबरोबर पृथ्वीवर नुकत्याच तयार होऊ लागलेल्या डबक्यात येऊन पडली. तेथे त्यांच्यापासून अतिशय सावकाशपणे मोठे रेणू तयार झाले असावेत. या मोठ्या रेणूंचे प्रथिनांशी व विशिष्ट सूक्ष्मजंतूंशी (बॅक्टिरियांशी) साम्य आहे. शेवटी या निर्जीव रेणूंचे सजीव सुक्ष्मजंतूंत रूपांतर घडून आले असावे. अशा प्रकारच्या सूक्ष्मजंतूंचे जीवाश्म उ. अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथील कँब्रियन – पूर्व खडकांत आढळले आहेत. स्वयंप्रजनन करणारे हे बहुधा पृथ्वीवरील पहिले जीव असावेत व ते दोन अब्ज वर्षांपूर्वी अवतरले असावेत. अगदी अलीकडील संशेधनानुसार पहिले प्रकाशसंश्लेषी (प्रकाशीय ऊर्जेचा उपयोग करून कार्बन डाय – ऑक्साइड व पाणी यांपासून साधी कार्बोहायड्रेटे तयार करणारे) जीव सु. तीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर अवतरले असावेत. ते अनॉक्सिजीवी (ऑक्सिजनविरहीत वातावरणात वाढणारे) होते आणि आधुनिक⇨प्रकाशसंश्लेषी सूक्ष्मजंतूंचे ते पूर्वगामी असावेत.\nहायड्रोजन बाहेर निघून गेल्याने अमोनिया व मिथेन वायू अस्थिर होत गेले. त्यामुळे नायट्रोजन (सध्या हा वातावरणात ७८% आहे) व सर्व जैव द्रवाच्या मूलभूत घटक असलेला कार्बन हे मुक्त होत गेले. हळूहळू वातावरणातील वायूंचे एकमेकांशी असणारे प्रमाण बदलत गेले. अमोनिया व मिथेन यांच्या जागा कार्बन डाय-ऑक्साइड व पाण्याची वाफ यांनी घेतल्या. कार्बन डाय-ऑक्साइड व पाण्याची वाफ ज्वालामुखीतून एकसारखी बाहेर पडून वातावरणात जात होती. वाफेचे पाणी होऊन आद्य पृथ्वीच्या पृष्ठावर एकसारखे साचत होते व त्यामुळे तळी, सरोवरे व उथळ महासागर निर्माण झाले.\nपृथ्वीच्या विकासामधील या टप्प्यात काही सूक्ष्मजीव हरितद्रव्य (क्लोरोफिल) निर्माण करीत होते. हरितद्रव्याच्या साहाय्याने वनस्पती वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइडाचे विघटन करतात. अशा त-हेने सूर्यप्रकाशात हरितद्रव्याच्या साहाय्याने कार्बन डाय-ऑक्साइडापासून स्टार्च व साखर यांचे संश्लेषण होऊ शकते व या प्रक्रियेला ⇨ प्रकाशसंश्लेषण म्हणतात. अशा स्थितीत कार्बन डाय-ऑक्साइडावर जगणाऱ्या सूक्ष्मजंतूंच्या व समुद्रतृणांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. प्रकाशसंश्लेषणामुळे निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनाने प्रथम लोह व इतर मूलद्रव्यांचे ⇨ ऑक्सिडीभवन झाले असावे. कारण कँब्रियन-पूर्व काळाच्या मध्यास तयार झालेले लोह ऑक्साइड व लोह सिलिकेट यांचे निक्षेप सर्व जगभर आढळतात.\nनंतर हळूहळू वातावरणातील मुक्त ऑक्सिजनाचे प्रमाण वाढत गेले असावे. सूर्यापासून येणाऱ्या तीव्र जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) प्रारणामुळे ऑक्सिजनापासून भूपृष्ठालगत ओझोन वायू बनला असावा. ओझोन तीव्र ऑक्सिडीकारक असल्याने त्याद्वारे लोह, कॅल्शियम व इतर मूलद्रव्यांचे ऑक्सिडीभवन झाले असावे व कवचातील सिलिकेटी खनिजांचे विभाजनही त्याद्वारे झाले असावे. पहिला उथळ महासागर लवणी नव्हता, तर काहीसा अम्लधर्मी होता. त्यात अम्ल-सूक्ष्म-जंतू व शैवले यांची जोरदार वाढ होऊन अधिकाधिक ऑक्सिजन मुक्त होत गेला असावा. कार्बन डाय-ऑक्साइड, पाण्याची वाफ व ऑक्सिजन यांचे वातावरणातील प्रमाण वाढत गेल्याने ज्या थरात ओझोनाची निर्मिती होते तो थर अधिकअधिक वरच्या पातळीत गेला. वातावरणाच्या या दाट पडद्यामुळे तीव्र जंबूपार प्रारणापासून जीवांचे रक्षण होऊ लागले. त्यामुळे ऑक्सिजनावर जगणाऱ्या पहिल्या जीवाच्या म्हणजे प्रोटोझोआच्या क्रमविकासाचा मार्ग खुला झाला.\nसु. २.५ अब्ज वर्षांपूर्वीच्या काळातील या समुद्रात आदिम सागरी जीवांच्या क्रमविकासाला सुरुवात झाली. हे जीव वनस्पतीवर जगत असत. त्या काळातील कृमी व जेलीफिश यांचे लेशरूप जीवाश्म आढळलेले आहेत मात्र त्यांना कवचे वा आधुनिक सागरी प्राण्यांसारखा सांगाडा नव्हता. तेव्हाच्या पाण्यात विपुल कॅल्शियम होते परंतु बहुधा पाणी अम्लीय गुणधर्माचे असल्याने जीवांची कवचे विकसित होऊ शकली नसावीत. झिजेद्वारे जमिनीवरून येऊन पडणाऱ्या द्रव्यामुळे पाण्याची लवणता वाढत गेली. यामुळे कँब्रियन काळात जीव प्रथमच कॅल्शियम कार्बोनेटाची कवचे व सांगाडे तयार करू लागले. परिणामी त्यांचे रक्षण होऊ लागले व त्यांना निश्चित आकार येणे शक्य झाले. उच्च जीवांच्या क्रमविकासाच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा ठरला. नंतर जीवांचा क्रमविकास चालू राहून आजची जीवसृष्टी निर्माण झाली [⟶ क्रमविकास]. भविष्यकाळात क्रमविकास असाच चालू राहील असे मत असून पृथ्वीच्या भवितव्याच्या दृष्टीने सूर्याचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. काही कोटी वर्षानंतर सूर्य तांबडा महातारा [⟶ तारा] या अवस्थेत जाईल तेव्हा भूपृष्ठावरील तापमान इतके जास्त होईल की, त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होईल, असा अंदाज आहे.\nगती : आपण पृथ्वीवरच असल्याने तिच्या गती आपल्याला जाणवत नाहीत. पृथ्वीला महत्त्वाच्या पुढील सहा गती आहेत : (१) स्वतःच्या अक्षाभोवतीची अक्षीय गती, (२) सूर्याभोवतीची म्हणजे कक्षेतील कक्षीय गती, (३) पृथ्वीच्या अक्षाची शंक्काकार (परांचन) गती, (४) [सूर्यकुल शौरी (हर्क्युलस) या तारकासमूहाकडे जात असल्याने पृथ्वीला येणारी] सौरकुल गती, (५) (सूर्यकुल आकाशगंगेच्या मध्याभोवती फिरत असल्याने उद्भवणारी) गांगेय गती आणि (६) दीर्घिकांच्या स्थानिक समूहाच्या मध्याभोवती आकाशगंगा फिरत असल्याने उद्भवणारी दीर्घिकीय गती (कोष्टक क्र. ४). यांपैकी शेवटच्या तीन गती पृथ्वी सूर्याबरोबर असल्याने उद्भवतात. वातावरण व जलावरण यांसह असलेली पृथ्वी सममित (मध्याभोवती सर्वत्र सर्व गुणधर्मानी सारखी) नसल्याने तसेच चंद्र व गुरू आणि इतर ग्रह यांच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीच्या गतींमध्ये कालपरत्वे बदल होत असतात.\nकोष्टक क्र. ४ पृथ्वीच्या गती\nअक्षीय गती : पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला तिचा अक्ष व ज्या अक्षाभोवती पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, त्याला भ्रमणाक्ष म्हणतात. भ्रमणाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला जो कालावधी लागतो, त्याला ⇨ दिवस म्हणतात. अशा प्रकारे अक्षीय गती ही पृथ्वीची दैनिक गती असून तिच्यामुळेच दिवस व रात्र होत असतात. अक्षीय गतीमुळे विषुववृत्तावरील प्रत्येक बिंदू ताशी सु. १,६०० किमी. गतीने फिरत असतो आणि जसजसे ध्रुवावरील बिंदूची गती शून्य असते. अक्षीय गतीमुळे उत्तर गोलार्धामधील गतिशील वस्तू उजवीकडे विचलित होते अशा प्रकारे ⇨ चक्रवात हा अक्षीय गतीचा पुरावा आहे. मात्र फूको लंबक (जे. बी. एल्. फूको या फ्रेंच भौतिकीविज्ञांनी शोधून काढलेला लंबक) हा अक्षीय गतीचा पहिला दृश्य पुरावा आहे (आ. ४) [⟶ लंबक]. पृथ्वीच्या अक्षीय गतीत पुढील तीन प्रकारचे बदल होत असतात व त्यांच्यामुळे दिवसाचा (दिवस व रात्र यांचा मिळून) कालावधीही बदलत असतो.\nदीर्घकालीन बदल : पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती हळूहळू कमी होत आहे, हे प्राचीन ग्रहणांच्या नोंदींवरून व १६०० सालापासून मिळालेल्या माहितीवरून दिसून आले आहे. याचा अर्थ पूर्वी दिवस लहान होता. या बदलांमुळे एका शतकामध्ये दिवसाचा कालावधी ०.००१५ सेकंदाने वाढतो. हे बदल मुख्यतः वेला-घर्षणामुळे (महासागरांच्या तळावर पाण्याचे घर्षण होऊन झालेल्या विरोधामुळे) ऊर्जा ऱ्हास झाल्याने होतात. थोडक्यात चंद्राचे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण हे गतिरोधकाप्रमाणे (ब्रेकप्रमाणे) कार्य करते आणि परिणामी पृथ्वीची अक्षीय गती कमी होत असते.\nअनियमित बदल : हे बदल यदृच्छपणे होतात व कधी कित्येक वर्षेही होत राहतात. या बदलांमुळे ५-१० वर्षे इतक्या थोडया कालावधीसाठी अक्षीय गती वाढते व नंतर घटत जाते. एका वर्षात हे बदल सहस्त्रांश सेकंदाइतके अल्प असतात व त्यांच्यामुळे एका शतकामध्ये दिवसाचा कालावधी ५ मिलिसेकंदांनी बदलू शकतो. पृथ्वीच्या द्रवरूप गाभ्यातील अभिसरणाची प्रणाली निराळी झाल्याने हे बदल घडून येत असावेत.\nआवर्ती बदल : एक वर्ष, सहा महिने, २७.५५ दिवस व १३.६६ दिवस इतक्या कालावधीनंतर दिवसाच्या कालावधीत ०.०००५ सेकंदाने बदल होतो (उदा., दरवर्षी पृथ्वीची अक्षीय गती जूनच्या सुमारास अपेक्षेपेक्षा ३० मिलिसेकंद मागे, तर ऑक्टोबरच्या पुढे गेलेली असते). हिम व हिमनद्यांचा विस्तार तसेच पृथ्वीवरील हवा व पाणी यांचे अभिसरण यांच्यात होणाऱ्या बदलांमुळे असे आवर्ती बदल होतात, असे मानले जाते.\nकक्षीय गती : आपल्याला सूर्य क्रांतिवृत्तावरून (त्याच्या भासमान मार्गावरून) फिरत असल्यासारखे वाटत असले, तरी प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती विवृत्ताकार (लंबगोलाकार) कक्षेत फिरत असते. या विवृत्ताची विकेंद्रता [⟶ शंकुच्छेद] ०.०१६७४ व सरासरी त्रिज्या १.४९५ × १०८ किमी. असून पृथ्वीचा भ्रमणाक्ष व कक्षेचे प्रतल यांच्यात २३° २६’५९” इतका कोन आहे. सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला जो कालावधी लागतो, त्याला ⇨ वर्ष म्हणतात. ताऱ्यांचे वार्षिक पराशय (सूर्याऐवजी पृथ्वीवरून तारे पाहिल्याने त्यांच्या स्थानांत होणारा भासमान बदल) हा पृथ्वीच्या कक्षीय गतीचा पुरावा आहे. पृथ्वीची कक्षेमधील गती सेकंदाला २९.७६ किमी. असून पृथ्वी सूर्याजवळ आली असताना ही गती वाढते.२ जानेवारीच्या सुमारास पृथ्वी सूर्यापासून सर्वात जवळ (सु. १४.६ कोटी किमी. अंतरावर) म्हणजे उपसूर्य बिंदूवर आणि २ जुलैच्या सुमारास सर्वात दूर (सु. १५.१ कोटी किमी. अंतरावर) म्हणजे अपसूर्य बिंदूवर असते. इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या कक्षेत दीर्घकालीन विक्षुब्धता येते व परिणामी कक्षेची विकेंद्रता बदलते (सध्या ती कमी होत आहे) यामुळे वर्षाचा कालावधी बदलतो.\nपरांचन गती : बाहेरील कोणताही प्रभाव नसता, तर पृथ्वीच्या भ्रमणाक्षाची अवकाशातील दिशा सर्वकाळ एकच राहिली असती परंतु प्रत्यक्षात पृथ्वीवर सूर्यकुलातील इतर खस्थ पदार्थाच्या आणि विशेषतः चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वीय प्रेरणांचा प्रभाव पडत असतो. पृथ्वीच्या विषुववृत्तीय फुगवटयावर मुख्यत्वे चंद्र व अल्प प्रमाणात सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडतो. त्यामुळे भ्रमणाक्ष शंक्वाकार फिरत असतो. भ्रमणाक्षाच्या अशा फिरण्याला परांचन म्हणतात\n[⟶ संपातचलन]. याचा अर्थ भ्रमणाक्षाचे उत्तरेकडील टोक (उ. ध्रुव) नेहमी एकाच ताऱ्याकडे रोखलेले राहत नाही आणि परिणामी ध्रुवताराही एकच राहणार नाही [⟶ ध्रुव-२ ध्रुवतारा]. परांचन गतीचा आवर्तकाल सु. २५,७२५ वर्षे असून तिच्यामुळे तारकासमूहांच्या सहनिर्देशकांत [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] बदल होतो. परांचन होताना असणारा अक्षाचा मार्ग अगदी वर्तुळाकार नसतो, तर तो नागमोडी रेषेने काढलेल्या वर्तुळासारखा असतो आणि भ्रमणाक्षाच्या अशा वर्तुळाच्या आत बाहेर जाण्याला ⇨ अक्षांदोलन म्हणतात. अक्षांदोलनाचा आवर्तकाल १८.६ वर्षे आहे (आ.५). शिवाय पृथ्वीच्या आकृतीचा अक्ष आणि भ्रमणाक्ष यांची दिशा एकच नसते. भ्रमणाक्ष हा प्रत्यक्ष अक्षाभोवती अपसव्य (घड्याळाच्या काट्यांच्या उलट) दिशेत आणि जास्तीत जास्त ०.४ सेकंद इतक्या कोनीय अंतरावरून फिरत असतो. यामुळे ‘चँडलर झुकांडी’ नावाची अनियमित प्रकाराची गती उद्‌भवते व तिच्यामुळे पृथ्वी अक्षाभोवती हलते. या गतीचा आवर्तकाल सु. ४३८ दिवस असतो. पृथ्वीमध्ये थोड्या प्रमाणात होणाऱ्या विरूपणामुळे ही गती उद्भवते.\nसौरकुल गती : सूर्यकुलाबरोबर पृथ्वीही शौरी या तारकासमूहाकडे जात आहे. यामुळे पृथ्वीला जी गती मिळते तिला सौरकुल गती म्हणतात व ती सेकंदाला सु. १९.२ किमी. एवढी आहे.\nगांगेय गती : सूर्यकुलासह पृथ्वी आकाशगंगेच्या मध्याभोवती सेकंदाला सु. ३२० किमी. गतीने फिरत असते, पृथ्वीच्या या गतीला गांगेय गती म्हणतात.\nदीर्घिकीय गती : आकाशगंगा दीर्घिकांच्या ज्या समूहाची घटक आहे, त्याला ‘स्थानिक समूह’ म्हणतात\n[⟶ दीर्घिका]. या स्थानिक समूहाच्या मध्याभोवती आकाशगंगा सु. ८० किमी. इतक्या गतीने फिरत असते. यामुळे पृथ्वीला जी गती प्राप्त होते, तिला दीर्घिकीय गती म्हणतात.\nनिष्पन्न गती: विश्वोत्पत्तीच्या वेळी हायड्रोजन अणूंच्या प्रचंड पुंजाचा जो प्रचंड स्फोट (बिग बँग) झाला त्यातून निष्पन्न झालेले प्रारण अजूनही मागे रेंगाळलेले आढळते, त्याला विश्वप्रारण म्हणतात. त्याचे सर्वसामान्य स्वरूप ⇨ कृष्ण पदार्थापासून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणासारखेच असते. १९७६ साली अमेरिकेतील रिचर्ड ए. म्यूलर व त्यांच्या सहकाऱ्यांनी १५,००० मी. पेक्षा जास्त उंचीवर विमानातून या विश्वप्रारणाची मापने केली. यावरून असे दिसून आले की, दीर्घिकांच्या ज्या स्थानिक समूहात आकाशगंगा आहे तो संपूर्ण अवकाशात ६०० किमी./ से. या प्रचंड वेगाने जात आहे व ही गतीही सूर्यकुलाला मिळते. अशा तऱ्हेने पृथ्वीला प्राप्त होणाऱ्या वेगवेगळ्या वेगांची सदिश बेरीज [दिशा आणि परिणाम ही दोन्ही असणाऱ्या राशींची बेरीज ⟶ सदिश] केल्यास पृथ्वीचा निष्पन्न वेग सेकंदाला ४०० किमी. येतो आणि तो मघा नक्षत्रातील रीगलस (आल्फा लिओनीस) ताऱ्याच्या दिशेने आहे. आ. ६ मध्ये सदिशांच्या साहाय्याने हे वेग दाखविले आहेत.\nचंद्र : पथ्वीला एक उपग्रह असून त्याला चंद्र म्हणतात. त्याचा व्यास सु. ३४५ किमी. म्हणजे पृथ्वीच्या व्यासाच्या जवळजवळ १/४ आहे. चंद्र व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर ३,८४,३३१ किमी. असून दोघांच्या कक्षांमधील कोन ५°८’ आहे. इतर ग्रहोपग्रहांच्या तुलनेने चंद्राचे पृथ्वीसापेक्ष वस्तुमान काहीसे जास्त आहे. त्यामुळे चंद्र-पृथ्वी ही प्रणाली दोन ग्रहांची प्रणाली असल्यासारखे भासते. पृथ्वी व चंद्र यांचा वस्तुमान मध्य (दोहोंचे वस्तुमान ज्या बिंदूत एकत्रित झाले आहे असे मानता येते असा बिंदू) त्यांचे मध्य जोडणाऱ्या रेषेवर व भूपृष्ठाच्या खाली १,६०० किमी. पेक्षा जास्त खोलीवर (सरासरीने पृथ्वीच्या मध्यापासून सु. ४,६४५ किमी. अंतरावर) आहे (आ.७.). या वस्तुमान मध्याभोवती पृथ्वी व चंद्र फिरत असतात. अशा त-हेने चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २७ दिवस, ७ तास, ४३ मिनिटे व ११.५ सेकंद लागतात. या कालावधीला चांद्रमास म्हणतात [⟶ महिना]. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर महासागरांना व भूकवचातील घन भागात भरती-ओहोटी येत असते.[⟶ चंद्र].\nतापमान व उष्णतेचे संक्रमण : सूर्यापासून येणाऱ्या प्रारणामुळे भूपृष्ठ तापते. या प्रकारे पृथ्वीला सूर्यापासून दीर्घकाळापासून व पुष्कळच एकसारख्या प्रमाणात ऊर्जा मिळत आली आहे. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर, पृथ्वीची अक्षीय गती व पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचे स्वरूप यांच्या द्वारे भूपृष्ठाला मिळणाऱ्या उष्णतेचे नियंत्रण होत असते. त्यांच्यामुळे पृथ्वीवरील तापमान सजीवांच्या दृष्टीने सुसह्य असे राहू शकले आहे. भूपृष्ठावरील वार्षिक सरासरी तापमान सु. ३२° से. ते -३२° से. यांच्या दरम्यान बदलत असते. यापुढे पृथ्वीच्या अंतरंगातील तापमानाविषयी विवरण केले आहे.\nपृथ्वीमध्ये पुढील प्रकारांनी उष्णता निर्माण होत असावी, असे मानतात: (१) मूलद्रव्यांमध्ये असलेल्या उष्णतेतून (अशी उष्णता धूळ व वायू यांचे संघटन म्हणजे घनीभवन होताना गतिज ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर होऊन निर्माण झाली असावी), (२) युरेनियम, थोरियम, पोटॅशियम इ. किरणोत्सर्गी मूलद्रव्यांच्या क्षयातून उत्पन्न होणारी उष्णता संवहनाने भूपृष्ठाशी येते, (३) पृथ्वीतील द्रव्याच्या संकोचनाने, (४) पृथ्वीच्या अंतरंगात होणाऱ्या वेलीय घर्षणाद्वारे, (५) पृथ्वीच्या अंतरंगातील रासायनिक विक्रियांद्वारे आणि (६) सौरवाताबरोबर (सूर्यापासून येणाऱ्या प्रोटॉनांच्या झोताबरोबर) होणाऱ्या विद्युत् चुंबकीय आंतरक्रियांद्वारे. यांपैकी पहिल्या दोन कारणांनी उत्पन्न होणारी उष्णता महत्त्वाची आहे.\nपृथ्वीतील तापमानाची वाटणी कशी आहे हे ठरविण्याची प्रत्यक्ष पद्धत उपलब्ध नसली, तरी तिच्यासंबंधी तर्क करता येतो. भूपृष्ठालगतच्या थरांतील तापमानासंबंधी खोल खाणी, विहिरी इत्यादींमधील तापमानावरून थोडाफार अंदाज करता येतो. खाणीमध्ये खोलीनुसार तापमान वाढत जाते, ही गोष्ट सर्वपरिचित आहे. भूपृष्ठाला कोणत्या त्वरेने (गतीने) खालून उष्णता पुरविली जाते. हे द्रव्याची उष्णता संवाहकता (द्रव्याची उष्णता वाहून नेण्याची क्षमता) आणि तापमान वाढण्याची त्वरा यांच्या गुणाकाराने काढता येते. अशा प्रकारे पृथ्वीतून बाहेर पडणारी उष्णता काढता येते. एकक वेळात व एकक क्षेत्रातून भूपृष्ठाशी होणाऱ्या उष्णता संवहनाच्या त्वरेला सामान्यतः उष्णता प्रवाह म्हणतात. या प्रवाहावर भूमिस्वरूपे व वाहते पाणी यांचा परिणाम होत असतो. सामान्यपणे भूपृष्ठानजीकचा उष्णता प्रवाह दर सेकंदाला १.५×१०-६ कॅलरी/चौ. सेंमी. असतो. महासागरांच्या तळावरील उष्णता प्रवाहाच्या मापनाद्वारे मिळालेल्या माहितीवरून अतिशय खोल सागरी तळांतून बाहेर पडणारी उष्णता ही जवळजवळ खंडांतून बाहेर पडणाऱ्या उष्णतेइतकी असते. सर्व पृथ्वीतून वर्षाला सु. २×१०२० कॅलरी उष्णता संवहनाने बाहेर पडते.\nपृथ्वीच्या बाहेर स्तरांत सरासरीने दर किमी. खोलीमागे १५° ते २५° तापमान वाढते. दर किमी. ला १४° से. तापमान वाढते असे गृहीत धरल्यास, ३०० किमी. खोलीवर सु. ४,२००° से. तापमान असेल. इतक्या खोलीवर असलेला दाब लक्षात घेतला, तरी हे तापमान कोणत्याही सिलिकेटाच्या वितळबिंदूपेक्षा पुष्कळच जास्त आहे परंतु प्रत्यक्षात या खोलीवर खडक वितळलेले नाहीत. यावरून भूपृष्ठाच्या खाली मध्यम खोलीवरच तापमान वाढत जाण्याचे प्रमाण घटत असले पाहिजे. पृथ्वीतून बाहेर पडणारी बहुतेक उष्णता किरणोत्सर्गाद्वारे उत्पन्न होते, असे मानल्यास किरणोत्सर्गी द्रव्ये भूपृष्ठालगतच मोठ्या प्रमाणातच एकत्रित झाली असावीत, असे म्हणता येते. जर ही द्रव्ये यापेक्षा अधिक खोलीवर विखुरली गेलेली असती, तर फार पूर्वीच पूर्ण पृथ्वी वितळून गेली असती. पृथ्वी उत्पन्न झाली तेव्हा थंड होती व किरणोत्सर्गी द्रव्ये सर्व पृथ्वीवर सारखी विखुरलेली होती असे गृहीत धरल्यास, तसेच खडकांची उष्णता संवाहकता अगदी कमी असल्याने आधीच्या काळात पृथ्वी किरणोत्सर्गी उष्णतेने सावकाश तापत गेली असेल, असे म्हणता येते. यानंतर लोह व तदनंतर सिलिकेटे वितळली असतील. सिलिकेटे न वितळता पुरेशी मऊ झाली, तर वेगवेगळी द्रव्ये थरांच्या रूपात वेगळी होऊ शकतात आणि किरणोत्सर्गी मूलद्रव्यांची संयुगे सापेक्षतः हलकी असल्याने तरंगून भूपृष्ठाकडे आली असावीत आणि भूपृष्ठालगत एकत्रित झाली असावीत, असे मानतात. तसेच भूकवच हे खंडांखाली एकत्रित झाली असावीत, असे मानतात. तसेच भूकवच हे खंडांखाली जाड असून महासागरांच्या तळांवर ते पातळ आहे. यावरून बहुतेक उष्णता प्रवाह खंडाच्या भागात उत्पन्न होत असावेत, असे अनुमान निघते परंतु महासागरांच्या तळांवरील उष्णता प्रवाहांच्या मापनांवरून हे अनुमान चुकीचे ठरते. महासागरांच्या तळांजवळही किरणोत्सर्गी द्रव्ये आहेत मात्र ती तेथे भूकवचाऐवजी प्रावरणात आहेत.\nपृथ्वीच्या खोल भागातील तापमानाचा विचार केवळ तर्कानेच करता येतो. मात्र तापमानाची कोणतीही वाटणी गृहीत धरली, तर ठराविक अटी पूर्ण व्हाव्या लागतात. सर्व प्रावरणामध्ये तापमान साध्या सिलिकेटांच्या वितळबिंदूखाली असले पाहिजे बाह्य गाभ्यात ते लोहाच्या वितळबिंदूपेक्षा जास्त असले पाहिजे. आतील गाभा लोहाचाच असल्यास त्याच्या सीमेजवळील तापमान लोहाच्या वितळबिंदूइतके वाढेल व त्याच्या आत ते यापेक्षाही जास्त असले पाहिजे. यावरून पृथ्वीच्या अधिक खोल भागांचे तापमान काढण्याचा मार्ग म्हणजे वाढत्या दाबाबरोबर वितळबिंदूत होणारी वाढ काढणे, हा होय. अर्थात ही तापमानाची मूल्ये अंदाजेच येतील कारण त्या ठिकाणी प्रत्यक्ष असलेली परिस्थिती जशीच्या जशीच्या तशी कुठल्याही प्रयोगशाळेत निर्माण करता येणे शक्य नाही. उदा., पृथ्वीच्या गाभ्याच्या सीमेजवळील दाब हा प्रयोगशाळेत मिळविता येणाऱ्या जास्तीत जास्त दाबाच्या दहापट असेल.\nपृथ्वीच्या अंतरंगातील तापमान काढल्यास कदाचित पृथ्वीच्या गाभ्याच्या सीमेजवळ ते सु. ३,०००° से. तर मध्याशी सु. ४,०००° से. येते. अर्थात या आकड्यांत शेकडो अंशांची तफावत असण्याची शक्यता आहे.\nसिलिकेट उष्णतेचा अतिमंदवाहक असल्याने प्रावरणाच्या खोल भागातील उष्णता पृथ्वीच्या निर्मितीपासून जणू काही तेथेच बद्ध होऊन राहिली आहे. मात्र १९५६ साली ई. क्लार्क व फ्रॅन्सिसे बर्च यांनी प्रावरणामध्ये प्रारणाद्वारे उष्णता संक्रमण होते, हे दाखवून दिले. तापमान पुरेसे वाढल्यास सर्व द्रव्यांतून प्रारण बाहेर पडते व वाढत्या तापमानानुसार अशा प्रारणाचे प्रमाणही वाढते. अशा प्रकारचे प्रारण पृथ्वीमध्ये निःसंशयपणे उत्सर्जित होते परंतु त्याद्वारे पुरेशी उष्णता पुरेशा जलदपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते की नाही, हा मुख्य प्रश्न आहे. प्रारणाद्वारे होणाऱ्या उष्णता संक्रमणाची त्वरा संबंधित द्रव्याच्या पार्यतेवर अवलंबून असते. अधिक पार्य द्रव्यातून (उदा., ऑलिव्हीन हे खनिज) प्रारणाने होणारे संक्रमण अधिक जलदपणे होते. १,५००° से. पेक्षा जास्त तापमानाला साध्या संवहनाइतकेच उष्णता संक्रमण प्रारणानेही होते. यापेक्षा जास्त तापमानाला तर ते संवहनाच्या मानाने अधिक जलदपणे होते. या सर्वांचा परिणाम म्हणजे पृथ्वीच्या खोल भागातील तापमानात अपेक्षेपेक्षा पुष्कळच सहजपणे एकसारखेपणा येऊ शकत असावा. यावरून प्रावरणाच्या खालील भागातील तापमान वाढण्याची त्वरा मध्यम असली पाहिजे. पृथ्वीच्या गाभ्यातील द्रायूमध्ये सापेक्षतः जलदपणे हालचाल होत असावी व पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर या हालचालींचा प्रभाव पडत असल्याचे आढळते. या हालचालीचे पटणारे स्पष्टीकरण म्हणजे संनयन (अभिसरण) हे होय. भांड्यात पाणी तापविल्यास ज्याप्रमाणे खालील गरम पाणी वर येते व वरचे थंड पाणी खाली जाते त्याप्रमाणेच गाभ्यातील द्रायूत संनयन होत असावे, असे बहुतेकांचे मत आहे. मंदवाहक खडकांच्या प्रावरणाने वेढलेल्या व चांगल्या संवाहक धातुयुक्त (लोहाच्या) गाभ्यामध्ये संनयन कसे होऊ शकेल, हे समजणे दीर्घकाळपर्यंत अवघड होते परंतु प्रारणाद्वारे होणारे उष्णता संक्रमण विचारात घेतल्यानंतर ते समजणे शक्य झाले. धातू अपार्य असल्याने प्रारणाद्वारे गाभ्यात होणारे उष्णता संक्रमण अल्प असले पाहिजे. उलट प्रावरणाच्या खालच्या भागात प्रारणाने होणारे संक्रमणापेक्षा जास्त परिणामकारक असले पाहिजे आणि दोन्हीमधील या फरकामुळे गाभ्यात संनयन चालू रहात असावे.\nमहासागरांतर्गत पर्वतरांगांच्या जवळच्या भागात नवा सागरतळ निर्माण होऊन नंतर पसरतो, अशी एक परिकल्पना आहे. तिच्यावरुनही पृथ्वीमध्ये संनयन प्रवाह असावेत, असा तर्क केला जातो. प्रावरणाती प्रचंड उष्णता तसेच प्रावरण व भूकवचाचा तळ यांच्या तापमानांतील फरक यांमुळे असे संनयन प्रवाह सुरू होत असावेत, असे काहींचे मते आहे. उष्णतेमुळे तापून हलके झालेले द्रव्य वर ढकलले जात असावे व त्यामुळे प्रावरणाच्या तळापासून संनयन प्रवाह सुरू होत असावेत. नंतर हे प्रवाह भूकवचाजवळ वळून खाली जात असावेत. [⟶ खंडविल्पव भूपट्ट सांरचनिकी].\nपृथ्वीतील उष्णतेचा व्यावहारिक वापर करुन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. गरम पाण्याचे झरे किंवा उन्हाळी व ज्वालामुखीशी निगडीत वाफ यांच्यापासून ऊर्जा मिळविता येऊ शकेल. भूपृष्ठात छिद्र पाडून त्यातून मिळणारी वाफ वा गरम पाणी टरबाइन चालविण्यासाठी वापरता येणे शक्य आहे. इटली, आइसलँड, जपान, रशिया आणि न्यूझीलंड येथे अशा तऱ्हेने ‘भू-औष्णिक’ (जिओथर्मल) ऊर्जा वापरली जात असून असे नवीन उद्गम शोधून काढण्याचे प्रयत्न जगभर चालू आहेत. [⟶ शक्ति उद्गम].