{"url": "https://goanvarta.net/story.php?id=22322", "date_download": "2022-10-04T16:53:47Z", "digest": "sha1:XPI7RH7SN55KYLN4VAI5T2XPIVQXJUN6", "length": 7665, "nlines": 70, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: कामगारांचा गावी पायी चालत जाण्याचा निर्णय मागे", "raw_content": "\nHome >> गोवा >> कामगारांचा गावी पायी चालत जाण्याचा निर्णय मागे\nकामगारांचा गावी पायी चालत जाण्याचा निर्णय मागे\nवास्को : घरमालकांनी भाड्यासाठी लावलेला तगादा व कामधंदा नसल्याने झुआरीनगरातील शेकडो स्थलांतरित कामगारांनी आपल्या मूळ गावी पायी चालत जाण्याचा घेतलेला निर्णय वेर्णा पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मागे घेतला. सांकवाळचे सरपंच गिरिष पिल्ले यांनीही या कामगारांना भाडे देऊ नका, असे सांगितले. तसेच त्या कामगारांना तांदूळ,‍ डाळ, पीठ आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहतुकीची योग्य व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.\nकोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सध्या कामधंदा ठप्प झाल्याने झुआरीनगर येथील झोपडपट्टीमध्ये रहाणा ऱ्या शेकडो मजुरांसमोर उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच घरमालकांनी भाड्यासाठी तगादा लावल्याने एवढे भाडे कोठून आणावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. खाण्यासाठी पैसे नाही, कामधंदा नाही अशा परिस्थितीत येथे भाडे भरून राहून काय उपयोग, असा विचार करून शेकडो स्थलांतरित