\nचुंबकत्व : भूचुंबकत्व : पृथ्वीमध्ये चुंबकीय गुणधर्म असल्याचे मध्ययुगाच्या अखेरीपासून माहीत आहे. कारण तेव्हा नौकानयनासाठी खलाशी साधे चुंबकीय होकायंत्र वापरीत असत, तसेच संपूर्ण पृथ्वी हा एक प्रचंड परंतु दुर्बल असा चुंबक असल्याचे विल्यम गिल्बर्ट यांनी १६०० साली प्रतिपादिले होते. पृथ्वीच्या चुंबकीय गुणधर्मामुळे तिला प्राप्त झालेले चुबंकीय क्षेत्र सु. ०.५० गौस असून त्याला भूचुंबकत्व म्हणतात. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र तिच्याभोवतीही पसरले असून अवकाशातील विद्युत् भारित कणांच्या हलाचालींवर त्याचा जेथपर्यंत प्रभाव पडतो अशा भागाला ⇨ चुंबकांबर म्हणतात. सूर्याच्या बाजूला चुंबकांबर सु. ६४,००० किमी. पर्यंत पसरलेले असते.\nपृथ्वीचे चुंबकीय ध्रुव व भौगोलिक ध्रुव एकाच ठिकाणी नसतात. त्यांच्यात सु. १,६०० किमी. अतंर असते. १९७५ साली पृथ्वीचा उत्तर चुबंकीय ध्रुव अंदाजे ७६.१° उत्तर, १००° पश्चिम येथे आणि दक्षिण चुंबकीय ध्रुव अंदाजे ६५.८° दक्षिण, १३९° पूर्व येथे होता. तसेच पृथ्वीचा चुंबकीय अक्ष आणि भ्रमणाक्ष यांच्यात १७° कोन असून चुंबकीय अक्ष भ्रमणाक्षाभोवती १,००० वर्षांत एक फेरी पूर्ण करतो.\nपृथ्वीवरील सर्व बिंदूंचे-चुंबकीय क्षेत्र समजल्यास पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे आत उद्गम क्षेत्राचे आत उद्गम असलेले व बाह्य उद्गम असलेले असे दोन भाग करता येतील, असे कार्ल एफ्. गौस (गाउस) यांनी १८८० च्या सुमारास दाखवून दिले. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा बहुतेक (म्हणजे ९/१०) भाग आतील उद्गम असलेला व थोडाच (१/१०) भाग बाह्य उद्गमाचा असल्याचे नंतर आढळून आले. पृथ्वीत जडविल्या गेलेल्या चुंबकीय द्रव्यामुळे पृथ्वीला चुंबकत्व आले आहे, असे पूर्वी मानीत असत. पृथ्वीचा गाभा व प्रावरण यांच्यातील विभेदी (वेगवेगळ्या, विसंगत) वलनामुळे (फिरण्याने) उद्भवणाऱ्या विद्युत् चुंबकीय क्षेत्रांमुळे भूचुंबकत्वाचा आत उद्गम असलेला, तर आयनांबराच्या पट्ट्यातील विद्युत् प्रवाहांमुळे बाह्य उद्गमाचा भाग निर्माण होतो, असे आता मानले जाते. चुंबकीय क्षेत्र हे पृथ्वीच्या द्रायुरुप व धातवीय गाभ्यातील विद्युत् प्रवाहांनी निर्माण होते, असे डब्ल्यु. एलझॅझर यांनी १९४७ मध्ये दाखविले. ही प्रक्रिया व शक्तिकेंद्रातील विद्युत् जनित्रामध्ये (डायनामो वा जनरेटरमध्ये) होणाऱ्या प्रक्रिया यांच्यात अतिशय साम्य असल्यामुळे या सिद्धांताला डायनामो (जनित्र) सिद्धांत म्हणतात व तो सामान्यपणे मान्यता पावला आहे. किरणोत्सर्गी उष्णतेने गाभ्यातील संनयन प्रवाह चालू राहत असावेत व त्यांद्वारे विद्युत् प्रवाह चोहीकडे नेले जात असावेत, असेही एक मत आहे. [⟶ भूचुंबकत्व].\nपृथ्वीवरील चुंबकीय विक्षोभ हे सूर्यापासून येणारे विद्युत् भारित कण (सौरवात) व आयनांबर यांच्यातील आंतरक्रियांमुळे निर्माण होत असतात. पृथ्वीभोवतालचे ⇨प्रारण पट्ट हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात विद्युत् भारित कण पकडले जाऊन तयार झालेले आहेत.\nपुराचुंबकत्व : विपुल प्रमाणात लोह असेलला लाव्हा चुंबकीय क्षेत्रात क्यूरी बिंदूखाली (ज्या तापमानाला लोहचुंबकीय द्रवातील कायमचे चुंबकत्व निघून जाते त्या तापमानाखाली) थंड होतो तेव्हा लोह ऑक्साइडाच्या कणांना या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेतील चुंबकत्व प्राप्त होते आणि नंतर मूळचे चुंबकीय क्षेत्र नष्ट झाले, तरी त्याच्या दिशेतील कणांचे हे चुंबकत्व थोड्या प्रमाणात टिकून रहाते. या अवशिष्ट चुंबकत्वावरून खडक जेव्हा तयार झाला तेव्हाची चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरविता येते. अशाच प्रकारे वालुकाश्मातही अवशिष्ट चुंबकत्व आढळते. अशा चुंबकत्वाला किंवा भूवैज्ञानिक काळातील भूचुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पुराचुंबकत्व म्हणतात आणि विशेषतः इतिहासपूर्व काळातील अशाच अभ्यासाला पुरातात्विक चुंबकत्व म्हणतात.\nपुराचुंबकत्वावरून पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांच्या जागांची अदलाबदल झालेली आढळते. ही अदलाबदल अनियमितपणे झालेली आढळते व ती का होते हे अजून समजलेले नाही. महासागरांच्या तळांवरील चुंबकीय क्षेत्राच्या दिशांची तऱ्हा महासागरांतर्गत पर्वतरांगाना समांतर व नियमित पट्ट्यांच्या रूपात तसेच पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूंस सममित (एकसारखी) असल्याचे आढळले आहे. यावरून त्या ठिकाणी लाव्हा वर येऊन सागराचा नवीन तळ तयार होतो, असा निष्कर्ष निघतो आणि हा ⇨खंडविप्लवाचा एक पुरावा आहे. खंडीय ठोकळ्यांच्या अलीकडच्या काळातील भूसांरचनिक हालचाली समजण्याच्या दृष्टीनेही पुराचुंबकत्वाचा अभ्यास उपयुक्त ठरला आहे.\nरेडिओ उद्गम : सूर्यकुलाबाहेरून तसेच सूर्यकुलातील सूर्य, गुरू इत्यादींपासून रेडिओ तरंगांचे उत्सर्जन होत असल्याचे वैज्ञानिकांना माहीत झाले होते पंरतु पृथ्वीच्या चुंबकांबरातच तीव्र ‘रेडिओ गोंगाट’ होत असल्याचे कळून आले नव्हते, कारण चुंबकांबरात निर्माण होणारे हे रेडिओ तरंग भूपृष्ठाकडे येत असतानाच मधल्या आयनांबराने परावर्तित होऊन अवकाशात परत जातात व त्यामुळे ते पृथ्वीवरून ओळखू येत नाहीत. तथापि १९७० नंतर उपग्रहांच्या साहाय्याने केलेल्या रेडिओ तरंगांच्या व आयनद्रायू तरंगांच्या [⟶ आयनद्रायुभौतिकी] मापनांवरून सूर्य, गुरू व शनी यांच्याप्रमाणेच पृथ्वीही तीव्र रेडिओ उद्गम असल्याचे कळून आले आहे [⟶ रेडिओ ज्योतिषशास्त्र].\nभूमिस्वरूपे व त्यांची उत्पत्ती : भूपृष्ठावर ठळकपणे दिसणारी ओबडधोबड अशी अनेक भूमिस्वरूपे आढळतात. खंड आणि महासागरांच्या द्रोणी ही प्रमुख भूमिस्वरूपे आहेत. पर्वत, दऱ्या, खचदऱ्या, समुद्र, उपसागर, आखात, भूशिरे, ज्वालामुखी बेटे, किनारे, सरोवरे, नद्या, हिमनद्या, त्रिभुज प्रदेश, वाळवंटे इ. कित्येक इतर भूमिस्वरूपे आहेत. भरती-ओहोटी, लाटा, पाऊस, प्रवाह, विभंगक्रिया (भेगा वा तडे पडणे), जमीन वर उचलली जाणे वा खचणे, हवामानातील बदल, ज्वालामुखी, भूकंप इ. क्रियांचा महासागर व जमीन यांवर परिणाम होतो व त्यामुळे नवी भूमिस्वरूपे तयार होतात आणि आधीच्या भूमिस्वरूपांत बदल घडून येतात. भूकंप व ज्वालामुखी या क्रिया सोडल्यास इतर क्रियांमुळे होणारे बदल अतिशय मंदपणे होत असतात. उदा., पर्वताची झीज होणे आणि तिच्याद्वारे सागरात भर पडणे भूपृष्ठाची पातळी आणि महासागराची पातळी व तळ यांच्यातील परस्परसंबंध तसेच पाणी व जमीन यांची भूपृष्ठावरील विषम वाटणी या गोष्टी भूमिस्वरुपांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. भूमिस्वरूपांच्या उत्पत्तीविषयी विविध संकल्पना मांडण्यात आल्या असून त्यांपैकी प्रमुख पुढे दिलेल्या आहेत.\nसमस्थायित्व : निरनिराळ्या उंचीचे लाकडी ठोकळे पाण्यात टाकले, तर त्यांचे पाण्याच्या वर येणारे भाग हे त्या त्या ठोकळ्यांच्या उंचीच्या प्रमाणात वर आलेले असतात व ते ठोकळे जलस्थैतिक समतोलावस्थेत आहेत, असे म्हटले जाते. भूकवचाचे प्रचंड ठोकळे अशाच समतोलावस्थेत असल्याचे मानतात आणि या समतोलावस्थेला समस्थायित्व म्हणतात. या समतोलामुळे भूकवचाच्या ठोकळ्यांना निरनिराळी उंची प्राप्त होते व त्यांद्वारे महासागरांचे तळ, खंडे, विस्तीर्ण मैदाने व पठारे, पर्वतरांगा इ. भूमिस्वरूपे उत्पन्न झाली आहेत, असा या संकल्पनेचा आशय आहे. समुद्रपातळीच्या खाली ठराविक किमान खोलीवर वरच्या द्रव्याच्या भाराने प्रत्येक एकक स्तंभावर पडणारा दाब सर्वत्र सारखा असतो, असा या संकल्पनेचा अर्थ होतो. खडक निश्चितपणे दृढ आहेत परंतु अखंडपणे दीर्घकाल प्रेरणांखाली घनरूप द्रव्यही काहीसे द्रवरूप पदार्थाप्रमाणे वागू शकते व त्यात विरूपण होऊ शकते. डांबराच्या पृष्ठभागावर वजनदार वस्तू ठेवली, तर ती त्यात सावकाशपणे खाली जाऊन स्थिर होईल व समतोल प्रस्थापित होईल. या उदाहरणाद्वारे हे विरूपण समजून घेता येईल. कवचाचे ठोकळे अशाच प्रकारे प्रावरणावर असलेले ओझे मानले असून कवचाचे द्रव्य प्रावरणाच्या द्रव्यापेक्षा हलके आहे. त्यामुळे कवचाचे ठोकळे मुक्तपणे तरंगू शकतील इतक्या खोलीपर्यंत बुडून स्थिर होतील आणि परिणामी भूमिस्वरूपे निर्माण होतील. कवच हलके असल्याने त्याच्या ठोकळ्यांची पाण्यातील हिमनगांशी तुलना होऊ शकेल म्हणजे हिमनगांप्रमाणेच या ठोकळ्यांचा आत गेलेला (बुडालेला) भाग हा वर दिसणाऱ्या भागापेक्षा जास्त मोठा असेल, हे समस्थायित्वाचे तत्त्व आहे. समस्थायित्वामुळे कवचात उभ्या दिशेत समतोल प्रस्थापित होतो. यावरून पर्वताचे भूपृष्ठाच्या वर दिसणारे वस्तुमान हे जादा भासत असले, तर पर्वताखाली त्याच्या उंचीपेक्षाही अधिक खोलीपर्यंत वस्तुमानाची कमतरता असेल म्हणजे पर्वताखालील द्रव्य हे सखल प्रदेशाखालील किंवा सागरतळाखालील द्रव्यापेक्षा हलके असेल. अशा प्रकारे सामान्यपणे पर्वताच्या सरासरी उंचीच्या सहापट खोलीपर्यंत हलके द्रव्य असते, असा अंदाज आहे. पर्वताखालील हलक्या द्रव्याची कल्पना प्रथम गुरुत्वीय निरीक्षणांवरून आली. समस्थायित्वाचा आदर्श समतोल झाला असला, तर महासागर व खंड यांच्यावरील गुरुत्वाकर्षण सारखे असेल. प्रत्यक्षात बहुतेक पर्वतीय उंचवटे आणि महसागरांच्या द्रोणी चांगल्या प्रकारे समतोलित झालेल्या आढळल्या आहेत म्हणजे पर्वतीय उंचवटे हे जादा द्रव्य नाही तसेच महासागराच्या द्रोणी म्हणजे द्रव्याची कमतरता नाही. जेथे असा समतोल बिघडला आहे, अशा ठिकाणी तो परत प्रस्थापित होण्याची क्रियाही चालू असते. पर्वतनिर्मितीच्या ठिकाणी समतोल बिघडला असल्याने तेथे गुरुत्वीय विक्षेप किंवा गुरुत्वाकर्षणात विसंगती आढळतात (उदा., पॅसिफिकमधील बेटे) आणि अशाच भागांत ज्वालामुखी क्रिया आणि भूकंप एकवटलेले आढळतात. [⟶ समस्थायित्व].\nपर्वतनिर्मिती : बहुतेक मोठे पर्वत घडीचे पर्वत आहेत. गाळाचे प्रचंड जाडीचे (सु. १२-१५ किमी.) थर साचतात. ते ओझ्याने दाबले जाऊन त्यांना घड्या पडतात आणि असे पर्वत निर्माण होतात (उदा., हिमालय-आल्प्स पर्वतरांगा). पर्वतनिर्मितीच्या या प्रक्रियेला गिरिजनन म्हणतात. [⟶ गिरिजनन].\nभूकवचाला भेगा व तडे पडूनही पर्वत निर्माण होतात (उदा., अमेरिकेतील सिएरा नेवाडा पर्वतरांगा). अंतर्गत हालचालीने भूकवच वरच्या दिशेत वाकविले गेल्याने अथवा थरांच्या खडकांत खालून शिलारस घुसून ते घुमटाकार झाल्याने घुमटी पर्वत बनतात (उदा., अमेरिकेच्या उटा राज्यातील हेन्री पर्वत). ज्वालामुखीच्या उद्रेकानेही पर्वत निर्माण होतात. (उदा., जपानातील फूजियामा पर्वत). तसेच पठारी प्रदेशाची झीज होऊन पर्वत निर्माण होतात. (उदा., विंध्य आणि सातपुडा पर्वत). पर्वतनिर्मितीस कारणीभूत होणाऱ्या चार प्रक्रियांची केवळ तत्त्वेच पुढे दिली आहेत मात्र पर्वतनिर्मितीचा प्रश्न अद्यापी सुटलेला नसून त्यांसंबंधीचा सिद्धांत जटिल असेल आणि त्यामध्ये या चारही प्रक्रियांचा वापर करावा लागेल.[⟶ पर्वत].\nआंकुचन : सुकलेल्या फळावर ज्याप्रमाणे सुरकुत्या पडतात त्याप्रमाणे पृथ्वीचा पृष्ठभाग थंड होताना आकुंचन पावून त्यावर सुरकुत्यांच्या रुपात पर्वत व दऱ्या निर्माण झाल्या असाव्यात, अशी ही पर्वतनिर्मितीसंबंधीची एक सर्वांत जुनी संकल्पना आहे मात्र प्रारणांमुळे पृथ्वी तापू शकते हे कळल्यानंतर भूवैज्ञानिक गतकाळात पृथ्वी पुरेशी आकुंचन पावली असावी, यावर विश्वास ठेवणे अवघड झाले आहे व त्यामुळे ही संकल्पना मागे पडली.\nसंनयन : भांड्यात पाणी तापविले असता जसे संनयन होते तशा प्रकारचे संनयन प्रावरणात होत असावे असे या प्रक्रियेत मानतात. जर प्रावरण द्रायुरूप असते आणि खालून तापविले जात असते, तर संनयनामुळे त्याचे द्रव्य सावकाशपणे वर (उफाळून) आले असते. तथापि प्रावरण धनरूप व आकार्य (आकार देता येण्यासारखे) असून श्यान (दाट) व द्रायुरूप नाही त्यामुळे त्याच्यातील संनयनाची तऱ्हा द्रायूतील संनयनाच्या तऱ्हेहून वेगळी असावी शिवाय प्रावरणातील खोल भागात संनयनाची हालचाल जाऊ शकेल की नाही, याविषयी शंकाच आहे.\nप्रावस्था बदल : खनिजांच्या स्फटिकी संरचनेतील बदल म्हणजे प्रावस्था बदल होय. हा बदल तापमान व दाब यांत बदल झाल्याने होतो. भूकवचाच्या तळाशी असलेल्या मोहोरोव्हिसिक असांतत्यामुळे [⟶ पृथ्वीचे अंतरंग] असा प्रावस्था बदल होत असल्याचे सूचित होते. किरणोत्यर्गी ऱ्हासाने तापमान वाढूनही असांतत्य सीमा खाली जाऊ शकेल उलट ज्वालामुखीसारख्या क्रियेने उष्णता बाहेर टाकली जाऊन तापमान कमी होईल व ही सीमा वर सरकेल. समस्थायित्वामुळे समतोल प्रस्थापित होताना अशा वेळी उभ्या दिशेत बरेच विस्थापन होऊ शकेल व परिणामी पर्वतनिर्मितीवर परिणाम होऊ शकेल. केवळ या नवीन कल्पनेद्वारे पर्वतनिर्मितीचे स्पष्टीकरण करता येत नसले, तरी पर्वतनिर्मितीच्या एकूण सिद्धांताला ही पूरक ठरु शकेल.\nअभिवृद्धी : पृथ्वीच्या मध्याकडे जाताना तापमान प्रथम जलदपणे व नंतर सावकाश वाढत जाते. काही शेकडो किमी. खोलीवर सिलिकेटे वितळण्याइतके तापमान असावे. अशा ठिकाणी स्थानिक रूपात वितळण्याची क्रिया घडल्यास तेथे हलके द्रव्य वर व जड द्रव्य खाली असे द्रव्याचे विभाजन होईल. अशा प्रकारे हळूहळू हलके द्रव्य वर येऊ शकेल त्यामुळे भूकवचाच्या द्रव्यात भर पडून खंडाचे ठोकळे निर्माण होत असावेत. ज्वालामुखीचे उद्गिरण हीही अशाच प्रकारची प्रक्रिया असावी. अशाच तऱ्हेने खडकातून बाहेर पडलेल्या द्रव्यापासून महासागर व वातावरण निर्माण झाली असल्याचा पुरावा मिळाला आहे. ही अभिवृद्धीची संकल्पना मान्य होत असून तिच्यातील काही मुद्दे महत्त्वाचे आहेत, याविषयी शंका नाही.\nखंडविल्पव : या संकल्पनेचे सार पुढीलप्रमाणे आहे. सु. २० कोटी वर्षापूर्वी सर्व खंडांची मिळून बनलेली एक विस्तीर्ण भूमी होती. पुढे ती भंग पावून तिचे तुकडे (खंड) झाले व हे तुकडे नंतर निरनिराळ्या दिशांना सरकत जाऊन आजची खंडे बनली आहेत. या संकल्पनेच्या आधाराने विविध भूमिस्वरूपांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण देता येते.\nमहासागरांच्या तळांचे विस्तारण : ही संकल्पना १९५० नंतर विकसित झाली आहे. या संकल्पनेनुसार महासागरांच्या तळाचे द्रव्य आडव्या दिशेत विस्थापित होत असते किंवा सरकत असते. असे विस्थापन वर्षात १ ते ४ सेंमी. इतके अल्प असल्याने ते अप्रत्यक्षपणे मोजावे लागते. सागरांतर्गत उंचवटे व पर्वतरांगा या ठिकाणी वरच्या प्रावरणातील संनयनाद्वारे द्रव्य वर येत असते. हे द्रव्य तेथील कटकाच्या (सर्वात उंच भागाच्या) मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंना आडव्या दिशेत पसरते. अशा प्रकारे महासागरांचे तळ नव्याने बनतात किंवा त्यांच्या जागी नवीन द्रव्य येते. एच्. हेस यांनी सुचविलेली ही संकल्पना विविध निरीक्षणांद्वारे पडताळून पहाण्यात आली आहे. कटकाच्या मध्यभागी वर आलेले द्रव्य लगेच थंड होते व त्या वेळच्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेनुसार त्यांच्या चुंबकीकरणाची दिशा निश्चित होते. निरनिराळ्या काळांत पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा वेगवेगळी असल्याने निरनिराळ्या काळांत वर आलेल्या खडकातील चुंबकीकरणाच्या दिशा वेगवेगळ्या असल्या पाहिजेत. विविध कटकांभोवतील खडकांच्या चुंबकीय क्षेत्रांच्या दिशांची काळजीपूर्वक तुलना करून भूवैज्ञानिकांनी महासागरांच्या तळांचे विस्तारण होत असल्याचे पुष्कळ निश्चितपणे प्रस्थापित केले आहे. या संकल्पनेमुळे खंडविप्लव आणि गिरिजनन यांच्याविषयीच्या माहितीत नवीन भर पडली आहे.\nभूपट्ट सांरचनिकी : महासागरांच्या तळांचे विस्तारण या संकल्पनेतून १९७० नंतर भूपट्ट सारंचनिकी या संकल्पनेचा विकास झाला आहे. पूर्वीच्या संकल्पना तसेच पर्वतनिर्मिती, भूंकप, ज्वालामुखी इ. भूवैज्ञानिक क्रिया यांता एकत्रित विचार करणे आणि त्यांचे परस्परसंबंध प्रस्थापित करणे यासंबंधीचा प्रयत्न या संकल्पनेत केला आहे. तापमान व दाब यांच्यामुळे प्रावरणाचा खालील भाग मऊ व विरूप होऊ शकेल, असा असल्याचे मानतात व त्यामुळे त्याला दुर्बलावरण म्हणतात. दुर्बलावरणात उथळ संनयन प्रवाह असून त्यांच्यामुळे ते उकळणारे द्रव असलेल्या पात्राप्रमाणे असावे, असे मानता येते. दुर्बलावरण ५० ते १०० किमी. पासून कित्येकशे किमी. खोलीपर्यत आहे. याच्यावरील प्रावरणाचा भाग व भूकवच यांचे मिळून दृढ खडकांचे शिलावरण बनलेले आहे (आ. ८). या शिलावरणाचे सहा मुख्य व मोठे आणि अनेक लहान तुकडे म्हणजे भूपट्ट असून ते त्यांच्या खालील दुर्बलावरणावर सरकत असतात. हे भूपट्ट सारंचनिकीचे गृहीत तत्त्व आहे. हे भूपट्ट १०० किमी. जाड असल्याचे मानले असून सु. ४० किमी. जाडीचे खंडांचे तुकडे (ठोकळे) मोठया भूपट्टांवर असल्याचे मानतात. महासागराच्या तळांच्या विस्तारणामुळे भूपट्ट एकमेकांपासून दूर जातात. महासागरातील काही खंदकांजवळ भूपट्ट एकत्रित येतात व महासागरी भूपट्ट दुसऱ्या भूपट्टखाली जातो जर दुसऱ्या भूपट्टांवर खंडीय कवच (तुकडा) असेल, तर खंडीय सीमेजवळ पर्वत (उदा., अँडीज) निर्माण होऊ शकेल. जेव्हा दोन खंडीय भूपट्ट एकमेकांवर आदळतात तेव्हा मोठया प्रमाणात पर्वतनिर्मिती होऊ शकते (उदा., आल्प्स-हिमालय). एक महासागरी भूपट्ट दुसऱ्याखाली गेल्यास अधिक उच्च तापमानाच्या दुर्बलावरणात जाताना खाली जाणाऱ्या भूपट्टतील महासागरी कवच अंशतः वितळत असावे. अशा प्रकारे शिलारस निर्माण होऊन व तो भूपृष्ठावर येऊन ज्वालामुखी निर्माण होत असावेत. अशा प्रकारे या संकल्पनेच्या साह्याने भूकंपाचे आणि अनेक भूमिस्वरूपांच्या निर्मितीचेही स्पष्टीकरण देता येते. [⟶ भूपट्ट सांरचनिकी].\nवय : पृथ्वीचे वय ठरविण्याचे प्रयत्न प्राचीन काळापासून होत आलेले आहेत. आता त्यासाठी भूभौतिक, भूवैज्ञानिक व किरणोत्सर्गमापनाच्या [⟶ खडकांचे वय] आणि विश्वोत्पत्तिशास्त्रीय [⟶ विश्वोत्पत्तिशास्त्र] पद्धती वापरण्यात येतात. किरणोत्सर्गमापनाच्या पद्धतीने काढलेल्या सर्वात जुन्या खडकांचे वय ३.७ अब्ज वर्षे येते. तसेच अशनीचे वय ४.६ अब्ज वर्षे आले आहे. यावरून पृथ्वीचे वय तेवढे किंवा त्याहून अधिक असावे, असा निष्कर्ष निघतो. हल्ली पृथ्वीचे वय सु. ४-६ अब्ज वर्षे इतके असल्याचे मानले जाते. [⟶ पृथ्वीचे वय].\nसाधनसंपत्ती : मानवाच्या विविध गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या जवळजवळ सर्व वस्तू त्याला पृथ्वीमधूनच उपलब्ध होतात. अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा पृथ्वीपासून मिळणाऱ्या द्रव्यांद्वारेच भागविल्या जातात. ही द्रव्ये त्याला जमीन, महासागर व वातावरण यांपासून मिळत असतात. जमिनीवरील या साधनसंपत्तीचे सामान्यपणे पुढील प्रकार पडतात. गोडे पाणी, शेतजमिनी, खनिजांचे साठे, प्राणिसृष्टी, जंगले व कुरणे यांपासून औषधांपासून पोलादापर्यंतच्या बहुतेक वस्तू बनविता येतात. मानव मुख्यत्वे जमिनीवरील साधनसंपत्तीवरच अवलंबून राहिला असला, तरी सागरी संपत्तीचा (उदा., मीठ, आयोडीन व विविध खनिजे, मासे व इतर जलचर प्राणी, तसेच सागरी वनस्पती) उपयोगही तो प्राचीन काळापासून करीत आला आहे. वातावरणापासून मानवाला ऑक्सिजन हा जीवनावश्यक घटक तर मिळतोच, शिवाय वातावरणातील नायट्रोजनाचा औद्योगिक दृष्ट्या उपयोग करण्यात येतो व विश्वकिरण, जंबुपार किरण यांसारख्या भेदक किरणांपासून मानवासह सर्व जीवनसृष्टीचे वातावरणामुळेच रक्षण होत असते. [⟶ नैसर्गिक साधनसंपत्ति].\nऐतिहासिक माहिती : प्राचीन काळातील आणि निरनिराळ्या लोकांच्या पृथ्वीसंबंधीच्या काही कल्पना पुढीलप्रमाणे होत्या. आदिमानव पृथ्वी सपाट असल्याचे मानत असावा. पृथ्वी म्हणजे आधारावर असलेली सपाट तबकडी असून या आधारांमुळे सूर्य, चंद्र, तारे इ. तिच्या खाली जाऊन पुनःश्च वर येऊ शकतात, असे काहींना वाटत असे, तर इतर काहींच्या मते पृथ्वी हा विश्वाच्या मध्याशी असलेला सपाट व दृढ असा फलाट असून त्याच्याभोवती सूर्य, चंद्र, तारे वगैरे फिरत असतात. विश्वाच्या पृष्ठभागी पसरलेल्या पाण्यातून वर आलेले बेट म्हणजे पृथ्वी होय असे बॅबिलोनियन, प्राचीन ग्रीक व हिब्रू लोक मानीत असत. बॅबिलोनियन पृथ्वी सपाट तर ग्रीक ती बशीसारखी असल्याचे मानीत. पृथ्वी ही बहिर्गोल आकाराची तबकडी असून तिच्याभोवती सर्व सरोवरे व नद्या यांचा उगम मानला गेलेला‘ओशेनस’ हा जलप्रवाह आहे, असे होमर (इ. स. पू. ९००-८००) यांनी वर्णन केले आहे. त्या काळातील इतर लोकांच्या मते पृथ्वी ही एक तबकडी असून ती एका प्रचंड सागरी कासवाच्या पाठीवर उभ्या असलेल्या चार हत्तींनी तोलून धरलेली आहे. ईजिप्शियनांची पृथ्वीसंबंधीची कल्पना अशीच होती. काहींच्या मते गीझा येथील पिरॅमिड (इ.स.पू. २५५०) बांधणाऱ्यांनी ते बांधताना पृथ्वीचा गोलाकार लक्षात घेतला असावा. मात्र असे असले, तरी पृथ्वी गोल असल्याचे प्रथम पायथॅगोरस (इ.स.पू. सहावे शतक) यांनी सांगितले, असे मानतात. ज्याअर्थी सूर्य व चंद्र गोल आहेत, त्याअर्थी पृथ्वीही गोल असली पाहिजे, असा युक्तिवाद पायथॅगोरस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. ॲनॅक्सिमिनीझ (इ. स. पू सहावे शतक), ॲरिस्टॉटल (इ. स. पू चौथे शतक) व हिपार्कस (इ.स.पू. दुसरे शतक) यांचाही या मतास पाठिंबा होता. पुढे एफ्. मॅगेलन (१४८०-१५२१) यांनी पृथ्वीप्रक्षिणा केल्यावर पृथ्वीचा गोलाकार सिद्ध झाला. ॲरिस्टॉटल यांनी पृथ्वीचा परिघ ४ लाख स्टेडिया (१ स्टेडियम=१८५.२ मी., स्टेडिया अनेकवचन) इतका काढला होता, तो प्रत्यक्ष परिघाच्या दुप्पट येत असला, तरी पृथ्वीचे आकारमान काढण्याचा हा पहिलाच शास्त्रीय प्रयत्न होता. पृथ्वीचे आकारमान काढण्याच्या शास्त्रीय मापन पद्धतीचे वर्णन व वापर प्रथम एराटॉस्थीनीझ यांनी केला. त्यामुळे ते भूगणित या शास्त्राचे एक संस्थापक मानले जातात. त्यांनी पृथ्वीचा परिघ २.५ लाख स्टेडिया (४.६३ कोटी मी.) इतका काढला होता व हे मूल्य परिघाच्या प्रत्यक्ष मूल्यापेक्षा १५ टक्क्यांनी जास्त आहे परंतु त्यांनी वापरलेली पद्धती पाहता हे मूल्य पुष्कळच अचूक म्हणता येईल. त्यांनी पृथ्वीसंबंधीची इतराही अनेक मापने बऱ्याच अचूकपणे केली होती (उदा., सूर्यापासून पृथ्वीचे अंतर). इ. स. पू. तिसऱ्या शतकात ॲरिस्टार्कस यांनी पृथ्वी हा सूर्यभोवती फिरणारा एक घटक पिंड आहे, असे सूचित केले होते मात्र ही कल्पना सतराव्या शतकापर्यत मान्य झाली नव्हती. पोसिडोनिअस (इ. स. पू. पहिले शतक) यांनी पृथ्वीचे आकारमान काढले होते व ते प्रत्यक्ष आकारमानापेक्षा ११ टक्क्यांनी जास्त आहे. शिवाय त्यांनी पृथ्वीचा परिघ २.४ लाख स्टेडिया इतका काढला होता. टॉलेमी यांनीही पृथ्वीचा परिघ (३ लाख स्टेडिया) काढला होता. पृथ्वी ही गोल, स्थिर व विश्वाच्या मध्याशी असून इतर खस्थ पदार्थ तिच्याभोवती वर्तुळाकार कक्षांत फिरत असतात, असे टॉलेमी यांचे मत होते. ही भूकेंद्रीय कल्पना कोपर्निकस (१४७३-१५४३) यांचा सूर्यकेंद्रीय सिद्धांत पुढे येईपर्यत मान्य पावली होती. सूर्य हा सूर्यकुलाच्या मध्याशी असून त्याच्याभोवती इतर खस्थ पदार्थ विवृत्ताकर कक्षांमध्ये फिरत असतात, असे मत कोपर्निकस यांनी मांडले होते आणि त्यांच्या या सूर्यकेंद्रीय कल्पनेची खातरजमा गॅलिलीओ (१५६४-१६४२) यांनी वेध घेऊन केली होती. झां फर्नेल (फर्नीलिअस) (१४९७-१५५८) यांनीही पृथ्वीचा परिघ काढला होता. व्हिलेब्रॉर्ट स्नेल (१५९१-१६२६) यांनी त्रिकोणीकरणाद्वारे पृथ्वीचे आकारमान काढले होते व ते प्रत्यक्ष आकारमानापेक्षा ३.४ टक्क्यांनी कमी आले. झां पीकार (१६२०-८२) यांनी अक्षांश निश्चित करण्यासाठी प्रथमच दूरदर्शकाचा वापर केला होता व त्यावरून पृथ्वीचा परिघ काढण्याचाही प्रयत्न केला होता (१६६९). झां रीशे यांनी पृथ्वी मध्यभागी फुगीर असल्याचे प्रथम निदर्शनास आणले होते (१६६९). पृथ्वीला अक्षीय व कक्षीय गती असल्याचे १७२५ साली सिद्ध झाले होते. पृथ्वीचे वस्तुमान काढण्याची पद्धत आयझॅक न्यूटन यांनी प्रथम सुचविली होती. प्येअर बूगेअर (१६९८-१७५८) यांनी पृथ्वीचे वस्तुमान लंबकाच्या प्रयोगाद्वारे १७३८ साली काढले तर नेव्हिल मॅस्केलिन (१७३२-१८११) यांनी १७७४ साली ते काढले आणि गुरुत्वीय विश्वस्थिरांकाच्या आधारे हेन्री कॅव्हेंडिश (१७३१-१८१०) यांनी अधिक अचूकपणे पृथ्वीचे वस्तुमान काढले होते (१७९७). पृथ्वीचा चुंबकीय उत्तर ध्रुव जे. सी. रॉस (१८००-६२) यांनी १८३१ साली, तर चुंबकीय दक्षिण ध्रुव ई. एच्. शॅकल्टन (१८७४-१९२२) यांनी १९०९ साली शोधून काढला.\nएराटॉस्थीनीझ यांच्यापासून ते झां पीकार यांच्यापर्यंतच्या काळात पृथ्वी गोलाकार असल्याचे प्रतिपादणारे सिद्धांत मांडले गेले. त्यामुळे या काळाला भूगणितातील ‘गोलाकार युग’ म्हणतात. नंतर न्यूटन व क्रिस्तीआन हायगेन्झ (१६२९-९५) यांनी सुचविलेल्या पृथ्वीच्या दीर्घवृत्ताभ आकाराचा काळ येतो आणि तद्नंतर भूरूप (भूभ्याकृती) सिद्धांताचे युग चालू झाले आहे. समवर्चसी पृष्ठाने येणारा अथवा महासागरांची सरासरी पातळी ही खंडांखालीही सलग आहे असे गृहीत धरून जो पृथ्वीचा आकार येतो, त्याला भूरूप म्हणतात. [⟶ भूगणित].\nभारतीय : भारतीय परंपरेनुसार पृथ्वी पंचमहाभूतांपैकी एक असून प्रथ् (विस्तार पावणे) या धातूवरून पृथ्वी (विस्तार पावणारी) हा शब्द आला आहे. मनू यांच्या मते हिरण्यरूप अंडाची दोन शकले होऊन पृथ्वी व द्यो (आकाश किंवा स्वर्ग) ही तयार झाली प्रथम पृथ्वीचा जन्म झाला व तदनंतर द्योची अंगे (सूर्य, ग्रह इ.) निर्माण झाली. प्रजापतीने उच्चारलेल्या भूः या शब्दातून पृथ्वी उत्पन्न झाली, अशी कथा तैत्तिरीय ब्राह्मणात आहे. पौरणिक कल्पनेनुसार पृथ्वी शेष नावाच्या नागाने आपल्या मस्तकावर तोलून धरली आहे, काही पुराणकथांमध्ये पृथ्वी आठ दिशांना आठ दिग्गजांनी तोलून धरली आहे, असा उल्लेख आढळतो.\nऋग्वेदामध्ये रुंद पसरलेली भूमी असा पृथ्वीचा उल्लेख आढळतो. ऐतरेय ब्राह्मणात पृथ्वीच्या भोवताली समुद्ररूपी कंबरपट्टा असल्याचा उल्लेख आहे. तसेच पृथ्वी गोलाकार, आकाशापासून वेगळी व आकाशात निराधार राहिलेली आहे, अशा अर्थाचे वाक्यही या ब्राह्मणात आहे. शतपथ ब्राह्मणात पृथ्वीला सृष्टी व अग्निगर्भ असे म्हटले असून ती वाटोळी, स्वतःभोवती फिरणारी व वातावरण असलेली अशी असल्याचा उल्लेख आहे. अशाच अर्थाची वाक्ये अथर्ववेदाच्या गोपथ ब्राह्मणातही आलेली आहेत. पृथ्वी गोल व निराधार असल्याचे ऋग्वेदसंहितेच्या काळात माहीत होते. जर पृथ्वी सपाट असती, तर सूर्य उगवताच सर्व पृथ्वीवर निदान तिच्या अर्ध्या भागावर तरी एकदम सूर्यकिरण पडले असते. मात्र प्रत्यक्षात असे न घडता सूर्यकिरण एकापाठोपाठ एक असे पडत जातात, अशा अर्थाचे निर्देश बऱ्याच ठिकाणी आलेले आढळतात. यावरून पृथ्वी गोलाकार असल्याचे तेव्हा माहीत असले पाहिजे. जीवनोपयोगी वस्तू पृथ्वीपासूनच मिळत असल्याचे माहीत असल्यामुळे कृतज्ञतेपोटी प्राचीन काळापासून पृथ्वीची प्रार्थना केली जात आहे. शांखायन आरण्यकात बहुधा यामुळेच पृथ्वीला ‘वसुमति’ म्हणजे संपत्तीने परिपूर्ण असे म्हटले आहे. ग्रहांसह तारामंडळ सु. एका दिवसात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करते, ही वास्तवगती नसून पृथ्वीच्या प्रत्यही आपल्याभोवती फिरण्यामुळे होणाऱ्या दैनंदिन गतीमुळे असे भासते, असे असे पहिल्या आर्यभटांचे (इ.स. सहावे शतक) मत होते. या त्यांच्या मताबद्दल ब्रह्मगुप्तांसारख्या (सातवे शतक) इतर पौरुष सिद्धांतकारांनी त्यांना दोष दिला होता. तथापि पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे या आर्यभटांचे मत नव्हते. त्यांनी पृथ्वीची त्रिज्या १,०५० योजने (१ योजन =सु. १३ किमी.) इतकी काढली होती. पृथ्वीच्या अंगी आकर्षणशक्ती (गुरुत्वाकर्षण) असल्याचे भास्कराचार्य (बारावे शतक) मानीत असत. त्यांच्या मते अवकाशातील एखादा जड पदार्थ पृथ्वी स्वशक्तीने आपल्याकडे आकर्षिते व तो तिच्यावर पडतो, असे आपल्याला भासते.\nभारतीय ज्योतिषशास्त्रातील विविध सिद्धांतांमध्ये पृथ्वीबद्दलची पुढील प्रकारची भौगोलिक व इतर माहितीही आलेली आहे. पृथ्वीवरील निरनिराळ्या स्थलांवरून होणारी आकाशस्थ गोलाची दर्शने उदा., विषुववृत्तावर ध्रुवतारा क्षितिजापाशी दिसतो क्षितिजावर ग्रह वगैरे लंबरूपाने उगवतात व मावळतात जसजसे उत्तरेस जावे तसतशी ध्रुवताऱ्याची उंची वाढत जाते ग्रहादिकांच्या दैनंदिन गतीसंबंधीचा गमनमार्ग क्षितिजावर तिरपा दिसतो ध्रुवांवर सूर्यादि आकाशस्थ पदार्थ क्षितिजसमांतर फिरताना दिसतात वगैरे. शिवाय उ. गोलार्धात कोणत्या अक्षांशावर राशिचक्राचा काहीच भाग दिसत नाही कोणत्या अक्षांशावर कोणत्या राशी दिसत नाहीत, कोणत्या अक्षांशावर सूर्य ६० घटिका ( १ घटिका=सु. २४ मिनिटे) अथवा त्यापेक्षा जास्त काळ दिसतो आणि किती दिवसांपर्यंत तो तसा दिसतो इ. प्रकारची माहिती या बहुतेक सिद्धांतांमध्ये आलेली आढळते. (चित्रपत्रे ५४, ५५, ५६).\nपहा: ग्रह चंद्र पृथ्वीचे अंतरंग पृथ्वीचे वय भूगणित भूचुंबकत्व भूपट्ट सांरचनिकी महासागर व महासागरविज्ञान सूर्य सूर्यकुल.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/nata-exam-information-in-marathi/", "date_download": "2022-12-09T16:52:28Z", "digest": "sha1:ZURY5ZA5KCYT6FC3IGJQJ4WJ2OQCYG35", "length": 19184, "nlines": 115, "source_domain": "www.marathimol.com", "title": "नाटा परीक्षेची संपूर्ण माहिती Nata Exam Information In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nनाटा परीक्षेची संपूर्ण माहिती Nata Exam Information In Marathi\nNata Exam Information In Marathi मित्रांनो तुम्ही नाटा परीक्षा बद्दल माहिती ऐकलीच असेल नाटा परीक्षाही एक नॅशनल लेवल परीक्षा आहे जी आर्किटेक्चर च्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स घेण्यासाठी कॉलेज मार्फत घेतली जात असते. मित्रांनो जर तुम्हाला या परीक्षेबद्दल माहीत नसेल की नाटा काय आहे नाटा परीक्षेसाठी कशी तयारी करायची नाटा परीक्षेसाठी कशी तयारी करायची नाटा परीक्षेचा सिल्याबस काय आहे नाटा परीक्षेचा सिल्याबस काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या लेख मध्ये जाणून घेणार आहोत. तर या लेख ला तुम्ही शेवटपर्यंत वाचावे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल.\nनाटा परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती Nata Exam information in Marathi\nमित्रांनो नाटा परीक्षा ही नॅशनल लेवल परीक्षा आहे राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा घेतली जात असते. नाटा ही एक इंट्रेन्स एक्झाम परीक्षा आहे नाटा चा फुल फॉर्म नॅशनल एटीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (National Aptitude Test in Architecture) असा होतो.\nया परीक्षेचे आयोजन कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर वर्षांमध्ये दोन वेळेस ही परीक्षा घेतली जात असते. नाटा परीक्षेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर करायचा आहे. त्यांना प्रवेश मिळवण्यासाठी परीक्षा घेतली जात असते. नाटा परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना चांगल्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटून जाते.\nGDCA कोर्सची संपूर्ण माहिती\nनाटा परीक्षेचा एक्झाम पॅटर्न काय आहे\nमित्रांनो नाटा परीक्षेचा एक्झाम पॅटर्न कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर एक्झाम या परीक्षेचे आयोजन करत असते. नाटा परीक्षेमध्ये एकूण 125 प्रश्न असतात आणि 200 गुणांसाठी पेपर घेतला जात असतो. पेपर 1 म्हणजेच प्रथम पेपर ड्रॉईंग (Drawing) चा घेतला जात असतो आणि पेपर 2 हा जनरल स्टडीज आणि PCM सब्जेक्ट चे प्रश्न यामध्ये विचारले जातात\nपेपर एक एकूण 125 अंकांचा असतो यामध्ये तीन प्रश्न असतात. यामध्ये दोन प्रश्न 35 35 अंकांचे असतात आणि एक प्रश्न 55 अंकांचा असतो. पेपर सोडवण्यासाठी 135 मिनिट चा वेळ दिला जातो.\nपेपर दोन मध्ये जनरल अटीट्युड आणि पीसीएम म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषयाचे प्रश्न असता. जनरल एटीट्यूड मध्ये 35 प्रश्न असतात मी 52 गुणांसाठी हे प्रश्न असतात. पीसीएम मधून 22.5 गुणांसाठी पंधरा प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाचे 1.5 मार्क दिले जातात. पेपर दोनचे सर्व प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे एमसीक्यू प्रकारचे असतील. या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत वापरली जात नाही\nनाटा परीक्षेचा सिल्याबस काय आहे\nमित्रांनो कोणत्याही परीक्षेची तयारी करताना त्याचा सिल्याबस माहीत करणे हे खूप महत्त्वाचे असते सिल्याबस ची माहिती झाली म्हणजे परीक्षेची तयारी करणे तुम्हाला सोपे जाते. नाटा परीक्षेचा सिल्याबस खालील प्रमाणे दिलेला आहे\nआयएएस परीक्षेची संपूर्ण माहिती\nफिजिक्स अभ्यासक्रम | Physics Syllabus\nइलेक्ट्रॉनिक डिवाइस (Electronic Device)\nकरंट इलेक्ट्रिसिटी (Current Electricity)\nमैग्नेटिक इफैक्ट्स ऑफ करंट एंड मैग्नेटिज्म (Magnetic effects of current and Magnetism)\nएटम्स एंड न्यूक्लि (Atoms and Nuclei)\nकेमिस्ट्री अभ्यासक्रम | chemistry syllabus\nक्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स एंड पीरियोडिसिटी इन प्रॉपर्टीज (Classification of Elements and Periodicity in Properties)\nबेसिक कांसेप्ट ऑफ केमिस्ट्री (Basic Concept of Chemistry)\nकेमिकल बॉन्डिंग एंड मॉलिक्यूलर (Chemical bonding and molecular)\nस्टेट्स ऑफ मैटर लिक्विड्स एंड गैसेस (States of Matter Liquids and Gases)\nऑर्गेनिक केमिस्ट्री (Organic Chemistry)\nकेमिकल थर्मोडायनेमिक्स (Chemical thermodynamics)\nब्लॉक एलिमेंट्स (Block Elements)\nएनवायरमेंटल केमेस्ट्री (Environmental Chemistry)\nमैथमेटिक्स अभ्यासक्रम | Maths Syllabus\nकोऑर्डिनेट ज्योमेट्री (Co-ordinate Geometry)\nस्टैटिक्स एंड प्रोबेबिलिटी (Statics and Probability)\n3- डायमेंशनल कोऑर्डिनेट ज्योमेट्री (3-Dimensional Co-ordinate Geometry)\nड्राइंग अभ्यासक्रम | Drawing Syllabus\nअंडरस्टैंडिंग कलर थ्योरी (Understanding Colour Theory)\nअंडरस्टैंडिंग जियोमेट्री एंड द एबिलिटी टु विजुलाइज शेप (Understanding Geometry and the ability to visualise shape)\nसॉल्व जियोमेट्रिकल पजल्स (Solve Geometrical Puzzles)\nनाटा परीक्षेसाठी काय योग्यता हवी असते\nजे उमेदवार नाटा परीक्षेसाठी आवेदन करू इच्छिता त्यांच्यासाठी खालील प्रमाणे योग्यता आहे\nउमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी गणित विषयासह पास करणे अनिवार्य आहे.\nउमेदवारांना कमीत कमी 50% गुण असायला पाहिजे.\nउमेदवाराला ड्रॉइंग ची चांगली माहिती असणे अनिवार्य आहे.\nनाटा मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काही प्रवेश प्रक्रिया आहे\nमित्रांनो जे काही उमेदवार आर्किटेक होऊ इच्छिता आणि चांगल्या कॉलेज संस्थानांमध्ये ऍडमिशन ज्यांना घ्यायचा आहे त्यांना नाटा प्रवेश प्रक्रिया परीक्षा द्यावी लागते ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जात असते. मी जर उमेदवार ही परीक्षा पास करतो तर त्याला चांगल्या कॉलेज आणि संस्थांमध्ये आर्किटेकच्या अभ्यासासाठी ऍडमिशन भेटून जाते आणि या टेस्टमध्ये गणित आणि विज्ञान सारख्या विषयावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात.\nIBPS परीक्षेची संपूर्ण माहिती\nडिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर आईआईटी रुड़की (Department of architecture IIT Roorkee)\nडिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर एनआईटी कालीकट (Department of Architecture NIT Calicut)\nफैकेल्टी आफ आर्किटेक्चर एंड एकिस्टिक्स जेएमआई (Faculty of Architecture and Ekistics JMI)\nसुशांत स्कूल ऑफ आर्ट्स एंड आर्किटेक्चर गुड़गांव (Sushant school of art and architecture Gurgaon)\nनाटा परीक्षेची तयारी कशी करायची\nमित्रांनो नाटा एक नॅशनल लेवल परीक्षा असून ही सर्वात कठीण परीक्षा देखील आहे या परीक्षेला पास करण्यासाठी अत्याधिक मेहनत आणि फोकस असायला पाहिजे जर तुम्ही योग्य मार्गाने अभ्यास केला तर ही परीक्षा तुम्ही पास करू शकतात आणि जर तुम्ही योग्य मार्गाने अभ्यास न केला तर तुम्ही परीक्षा पास करू शकत नाही. तर मित्रांनो तुम्हाला खाली नाटा परीक्षेच्या तयारीसाठी काही टिप्स दिले आहेत ज्यांना तुम्ही फॉलो केले तर तुमची तयारी चांगल्या प्रकारे होऊ शकते.\nसीएटी परीक्षेची संपूर्ण माहिती\nसर्वात आधी तुम्ही तुमचा अभ्यासक्रम पाहायला पाहिजे कारण अभ्यास सुरू करण्याआधी तुम्हाला तुमचा संपूर्ण सिलॅबस ची माहिती असणे महत्त्वाचे आहे.\nआता प्रत्येक दिवस अभ्यास करण्यासाठी तुम्हाला एक टाईम टेबल बनवून त्याला strictly फॉलो करावे लागेल.\nया व्यतिरिक्त तुम्ही कोण कोणत्या विषयाकडे सर्वात जास्त लक्ष देतात ते सुद्धा महत्त्वाचा आहे जर तुम्ही गणित विषयात कमजोर असणार तर गणित विषयाकडे जास्त फोकस करायला पाहिजे आणि तुम्ही ज्या विषयात चांगले आहात त्याचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे.\nजर तुम्ही सेल्फ स्टडी करू शकत नाही तर तुम्ही कोचिंग क्लासेस सुद्धा जॉईन करू शकतात.\nतुमचा सिल्याबस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मॉक टेस्ट सुद्धा देऊ शकतो ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल.\nतुमच्याकडं जितका शक्य होईल तितकं तुम्ही ग्रुप स्टडी करायला पाहिजे यामुळे तुम्ही तुमचे इतर विषय सुद्धा लवकरात लवकर कव्हर करून घेणार.\nतुम्ही मार्केटमध्ये पुस्तके घ्यायला जाणार तर तीच पुस्तके घ्यायची जी पॉप्युलर आहेत ज्यांना वाचून विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतात.\nजेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला जाणार तेव्हा मनाला पूर्ण शांत ठेवायचे आणि सर्वात आधी पेपरचे इन्स्ट्रक्शन वाचायचे.\nपेपर मध्ये एकही प्रश्न सोडायचा नाही प्रत्येक प्रश्नच उत्तर द्यायचं या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत नाही\nजर तुमच्याकडे एक प्रश्न सॉल्व होत नसेल तर त्याला सोडून द्यावे आणि दुसऱ्या प्रश्नाला सॉल करावे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल.\nनाटा परीक्षेचा फुल फॉर्म काय आहे\nनाटा चा फुल फॉर्म नॅशनल एटीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (National Aptitude Test in Architecture) आहे.\nनाटा परीक्षा कोण कोण देऊ शकतात\nनाटा परीक्षा हे फक्त आर्किटेक्चर चे विद्यार्थी देऊ शकतात ज्यांना आर्किटेक्चर करायचे आहे.\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2022/05/Pimpalgaon-talav-vrukshtod.html", "date_download": "2022-12-09T15:57:13Z", "digest": "sha1:WPNBQ4BGJT4WSTM6F2C2FITOV3HUSUH2", "length": 9247, "nlines": 66, "source_domain": "www.mynagar.in", "title": "पिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा", "raw_content": "\nपिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल महापालिकेचे दुर्लक्ष ; शिवप्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nमाय अहमदनगर वेब टीम\nनगर तालुका-- नगर तालुक्यातील पिंपळगाव तलावातील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असून झाडांची कत्तल करणा-यांवर कारवाई करण्यासाठी शिवप्रहार संघटनेचे युवक तालुका अध्यक्ष गोरख आढाव यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव तलावातील सुमारे ७०० एकर क्षेत्र महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये आहे. त्यामध्ये विविध जातीचे मोठ मोठाली झाडे आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथील झाडांची खुलेआम कत्तल सुरू आहे. याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गोरख आढाव यांनी केला आहे.\nतलावात मोठी वनसंपदा असून तिचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेले आहे. तलावाच्या हद्दीतील मोठमोठाली वृक्ष तोडून लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आलेले असतानाही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nपिंपळगाव तलाव महानगरपालिकेच्या ताब्यात असून त्यांनी झालेल्या वृक्षतोडीचा पंचनामा करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी गोरख आढाव यांनी केली आहे. पिंपळगाव तलावातील वृक्षतोड करणा-यावर कारवाई करण्यात आली नाही तर शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती गोरख आढाव यांनी दिली.\nपिंपळगाव तलावातील कत्तल झालेल्या झाडांची पाहणी करण्याकरता महानगरपालिकेचे अधिकारी आले असता त्यांच्याशीही संबंधित व्यक्तीने वाद घातला. सदर झाडे ही मीच तोडली असून माझ्या हद्दीतील आहेत त्यासाठी वन विभागाकडे अर्ज केलेला आहे. परंतु त्यांच्याकडून काहीही उत्तर न आल्यामुळे मी झाडे तोडले असल्याचे सांगुन संबंधित व्यक्तीकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद घालण्यात आला.\nफौजदारी गुन्हा दाखल करणार\nपिंपळगाव तलावातील सुमारे चारशे ते पाचशे वृक्षांची तोड करण्यात आली आहे. प्रचंड प्रमाणात नुकसान करण्यात आलेले आहे. त्यामध्ये बाभळ, लिंब व इतर जातीच्या झाडांचा समावेश आहे. वनविभागाकडून झाडांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करून संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.\n.... शशिकांत नजान (उद्यान विभाग प्रमुख, महानगरपालीका)\nमहानगरपालिकेने हद्द निश्चित करणे गरजेचे\nपिंपळगाव तलावातील सुमारे ७०० एकर क्षेत्र\nमहानगरपालिकेच्या नावावर आहे. परंतु पालिकेकडून आपल्या क्षेत्राची हद्द निश्चित करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेने सर्व क्षेत्राची तात्काळ मोजणी करून कंपाउंड करणे गरजेचे आहे. त्यामुळे तेथे अतिक्रमण होणार नाही व असे वृक्षतोडीचे प्रकार घडणार नाहीत. त्यासाठी महानगरपालिकेने पिंपळगाव तलावातील आपली हद्द निश्चित करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/26635/", "date_download": "2022-12-09T16:12:46Z", "digest": "sha1:GEKZNKDLRXKPYHVN5JHNXYIP762WSGN6", "length": 8353, "nlines": 107, "source_domain": "mnews.esy.es", "title": "Video: पंतने अपील केली, अंपायर तर सोडाच भारतीय खेळाडूंनी भाव दिला नाही | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra Video: पंतने अपील केली, अंपायर तर सोडाच भारतीय खेळाडूंनी भाव दिला नाही\nVideo: पंतने अपील केली, अंपायर तर सोडाच भारतीय खेळाडूंनी भाव दिला नाही\nब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे सुरू आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ५ बाद २७४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने शतकी खेळी केली. तर भारताकडून पदार्पण करणाऱ्या टी नटराजन याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.\nटीम पेनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडे अनुभवी युवा गोलंदाजांची कमतरता असतान देखील त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीला १७ धावांवर माघारी पाठवले. मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरची तर शार्दुल ठाकूरने मार्कस हॅरिसची विकेट घेतली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने स्टीव्ह स्मिथला माघारी पाठवले. टी नटराजनने पदार्पणातच मॅथ्यू वेड आणि लाबुशेनची विकेट घेत शानदार कामगिरी केली.\nपहिल्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही षटके शिल्लक असताना टी नटराजनच्या एक चेंडू ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो थेट ()च्या हातात गेला. त्यावर पंतने जोरदार अपील केली. भारतीय संघातील अन्य कोणत्याही खेळाडूने अपील केली नाही. चेंडू पेनच्या बॅटला स्पर्श करून आला असे पंतला वाटले. पण गोलंदाज नटराजन आणि स्लिपमध्ये उभे असलेले कर्णधार अजिंक्य रहाणे आणि उपकर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांना कोणालाच तसे वाटले नाही.\nपंतने कर्णधाराला बाद असल्याचे पटवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे बोलणे रहाणेने हसण्यावारी नेले. रोहित शर्मा देखील त्याने केलेल्या अपीलवर हसू लागला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ आयसीसीने देखील त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला.\nPrevious articleऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांना आवरा…चौथ्या सामन्यातही सिराज आणि सुंदरला शिवीगाळ\nNext articleउद्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ; राज्यात २८५ केंद्रांवर तयारी पूर्ण\nchandrakant patil statement, वादानंतर मला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला आणि…; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले – bjp leader chandrakant patil explanation after his...\nGram Panchayat Election, पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचे फोटो एकाच बॅनरवर, कार्यकर्त्यांची एकजूट, बीड जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण – panjkaja munde dhananjay munde photos...\nswift accident news, स्विफ्ट कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात; कॉलेजमधील ३ तरुणी आणि २ तरुणांचा मृत्यू – swift car accident on nashik pune highway...\nदोन चिमुकल्यांना कुशीत घेऊन मातेची विहिरीत उडी; 'ते' दृष्य पाहताच…\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/06/11/stresumes/", "date_download": "2022-12-09T15:08:11Z", "digest": "sha1:M64W76I6FDJSPNJ3BPODX2ZXE2ZGULVJ", "length": 15258, "nlines": 95, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रत्नागिरीत १२ जूनपासून जिल्हांतर्गत एसटी वाहतूक सुरू - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरीत १२ जूनपासून जिल्हांतर्गत एसटी वाहतूक सुरू\nरत्नागिरी : करोनाप्रतिबंधक उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेली आणि नंतर अल्प प्रमाणात सुरू झालेली एसटीची वाहतूक उद्यापासून (१२ जून) रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. रत्नागिरीत टप्प्याटप्प्याने शहर बस वाहतुकीसह जिल्हांतर्गत सेवाही सुरू करण्यात येणार आहे; मात्र प्रत्येक बसमध्ये २२ पेक्षा अधिक प्रवासी घेतले जाणार नाहीत. सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी सांगितले.\nतसेच, प्रवासीसंख्या मर्यादित असली, तरी प्रवासभाडे नेहमीप्रमाणेच घेण्यात येणार असल्याचे एसटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिक किंवा अन्य ज्या ज्या सवलती दिल्या जातात, त्याही नियमाप्रमाणे दिल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात सुरू केलेल्या एसटीचे भाडे दुप्पट, चौपट घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही जिल्हांतर्गत सेवा सुरू होणार आहे.\nरत्नागिरी तालुक्यातील गावखडी (गुरववाडी) येथून आंब्याची सुमारे ४७५ कलमे घेऊन ११ जून रोजी एसटीचा मालवाहतूक ट्रक मलकापूरला रवाना झाला. (फोटो : सिद्धार्थ मराठे)\nअविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन\nसमाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल\nमुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग\nPrevious Post: कोकणातील नुकसानग्रस्त बागायतदारांनी कंदपिके घ्यावीत; कोकण कृषी विद्यापीठाचे आवाहन\nNext Post: रक्तदाता दिनी पोलीस पाटील करणार रक्तदान\nरत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. त्या मंदिरात कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदा या कालावधीत कार्तिकोत्सव होतो. या कार्तिकोत्सवात पट्टा/तलवार फिरवण्याचा पारंपरिक खेळ खेळला जातो.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता उपक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. #beach #Ratnagiri #bhatye\nकोकण मीडियाचे सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या शुभेच्छा ही दिवाळी आणि येणारं नवं वर्ष सर्वांना सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी ठरो\nरत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या सातव्या दीपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये नुकतेच झाले. 'मोडीदर्पण' दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक सुभाष लाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.\n२०२२च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने साप्ताहिक कोकण मीडियाने 'कोकणातील उत्सव' या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतली तरुण कलाकार श्वेता केळकर @ar.shwetakelkar1998 हिच्या चित्राचा प्रथम क्रमांक आला. तिच्या कलेचा आविष्कार असलेलं शिमगोत्सवाचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधून बी. आर्च. अर्थात आर्किटेक्ट झालेल्या श्वेताने अलीकडेच आर्ट अँड क्राफ्टचा छोटा व्यवसाय, तसंच आर्किटेक्चरची प्रॅक्टिस सुरू केली आहे.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (273) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (76) इतिहास (29) उत्सव (20) उद्योग (21) उद्योजक (13) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (16) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (9) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (11) क्रीडा (20) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (65) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (8) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (46) देवगड (1) देवरूख (24) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (9) नवी वाट (1) नागपूर (12) नाटक (9) पनवेल (25) परंपरा (8) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,205) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (5) महिला (6) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (4) मुंबई (41) मुख्यमंत्री (25) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,710) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (43) रायगड (12) लांजा (24) लेख (310) वाचक विचार (2) वाचनालय (9) विद्यार्थी (10) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (85) व्यवसाय (29) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (5) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (309) सफाळे (1) सांस्कृतिक (44) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (20) सावंतवाडी (17) साहित्य (260) सिंधुदुर्ग (889) सिंधुसाहित्यसरिता (42) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (362)\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://suhas.online/tag/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2022-12-09T17:02:53Z", "digest": "sha1:2Z4IH4NKJWG6LBT5J6HOUQIUPVWARRP3", "length": 26711, "nlines": 260, "source_domain": "suhas.online", "title": "सिंहगड – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nआधीच सांगतोय मला मुंबईकर आणि पुणेकर असा काही वाद घालायचा नाही, त्यामुळे उग्गाच असा गैरसमज करून घेऊ नये पोस्टच्या शीर्षकावरून. ते शीर्षक फक्त एकाच कारणामुळे, मुंबईकरांची मेजॉरिटी होती ह्या छोटेखानी भेटीला.\nपेठे काका यानी मागील वर्षी आयोजित पुणे बलॉगर्स मेळाव्याला इच्छा असून पण मला हजर नाही राहता आला याची खंत खूप दिवसापासून होतीच. त्यांना मुंबई बलॉगर मेळाव्यालापण नाही येता आल, काही घरगुती कारणास्तव त्यामुळे आमची ही भेट पण हुकली. याच वर्षी जून दरम्यान अनुजाताई आणि तन्वीताई भारत भेटीस येणार असा कळल होत. तन्वीताई नाशिकला गेली होती घरी, कारण ईशानच्या मुंजीचा कार्यक्रम होता आणि अनुजाताई पुण्यात होती. मग पेठेकाका आणि अनुजाताईने सूत्र हलवली आणि २० जूनला पुण्यात भेटायाच असा ठरल. मला आणि सगळ्यांना तस कळवल गेल. मी लगेच होकार दिला कारण शनिवार आणि रविवार सुट्टीचाच म्हटला मी येतोय काही झाला तरी.\nइथेच माझी गोची झाली का काय विचारताय १९ जून हा माझा वाढदिवस..हॅपी वाला (ही गोची नाही बर:)) पण ह्या वर्षी शनिवारी आल्याने मला मुद्दाम सुट्टी मागायला लागणार नव्हती आणि ऑफीसचे फटके चुकणार होते. त्यामुळे मी खुश होतो. पण हा कार्यक्रम ठरल्यावर मला जाणवला २० जूनला सकाळी निघालो की उशीरच होणार म्हणून आदल्यादिवशी निघाव लागणार आणि बाकी सगळे पण तयार होते. माझी गोची घरून परवानगी काढणे हीच होती, कारण मला त्यानी नाही म्हणून सांगितला नसत पण… असो. मग त्याच आठवड्यात तब्येत ठीक नसल्याने मी दोन दिवस सुट्टीपण टाकली होती. गुरुवार ते रविवार मोठा विकांत होता, त्यामुळे आईला सांगून वाढदिवस साजरा करायाच बेत शुक्रवारीच केला आणि फक्कड जेवण केला आईने पण पुरणपोळी शनिवारीच होणार असा आदेश तिने दिल्यावर माझी थोडी नाराजी झाली 😦 शेवटी, शनिवार दुपारपर्यंत सगळी धावपळ करत गरम गरम पुरण (फक्त पुरण, पोळी नाही) खाउन. आमचा तिकीट काढल बोरीवलीला, मग देवेन आणि मी बसमध्ये बसलो, ट्रॅफिक आणि इतर पिकउपमुळे बसला उशीर झाला होता. आकाचा दीड तास पुतळा झाला होता वाट बघून वाशीला 😉\nबसवाल्याला घाई नव्हतीच हे एव्हाना आम्हा तिघांनाही कळून चुकल होत, त्यामुळे डुलक्या घेत, वैतागात बसमध्ये बसून होतो, बस खूपच उशिरा वाकडला पोचली आणि थोडी चुकामूक होत सगळे वाकडफाट्याला भेटलो. मी आणि देवेनने पहिल्यांदा कर्वेनगरला जायच ठरवल आणि पेठेकाका, ताईची भेट घेऊन मागे फिरायाच ठरवला सचिनच्या घरी जेवायला आणि आम्हाला नेण्याची-आणण्याची जबाबदारी सागरवर पडली. आम्ही तिघेही शहरात टिबल सीट बाइकवर फिरत होतो (स्वदेस सारखा डिक्टो..), कर्वेनगर खूपच लांब होत. आम्ही रस्ता शोधत शोधत फिरत होतो. शेवटी आम्हाला नक्की पत्ता मिळाला आणि आम्ही शेवटच्या सिग्नलला आलो आणि तिथेच आम्हा तिघांच्या कर्माने पोलिसांनी अडवल, बाइकची चाबी काढून घेऊन दंड भरायला सांगितला १२०० रुपये (यात लाइसेन्स, नंबरप्लेट आणि टिबल सीट हे सगळा बंडल्ड पॅकेज होता) चुक तर होतीच पण काय कराव, मग विनवणी करून (मांडवली करून) २५० रुपये देऊन निघालो. बघतो तर ज्या हॉटेलमध्ये जायच होत ते उजवीकडे होत आणि आम्ही सरळ गेलो आणि पकडले गेलो…:( असो. अनुजाताई, पेठेकाका आणि गौरी तिथे वाट बघतच होते. मस्त पावभाजी खाउन रविवारचा प्लान ठरवला आणि शनिवारवाड्याला भेटायाच असा ठरल. पेठेकाका जाम उत्साही होते, सगळी नोंद त्यानी तिथल्या टिशू पेपरवर लिहून सगळयांचे अड्डे (पुण्यातले) टिपून घेतले.\nमग आमच्या हट्टामुळे आम्ही परत पिंपळे गुरव ह्या सचिनच्या घरी जायचा निर्णय घेतला. आधीच पोलिसांच्या कारवाईला सामोरे गेलो असल्याने प्रत्येक चौकात, प्रत्येक सिग्नलला आमची नजर फक्त पोलिसाना शोधत होती. नेमक त्याच दिवशी पोलिसांच पेट्रोलिंग पण सुरू होत रस्त्यावर. आम्ही बापडे प्रत्येक सिग्नलला उतरून सिग्नल एकानेच गाडीवरुन आणि दोघांनी पायी असे पार केले. अशी दहशत होती पोलिसांची की, रंगवलेली झाडेपण पोलीस समजू लागलो. सागरने, खूप धावपळ केली त्या रात्री, रस्ते शोधले, पूर्ण पुणे फिरवल. शेवटी कसेबसे पोचलो सचिनकडे रात्री २ ला. खूप भूक लागली होती पण रात्री १० लाच पुण्यातील सगळी दुकान, हॉटेल्स बंद झाली होती (ह्या वेळी मला माझे मुंबईतले अड्डे आठवू लागले. मुंबईत तुम्हाला कधीही हव तेव्हा सगळा खायला मिळत…जियो मुंबई) त्यामुळे भुकेमुळे आणि जागरणाच्या सवयीमुळे मला जास्त झोप लागलीच नाही. मस्त टेरेसवर जाउन मी फेर्‍या घालत होतो. सकाळी सगळे आवरून आधी नाश्ता करायची ही मागणी आका आणि मी उचलून धरली आणि तोवर पोटाला आधार म्हणून बिस्किट खाल्ले. पिंपळे गुरव येथून एसटी पकडून शनिवारवाड्याला पोचलो आणि उतरल्या बरोबर समोरच्या हाटेलात हल्लाबोल केला. पोहे, उपिठ, इडली आणि चहा घेतला. मग पेठेकाका ज्या स्टॉपला उभे होते तिथे पोचलो. सगळे जमे पर्यंत थोडा उशीरच झाला होता त्यामुळे आम्ही पुढची बस येईपर्यंत शनिवारवाडा बघितला. तिथे अपेक्षेप्रमाणे खूप बाजीराव आणि मस्तानी देखील होते. आम्ही दहा मिनिटात बाहेर आलो आणि शेंह्गडला जाणारी बस पकडली (शेंह्गड = सिंहगड. स्थानिक लोकांचा उच्चार) बस मधल्या धक्के देत रंगलेल्या गप्पा मस्त रंगल्या होत्या..बस मधून उतरून तन्वीताईची वाट बघत आम्ही एका फार्म हाउस वर थांबलो. तन्वीताई आली पूर्ण कुटुंबासकट मग तिथे आवरा फेम अभिजीत वैद्यपण आला.. मग आकाच्या सांगण्यानुसार थोड्यावेळाने फार्महाउसचा बेत रद्द करून सगळे गडाच्या दिशेने निघालो.\nआम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या जीपने वर जायच ठरवला. एका जीपमध्ये कमीतकमी १६ लोक गडावर आणावे असा हुकुम साक्षात श्रींनी दिल्यागत सगळी दादागिरी तिथे चालली होती, पण पर्याय नव्हता आणि आम्हाला मुंबईला परत फिरायाच होत लवकर म्हणून तो पर्याय सोडू शकत नव्हतो. मी आजवर सिंहगड कधीच बघितला नव्हता आणि बघायची तशी इच्छापण झाली नाही कारण तो गड एक प्रेक्षणीय स्थळ बनल आहे पुण्यातल. आज बघायची वेळ चालून आली पण किल्ला बघणारा, अनुभवणारा मी निराश झालो होतो. गडावर जायच्या रस्त्याला मरणाच ट्रॅफिक, कोणी कुठेही रस्त्यात गाडी पार्क करतोय, फोटो काढतोय, चाळे करतोय हे बघून अस्वस्थ झालो. हजारो लोक (दुकली-दुकलीच्या जोड्या जास्त..), निरनिराळे स्टॉल्स, भरपूर गाड्या, बीयरच्या बाटल्या बघून खूप उदास झालो. सरकारी सिमेंटची पायवाट खूप टोचात होती पायाला, त्यामुळे मी गडावर नाही तर बागेत किवा पिकनिक स्पॉटला फिरतोय असा राहून राहून वाटत होत 😦 हे एवढा सोडला तर बाकी कंपनी मस्तच होती. सगळे मस्त आनंदी, फोटो काढून ह्या आठवणी कॅमरामध्ये क्लिकसरशी बंद करून घेत होते.\nगडावर मस्त भजी, ताक, केक, उकडलेल्या शेंगा, कैरी आणि वाफळलेला चहा घेत आम्ही परतीचा मार्ग धरला. सिंहगड हळू हळू धूक्यात हरवत जात होता जसजसे आम्ही खाली उतरायला लागलो. चालत, मस्त ओरडत, गाणी म्हणत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो. आम्हाला मुंबईकडे निघायच होत (देवेन किती लांब राहतो ना रे विभि :..)\nमग अनुजाताई, तन्वीताई, पेठेकाका, अमित, ईशान, गौरी ह्यांचा निरोप घेत आम्ही मुंबईच्या वाटेला प्रवास सुरू केला..सगळ्यांमधील अंतर रस्ते, शहरे यानी दूर होत होता पण मनाने सगळे खुपच जवळ आले होते. सचिन आणि सागरला खूप धावपळ करावी लागली आमच्यामुळे पण त्यानी हसत हसत सगळी मदत केली थॅंक्स दोस्तांनो. तन्वीताई तर सारख्या प्रवासाच्या दगदगीतून वेळ काढून आम्हाला भेटायला आली आणि आम्हाला तिची भेट सहजच खूपच सुखावून गेली. अनुजाताई आणि पेठेकाका तुमच्या उत्साहाला तोड नाही आणि आका तुझ्या फोटोग्राफीच्या कौशल्याला सलाम खूप छान फोटो काढले आहेस 🙂\nचला, त्याच गोड आठवणी आठवत ही पोस्ट इथेच संपवतो.\nफोटोस मी > इथे < अपलोड केले आहेत\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमराठी जनतेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला (\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nव्यक्तिचित्रणाचा अत्युत्तम अनुभव : विक्रम-वेधा\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://web.arrownews24.com/Sagittarius-Horoscope-Today-September-10-2022/", "date_download": "2022-12-09T17:15:04Z", "digest": "sha1:D7LS3UAU7J7ZJJNAHIP32GJXJJVRCLOL", "length": 2094, "nlines": 11, "source_domain": "web.arrownews24.com", "title": "धनु राशीभविष्य आज,सप्टेंबर 10, 2022", "raw_content": "धनु राशीभविष्य आज,सप्टेंबर 10, 2022\nभविष्यवाणी- नात्यांप्रती सकारात्मकता राहील. व्यावसायिक बाबींसाठी जबाबदार राहील. तयारी आणि समजूतदारपणाने\nपुढे जा. खर्चावर नियंत्रण ठेवा. लांब पल्ल्याचा प्रवास संभवतो. आरोग्याबाबत जागरूक राहाल. बढती मिळू शकते.\nकाम करण्यातील सुलभता वाढेल. अनोळखी व्यक्तींशी सावध राहा. व्यवहारात संयम ठेवा. सहकार्याची भावना ठेवा.\nसन्मानाने काम करा. महत्त्वाच्या बाबतीत सतर्कता वाढेल. बजेटला महत्त्व द्या . दानधर्मात रस राहील.\nआर्थिक लाभ- करिअर आणि बिझनेसमधील परिस्थिती सामान्य राहील. लक्ष्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. सहजतेने काम करा.\nलव्ह लाइफ- प्रियजनांकडे दुर्लक्ष करणं टाळा. भावनिक बाबतीत संयम ठेवा. आपले संवाद कौशल्य सुधारेल.\nहेल्थ- मोहात पडू नका. जीवनशैली सुधारेल. आत्मविश्वास ठेवा. व्यवस्थेवर भर दिला जाईल.\nशुभ अंक : 3 आणि 9\nशुभ रंग : गडद अंजिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.khaasre.com/archives/726", "date_download": "2022-12-09T16:59:46Z", "digest": "sha1:IDOZIZWKZMXR47XCTZ7WNEHM37VIKAVE", "length": 9382, "nlines": 99, "source_domain": "www.khaasre.com", "title": "गोरखपूर येथील बाल मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नाही कम्पनीचा दावा...", "raw_content": "\nगोरखपूर येथील बाल मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नाही कम्पनीचा दावा…\nऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दगावलेल्या संख्या ६३ वर पोहोचली आहे. यात ३०हून अधिक मुलांचा समावेश आहे. आज, शनिवारी सकाळी एका अकरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मेंदूज्वर झाल्याने मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याला ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.\nगोरखपूरमधील रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूंमुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्यातच मृत्यू झालेल्या मुलांपैकी ३४ नवजात बालकांना नामकरणाआधीच मृत्यूला सामोरे जावे लागल्याचे धक्कादाय वास्तव समोर आले आहे. त्यामुळे मुलांच्या जन्माचा आनंद साजरा करण्याआधीच त्यांच्या मृत्यूचे शोक करण्याची वेळ त्यांच्या आईवडलांवर आली आहे.\nसरकारतर्फे सुरवातीला या घटनेचा नकार दिल्या नंतर मृताच आकडा ३० वर पोहचला त्या नंतर,\nगोरखपूरचे जिल्हाधिकारी राजीव रौतेला यांनी या दुर्घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, बीआरडी हॉस्पिटलमधील ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडल्याने ऑक्सिजन अभावी मुलांचा मृत्यू झाला आहे.\nहॉस्पिटलने ६९ लाख रुपये न भरले गेल्याने ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या एका कंपनीने हॉस्पिटलचा पुरवठा बंद केला होता. या कंपनीने गुरुवारी सायंकाळीच पुरवठा बंद केला होता. बीआरडी हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांपूर्वीच लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट बसवण्यात आला होता. याद्वारे एन्सेफलायटिस वॉर्डसह शेकडो रुग्णांना ऑक्सिजन दिला जात होता.\nपरंतु ऑक्सिजन पुरवठा करणारी कंपनी पुष्पा गैस एजन्सीने या गोष्टीचा साफ इंकार केला आहे. कंपनीच्या एच आर मिनू वालिया “मुलांचा मृत्यू हा ऑक्सिजन अभावी झाला नाही, आम्हाला याचे गंभीर परिणाम समजतात कोणीही असा पुरवठा अचानक बंद करणार नाही ”\nप्रशासनास थकीत रक्कमे बद्दल अनेक वेळा संपर्क करून हि त्यांच्या कडून कुठलीही प्रतिक्रिया आम्हाला मिळाली नाही. असे मिनू वालिया कडून सांगण्यात आले.\nमीनु वालीयाच्या या व्यक्तावयामुळे प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित राहत आहे. योगी सरकारचा कारभारावर अनेक लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. कंपनी सोबत झालेल्या करारामध्ये नमूद केलेले आहे कि दहा लाखाच्या वर थकीत रक्कम कधीही राहणार नाही मग ती ६९ लाख रुपयावर कशी पोहचली \nगोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज -हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांत ३0 नव्हे, तर पाच दिवसांत ६३ जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.\nमिनू वालीयाची मुलाखत आपण बघू शकता…\nमहाराष्ट्राचे शिल्पकार : जननायक तंट्या भिल्ल उर्फ रॉबिन हूड ऑफ इंडिया …\nपुरुषांची लैगिंक क्षमता कमी होणे, नपुंसकत्व,संभोग करताना लिंग ताठ न होणे हे पुनः सुरळीत करण्यासाठी 12 नैसर्गिक घरगुती उपाय\nपुरुषांची लैगिंक क्षमता कमी होणे, नपुंसकत्व,संभोग करताना लिंग ताठ न होणे हे पुनः सुरळीत करण्यासाठी 12 नैसर्गिक घरगुती उपाय\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/konkan-news/39405/", "date_download": "2022-12-09T16:47:41Z", "digest": "sha1:LZ7HJMBPHIVTPR2OCH72WV4URM6YUKOD", "length": 9596, "nlines": 107, "source_domain": "mnews.esy.es", "title": "ब्रॉडबँड घ्या 600 रुपये वाचवा; BSNL ची खास याेजना | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News ब्रॉडबँड घ्या 600 रुपये वाचवा; BSNL ची खास याेजना\nब्रॉडबँड घ्या 600 रुपये वाचवा; BSNL ची खास याेजना\nसातारा : भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) नुकतीच भारत फायबर ग्राहकांसाठी नवीन याेजना बाजारात आणली आहे. भारत फायबर (Bharat Fibre) ही बीएसएनएलची फायबर ब्रॉडबँड सेवा आहे. बीएसएनएलने (BSNL) भारत फायबर अंतर्गत त्यांच्या ब्रॉडबँड योजनांवर 600 रुपयांपर्यंत बचत (save money) हाेऊ शकते अशी याेजना आणली आहे. ही याेजना प्रायाेगित तत्वावर असल्याचे बीएसएनएलने स्पष्ट केले आहे. ही याेजना 90 दिवसांपर्यंत लागू असेल. ही याेजना विद्यमान बीएसएनएल लँडलाईन ग्राहकांसाठी असून ज्यांनी ब्रॉडबँड सुविधा घेतलेली नाही. (bsnl-landline-customers-save-upto-rupees-six-hundred-broadband-plans-now)\nबीएसएनएलचा विद्यमान लँडलाईन ग्राहक ज्यांच्याकडे ब्रॉडबँड कनेक्शन नाही. जे बीएसएनएलच्या भारत फायबरच्या याेजनतेून खरेदी करणार असतील त्यांची योजनेच्या माध्यमातून 600 रुपयांपर्यंत बचत हाेऊ शकते. ही सवलत ज्या भागात कंपनी ब्रॉडबँड सेवा पुरवते अशा सर्व भागात परिमंडळांतील ग्राहकांसाठी लागू आहे. प्रायाेगिक तत्वावरील याेजनेचा लाभ घेणा-या ग्राहकाला पहिल्या सहा महिन्यांकरिता भारत फायबर ब्रॉडबँड योजनेवर 100 रुपयांचा सवलत मिळेल असे नमूद करण्यात आले आहे.\nAlso Read: कोयनेच्या पावसात शेखर सिंह ओले चिंब; २५ पर्यटकांवर कारवाई\nग्राहकाला कंपनीकडून पहिल्या सहा महिन्यासाठी एकूण रकमेवर 100 रुपयांची सवलत मिळेल. ही याेजना तीन महिन्यांसाठी (90 दिवस) आहे. याची मुदत 12 सप्टेंबर 2021 रोजी संपेल असेही स्पष्ट करण्यात आले. या कालावधीपर्यंत, बीएसएनएलचे विद्यमान लँडलाईन वापरकर्ते कंपनीकडून फायबर-टू-होम (एफटीटीएच) योजना खरेदी करू शकतात.\nAlso Read: 169 रुपयांत देशभर Unlimited बाेला, राेज मिळवा दाेन जीबी डाटा\nभारत फायबर सेवा आणि त्याचा लाभ\nबीएसएनएलची भारत फायबर योजना आपण आज खरेदी करू शकता. आपण भारत फायबर योजना खरेदी करण्याचा विचार करत असल्यास आपण निवडू शकता असे बरेच पर्याय आहेत. एंट्री-लेव्हल प्लॅन दरमहा 499 रुपयांचा आहे. त्यास 30 एमबीपीएसची गती आहे. याबराेबरच आणखी काही योजना आहेत ज्यांची किंमत 599 रुपये , 799 रुपये, 999 रुपये, एक हजार 277 रुपये, आणि एक हजार 499 रुपये आहे. जे अनुक्रमे 60 एमबीपीएस, 100 एमबीपीएस, 200 एमबीपीएस, 200 एमबीपीएस, आणि 300 एमबीपीएस गती देतात. त्याव्यतरिक्त 999 आणि 1,499 रुपयांच्या योजना वापरकर्त्यांसाठी डिस्ने + हॉटस्टार प्रीमियमची विनामूल्य सदस्यता देखील देत आहेत. यामध्ये चार टीबी डेटासह येणा-या 1,499 रुपयांच्या योजना वगळता सर्व योजना 3.3TB FUP डेटासह येतात असे बीएसएनएलने स्पष्ट केले आहे.\nसातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा\nPrevious articleपिकनिक प्लॅन करत असाल तर आधी वाचा बातमी, 'या' जिल्ह्यात पर्यटन पूर्णपणे बंद\nNext articleलोकलसाठी अजून किती दिवस प्रतीक्षा आता मंत्र्यांनीच केलं स्पष्ट\nरत्नागिरी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सक्तमजुरीची शिक्षा\nभट्टी मालकाने सहा वर्ष चिमुरडीला डांबून ठेवले, कुटुंबीयांच्या प्रयत्नांनंतर….\nCroma Cyber Monday 2022 sale, Croma Sale: ४२० रुपयात नेकबँड, १५ हजारात टॅबलेट, क्रोमा स्टोरवर...\nस्वत:ची मुलगी असूनही दत्तक घेतली मुलगीच\nवोडाफोन आयडिया: वर्षाला एकदाच करा रिचार्ज ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या ‘या’ प्लान्समध्ये मिळेल ९०० जीबीपर्यंत...\nmuslim reservation: आता मुस्लिम आरक्षणाची लढाई; वंचित बहुजन आघाडीचा ५ जुलैला विधानभवनवर मोर्चा\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://bolkyaresha.in/austrelian-cricketer-bowler-shane-warne-no-more-latest-sad-news/", "date_download": "2022-12-09T16:53:14Z", "digest": "sha1:2U2D3KVLQE33POAVLDL7JTITRGWYYAID", "length": 13603, "nlines": 71, "source_domain": "bolkyaresha.in", "title": "सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणणारया ऑस्ट्रेलियन फिरकीचा जादूगार शेन वॉर्नने घेतला अखेरचा श्वास - Bolkya Resha", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\nयोगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारण्याऱ्या कलाकाराचे आई आणि वडील देखील आहेत कलाकार\nया कारणामुळे गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांना मित्राने दिलेली अंगठी त्यांनी बोटातुन कधीच काढली नाही\n“रडू नकोस वाघ आहेस तू” वीणाच्या सपोर्ट नंतर रोडीज फेम रणविजयने लिहली शिव ठाकरेसाठी खास पोस्ट\nअतुल चं सत्य समोर येताच जुळ्या बहिणी मागतायेत दाद पूर्वीच लग्न झालं असल्याचं नुकतंच झालं उघड\n“योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेतील अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध घराण्यातील सून तर पती करतो हे काम\nHome / जरा हटके / सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणणारया ऑस्ट्रेलियन फिरकीचा जादूगार शेन वॉर्नने घेतला अखेरचा श्वास\nसचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणणारया ऑस्ट्रेलियन फिरकीचा जादूगार शेन वॉर्नने घेतला अखेरचा श्वास\nजगाच्या क्रिकेटविश्वाला धक्का देणारी दुखद घटना आज घडली. क्रिकेट वर्तृळात महान फिरकी गोलंदाज अशी ख्याती मिळवणारा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेर्न वॉर्न याचे वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या शेन थायलंडमधील व्हिलामध्ये तो बेशुध्दावस्थेत आढळून आला. उपचारापूर्वीच शेन वॉर्नने अखरेच्या श्वास घेतला. शेन वॉर्नच्या व्यवस्थापन टीमने ही अधिकृत माहिती देताच जगभरातील क्रिकेटविश्वातील शेनवार्नप्रेमीसमोर त्याच्या क्रिकेटमैदानावरील गोलंदाजीचा प्रवास तरळला. शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2007 मध्ये त्याने सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.\nकसोटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून निवृत्त झाल्यानंतर, वॉर्नला क्रिकेट खेळणाऱ्या महान गोलंदाजांपैकी एक म्हणून आजही ओळखले जाते. क्रिकेटच्या मैदानात जरी ऑस्ट्रेलियन गोलंदाजच्या रूपात शेन वॉर्न भारतीय क्रिकेट संघासमोर कटटर प्रतिस्पर्धी म्हणून उभा ठाकत असला तरी स्पर्धक खेळाडूंच्या खेळाचे कौतुक करण्यातील खिलाडूवृत्ती शेनमध्ये ठासून भरल्याचा अनुभव जगभरातील अनेक देशांच्या संघातील खेळाडूनी घेतली आहे. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला तर शेन वॉर्न क्रिकेटचा देव म्हणायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने वाढदिवशी शतक ठोकले ते शेन वॉर्नच्या गोलंदाजीची धुलाई करतच. सचिनच्या स्कोरबोर्डवर 100 आकडा झळकताच शेनवॉर्नने सचिनचा ऑटोग्राफ घेतला होता. तर शारजाहमधील तिरंगी मालिकेत भारत जिंकला तेव्हा आपला शर्ट काढून शेन वॉर्नने त्या शर्टवर सचिनल सही करायला भाग पाडले होते. अशा अनेक घटना व प्रसंगांमुळे शेन वॉर्न आणि भारतीय क्रिकेटची एक वेगळी नाळ जुळली आहे. क्रिकेट इतिहासात महान गोलंदाज ही ओळख मिळवणारया शेन वॉर्न याच्या नसानसात क्रिकेट होते. 1992 ला शेन याने त्याची पहिली कसोटी मॅच खेळली. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर वेगवान फिरकी गोलंदाज म्हणून त्याने नाव कमावले. एक हजारांहून अधिक सामन्यांमध्ये शेन याने 708 बळी घेण्याचा यशस्वी आलेख रचला आहे. गोलंदाजबरोबरच शेन संघातील पाचनंतरच्या क्रमांकावर खेळणारा फलंदाजही होता.\nक्रिकेट कारकीर्दीत शेन वॉर्नने तीन हजारहून अधिक धावा काढण्यात बाजी मारली मात्र त्याला कधीच शतक करता आलं नाही. एकीकडे क्रिकेट मैदानावर आपल्या गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांना हैराण करणारया शेन वॉर्नला काही वादग्रस्त घटनांमुळे त्रासही झाला. उत्तेजन पदार्थ घेण्याच्या तपासणीत तो दोषी ठरला तर सटटेबाजी प्रकरणातही पैसे घेतल्याच्या आरोपामुळे त्याच्यावर बदनामीचा डाग लागला. 2007 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूध्द इंग्लंड च्या सामन्यानंतर त्याने निवृत्ती घेतली. 2008 मध्ये आयपीएल च्या राजस्थान रॉयल्स या टीमच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेतही शेन वॉर्न दिसला. 1993 पासून ते 2005 पर्यंत शेनवॉर्नने 194 सामने खेळून 293 बळी घेण्यात बाजी मारली. 1999 च्या क्रिकेट विश्वकपच्या विजेतेपदावर नाव कोरण्यात शेन वॉर्नचा महत्त्वाचा वाटा होता. शेन वॉर्नच्य निधनाने 30 वर्षाच्या क्रिकेट मैदानावरील तारा निखळला.\nPrevious आई कुठे काय करते मालिकेतील अनघा आहे या खास व्यक्तीच्या प्रेमात पहा हा नक्की आहे तरी कोण\nNext अमिताभ बच्चन यांनी ज्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली तो खरा हिरो कोण माहितीये का\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nतुम्हाला हे माहित आहे “तू चाल पुढं” मालिकेतील या जेष्ठ अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री\n“माझा होशील ना” मालिकेतील हि अभिनेत्री अभिनयापासून दूर जात आता करतेय हे काम\nएमसी स्टॅन ने घेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय सलमान चांगलाच भडकला\nबिगबॉसच्या घरात शिवचं कौतुक करत इतरांना घाम फोडणारे हे गोल्डन बॉय नक्की आहेत तरी कोण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/pm-rajiv-gandhi-assassination-accused-direct-release/", "date_download": "2022-12-09T16:24:21Z", "digest": "sha1:3KN2MIHEQYGNZ42OMWSCO27LECXU6X3J", "length": 7679, "nlines": 75, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "राजीव गांधींची हत्या करणाऱ्या ६ आरोपींची मुक्तता; सुप्रीम कोर्टाचे आदेश - India Darpan Live", "raw_content": "\nराजीव गांधींची हत्या करणाऱ्या ६ आरोपींची मुक्तता; सुप्रीम कोर्टाचे आदेश\nनवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा आरोपींची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, तुरुंगातील दोषींच्या चांगल्या वागणुकीमुळे सुटकेचे आदेश दिले जात आहेत. याआधी मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने फाशीच्या शिक्षेतील दोषी पेरारिवलनची सुटका करण्याचे आदेशही दिले होते.\nशुक्रवारी मोठा निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील सहाही दोषींची सुटका करण्याचे आदेश दिले. या दोषींमध्ये राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांचाही समावेश आहे.\nराजीव गांधी हत्येतील सहाही दोषींवर निर्णय सुनावताना सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की तुरुंगात शिक्षा झालेले एस नलिनी, जयकुमार, आरपी रविचंद्रन, रॉबर्ट पियास, सुतेंद्रराजा आणि श्रीहरन यांना चांगल्या वर्तनासाठी तुरुंगातून सोडण्यात आले आहे. तुरुंगातील त्यांचे वर्तन चांगले असल्याचे आढळून आले आणि या सर्वांनी तुरुंगात असताना विविध पदव्या प्राप्त केल्या होत्या.\nन्यायालयाने सांगितले की तामिळनाडू मंत्रिमंडळाने ९ सप्टेंबर २०१८ रोजी दोषींना सोडण्याची शिफारस केली आहे. विशेष म्हणजे २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूमध्ये एका निवडणूक रॅलीदरम्यान तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आत्मघातकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात माजी पंतप्रधानांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याच्या तपासात सात जण दोषी आढळले. ज्यामध्ये एका दोषी पेरारिवलनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु मे महिन्यात त्यालाही सर्वोच्च न्यायालयाने सोडण्याचे आदेश दिले होते.\nपदभार घेताच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घेतला हा मोठा निर्णय\n आता मिळणार ही सुविधा\n आता मिळणार ही सुविधा\nया व्यक्तींनी आज आकस्मिक मोठा व्यवहार टाळावा; जाणून घ्या, शनिवार, १० डिसेंबर २०२२चे राशिभविष्य\nआज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १० डिसेंबर २०२२\nइंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात\nकोट्यवधींनी निधी खर्च होऊनही अशा पद्धतीने होतेय आदिवासींचे सामाजिक शोषण\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://indiadarpanlive.com/pune-cng-supply-petrol-pump-dealer-association-2/", "date_download": "2022-12-09T15:44:22Z", "digest": "sha1:AEDLXEMVLNRKRLADOOCMNIOTUCYCVB2K", "length": 8019, "nlines": 74, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "पुणे जिल्ह्यातील CNG पंप आजपासून बंद; वाहनधारकांची प्रचंड गैरसोय - India Darpan Live", "raw_content": "\nपुणे जिल्ह्यातील CNG पंप आजपासून बंद; वाहनधारकांची प्रचंड गैरसोय\nपुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही पुणेकर असाल आणि तुमच्याकडे सीएनजी वाहन असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने आजपासून (१ नोव्हेंबर) संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद झाले आहेत. या संपाचा फटका पुणेकरांच्या थेट दैनंदिन जीवनावर होण्याची शक्यता आहे.\nपुण्यात टोरंट सीएनजी संपाच्या मुद्द्यावर बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेश देशमुख, एचपीसी, आयओसी, बीपीसीएल आणि टोरेंट गॅसचे कार्यकारी संचालक तसंच पीडीए आणि जिल्हा पुरवठा अधिकाराही देखील हजर होते. या बैठकीत टोरंट सीएनजी पंप चालकांनी आपली मागणी लावून ठरली. विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जोपर्यंत जमा होत नाही, तोपर्यंत सीएनजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nयेत्या २० ऑक्टोबरपासूनच हा संप सुरु होणार होता. पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा संप ११ दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे. १ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला होता. आता आजपासून संप सुरू झाला आहे. संपामुळे पुणेकरांचे हाल होण्याची दाट भीती आहे. सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीचे काय होणार, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या संपावर तोडगा काढण्याचीही गरज व्यक्त केली जात आहे.\n१ ऑक्टोबर रोजी टोरंट सीएनजी पंप चालकांनी एक दिवसांचा लाक्षणिक बंद पुकारला होता. डीलर कमिशनमध्ये वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. या संपात ६० सीएनजी पंप चालक सहभागी झाले होते. या संपावेळी टोरंट सीएनजी पंप सोडले, तर इतर पेट्रोल पंप आणि एमएनजीएलकडून पुरवठा केला जाणारे सीएनजी पंप सुरु होते. त्यामुळे या बंदचा तितकाचा फटका पुणेकरांना जाणवला नव्हता.\nपुण्यात झहीर खानचे रेस्टॉरंट असलेल्या बिल्डींगला आग (व्हिडिओ)\nमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीमध्ये काय झालं\nमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीमध्ये काय झालं\nनवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच\nनाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार\nनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक राज्य सरकारच्या हालचाली सुरू\n‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का \nजानोरीत २० लाखांचा अवैध पानमसाला साठा जप्त; सरपंच, उपसरपंचाने असा केला अवैध विक्रीचा पर्दाफाश\nसमृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/money/start-this-business-in-just-5-thousand-rupees-and-make-money-easy-business-idea-mham-gh-616319.html", "date_download": "2022-12-09T16:43:33Z", "digest": "sha1:NT4EWQXWXNK5NDN5G2G2JV6TM45S6ZEY", "length": 10717, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Business Idea: अवघ्या 5 हजारांत सुरू करता येऊ शकतो ‘हा’ व्यवसाय; एक महिन्यानंतर होईल मोठा फायदा – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nBusiness Idea: अवघ्या 5 हजारांत सुरू करता येऊ शकतो ‘हा’ व्यवसाय; एक महिन्यानंतर होईल मोठा फायदा\nBusiness Idea: अवघ्या 5 हजारांत सुरू करता येऊ शकतो ‘हा’ व्यवसाय; एक महिन्यानंतर होईल मोठा फायदा\nआम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल (How to start business in low cost) सांगत आहोत.\nआम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल (How to start business in low cost) सांगत आहोत.\n12 वी पास तरुणाची कमाल, भाजीपाला विकून झाला करोडपती, दिवसाला विकतो 90 हजारांचा..\nBusiness Idea : ख्रिसमसआधी सुरू करा हा व्यवसाय, मिळवा बक्कळ पैसे\nएका गायीपासून सुरू केला दूध व्यवसाय, आज 150 गायी अन् वर्षाला दीड कोटींचा नफा\nथिएटर की OTT, सर्वात जास्त पैसे निर्मात्याला कुठून मिळतात\nकोरोनाचा (Corona) काळ अनेकांसाठी कठीण गेला. लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांचे व्यवसाय (business) बुडाले. या काळात नवीन काही तरी करण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. कमी भांडवलात व्यवसाय करण्याकडे बऱ्याच जणांचा कल आहे. अशा कठीण काळात नवीन व्यवसाय (How to start business) सुरू करून तुमचा संसाराचा गाडा सुरू राहू शकतो. तुम्ही असा व्यवसाय शोधत असाल, जिथं कमी खर्च असेल आणि तुम्ही घरी बसून चांगले पैसे कमवू शकता. आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल (How to start business in low cost) सांगत आहोत. घरातल्या महिलाही (Housewives) हा व्यवसाय चालवू शकतात. त्यांच्याकडे मोकळा वेळ असेल तर वेळेचा योग्य वापर केला जाईल आणि भरपूर पैसेदेखील मिळतील. कमी खर्चाचा आणि जास्त मेहनत नसलेला हा व्यवसाय आहे गिफ्ट बास्केट (gift baskets) बनवण्याचा.\nसध्या बहुतेकांना आपल्या जवळच्यांना भेटवस्तू म्हणून गिफ्ट बास्केट देणं आवडतं. गिफ्ट बास्केट (gift baskets) खरेदी करण्यासाठी ते जास्त घासाघीसही करत नाहीत. तुम्हाला सजावटीचं काम करायला आवडत असेल, तर तुम्ही या व्यवसायाद्वारे चांगले पैसे कमावू शकता. गिफ्ट बास्केट व्यवसायात अनेक प्रकारच्या भेटवस्तू देण्यासाठी एक बास्केट (टोपली) बनवलं जातं. या बास्केटमध्ये भेटवस्तू चांगल्या प्रकारे पॅक करून दिल्या जातात. हे बास्केट तुम्ही घरी बनवू शकता. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या किंमतीच्या बास्केट तयार करू शकता. आजच्या काळात अनेक कंपन्यांनी गिफ्ट बास्केट बनवण्यास सुरुवात केली आहे.\n आर्थिक सुधारणांचा वेग कोरोनापूर्व काळाएवढा\nकाळानुसार गिफ्ट पॅकिंगच्या क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. बाजारात गिफ्ट बास्केटची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. वाढदिवस, वर्धापनदिन आणि इतर शुभ प्रसंगी गिफ्ट बास्केटची मागणी मुख्यतः शहरी भागात वाढत आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला गिफ्ट बास्केट किंवा बॉक्स रिबनची आवश्यकता भासेल. रॅपिंग पेपर, हस्तकलेचं साहित्य, सजावटीचं साहित्य, दागिन्यांचे तुकडे, पॅकेजिंग साहित्य, स्टिकर्स, फॅब्रिकचे तुकडे, पातळ वायर, वायर कटर, मार्कर पेन, पेपर श्रेडर, कार्टन स्टेपलर, गोंद आणि कलरिंग टेप आदी सामानही लागेल. गिफ्ट बास्केटच्या व्यवसायात तुम्हाला खूप कमी गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही ते 5 हजार ते 8 हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून हा व्यवसाय सुरू करू शकता.\nगिफ्ट बास्केटच्या व्यवसायाचं मार्केटिंगही सोपं आहे. मार्केटिंगसाठी एक सँपल गिफ्ट तयार करा. ते आपल्या जवळच्या बाजारातल्या मोठ्या दुकानदारांना सँपल म्हणून दाखवा. तुम्ही सँपल गिफ्ट वेबसाइटवरही अपलोड करू शकता आणि गिफ्ट बास्केट ऑनलाइन विकू शकता. तुम्ही तुमच्या गिफ्ट बास्केटची किंमत थोडी कमी ठेवली तर ती सहजपणे विकली जातील.\nसध्याच्या कोरोना काळात तुमचीही नोकरी गेली असेल, तर तुम्ही ह्या व्यवसायाचा विचार करू शकता. कमीत कमी भांडवलातला हा व्यवसाय तुमचं कुटुंब चालवू शकेल\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathibuzz.com/mumbai-university", "date_download": "2022-12-09T15:33:01Z", "digest": "sha1:OQXJJ2AOLPGK2EQNJLRGMFOGAHHRQUFU", "length": 27327, "nlines": 257, "source_domain": "www.marathibuzz.com", "title": "मुंबई विद्यापीठाची माहिती - मराठी बझ", "raw_content": "\nकिल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख\nबारभाई व त्यांचे कारस्थान\nबाळाजी महादेव भानू - मराठी राज्याचे फडणीस\nमावळ्यांच्या साथीने स्वराज्याची सेवा करणारे कोकणे...\nकात्रजचा घाट दाखवणे - शिवरायांच्या अपूर्व पराक्रमाने...\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nरायगड किल्ल्यावरील बाजारपेठ व नागशिल्प\nइर्शाळगड - एक इरसाल दुर्ग\nरायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा\nकिल्ले कुर्डुगड उर्फ विश्रामगड\nयमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान\nगंगोत्री - गंगा नदीचे उगमस्थान\nकोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत\nभूतनाथ लेणी - धामणखोल\nअंबा अंबिका लेणी समूह\nनाशिक - महाराष्ट्राची धार्मिक राजधानी\nवाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड\nनिजामपूर - एक ऐतिहासिक गावं\nकबड्डी - एक प्रसिद्ध सांघिक खेळ\nदत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस\nश्री ज्ञानेश्वर रचित पसायदान\nश्री रामदास स्वामी लिखित मनोबोधाष्टक\nइतिहास भवानी तलवारीचा पुस्तक सर्वत्र प्रकाशित\nभवानी तलवारीचा इतिहास लवकरच पुस्तकरूपात\nपराक्रमी मराठे - मराठी देशा दिनदर्शिका\nकोकण वारसा संवर्धनासाठी एक पाऊल - आवाहन\nमुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विद्यापीठाकडे स्वतःची अशी इमारत नव्हती. विद्यापीठाचे कार्यालय १८७४ पर्यंत टाऊन हॉलमध्ये होते. - लेखक संभाजी भोसले\nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nइतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या - Amazon Flipkart \nपेशवाईच्या इतिश्रीनंतर इंग्रजांनी महाराष्ट्रात शालेय शिक्षण पद्धतीचा प्रसार खेडोपाडी केला. मुंबईचा गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन निवृत्त झाल्यानंतर त्याने केलेल्या शैक्षणिक कार्याचे यथोचित स्मारक व्हावे या उद्देशाने बॉम्बे नेटिव्ह सोसायटीतर्फे २२ ऑगस्ट १८२७ रोजी एक सभा घेऊन एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशनची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी मुंबईत विद्यापीठ असावे असा विचार मांडला गेला. परंतु प्रत्यक्षात विद्यापीठाची स्थापना होण्यास तीस वर्षे लागली.\n१८५७ मध्ये कलकत्ता (कोलकाता), मद्रास (चेन्नई) व मुंबई येथे प्रेसिडेन्सी विद्यापीठे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विद्यापीठाकडे स्वतःची अशी इमारत नव्हती. विद्यापीठाचे कार्यालय १८७४ पर्यंत टाऊन हॉलमध्ये होते. सरकारने विद्यापीठाच्या इमारतीकरिता सध्याचे हायकोर्ट असलेली जागा देण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील अनेक मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीत २९ डिसेंबर १८६८ मध्ये या जागेत कोनशिला समारंभ पार पडला. या प्रसंगी एका तांब्याच्या पेटीत विद्यापीठाची १८६८-६९ सालची दिनदर्शिका, मुंबईतील तत्कालीन सफर ऐतिहासिक चलनी नाणी व मुंबईतील अनेक प्रतिष्ठितांची नामावली ठेवण्यात येऊन तो पेटी कोनशिलेत ठेवण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या इमारतीचा आराखडा इंग्लंडमधील तत्कालीन प्रसिद्ध वास्तुरचनाकार सर गिल्बर्ट स्कॉट यांनी तयार केलेला आहे. इंग्लंडमध्ये त्यांनी या अद्वितीय इमारतीचा आराखडा बनवला. सिनेट (कान्व्होकेशन) हॉलच्या इमारतीकरिता सर कावसजी जहांगीर यांनी १८६४ मध्ये एक लाखाची देणगी दिली. सरकारने यामध्ये दोन लाखांची भर टाकली. परंतु सर स्कॉट यांनी या इमारतीचा अंदाजी खर्च सहा लक्ष काढल्यामुळे विद्यापीठाच्या कार्यकारिणीने सरकारकडे अनुदान वाढविण्याची मागणी केली. परंतु सरकारने अनुदान वाढविण्यास नकार दिल्यामुळे, इमारतीच्या बांधकामास दिरंगाई झाली. शेवटी सरकारी वास्तुरचनाकारांनी विद्यापीठाच्या इमारतीच्या आराखड्यात अनेक फेरबदल केले. मूळ आराखड्यातील कोरीव काम, शिल्पे व स्तंभांची संख्या याला बऱ्याच अंशी फाटा देण्यात आला.\nउत्तरेस हायकोर्ट आणि दक्षिणेस सेक्रेटरीएटची इमारत यांमध्ये विद्यापीठाचे संकुल उभे आहे. १८६९ मध्ये सिनेट हॉल व ग्रंथालयाच्या इमारतींच्या बांधकामास सुरवात झाली. सिनेट हॉलची इमारत पंधराव्या फ्रेंच गॉथिक शैलीतील असून या इमारतीचा दर्शनी भाग चर्चसदृश आहे. या इमारतीचे पोर्च व प्रवेशद्वार प्रमाणबद्ध व सौंदर्यपूर्ण असून इमारतीचा दक्षिणेकडील भाग घुमटाकार आहे. उत्तरेकडे दोन मनोऱ्यांमध्ये गोलाकार जिने आहेत. या जिन्यांच्या बाहेरील बाजूस कडेने अखंड दगडांचे दुहेरी खांब आहेत. मुख्य सिनेट हॉलची लांबी एकशेआठ फूट व रुंदी चव्वेचाळीस फूट आहे. बासष्ट फूट उंचीच्या या हॉलच्या मुख्य खिडकीला लागून भव्य कमान आहे. तसेच तिन्ही बाजूंच्या भिंतीत ओतीव लोखंडी नक्षीदार कठड्यांची गॅलरी आहे. या इमारतीच्या पोर्चवर कठडे असलेली गच्ची असून या हॉलमधील भव्य खिडक्यांमुळे चर्चचा आभास निर्माण होतो. या हॉलमधील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पूर्वेकडील भिंतीत असणारी वीस फूट व्यासाची स्टेनग्लासची भव्य खिडकी आहे. या खिडकीच्या काचांवर बारा राशींची चित्रे चित्रित केलेली आहेत. या खिडकीची रचना पाकळ्यांप्रमाणे आहे. हॉलच्या सभोवताली भिंतीतील स्टेनग्लासच्या खिडक्यांवर मुंबई, स्कॉटलंड, इंग्लंडमधील पारंपरिक शस्त्रास्त्रांची चित्रे काढलेली आहेत. या इमारतीचे छप्पर उत्तम प्रतीच्या कौलांचे आहे. या छपराच्या चारही कोपऱ्यांत लहान मनोरे आहेत. ही इमारत स्थानिक कुर्ला दगडात बांधलेली असून, अंतर्भागातील कमानी, शिल्पे व मुख्य कोरीव काम पोरबंदर दगडात केलेले आहे. येथील स्तंभाकरिता निळ्या बेसॉल्ट दगडांचा वापर केलेला आहे. या इमारतीला एकूण बांधकामखर्च तीन लक्ष ऐंशी हजार रुपये आला. या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर १८७८ मध्ये सर कावसजी जहांगीर यांचा पुतळा बसविण्यात आला. विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा व राजाबाई टॉवरचा आराखडाही सर स्कॉट यांनी तयार केलेला आहे. ऑगस्ट १८६९ मध्ये मुंबईतील प्रसिद्ध कॉटनकिंग शेठ प्रेमचंद रायचंद यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या इमारतीकरिता, दोन लाखांची देणगी दिली. १८६९ मध्ये ग्रंथालयाच्या इमारतीच्या बांधकामास सुरवात झाली. जवळजवळ दहा वर्षे हे बांधकाम चालू होते. या इटालियन गॉथिक शैलीतील इमारतीचे बांधकाम रॉयल इंजिनियर्सचे अभियंते लेफ्ट. कर्नल फुलर व त्यांचे सहाय्यक मुकुंद रामचंद्र यांनी केलेले आहे. ग्रंथालयाच्या इमारतीचा दर्शनी भाग समुद्राच्या दिशेने असून पोर्च राजाबाई टॉवरच्या दिशेने पश्चिमेकडील प्रवेशद्वारापर्यंत आहे.\nग्रंथालयाच्या मुख्य हॉलच्या दोन्ही बाजूंस मोठी दालने आहेत. मुख्य हॉलमधे एकमेकींना छेद जाणाऱ्या विलोभनीय खिडक्या आहेत. या खिडक्यांच्या लोखंडी चौकटी लंडन येथून आयात केलेल्या आहेत. या हॉलची तक्तपोशी लाकडाची असून इमारतीचे छत शिखराप्रमाणे आहे. संपूर्ण इमारतीतील शिल्पे, नक्षी पोरबंदरी दगडात कोरलेली आहे. ग्रंथालयाच्या इमारतीस दोन लाख ऐंशी हजार रुपये खर्च आला.\nसुरवातीला मुलींना मुंबई विद्यापीठाची परीक्षा देता येत नसे. १८८८ मध्ये मुलींना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली. बी. ए. व्या परीक्षेत पहिली महिला पुण्यातील डेक्कन कॉलेजची कॉर्नेलिया सोराबजी ही होती. या विद्यापीठाचे कुलगुरुपद प्रसिद्ध विद्वान डॉ. जॉन विल्सन, काशिनाथ त्रिंबक तेलंग (१८९२-९३). प्राच्यविद्या पंडित डॉ. रामकृष्ण भांडारकर (१८९३-९५) अशा अनेक महान व्यक्तींनी भूषविलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे २१ डिसेंबर १९०५ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते, परंतु राजद्रोहाच्या कारणास्तव त्यांना पदवी नाकारण्यात आली होती.. चोपन्न वर्षांनंतर विद्यापीठाने स्वा. सावरकरांना ही पदवी सन्मानपूर्वक प्रदान केली.\nमहाराष्ट्रात शैक्षणिक युगाची सुरवात करून उच्च शिक्षणाचा ऐतिहासिक वारसा सांगणारे मुंबई विद्यापीठ शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ आहे.\n- (सफर ऐतिहासिक मुंबईची : लेखक संभाजी भोसले)\nचंदखुरी - कौसल्येचे माहेर\nमहाकवी कालिदास आणि छत्तीसगड\nशिराळशेट - औट घटकेचा लोकप्रिय राजा\nशिवमुद्रा निर्मिती - शिवकार्यातून समाजकार्य\nमूत्रखताची माहिती व फायदे\nआफताब - एक काल्पनिक सत्य\nअनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ\nइतिहास भवानी तलवारीचा - Amazon \nशिवकाळातील प्रेरक घटना - Amazon \nइतिहासावर बोलू काही - Amazon \nरुळलेल्या वाटा सोडून - Amazon \nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nसुमारगड - दुर्गत्रयीतील एक किल्ला\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू\nमाशांचे प्रकार व नावे\nसेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर\nशिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांचे कार्य\nसंभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nजेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील जनतेसाठी धावून...\nतानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड\nछत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य\nमाहुली किल्ल्यावरील साहस शिबीर व शिवजयंती\n’, ‘तू आमच्याबरोबर येतच नाहीस’, ‘कितीदा टांग देणार आहेस\nदेवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच\nकशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या...\nतळजाई टेकडी - पुण्याचा हरित वारसा\nपुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकड्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती...\nपुरी - उत्तर कोकणाची प्राचिन राजधानी\nपुरीचा सर्वप्रथम उल्लेख सुकेतुवर्मन मौर्याच्या काळात येतो त्याअर्थी तो काळ हा पुरीच्या...\nमहाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची...\nहरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव\nकळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून...\nपुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास\nअप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक...\nसोनखत - एक उपयुक्त खत\nखतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत...\nवारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान\nवारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला...\nचांदबीबी - एक शूर वीरांगना\nचांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास...\nमराठी बझ हे मराठी भाषेतले एक दर्जेदार संकेतस्थळ असून विवीध इतिहास व पर्यटनविषयक लेखमाला, छायाचित्रे, परिक्षणे, बातम्या, मनोरंजन, आरोग्य, साहित्य, पर्यावरण तसेच इतर विषयांची माहिती संपुर्ण जगासमोर नेऊन त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा व मराठीचा वारसा जगभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले लेख मराठी बझ वर प्रकाशित करण्यासाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा - [email protected]\nछत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा\nचौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mynagar.in/2021/07/bsf.html", "date_download": "2022-12-09T15:52:19Z", "digest": "sha1:HJUITXY6REVX3TCTACZQJBVGDHXQMLEH", "length": 5468, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "आर्निया सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोनचा घुसखोरीचा प्रयत्न, BSF च्या फायरिंगनंतर परतले", "raw_content": "\nआर्निया सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोनचा घुसखोरीचा प्रयत्न, BSF च्या फायरिंगनंतर परतले\nनवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या आर्निया सेक्टरमध्ये पुन्हा ड्रोन दिसले आहे. पहाटे 4.25 वाजता हे पाकिस्तानी ड्रोन आंतरराष्ट्रीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु BSFच्या गोळीबारानंतर हे ड्रोन परतले. बीएसएफनुसार, हे ड्रोन सीमेवर पाळत ठेवण्यासाठी पाठवण्यात आले होते.\nजम्मू भागात 6 दिवसांत ही चौथी ड्रोन ऍक्टिव्हिटी झाली आहे. सर्वात पहिले शनिवारी जम्मू हवाई तळावर ड्रोनने दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये हवाई दलाचे दोन जवान जखमी झाले होते. तसेच इमारतीच्या छतालाही नुकसान झाले होते. यानंतर रविवारी रात्री जम्मूमधील कालूचक मिलिटरी तळावरही ड्रोन दिसले. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा सुंजवान मिलिटरी स्टेशनजवळ एक संशयास्पद ड्रोन दिसले होते.\nसरकार लवकरच काउंटर ड्रोन पॉलिसी आणणार\nसतत सुरू असलेल्या ड्रोन कारवायानंतर सरकार सतर्क झाले असून काउंटर ड्रोन पॉलिसी बनवण्याचे काम सुरू केले आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत संपूर्ण जम्मू आणि पंजाब विभागात काउंटर ड्रोन सिस्टम कायमस्वरुपी तैनात करण्याची गरज यावर चर्चा झाली.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nनगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी\nलालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर\nगुंडेगाव शाळेच्या सभागृह बांधकामास पाच लक्ष रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://anandkshan.blogspot.com/2009/07/blog-post_21.html", "date_download": "2022-12-09T16:58:19Z", "digest": "sha1:COT2AAJAYAXOYH5RK5MXFGOQRPMCPZZD", "length": 10180, "nlines": 215, "source_domain": "anandkshan.blogspot.com", "title": "आनंद क्षण: आई", "raw_content": "\nआनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...\nआजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....\nमराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतिची पापणी भरु दे\nमाझ्या नावाचा एकच थेंब\nतिच्या नयनी तरु दे\nबालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.\nती हाक येइ कानी \nआई कुणा म्हणू मी आई घरी न दारी \n मी रोज रोज पाही\n का ह्या करील गोष्टी \n समजे न यात काही\nते बोल येति कानी \n ये ये निघून वेगे\nरुसणार मी न आता \n परि येइ येइ वेगे\n.. गीत - यशवंत\nईतर संग्रह: संदिप खरे गाणी सांजगारवा मराठी चित्रगीत पु.ल. कथाकथन ईतर कथानके\nकृपया याची नोंद घ्या\nया ब्लोगवरील एकही कविता/लेख मी लिहिलेली/लिहिलेला नाही व येथील कवितांचा/लेखांचा कोणताही व्यवहारी वापर मी करत नाही.\nहा माझा केवळ एक संग्रह आहे.\nमूळ कवी व लेखका व्यतीरीक्त कुणीही येथिल लेखांचा आणि कवितेंचा व्यवहारी वापर करु नये हि विनंती.\nतुम्हालाही या कामाला हातभार लावायचा आहे;तर मला मराठी साहित्य ईपत्राने anandkale.in@gmail.com या पत्त्यावर पाठवा.\nमी तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाची वाट पाहत आहे.\nतुमचा आनंद हाच उद्देश. भेट दिल्याबद्दल आभारी आहे.पुन्हा जरुर भेट द्या. मी आपली वाट पाहत आहे.\nया परता आनंदआणखी कोणता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mahasarkariyojana.in/tag/kharip-pik-vima-2022/", "date_download": "2022-12-09T17:17:52Z", "digest": "sha1:2ZYS6OYDCX35NDS7EU6HAFLBJZ6UT7JQ", "length": 3438, "nlines": 49, "source_domain": "mahasarkariyojana.in", "title": "Kharip Pik Vima 2022 – महासरकारी शेतकरी योजना", "raw_content": "\nअर्ज सुरु खरीप पीक विमा अनुदान योजना 2022 संपूर्ण माहिती\n नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी\nप्रधानमंत्री गती शक्ती योजना १०० लाख कोटींची योजना(PM Gati Shakti Yojana Mahiti)\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना GR\nमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय\nउन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापन\nNew Update महाडीबीटी पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप 2022 अर्ज सुरू पहा Last Date\nप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan 2022\nमहाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय\nकृषी उन्नत्ती योजना GR\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मंजूर महाराष्ट्र शासन जीआर\nमहाडीबीटी फार्मर स्कीम 2022\nसमाज कल्याण योजना महाराष्ट्र\nसमाज कल्याण विभाग शासन निर्णय GR\nसरकारी योजना महाराष्ट्र 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://marathihealthblog.com/health/post-18-11-22-06/", "date_download": "2022-12-09T15:10:05Z", "digest": "sha1:QU6NVYBAWR64IKXTRML5VEVJ4OKC5TVU", "length": 12784, "nlines": 149, "source_domain": "marathihealthblog.com", "title": "पांढरा भोपळा खाल्लाय कधी? का प्रसिध्द आहे जगभर चला वाचूया.", "raw_content": "\nपांढरा भोपळा खाल्लाय कधी का प्रसिध्द आहे जगभर चला वाचूया.\nपांढऱ्या भोपळ्याला पोषक तत्वांचे पॉवरहाऊस मानले जाते. कॅलरी कमी आणि व्हिटॅमिन ए, बी6, सी आणि ई जास्त असतात. काय आहे हा प्रकार\nहिरव्या आणि लाल भोपळ्यापेक्षा पांढरा भोपळा आरोग्यदायी आहे, जाणून घ्या त्याचे 5 आरोग्यदायी फायदे\nलोक बऱ्याच भाज्या खातात पण भोपळा सहसा दुर्लक्षित केला जातो, विशेषत: मुलं आणि तरुणांना भोपळा आवडत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की भोपळा ही एक अशी भाजी आहे, ज्यामध्ये कमी कॅलरी आणि जास्त व्हिटॅमिन असतात. पिवळा, हिरवा आणि केशरी अशा भोपळ्याचे अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील.\nपण तुम्ही कधी पांढरा भोपळा पाहिला आहे का पांढरा भोपळा पिवळ्या आणि केशरी भोपळ्यापेक्षा अधिक पौष्टिक आणि चवदार असतो. परदेशात थँक्सगिव्हिंग म्हणून पांढरा भोपळा वापरला जातो. त्या देशांत असा भोपळा देणे अत्यंत शुभ मानलं जातं. कारण ही खास आहे कारण हा पांढरा भोपळा औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, जो गोड आणि खारट कोणत्याही प्रकारे सर्व्ह केला जाऊ शकतो. याचा उपयोग कोलेस्ट्रॉल आणि तणाव कमी करण्यासाठी केला जातो.\nपांढऱ्या भोपळ्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.\nपांढरा भोपळा आहे तरी काय प्रकार\nपांढरा भोपळ भोपळ्यासारखाच असतो, त्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, फोलेट, नियासिन आणि थायामिन यांसारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पांढरा भोपळा इंग्लंडमध्ये नॉर्मली मिळतो. भारतात औषध म्हणून मिळतो. हा भोपळा मुख्यतः कोरीव काम आणि सजावटीच्या उद्देशाने वापरका जातो. पेंटिंगसाठी तर हा सर्वोत्तम मानला जातो.\nपांढरे भोपळे ल्युमिना, बेबी बू, कॉटन कँडी आणि कॅस्पर इत्यादी अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. हा खाण्याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत.\nपांढऱ्या भोपळ्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन भरपूर प्रमाणात असते, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करते. हे मोतीबिंदू आणि अंधुक दृष्टीची प्रगती रोखू शकते. यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी वरदान आहे.\nकॅन्सर ची भीती कमी करा\nपांढऱ्या भोपळ्यामध्ये फायटोस्टेरॉलचे प्रमाण खूप जास्त असते. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, यामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका देखील कमी होऊ शकतो. पांढरा भोपळा 6 आणि 12 व्हिटॅमिन युक्त आहे.\nपांढऱ्या भोपळ्याच्या हिरव्या बियांमध्ये अँटी इन्फ्लमेशनरी गुणधर्म असतात, जे संधिवात आणि सांध्यांची सूज कमी करण्यासाठी औषधी आहेत. भोपळ्याच्या लगद्यापासून बनवलेले हर्बल काढे आतड्याची सूज कमी करण्यासाठी वापरले जातात.\nरोगप्रतिकारक शक्ती चांगली होते\nपांढऱ्या भोपळ्याच्या रसामध्ये भरपूर पोषक असतात, जे पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवून रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. रोगप्रतिकारक शक्ती सुधारून आरोग्याच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.\nपांढऱ्या भोपळ्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स श्वसनसंस्थेतील संसर्ग कमी करतात, तसेच श्वासोच्छवासाचे आजार असतील तर कमी होतात.\nआतडी कमकुवत झाली असं ओळखा हे त्रास व्हायला सुरूवात होते.\nदिवसभर फ्रेश राहाल, जर हे आसन कराल.. बद्धकोष्ठतेसाठी सोपी कोब्रा पोझ\nएक कप चहा सर्व रोगांवर रामबाण उपाय ओलोंग चहा म्हणजे काय\nसंगीत गर्भातील बाळाच्या मेंदूसाठीही का फायदेशीर आहे\nनियमित बटर चिकन खाताय सावधान हे आधी वाचा.\nडायबिटिस आहे तर मग सकाळी बिनधास्त हा चहा प्या डायबिटीस साठी आहे फायदेशीर\nआयुर्वेदानुसार या रुग्णांनी तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे ठरते धोकादायक \n लो बीपी असेल तर जीवही जाऊ शकतो. कधीच नका खाऊ हा पदार्थ\n हे खावं असं सांगतात रुजुता दिवेकर \nदृष्यम 2 चित्रपटात एपिलेप्सी आजाराची झलक जाणून घ्या या आजाराशी संबंधित माहिती.\nआतडी कमकुवत झाली असं ओळखा हे त्रास व्हायला सुरूवात होते.\nहे आयुर्वेदिक औषधी त्रिकूट घ्या. पोटदुखी आयुष्यात होणार नाही.\nदिवसभर फ्रेश राहाल, जर हे आसन कराल.. बद्धकोष्ठतेसाठी सोपी कोब्रा पोझ\nएक कप चहा सर्व रोगांवर रामबाण उपाय ओलोंग चहा म्हणजे काय\nकेसांकडे पाहून लोक म्हणतील काय भारी उपाय केला आहे. वाचा सविस्तर भारी उपाय.\nटूथपेस्ट लावल्यावर मुरूमं जातात ही गोष्ट खरी की खोटी\nसंगीत गर्भातील बाळाच्या मेंदूसाठीही का फायदेशीर आहे\nरक्तातली साखर वाढली की त्याचा परिणाम वागण्यावरही होतो\nनियमित बटर चिकन खाताय सावधान हे आधी वाचा.\nमराठी हेल्थ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अधिकृत आणि विश्वासार्ह लेखांद्वारे आरोग्य संबंधित टिप्स, वजन कमी करण्याच्या टिप्स, फिटनेस आणि योग शिका आणि निरोगी राहण्यासाठी दररोज बरंच काही मिळवा.\nनियमित बटर चिकन खाताय सावधान हे आधी वाचा.\nदुधावरची साय अशी वापरा त्वचा लोण्यासारखी मऊ होईल. लोक पाहतच राहतील.\nदृष्यम 2 चित्रपटात एपिलेप्सी आजाराची झलक जाणून घ्या या आजाराशी संबंधित माहिती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2022-12-09T16:31:52Z", "digest": "sha1:E2EQRBMMWQQEVBIMLBWMIPXPDUWFGIBO", "length": 4470, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:पुणे वॉरियर्स इंडिया सद्य संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसाचा:पुणे वॉरियर्स इंडिया सद्य संघ\nपुणे वॉरियर्स इंडिया – सद्य संघ\n२४ गांगुली • ९ मिश्रा • २१ फर्ग्युसन • २३ क्लार्क • २९ इक्बाल • ३५ मन्हास • ६९ पांडे • ७३० सॅम्युएल्स • -- जाधव • -- खडीवाले • -- मजुमदार • -- सिंग • ६ राईट • १२ सिंग • ४९ स्मिथ • ६९ मॅथ्यूज • ७७ रायडर • -- राणा • -- गोमेझ • १७ उथप्पा • -- रावत • -- द्विवेदी • २ दिंडा • ३ शर्मा • ५ कुमार • ८ थॉमस • ११ कार्तिक • ३३ मुर्तझा • ६४ नेहरा • ९१ खान • ९४ पर्नेल • ९९ वाघ • -- उपाध्याय • प्रशिक्षक: आम्रे\nपुणे वॉरियर्स इंडिया सद्य खेळाडू\nभारतीय प्रीमियर लीग संघ साचे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०२२ रोजी ११:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://newsposts.in/06/03/2021/father-kill-the-newborn-baby-chandrapur-chimur-hospital/", "date_download": "2022-12-09T15:53:36Z", "digest": "sha1:4HM4BZG25OBBS6NHMXF7DFT3HR37PZBB", "length": 23126, "nlines": 227, "source_domain": "newsposts.in", "title": "वडिलच निघाला नवजात बाळाचा मारेकरी | Newsposts.", "raw_content": "\nमजदूरों व आदिवासियों को आर्थिक मदद, गरीबों को एक महीने का…\n15 दिनों के लिए लॉकडाउन जैसे प्रतिबंध लागू, CM उद्धव ठाकरे…\nरमजान 2021: इस बार कि नमाज़ घर पर, स्टॉल लगाने की…\nराज्य में कोरोना की रफ्तार को रोकने के लिए Lockdown ही…\n‘लॉकडाउन’ लगने से जाती हैं लोगों की नौकरियां : देवेंद्र फडणवीस\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र,…\nचंद्रपुर जिल्ह्यासाठी रेमिडीसीवीर इंजेक्शन्सचा तातडीने पुरवठा करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांची…\nकोरोना रुग्णांना योग्य सुविधा व औषधोपचार करा : केंद्रीय गृहमंत्री राज्य…\nवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट…\nवकील दंपति हत्याकांड : आरोपियों को घटनास्थल ले गई पुलिस, सीन…\nOnline Classes : फ़ोन सिग्नल के लिए सरस्वती पापा के साथ…\nHome Marathi वडिलच निघाला नवजात बाळाचा मारेकरी\nवडिलच निघाला नवजात बाळाचा मारेकरी\n• बापाला तिन दिवसाची पोलिस कोठडी\n• शौचालयात आढळले होते मृत नवजात बाळ\n• चिमूर उपजिल्हा रूग्णालयातील थरकाप उडविणारी घटना\nचंद्रपूर : चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयातील शौचालयात आढळून आलेल्या सात महिण्याच्या नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणात त्याच बाळाच्या वडिलास अटक करण्यात आली आहे. रोशन बबन वाघमारे रा . कन्हाळगांव ता.चिमूर असे आरोपी बापाचे नाव आहे. गुरूवारी त्याला भादंवी 302, 318 कल्मान्वये अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तिन दिवसाच्या पोलिस कोठडीत चौकशी दरम्यान घटनेची विस्तृत माहिती पोलिसांना काढता येणार आहे. समाजमन सुनन् करणाऱ्या या घटनेत वडिलच पोटच्या नवजात बाळाचा मारेकरी निघाला आहे.\nचिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयात सोमवारी 1 मार्च सकाळच्या सुमारास सफाई कामगार राजेश सुबराव शेट्टी शौचालयाची स्वच्छता करण्याकरिता गेला असता शौचालयात नवजात बाळ आढळून आले होते. वैद्यकीय अधिका-यांनी पहाणी केली असता बाळ मृतावस्थेत होते. सफाई कामगार राजेश शेट्टी याचे तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रूग्णालयातच शौचालयात नवजात बाळाला ठार करण्यात आल्याच्या या गंभीर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. बाळाला जन्म दिल्यानंतर ठार करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयात टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्या पैलूंनी पोलिसांनी तपास सुरू केला. सर्वप्रथम वैदयकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच बाळाचे मृतदेहाचे शवविच्छेदन करून अहवालची प्रतिक्षा पोलिसांनी असताना उप जिल्हा रूग्णालयात लावण्यात आलेल्या सिसिटीव्ही कॅमेराची मदत घेण्यात आली. कॅमेरातील फुटेजवरून पोलिसांच्या हाती काही पुरावे आढळून आले.त्या आधारे बाळाच्या वडिलाला काल गुरूवारी (4 मार्च ) ला अटक करण्यात आली आहे.\nपोलिसांना मिळालेल्या सिसिटीव्ही फुटेज मध्ये घटना उघडकीस येणाच्या आदल्या दिवशी रविवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील कन्हाळगांव येथील रोशन बबन वाघमारे व त्याची पत्नी आणि एक मुलगी रूग्णालयातील शौचालयाकडे जाताना दिसत आहेत. पत्नी शौचासाठी शौचालयात गेलेली असताना व पती आणि एक मुलगी शौचालयाबाहेर उभे असल्याचे दिसून येत आहे. शौचालयातच पत्नीला प्रसुतीच्या कळा आल्याने ती ओरडाओरड करू लागल्याने पतीने शौचालयात घुसतानाही दिसून येत आहे. त्यामुळे शौचलायातच बाळ जन्मास येवून त्याला शौचालयाच्या सिट मध्ये कोंबण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला. काही वेळानंतर पत्नी, पती आणि एक मुलगी निघून गेल्याचे दिसून येत असल्याच्या सिसिटीव्ही फुटेजवरून नवजात बाळाच्या बापास अटक करण्यात आल्याचे पोलिस सुत्रांनुसार समजते. सदर घटनेच्या पूर्वीच त्या महिलेला रूग्णालयातून सुटी दिली आणि सात महिण्याच्या प्रसुतीत अडचण असल्याने योग्य ठिकाणी जावून उपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याची माहिती पुढे येत आहे.\nमात्र त्याच सायंकाळी घरी जाण्यापूर्वी त्या महिलेने शौचास गेल्यानंतर तिथेच बाळास जन्म दिला. नवजात बाळ मुलगी असल्याने वडिलाने शौचालयाचे सिट मध्ये तिला कोंबून तेथून पत्नी आणि एका मुलगीसह तेथून पळ काढला. शिवाय बाळाच्या अंगावर काचेच्या जखमा असल्याने बाळाला मारून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयातच टाकण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलेली आहे.\nअटकेत असलेला आरोपी बाप रोशन बबन वाघमारे ह्याला एक मुलगा आहे. त्याला फिटेचा आजार आहे. एक मुलगी आहे. ती अधामधात आजारी असते. त्यामुळे आई वडिल हे नैराश्यात जिवन जगत होते. त्यांनंतर जन्मास आलेले तिसरे अपत्य मुलगीच झाल्याने वडिलाने तिला शौचालयात कोंबून मारल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. विशेष म्हणजे आरोपी बापाने हा सन 2014 ते 2018 या कालावधीत चिमूर उपजिल्हा रूग्णालयाच कंत्राटी कर्मचारी म्हणून काम सांभाळले आहे. शिवाय प्रसुती बाबत त्याला बरीच माहिती असल्याचे समजते. यावरून त्याने नवजात बाळाला रूग्णालयातील शौचालयात टाकल्याची माहिती आहे. समाजमन सुन्न होणाऱ्या घटनेची माहिती पोलिस तपास लवकरच पुढे येणार आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बगाटे यांचे नेतृत्वात सपोनि मंगेश मोहोड घटनेचा तपास करीत आहेत.\nPrevious articleशेतशिवारातील झाडाला युवकाची गळफास घेऊन आत्महत्या\nNext articleपालकमंत्री यांच्या उत्तम आरोग्यासाठी ” महामृत्यूजय यज्ञ’\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र, चिमूर व वरोरा येथे विक्रमी वाढ\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nराज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. त्यानुसार पुढील 15 दिवस राज्यात संचारबंदी आदेश लागू असणार आहे....\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र,...\nचंद्रपुर जिल्ह्यासाठी रेमिडीसीवीर इंजेक्शन्सचा तातडीने पुरवठा करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांची...\nकोरोना रुग्णांना योग्य सुविधा व औषधोपचार करा : केंद्रीय गृहमंत्री राज्य...\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nभरदिवसा जिनिंग कर्मचाऱ्याला 45 लाखांने लुटले ; आरोपींच्या शोर्धात पोलिस रवाना\nअनावश्यक पत्रकबाजी करणाऱ्या अधिष्ठाता डॉ.हुमणे यांना संचालकांनी फटकारले\nचिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षचं निघाला दारू तस्कर\nपैनगंगा प्रकल्पात दोन आमदारांची धडक\nChanda Ordnance School प्राचार्यांची बदली; विद्यार्थी धरणेवर विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनले प्राचार्य एम. रंगाराजू\nमहाराष्ट्र बँकेत दरोड्याचा प्रयत्न; सोन्यासह रोख रक्कम लंपास\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र, चिमूर व वरोरा येथे विक्रमी वाढ\nचंद्रपुर जिल्ह्यासाठी रेमिडीसीवीर इंजेक्शन्सचा तातडीने पुरवठा करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी\nकोरोना रुग्णांना योग्य सुविधा व औषधोपचार करा : केंद्रीय गृहमंत्री राज्य मंत्री हंसराज अहीर यांची मागणी\nमजदूरों व आदिवासियों को आर्थिक मदद, गरीबों को एक महीने का…\n15 दिनों के लिए लॉकडाउन जैसे प्रतिबंध लागू, CM उद्धव ठाकरे…\nरमजान 2021: इस बार कि नमाज़ घर पर, स्टॉल लगाने की…\nराज्य में कोरोना की रफ्तार को रोकने के लिए Lockdown ही…\n‘लॉकडाउन’ लगने से जाती हैं लोगों की नौकरियां : देवेंद्र फडणवीस\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र,…\nचंद्रपुर जिल्ह्यासाठी रेमिडीसीवीर इंजेक्शन्सचा तातडीने पुरवठा करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांची…\nकोरोना रुग्णांना योग्य सुविधा व औषधोपचार करा : केंद्रीय गृहमंत्री राज्य…\nवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट…\nवकील दंपति हत्याकांड : आरोपियों को घटनास्थल ले गई पुलिस, सीन…\nOnline Classes : फ़ोन सिग्नल के लिए सरस्वती पापा के साथ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/lakhimpur-kheri/", "date_download": "2022-12-09T15:27:55Z", "digest": "sha1:3BLXBC7TJDWKP4FWNSL2OUCP2OLD5UWZ", "length": 2674, "nlines": 36, "source_domain": "thepublitics.com", "title": "lakhimpur kheri Archives - खरी बातमी योग्य विश्लेषण", "raw_content": "\nराजकीय | विश्लेषणात्मक तडका\nम्हणून भाजपला मेनका नि वरून गांधींची गरज उरली नसल्याचं बोललं जातंय…\nमागच्या चार दिवसांपूर्वी भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. पण या कार्यकारिणीत समाविष्ट झालेल्या नावांपेक्षा कार्यकारिणीतून वगळलेल्या दोन नावांचीच जास्त चर्चा होतेय. ही दोन नावे म्हणजे, भाजपचे खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या मातोश्री मेनका गांधी. वरून गांधी हे उत्तरप्रदेशातील पिलीभीत मधून लोकसभेवर गेलेले आहेत. तर त्यांच्या आई मेनका सुल्तानपूर मधून. मेनका गांधी नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्री…\nRead More म्हणून भाजपला मेनका नि वरून गांधींची गरज उरली नसल्याचं बोललं जातंय…Continue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22a09728-txt-ratnagiri-20221030013234", "date_download": "2022-12-09T15:39:13Z", "digest": "sha1:DGZAUA5MYEVTPD5H4WKRJQUVDDC4FXJI", "length": 10217, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "राजापूर-शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच | Sakal", "raw_content": "\nपीक चांगले; भात कापणी, झोडपणीची कामे वेगाने\nराजापूर, ता. ३० ः नवरात्रोत्सवानंतर धुमाकूळ घालणाऱ्या परतीच्या पावसाने दिवाळीमध्ये विश्रांती घेतली आहे. त्याचा फायदा उचलत शेतकऱ्यांची भातकापणी उरकण्याची लगबग वाढली आहे. भातपकापणी करण्यासह शेतीची उर्वरित कामे करण्यासाठी शेतकरी शेतामध्ये दिसत आहे. एका बाजूला जीवनामध्ये आनंदोत्सव निर्माण करणार्‍या दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी आणि धुमधडाका पाहायला मिळत असताना त्यापासून अलिप्त राहत भातकापणीच्या कामांच्या माध्यमातून जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा शेतामध्ये आपली दिवाळी साजरी करताना दिसत आहे.\nऐन लावणीच्या हंगामामध्ये पावसाने दडी मारल्याने भात लावणीची कामांना त्या काळामध्ये काहीसा ब्रेक लागला असला तरी त्यानंतर समाधानकारक पाऊस बरसला. त्यातून भातशेती चांगली झाली. त्यामध्ये विशेषतः हळवी भाताच्या जातींची शेती लवकर कापणीयोग्य झाली. मात्र नवरात्रोत्सवामध्ये पावसाने पुन्हा एकदा धुडगूस घातली. ऐनवेळी आणि सातत्यपूर्ण पडणार्‍या पावसामुळे भातशेतीच्या कापणीच्या कामांना पुन्हा एकदा ब्रेक लागला. दिवसभरामध्ये कधीही कोसळणार्‍या पावसामुळे भातशेतीची कापणी कशी करायची अशा प्रश्‍न शेतकर्‍यांना सतावत होता. अनेक शेतांमध्ये परतीच्या पावसामध्ये भातशेती आडवी होवून जमिनीवर पडलेल्या भाताच्या लोंब्याने नव्याने कोंबही फुटू लागल्याचे दिसत होते. काही शेतांमध्ये वन्यप्राण्यांकडून नुकसान झाल्याचे चित्र दिसत होते. शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर चिंता आणि काळजी निर्माण झाली होती. अशा स्थितीमध्ये अनेक शेतकर्‍यांनी भातकापणी करण्याचे धाडस केले. त्यांना अवकाळी पावसाचा अन् त्यातून होणार्‍या नुकसानीचा सामना करावा लागला. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्याचा फायदा घेत शेतकर्‍यांनी भातकापणीची कामे उरकण्यावर भर दिला आहे. त्यातून शेतांमध्ये भातकापणीच्या कामांची लगबग दिसत आहे. भातकापणी करताना कापणी करून घरी आणलेले धान्य वाळविण्यासह पावसाळ्यासाठी जनावरांना आवश्यक असलेले गवत सुकवून त्याच्या उडव्या रचून ठेवण्याची काम सुरू असल्याचे चित्र ठिकठिकाणी शेतांमध्ये दिसत आहे. एका बाजूला आनंदोत्सव साजरा केला जात असलेल्या दिवाळीची लगबग आणि धुमधडाका सगळीकडे पाहायला मिळत असताना दुसर्‍या बाजूला भातशेतीच्या कापणीच्या माध्यमातून शेतकरी राजा शेतामध्ये आपली दिवाळी साजरा करताना दिसत आहे.\nदरम्यान, सद्यस्थितीमध्ये तालुक्यातील सुमारे सत्तर टक्के भातशेतीच्या कापणीची कामे उरकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतातील कामांचा धुमधडाका पाहता आगामी दहा-पंधरा दिवसांमध्ये उर्वरीत भातशेतीची कापणीची कामे उरकण्याचे चित्र दिसत आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/nashik-bus-accident-shinde-government-responsible-for-criticized-nana-patole-snk89", "date_download": "2022-12-09T16:55:08Z", "digest": "sha1:YU3I5FSUDLRYCOLE5REJCXTGFFUZY42P", "length": 6314, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nashik Bus Accident: बस अपघातावरुन नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा | Sakal", "raw_content": "\nNashik Bus Accident: बस अपघातावरुन नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा\nनाशिकः नाशिक-औरंगाबाद महामार्गावर एका खाजगी बसला भीषण आग लागली. यामध्ये तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.\n´´हा बस अपघात ´ईडी´मय असलेल्या भाजपचे पाप आहे. शिवाय राज्यात खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन नागरिकांचा जीव जातोय. पण सरकारला गांभीर्य नाही´´ अशा भावना नाना पटोले यांनी व्यक्त केल्या. आज पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.\nहेही वाचा: Nashik Bus Accident : \"डोळ्यादेखत लोकांचा कोळसा होत होता, मी 2-3 जणांनाच वाचवू शकलो\"\nदरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. \"ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, याचा तपास होईल\" असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जखमींना शासनातर्फे मोफत उपचार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. तर मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22h05988-txt-pune-today-20221111103040", "date_download": "2022-12-09T16:31:53Z", "digest": "sha1:44Y5OFOQEG4XLH7QKKDYQKVW2QGK4T4M", "length": 6198, "nlines": 149, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘मेगाजिपीकॉन’ची आजपासून सुरवात | Sakal", "raw_content": "\nपुणे, ता. ११ : ‘जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’तर्फे (जीपीए) ‘मेगाजिपीकॉन’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (ता. १२) आणि रविवारी (ता. १३) ही परिषद होणार आहे. परिषदेचे हे ३२ वे वर्षे आहे, अशी माहिती ‘जीपीए’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. हरिभाऊ सोनावणे यांनी दिली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. श्रीराम जोशी, खजिनदार डॉ. शुभदा जोशी उपस्थित होते.\n‘समग्र मानवी आरोग्याकडे’ अशी या परिषदेची संकल्पना आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी ''यूरोलॉजीमध्ये रोबोटिक सर्जरी'', ''मधुमेहाचे व्यवस्थापन'', ''आहार आणि रक्तविज्ञान'', ''मधुमेह व्यवस्थापन'', '' लैंगिक औषधाची प्रासंगिकता'', ''व्हायरल न्यूमोनिया'', '' दत्तक प्रक्रिया आणि सरोगेट गर्भधारणा’, अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. या परिषदेचे उद्‍घाटन रविवारी होणार आहे. त्यावेळी कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुरेश अडवानी आणि रूबी हॉल क्लिनिकचे प्रमुख आणि ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/web-story/today-horoscope-daily-rashi-bhavishya-horoscope-in-marathi-2-november-2022-oj05", "date_download": "2022-12-09T16:53:27Z", "digest": "sha1:W7NGUNYGTTJM65TVXUUVBWGAMMXIRC5M", "length": 2441, "nlines": 26, "source_domain": "www.esakal.com", "title": "Horoscope 2 November : या राशीच्या लाेकांचे महत्वाचे व्यवहार होतील यशस्वी ; पाहा आजचे राशीभविष्य | Sakal", "raw_content": "Horoscope 2 November : या राशीच्या लाेकांचे महत्वाचे व्यवहार होतील यशस्वी ; पाहा आजचे राशीभविष्य\nसार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. तुमचा प्रभाव वाढेल.\nनातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहून कामे पूर्ण कराल.\nनिर्णय घेण्याचे टाळावे. प्रतिकूलता जाणवेल. जिद्द व चिकाटी वाढेल.\nजिद्दीने कार्यरत राहाल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.\nआर्थिक व्यवहारात नुकसानीची शक्यता आहे. सावधानता हवी.\nप्रवासाचे योग येतील. जिद्द व चिकाटी वाढेल.\nप्रवासाचे योग येतील. गुंतवणुकीची व प‘ॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.\nतुमच्या महत्वाकांक्षा वाढणार आहेत. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.\nमहत्वाची आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. सौ‘य लाभेल.\nवैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. महत्वाचे व्यवहार यशस्वी होतील.\nप्रवासाचे बेत पुढे ढकलावेत. खर्च वाढतील. जिद्द व चिकाटी वाढेल.\nप्रवास सुखकर होतील. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-suvichar.com/dukhi-ma%E1%B9%87asala-madata-kara%E1%B9%87yasa%E1%B9%ADhi/", "date_download": "2022-12-09T17:04:19Z", "digest": "sha1:YGNIUQ4TANV3NU4WCLDCCD6PGULRVHVB", "length": 8928, "nlines": 196, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "Spiritual Quotes in marathi – आध्यत्मिक मराठी सुविचार – दु:खी माणसाला मदत करण्यासाठी… – मराठी सुविचार", "raw_content": "\nSpiritual Quotes in marathi – आध्यत्मिक मराठी सुविचार – दु:खी माणसाला मदत करण्यासाठी…\nSpiritual Quotes in marathi – आध्यत्मिक मराठी सुविचार – दुखी माणसाला मदत करण्यासाठी… नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Spiritual Quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Spiritual Quotes वाचायला मिळतील\n✍ दु:खी माणसाला मदत करण्यासाठी\nप्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा\nतेव्हा भारत जगात महासत्ता बनेल.\nमी देव मानतो पण\nहे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती\nभूक शरीराला जेवढी आवश्यक आहे,\nतेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे.\nनियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.\nजर तुम्ही धर्म कराल,\nतर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल, आणि\nजर तुम्ही कर्म कराल तर\nदेवाला तुम्हाला द्यावचं लागेल..\nहे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी\nआत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही\nज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, आणि\nआत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.\nपरमानंदाचा अनुभव येतो, व\nहे योगसाधना केल्यावरच शक्य होते.\nदु:खी माणसाला मदत करण्यासाठी\nलांबवलेला एक हात प्रार्थने साठी\nजोडलेल्या दोन हाता पेक्षा अधिक उपयुक्त आहे.\nहे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार\nआपण पूर्णपणे असमर्थ आहोत,\nहे समजून आल्यानंतर आपण\nपूर्णपणे ईश्वरावर भरवसा ठेवतो आणि\nया भावनेलाच प्रार्थना म्हणतात.\nजर तुम्ही धर्म कराल,\nतर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,\nआणि जर तुम्ही कर्म कराल तर\nदेवाला तुम्हाला द्यावचं लागेल.\nजर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल,\nतर त्याच्याकडे काही मागू नका.\nत्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.\nज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे.\nभक्तीशिवाय कर्म आंधळे आहे.\nआणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.\nकृपया :- मित्रांनो हे (Spiritual Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://baramatizatka.com/uncategorized/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2022-12-09T15:27:32Z", "digest": "sha1:QCOO6KDKZAXCJMXQC2UBN3GCEHLMWISR", "length": 8427, "nlines": 90, "source_domain": "baramatizatka.com", "title": "पुरंदावडे ग्रामपंचायतीच्या सौ. सुनीता पालवे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड. | बारामती झटका", "raw_content": "\nHome इतर पुरंदावडे ग्रामपंचायतीच्या सौ. सुनीता पालवे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड.\nपुरंदावडे ग्रामपंचायतीच्या सौ. सुनीता पालवे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड.\nपुरंदावडे ( बारामती झटका )\nबुधवार दिनांक २८/०४/२०२२, दुपारी १२:३० वाजता या ग्रामपंचायत चे सरपंच देविदास ढोपे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंचपदाची निवड पार पडली यावेळी उपसरपंच पदी सौ. सुनीता कुंडलिक पालवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. ए. एम. सरवदे ( कृषी – पंचायत समिती, माळशिरस साहेब ) यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविली होती. त्यांना तलाठी गुंजाळ भाऊसाहेब ग्रामसेविका श्रीमती जे. एम. दिक्षीत व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.\nयावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्यावेळी १) सरपंच देविदास ढोपे २) सागर ओवाळ ३) सौ.नंदा गरगडे ४) श्रीरंग नाळे ५) सौ. अर्चना मोहिते ६) भगवान पिसे ७) सौ. आरती ओवाळ ८) बाळासाहेब सुळे ९) सौ. कमल पालवे १०) सौ. पद्मिनी बोराटे ११) माजी उपसरपंच संतोष शिंदे, तसेच वस्ताद ज्ञानदेव पालवे, वसंत ढगे, विठ्ठल तात्या अर्जुन, संचालक धोंडीराम नाळे, चेअरमन रामचंद्र गोरे, ज्ञानदेव निंबाळकर, तुकाराम ढगे, ज्ञानदेव चव्हाण, तुकाराम नाळे, शशीकांत नाळे, रघु बोराटे, बबन सुळे, हनुमंत ओवाळ, श्रवण ओवाळ, बाळासाहेब सालगुडे, हरी राऊत, बापू घाडगे, नारायण पालवे, सागर पालवे, अमोल पालवे, चंद्रकांत मोहिते, तानाजी ओवाळ, बाळू ओवाळ, नामदेव पवार, कुंदन पालवे, पोपट पालवे, नाना पालवे, दादा पालवे, कुंडलिक नाळे तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.\nनवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng\nPrevious articleकण्हेर विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत कण्हेरसिध्द शेतकरी विकास पॅनल व कण्हेरसिध्द परिवर्तन सहकार विकास पॅनल यांच्यात समोरासमोर लढत.\nNext articleसमाजप्रबोधनकार ह.भ.प.कुरळे. महाराज यांचे कै.जालिंदर मारुती डांगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुश्राव्य किर्तन\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं,आम्ही हा नवीन बदल स्वीकारून बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून www.baramatizatka.com या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nउंबरे दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील लक्ष्मीबाई नारनवर व संजय ढेकळे यांनी जाहीर...\nश्रीनिवास कदम पाटील - December 9, 2022 0", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/buxar-jail-gets-rope-orders-for-hanging-nirbhaya-rape-culprits-may-hanged-on-16-december-news-and-updates-126248232.html", "date_download": "2022-12-09T16:54:08Z", "digest": "sha1:KESFNWKXSS3XKSLAHOV347MOZWSHTJXF", "length": 9526, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "16 डिसेंबरला फासावर लटकणार निर्भयाचे दोषी! तुरुंगाला 10 दोरखंड तयार ठेवण्याचे निर्देश | buxar jail gets rope orders for hanging, nirbhaya rape culprits may hanged on 16 december news and updates - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n16 डिसेंबरला फासावर लटकणार निर्भयाचे दोषी तुरुंगाला 10 दोरखंड तयार ठेवण्याचे निर्देश\nबिहारच्या या तुरुंगात बनवले जात आहेत दोरखंड\nअफझल गुरूच्या फाशीसाठी दोरखंड येथेच बनवले\nबक्सर - दिल्लीच्या निर्भया प्रकरणातील नराधमांना कधीही फासावर लटकवले जाऊ शकते. सुत्रांच्या माहितीनुसार, त्या सर्वांना येत्या एका आठवड्यात फाशी दिली जाऊ शकते. बिहारच्या बक्सर तुरुंग प्रशासनाला याच आठवड्याच्या शेवटी 10 दोरखंड तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बिहारचे बक्सर तुरुंग फाशीचे दोरखंड तयार करण्यात सर्वात एक्सपर्ट जेल मानली जाते. फास बनवण्याचे निर्देश गेल्या आठवड्यातच जारी करण्यात आले होते. परंतु, ही मागणी कुणाला फाशी देण्यासाठी आली याची अधिकृत माहिती जारी करण्यात आली नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर अमानवीय अत्याचार करण्यात आले होते. तर फाशीचे दोरखंड 14 डिसेंबर पर्यंत तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे, निर्भयाच्या दोषींना 16 डिसेंबर रोजीच फाशी दिली जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.\nयेथेच अफझल गुरूच्या फाशीसाठी दोरखंड\nबक्सर तुरुंग अधीक्षक विजय कुमार अरोरा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, की त्यांना \"14 डिसेंबर पर्यंत 10 दोरखंड तयार ठेवण्याचे निर्देश दिले. आम्हाला ते कशासाठी बनवले जातील हे सांगण्यात आलेले नाही.\" विशेष म्हणजे, संसदेवर हल्ल्याचा आरोपी अफजल गुरूला जेव्हा फाशी देण्यात आली तो दोरखंड याच ठिकाणी तयार करण्यात आला होता. 2016-17 मध्ये पतियाळा तुरुंगाकडून हे आदेश मिळाले होते. त्यावेळी सुद्धा ते कुणासाठी मागवण्यात आले याची माहिती देण्यात आली नव्हती.\nअसे तयार होतात दोरखंड\nतुरुंग अधीक्षकांनी सांगितले, की बक्सर जेलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दोरखंड तयार केले जात आहेत. फाशी देण्यासाठी एक दोरखंड 7200 धाग्यांपासून बनवले जाते. हे तयार करण्यासाठी तीन दिवस लागतात. त्यावर 5 ते 6 लोकांना काम करावे लागते. या कामासाठी कैद्यांनाच जबाबदारी दिली जाते. दोरखंड तयार करण्यासाठी हातासह थोडाफार मशीनचा देखील वापर होतो. गेल्यावेळी जेव्हा दोरखंड तयार करण्यात आले तेव्हा त्यांची प्रत्येकी किंमत 1725 रुपये होती. आता मात्र, त्या दोरखंडांना लावल्या जाणाऱ्या पितळाच्या बुशची आणि इतर किमती वाढल्याने महाग होऊ शकतात अशी माहिती अधीक्षकांनी दिली आहे.\n16 डिसेंबर 2012 च्या काळरात्री निर्भया आपल्या मित्रासोबत घरी जात होती. त्याचवेळी बसमध्ये असलेल्या 6 नराधमांनी मित्राला मारहाण करून तिच्यावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. अत्याचार इतका पाशवी होता की तिच्या आतड्या बाहेर आल्या होत्या. क्रूरकर्मांनी तिच्या गुप्तांगांमध्ये लोखंडी सळ्या खोपल्या होत्या. काही दिवस तिच्यावर उपचार देखील झाले. परंतु, एकूणच तिची अवस्था पाहता तिला वाचवणे अशक्य होते. सर्वच आरोपींना अटक करण्यात आली आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू झाला. यातील एका आरोपीने तुरुंगात आत्महत्या केली. दुसरा अल्पवीय असल्याने त्याची तीन वर्षांनंतर सुटका झाली. तर चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ न्यायालय आणि दिल्ली हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. यातील 3 दोषींनी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. परंतु, ती फेटाळून लावण्यात आली. यापूर्वी दिल्ली सरकारने सुद्धा दोषींचा दयेचा अर्ज नकारला. आता राष्ट्रपतींचा निर्णय समोर येताच नराधमांच्या फाशीचा मार्ग मोकळा होणार आहे.\n(देश, विदेश आणि मनोरंजनासह आपल्या शहरातील अपडेट बातम्यांसाठी इंस्टॉल करा Divya Marathi App)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/the-first-phase-of-balasaheb-thackeray-memorial-will-be-completed-by-march-2023-eknath-shinde/", "date_download": "2022-12-09T15:18:33Z", "digest": "sha1:VADKPBGUPTRHRUHHLOOLCBJDTMZH6R2M", "length": 15809, "nlines": 95, "source_domain": "thepublitics.com", "title": "बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार – एकनाथ शिंदे", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार – एकनाथ शिंदे\nमुंबई, दि. 16 : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे स्मारक जनतेला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच स्मारकाचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.\nदादर येथील महापौर बंगला परिसरात सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी आढावा बैठकही घेतली. बैठकीस मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहूल शेवाळे, आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, माजी मंत्री रामदास कदम, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर श्रीनिवास उपस्थित होते.\nयावेळी शिंदे म्हणाले, आज या स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाले असून मार्च २०२३ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्यात येईल.\nबाळासाहेबांच्या स्मारकातून जनतेला प्रेरणा मिळणार असून त्यासाठी त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. स्मारकाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nस्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जनतेचे असून ते लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला हे स्मारक समर्पीत करण्याचा मानस असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन\nअनोळखी नंबरवरून कॉल करणाऱ्याचे नाव समजणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकन्हैया कुमार सह ‘मेवाणी’ ही करणार कॉंग्रेस मध्ये प्रवेश…\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..जेएनयूचे माजी विद्यार्थी तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) नेते कन्हैया कुमार आणि राष्ट्रीय दलित अधिकार मंच (आरडीएएम) चे आमदार जिग्नेश मेवानी 28 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. यापूर्वी हे दोन तरुण नेत्यांना २ ऑक्टोबर गांधी जयंतीला राहुल गांधी पक्षात सामील करणार होते, मात्र शहीद भगतसिंग यांची जयंती दिनी २८ सप्टेंबरला नियुक्ती होणार अशी माहिती…\nRead More कन्हैया कुमार सह ‘मेवाणी’ ही करणार कॉंग्रेस मध्ये प्रवेश…Continue\nओबीसी आरक्षणाकरिता सर्व एकत्रित असले तरी प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने प्रयत्न करावेत – महादेव जानकर\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..पुणे : राष्ट्रीय समाज पक्ष पूर्वीपासून ओबीसी सोबत आहे मी अकरा जिल्ह्यात दौरा केला आहे. मराठ्यांना ओबीसी आरक्षण वगळून आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये असं मत माजी मंत्री महादेव जानकर याने व्यक्त केलंय. पुणे शहराच्या पक्षबांधणी करिता ते पुण्यात आले होते पुण्यामध्ये विवीध कार्यक्रम आयोजन करण्यात…\nRead More ओबीसी आरक्षणाकरिता सर्व एकत्रित असले तरी प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने प्रयत्न करावेत – महादेव जानकरContinue\nपुरंदर विमानतळ ही काळाची गरज – चंद्रकांत पाटील\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..पुणे : ‘माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पुरंदर विमानतळासाठी सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या होत्या. पण महाविकास आघाडी सरकारने जुना प्रस्ताव बास्नात गुंडाळून नवीन प्रस्ताव पाठवला. त्यातील तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाने नाकारला. त्यामुळे जुन्या जागेचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारला मान्य आहे का असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला….\nRead More पुरंदर विमानतळ ही काळाची गरज – चंद्रकांत पाटीलContinue\nमराठा समाजाची मुस्कटदाबी करण्यासाठी लॉकडाऊन वाढवला: विनायक मेटे\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..पुणे : मराठा समाजाची मुस्कटदाबी करण्यासाठी सरकारने १५ दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर केला आहे. तसेच मराठा आरक्षण मिळेपर्यंत थांबवणार नाही, तीव्र आंदोलन करण्यात येईल. १८ मे रोजी राज्यभरातील तहसीलदारांना निवेदन देणार आहे. त्यानंतर मोर्चा काढणार आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला…\nRead More मराठा समाजाची मुस्कटदाबी करण्यासाठी लॉकडाऊन वाढवला: विनायक मेटेContinue\nअनुच्छेद 370 वर पाकिस्तानचा यू-टर्न \nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..नवी दिल्ली : कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानची भूमिका भारताविरूद्ध होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांसह सर्व आंतरराष्ट्रीय मंचांमध्ये भारताच्या या निर्णयाला विरोध केला. पण त्यावेळी भारताचा युक्तिवाद होता की अनुच्छेद 370 ही भारताची अंतर्गत बाब आहे. असे असूनही, आंतरराष्ट्रीय मंचांमध्ये पाकिस्तानकडून प्रकरण जोरदारपणे उपस्थित केलं जात होतं.आता मात्र कलम 370 च्या…\nRead More अनुच्छेद 370 वर पाकिस्तानचा यू-टर्न \nशिंदेंनी दाखवून दिले, ‘ठाकरेंशी’ वैर नाही, मात्र, उद्धव तुमची खैर नाही…\nअजून लोकांपर्यंत पोहोचवा..एकनाथ शिंदेंनी बंड करून गुवाहाटी गाठताच आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. पुढे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेतील एकेक शिलेदार आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. लोकसभेत राहुल शेवाळे यांना लोकसभेच्या गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोद म्हणून नियुक्ती केली. तसेच इतर राज्यातील शिवसेना प्रमुखांना आपल्याकडे खेचून त्यांचा देखील पाठींबा मिळवण्यात शिंदेंना यश आलेले आहे. संघटनात्मक…\nRead More शिंदेंनी दाखवून दिले, ‘ठाकरेंशी’ वैर नाही, मात्र, उद्धव तुमची खैर नाही…Continue\nआम्ही इथे पण भेटू..\n© 2022 The Publitics बाह्य इंटरनेट लिंक्ससाठी आम्ही जबाबदार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22a12306-txt-sindhudurg-today-20221108112406", "date_download": "2022-12-09T17:19:50Z", "digest": "sha1:5KIYZWSYRCW53QJS3MUUQ4CESBIAFBR7", "length": 18309, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "जप्त केलेल्या गुटख्याचे करायचे काय? | Sakal", "raw_content": "\nजप्त केलेल्या गुटख्याचे करायचे काय\nजप्त केलेल्या गुटख्याचे करायचे काय\nसिंधुदुर्गनगरी ः येथील जिल्हा अन्न व औषध प्रशासन कार्यालयात जप्त करुन ठेवलेला मुद्देमाल अनेक वर्षे तसाच पडून आहे.\nजप्त केलेल्या गुटख्याचे करायचे काय\nजिल्ह्यातील प्रश्न; ‘अन्न, औषध’चे कार्यालय बनले गोडाऊन\nनंदकुमार आयरे ः सकाळ वृत्तसेवा\nसिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक व विक्री जोरात सुरू असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यरत असलेला जिल्ह्याचा अन्न व औषध प्रशासन विभागच सद्यस्थितीत अडचणीत सापडला आहे. त्यांनी कारवाई करून जप्त केलेल्या मुद्देमालाने येथील कार्यालय भरले आहे. जप्त मुद्देमालाचे करायचे काय त्याची विल्हेवाट लावायची कुठे त्याची विल्हेवाट लावायची कुठे असा गंभीर प्रश्न या विभागासमोर उभा राहिला आहे.\nसिंधुदुर्ग जिल्हा अन्न व औषध प्रशासनातर्फे जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यवसाय व विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत कोट्यावधीचा गुटखा जप्तही केला आहे. अशाप्रकारे कारवाई करून जप्त केलेल्या मुद्देमालाने येथील कार्यालय भरले आहे. या कार्यालयाला गोडाऊनचे स्वरूप आले आहे. २०१२ पासून कारवाई करून गेल्या दहा वर्षात जप्त केलेला सुमारे १६ ते १७ टन विविध प्रकारचा गुटखा सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयात सडत पडला आहे; परंतु जप्त केलेला मुद्देमालाची विल्हेवाट लावायची कशी व कुठे असा गंभीर प्रश्न या विभागासमोर आहे. त्यामुळे कार्यालयात दुर्गंधी पसरली आहे. येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.\nसिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा असल्याने मोठ्या प्रमाणात जप्त केलेल्या गुटख्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाचे प्रदूषण नियंत्रण मंडळ परवानगी देत नाही. गुटख्याची पॅकिंग प्लास्टिकमध्ये असल्याने हा गुटखा जमिनीमध्ये गाडूनही नष्ट होणार नाही आणि जाळल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शासनाच्या प्रदूषण महामंडळाच्या परवानगीसाठी हा विभाग प्रयत्नशील आहे; मात्र परवानगी मिळत नसल्याने जप्त केलेला मुद्देमाल कार्यालयात गेली अनेक वर्ष पडून आहे. २०१२ पासून सुमारे १६ ते १७ टन गुटखा या कार्यालयात रचून ठेवला आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे आणि आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी हा विभाग गेली अनेक वर्षे शासनस्तरावर प्रयत्नशील आहे; मात्र अद्याप प्रदूषण महामंडळाची परवानगी मिळालेली नाही.\nदरम्यान, पूर्वीचा गुटखा नष्ट करण्यास जिल्ह्यात युनिट नसल्याने नव्याने कारवाई करून जप्त केलेला गुटखा व अन्य प्रदूषणकारी वस्तूंचे करायचे काय आणि ठेवायचा कुठे हा प्रश्न आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने कारवाई करताना मर्यादा व अडचणी येत आहेत. याचा फायदा गुटखा विक्रेते व वाहतूक करणारे उठविताना दिसत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत जोरदार गुटखा वाहतूक व विक्री सुरू आहे. जिल्हाभर रिकाम्या गुटख्याची पाकिटे जागोजागी विखुरलेली दिसत आहेत, हे स्पष्टपणे दिसत असतानाही जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला नव्याने कारवाई करताना विचार करण्याची वेळ आली आहे. ''औषधापेक्षा दुखणं अधिक'' अशी स्थिती या विभागाची झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुटखा वाहतूक व विक्री व्यवसाय सद्यस्थितीत तेजीत चालला आहे.\nपदाचे नाव*रिक्त पद संख्या\nसहाय्यक आयुक्त (अन्न)*एक पद\nजिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. पर्यटकांची संख्याही वर्षानुवर्षे वाढत आहे. त्यांना स्वच्छ व चांगल्या प्रतीचे अन्न मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य वेळी व नियमित हॉटेलची व अन्नपदार्थांची तपासणी होणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात अन्नातून विषबाधा किंवा पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो आणि अशा घटना जिल्ह्यात घडल्या तर त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होईल. याव्यतिरिक्त नवीन हॉटेलला परवानगी देणे, धाबे, हॉटेल, खाद्यपदार्थांचे स्टॉल तपासणे तसेच खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या युनिटची तपासणी करणे यांसह विविध कामे या कार्यालयाकडून केली जातात; मात्र आवश्यक अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने अनेक अडचणी येत आहेत. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. याचा विचार करून शासनाने रिक्त पदे तातडीने भरणे व हा विभाग सक्षम करणे आवश्यक आहे.\nविल्हेवाट लावण्यास युनिटच नाही\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रदूषणकारी वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतेही युनिट कार्यरत नाही. अमली पदार्थ, गुटखा यासारख्या प्रदूषणकारी वस्तू नष्ट करण्याचे युनिट मुंबई, पुणे यासारख्या शहरात कार्यरत आहे; परंतु त्या ठिकाणी येथील मुद्देमाल वाहतूक करून तेथील युनिटमध्ये नष्ट करण्यासाठी खर्च मोठा आहे आणि तो या विभागाला परवडणारा नाही. त्यामुळे सिंधुदुर्गच्या अन्न व औषध प्रशासनाकडून शासनाकडे आवश्यक निधीची मागणी केली आहे; मात्र अद्यापही शासनाकडून निधी मिळाला नसल्याने हा विभाग अडचणीत सापडला आहे.\nसिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयात दहा वर्षांपासून जप्त केलेला गुटखा मुद्देमाल सडत आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करण्यासाठी शासनाच्या प्रदूषण महामंडळाची परवानगी आवश्यक आहे. जिल्ह्यात विल्हेवाट करण्यासाठी युनिट कार्यरत नाही. त्यामुळे मुंबईसारख्या अन्य शहरात येथील मुद्देमाल नष्ट करण्यासाठी न्यावा लागणार आहे. त्यासाठी खर्चही मोठा आहे. जिल्ह्यात १६ ते १७ टन मुद्देमाल कार्यालयात पडून आहे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाकडे आवश्यक निधीची मागणी केली आहे. निधी मिळताच विल्हेवाट लावण्याची कार्यवाही केली जाईल.\n- तुषार शिंगाडे, सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन कार्यालय, सिंधुदुर्ग\nजिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांची पदे गेली अनेक वर्षे रिक्त आहेत. त्यामुळे अन्न व औषध विक्रेत्यांची वार्षिक पडताळणी करताना मर्यादा येत आहेत. तरीही उपलब्ध मनुष्यबळावर जिल्ह्यात पडताळणी सुरू आहे. यावर्षी केलेल्या पडताळणीत औषध विक्रीमध्ये नियमांचे उल्लंघन केलेल्या जिल्ह्यातील ११ किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये ४ जणांवर कायमस्वरूपी बंदीची कारवाई तर ७ जणांवर तात्पुरती बंदीची कारवाई केली आहे.\n- मिलिंद पाटील, सहाय्यक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन कार्यालय, सिंधुदुर्ग\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22h01122-txt-navimumbai-20221016112809", "date_download": "2022-12-09T16:01:40Z", "digest": "sha1:3ZFVTBFRHJUSEGQ2H72C45J4QMPVLZFR", "length": 7746, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "पाणजेत सोनेरी रंगाच्या कोल्ह्यांचे दर्शन | Sakal", "raw_content": "\nपाणजेत सोनेरी रंगाच्या कोल्ह्यांचे दर्शन\nपाणजेत सोनेरी रंगाच्या कोल्ह्यांचे दर्शन\nखारघर, ता. १६ (बातमीदार) : पाणथळ, दलदल, खारफुटीमुळे उरण तालुक्यात वन्यजीवांचा वावर वाढला आहे. विविध प्रजातींच्या पक्ष्यांसोबत आता सोनेरी रंगाच्या कोल्ह्याचे दर्शन झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.\nपाणथळ परिसरात हिवाळ्यात देशी, परदेशी पक्ष्यांची रेलचेल असते. त्यामुळे पक्षीप्रेमी तसेच विविध वर्तमानपत्रांचे छायाचित्रकार आणि पक्ष्यांवर अभ्यास करणारे तज्ज्ञ नेहमीच या परिसरात येतात. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून पाणथळ जागेत भराव केला जात असल्यामुळे वन्यजीवांचा वावर कमी झाला आहे. अशातच सोनेरी रंगाचा भारतीय कोल्हा पाणजे परिसरात निदर्शनास आला आहे. तज्ज्ञांच्या मते, हा गोल्डन जॅकल असून भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांगलादेश या देशात तो आढळतो. तसेच उरण परिसरासोबतच काही महिन्यांपूर्वी खारघर सेक्टर १७ येथील खाडीकिनारीदेखील या कोल्ह्याचा वावर असल्याचे दिसून आले होते.\nसायबेरियातून मुख्यत्वे हिवाळ्यात भारतात स्थलांतर करणारे थापट्या किंवा परी बदक. ( Northern Shoveller ) तसेच सामान्य बदक (Common Teal) मोठ्या प्रमाणात येत असून या पक्ष्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी येत आहेत.\nरविवारी सकाळी पाणजे पाणथळ परिसरात पक्षी निरीक्षण करीत असताना खाद्याच्या शोधात कुत्रे आले असावे, असे वाटले. मात्र, अशा प्रकारचे कुत्रे नसल्याचे लक्षात आल्यावर झाडाच्या आड उभे राहून निरीक्षण केले असता तो सोनेरी रंगाचा कोल्हा असल्याचे निदर्शनास आले.\n- पराग घरत, पर्यावरणप्रेमी\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/03/Chief-Minister-now-has-no-choice-but-to-resign-...-Nitesh-Ranes-strong-reaction.html", "date_download": "2022-12-09T16:22:35Z", "digest": "sha1:WZRNQ33TF7QUTHKHD34ORE4LF3CZEHVB", "length": 8570, "nlines": 128, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“मुख्यमंत्र्यांना आता राजीनाम्याशिवाय पर्याय नाही...”, नितेश राणेंची जोरदार प्रतिक्रिया!", "raw_content": "\nHomeराजकीय “मुख्यमंत्र्यांना आता राजीनाम्याशिवाय पर्याय नाही...”, नितेश राणेंची जोरदार प्रतिक्रिया\n“मुख्यमंत्र्यांना आता राजीनाम्याशिवाय पर्याय नाही...”, नितेश राणेंची जोरदार प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र: राज्यात ईडीकडून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई केली जात असल्याची टीका सतत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यावर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.\nईडीने उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित असलेल्या पुष्पक ग्रुपवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने ठाण्यातील निलांबरी अपार्टमेंटचे ११ फ्लॅट सील केले आहेत.\n“हे आज ना उद्या होणारच होते. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर असे छापे पडत असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. ईडीने छापा टाकून प्रॉपर्टी जप्त केली असेल तर सरळ सरळ हा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पैसे मातोश्रीपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे आता मातोश्रीने लोकांना उत्तर द्यावे. सचिन वाझेकडील पैसे कुठे फिरायचे हे आता बाहेर येत आहे. मुख्यमंत्र्यांना आता राजीनाम्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आता घरात लपून राहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यावे,” अशी जोरदार प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nखरसुंडी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडी संपन्न\nआटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\n“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimol.com/how-to-become-an-ias-officer-in-marathi/", "date_download": "2022-12-09T16:05:32Z", "digest": "sha1:LASBLO73KLJXWT4LSA3SVXJOOHN2XBCR", "length": 23115, "nlines": 118, "source_domain": "www.marathimol.com", "title": "आयएएस अधिकारी कसे बनायचे? How To Become An IAS Officer In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nआयएएस अधिकारी कसे बनायचे\nHow To Become An IAS Officer In Marathi आजच्या लेखात आपण पाहूया आयएएस अधिकारी कसे बनायचे ते. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला यूपीएससीतर्फे आयएएस अधिकारी होण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची संपूर्ण माहिती देणार आहोत आणि तुमच्या परीक्षेसाठी काही महत्वाच्या पुस्तकांबद्दलही माहिती सांगणार आहेत. यासोबतच आम्ही तुम्हाला भारतातील सर्वोत्कृष्ट कोचिंग सेंटर कुठे आहेत याविषयीही माहिती देऊ. आम्ही आशा करतो की हा लेख आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, ज्याच्या मदतीने आपल्याला आयएएस अधिकारी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल.\nआयएएस अधिकारी कसे बनायचे\nआयएएस हे आपल्या देशातील एक सर्वोत्तम पद आहे, ज्यासाठी उमेदवार निवडण्यासाठी रात्रंदिवस तयारी करतात. परंतु नागरी परीक्षेत क्रॅक करणे इतके सोपे नाही. केवळ तेच उमेदवार ही परीक्षा क्लिअर करू शकतात, जे खूप परिश्रम व चांगल्या नियोजनासह परीक्षेची तयारी करतात.\nस्टॉक ब्रोकर कसे बनायचे \nआजच्या लेखात आम्ही तुम्हाला आयएएस अधिकाऱ्याशी संबंधित सर्व आवश्यक गोष्टी सांगू जेणेकरुन तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल कारण बर्‍याचदा योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे उमेदवार या परीक्षेत नापास होतात. तर आपण आज हा लेख पूर्णपणे वाचन करा जेणेकरुन आपल्याला आयएएस अधिकाऱ्याशी संबंधित सर्व आवश्यक गोष्टी जाणून घेता येतील.\nआयएएस अधिकारी म्हणजे काय\nआयएएस म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा. आयएएस पदासाठी काम करण्यासाठी उमेदवाराला यूपीएससी परीक्षा पास करावी लागतात. दरवर्षी यूपीएससी २४ सेवांसाठी निवड परीक्षा घेते, त्यातील एक आयएएस आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा दंडाधिकारी, एसडीएम इत्यादी वेगवेगळ्या भागात नेमणूक केली जाते. या व्यतिरिक्त, आयएस उमेदवारांना देशातील विविध मंत्रालये आणि जिल्ह्यांचे प्रमुखही केले जाते आणि सर्वोच्च पद म्हणजे कॅबिनेट सचिव.\nनौदल अधिकारी कसे बनायचे\nआयएएस अधिकारी नोकरीचे वर्णन :-\nआयएएसचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे देशातील सरकारची धोरणे राबविणे आणि त्यांचे अनुसरण करणे.\nसर्व आवश्यक सरकारी बाबी हाताळण्याचे कामही आयपीएस अधिकाऱ्यावर सोपविण्यात आले आहे.\nसंसदेत जे कायदे केले जातात ते संबंधित क्षेत्रातील आयएएस अधिकारी लागू करतात.\nआयएएस अधिकारी सरकारने चालवलेल्या विकास कार्यक्रमांची देखरेखही करतात. याशिवाय अनेक विकास कार्यक्रमांच्या निधीची परवानगीही आयएस अधिकाऱ्याने दिली आहे.\nआपल्या भागात काम करणारे सर्व सरकारी कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करत नाहीत याची ते खात्री करीत असतात.\nआयएएस अधिकारी त्याच्या अंतर्गत काम करणारे सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांचे नियंत्रण ठेवतो.\nजर एखादा प्रकल्प विकासासाठी चालू असेल आणि तो योग्यरित्या कार्य करत नसेल तर आयएस अधिकाऱ्यास तो प्रकल्प थांबविण्याची शक्ती आहे.\nआयएएस अधिकाऱ्याचा पगार किती असतो :-\nआयएएस अधिकारी बनणार्‍या कोणत्याही उमेदवाराला ७ व्या वेतन आयोगानुसार दरमहा २,५०,००० रू. दिले जातात, त्याशिवाय त्यांना प्रवास भत्ता, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वैद्यकीय लाभ इत्यादी भत्तादेखील देण्यात येतात, तसेच आयएएस अधिकाऱ्यांना राहण्यासाठी घर, संरक्षण, घरातील नोकर, कार इत्यादी इतर सुविधा देखील दिल्या जातात.\nआहार तज्ज्ञ कसे बनायचे\nआयएएस अधिकारी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता :-\nज्या उमेदवारांना आयएएस अधिकारी पदासाठी काम करायचे आहे आणि त्याच्या निवड चाचणीमध्ये बसू इच्छित आहे, त्या साठी काही पात्रता निश्चित केल्या आहेत ज्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे-\nउमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असावी.\nपदवीच्या अंतिम वर्षाचे उमेदवारही या परीक्षेस येऊ शकतात.\nआयएएस अधिकारी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास खालील पात्रता असणे आवश्यक आहे-\nउमेदवाराचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल वय ३२ वर्षे असणे आवश्यक आहे.\nओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेमध्ये ३ वर्षे सवलत आहे.\nएससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेमध्ये ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.\nशारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या उमेदवारांना उच्च वयाच्या मर्यादेमध्ये १० वर्षांची सूट देण्यात आली आहे.\nआयएएस अधिकारी परीक्षा :-\nआयएएस अधिकारी हे खूप उच्च पद आहे, म्हणूनच या पदावरील परीक्षा देखील खूप अवघड आहे जी उत्तीर्ण होणे फार कठीण आहे. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेत भाग घेतात पण ही परीक्षा इतकी अवघड आहे की त्यात फारच कमी उमेदवार यशस्वी होऊ शकतात.\nआयएएस प्रिलिम्स परीक्षा :-\nयूपीएससी प्राथमिक परीक्षे अंतर्गत उमेदवारांसाठी दोन पेपर घेतात. हे पेपर्स एका दिवसात घेत असतात. आपण येथे सांगू की या दोन्ही पेपर्समध्ये उमेदवाराकडून multiple choice questions विचारले जातात. ही परीक्षा एक प्रकारे पात्रता परीक्षा आहे आणि या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील मुख्य परीक्षेसाठी बोलविले जाते. आम्ही आपल्याला सांगू की या परीक्षेत, General Studies-l आणि General Studies-II या दोन्ही अभ्यासक्रमात वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातात.\nया व्यतिरिक्त, जनरल स्टडीज-पेपर १ मध्ये १०० प्रश्न असतात ज्यासाठी २०० गुण ठेवले गेले आहेत. या पेपरचा कालावधी २ तास ठेवण्यात आला आहे आणि जर आपण कोणत्याही प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले तर आपले गुणही वजा केले जातील.\nत्याचप्रमाणे जनरल स्टडीज-पेपर २ मध्येही उमेदवारांना वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि सर्व प्रश्नांची संख्या ८० असते ज्यासाठी २०० गुण ठेवले आहेत. परीक्षेचा कालावधीही २ तास असून त्यात कोणत्याही प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले तर आपले गुणही वजा केले जातील.\nआयएएस मेन्स परीक्षा :-\nयूपीएससी आयएएस परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. कृपया लक्षात घ्या की प्रारंभिक परीक्षा पास करणारे असेच उमेदवार या परीक्षेत भाग घेतात. या परीक्षेत उमेदवारांकडून नऊ पेपर घेण्यात येतात. त्याअंतर्गत सर्वसाधारण अभ्यास, सोसायटी, कृषी, शासन, इंग्रजी भाषा, गुणवत्ता राज्यघटना, आंतरराष्ट्रीय संबंध, आर्थिक विकास इत्यादी विषयांवर उमेदवारांकडून प्रश्न विचारले जातात. प्रत्येक पेपरचा कालावधी ३ तासाचा असतो. पेपर ए आणि पेपर बी प्रत्येकी ३०० गुणांचे असते आणि याशिवाय इतर सर्व पेपर प्रत्येकी २५० गुणांचे असतात. या परीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.\nआयएएस परीक्षेचा हा शेवटचा टप्पा आहे. यूपीएससी मेन्सची परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांनाच यात बोलावले जातात. याद्वारे उमेदवाराची मानसिक क्षमता तपासली जाते यामुळे वैयक्तिक निर्णय घेण्यात तो किती सक्षम आहे हे दिसून येते. यासह उमेदवाराचे सामान्य ज्ञान देखील तपासले जाते. मुलाखत परीक्षेसाठी २७५ गुण ठेवण्यात आले आहेत. जर उमेदवार देखील या मुलाखत चाचणीत उत्तीर्ण झाले तर त्यांची नियुक्ती आयएएस अधिकारी पदावर केली जाते.\nभारतातील टॉप 10 आयएएस प्रशिक्षण केंद्रे :-\nआयएएस अधिकारी होण्यासाठी आवश्यक पुस्तके :-\nही पुस्तके वाचून कोणताही उमेदवार आयएएस परीक्षा क्रॅक करू शकतो. परंतु जेव्हा आपण पुस्तके खरेदी करण्यासाठी बाजारात जाता, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर बरीच पुस्तके पाहायला मिळतील, ज्यामुळे आपल्यासाठी कोणती पुस्तक योग्य असेल याबद्दल आपल्याला खूप संभ्रम होईल.\nम्हणून पुस्तके खरेदी करताना तुम्हाला बरेच समजून घ्यावे लागेल आणि केवळ अशी पुस्तके खरेदी करावी लागतील जी तुम्हाला परीक्षेमध्ये आयएएस अधिकारी होण्यासाठी मदत करू शकतील.\n12वी पूर्ण केल्यानंतर IAS अधिकारी होणे शक्य आहे का\nबारावीनंतर आयएएस अधिकारी होणे शक्य नाही. किमान शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. CSE (नागरी सेवा परीक्षा) नावाची एक प्रवेश परीक्षा असते ज्याद्वारे उमेदवारांची IAS अधिकारी पदासाठी निवड केली जाते.\nIAS अधिकारी होण्यासाठी वयोमर्यादा किती आहे\nIAS अधिकारी प्रवेश परीक्षा (CSE) साठी बसण्यासाठी, उमेदवार 21 वर्षांपेक्षा लहान नसावे आणि 32 वर्षांपेक्षा मोठे नसावेत. ओबीसी/एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या बाबतीत काही सूट देण्यात आली आहे.\nआयएएस ऑफिसर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंग आवश्यक आहे का\nप्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा आणि क्षमता वेगवेगळ्या असतात. कोचिंग सेंटरमध्ये सामील होणे हा एक अतिशय व्यक्तिनिष्ठ निर्णय आहे. हे काही उमेदवारांना IAS परीक्षेची रचना आणि नमुना समजून घेण्यात मदत करू शकते परंतु काहींना ते निरुपयोगी वाटते. हे उमेदवारानुसार वेगळे असते.\nसरासरी विद्यार्थी आयएएस ऑफिसरची परीक्षा देऊ शकतो का\nआयएएस अधिकारी परीक्षा हे एक खुले व्यासपीठ आहे ज्यामध्ये सरासरी विद्यार्थ्यांसाठी कोणतीही मर्यादा नाही. IAS परीक्षेत बसण्यासाठी ग्रॅज्युएशन डिग्री प्रोग्राममध्ये आवश्यक असलेल्या गुणांची किमान टक्केवारी नाही. दरवर्षी, सरासरी अनेक विद्यार्थी आयएएस अधिकारी परीक्षा उत्तीर्ण करतात.\nIAS मुख्य परीक्षेत किती पेपर्स घेतले जातात\nIAS मुख्य परीक्षेत एकूण 9 प्रश्नपत्रिका असतात. या 9 प्रश्नपत्रिकांपैकी, उमेदवारांना मुख्यतः सामान्य इंग्रजी आणि सामान्य हिंदी प्रश्नपत्रिका उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि त्यांची संख्या अंतिम गुणवत्ता यादीसाठी मोजली जाणार नाही.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nहाय चा मराठी अर्थ काय होतो Hi Meaning In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711417.46/wet/CC-MAIN-20221209144722-20221209174722-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}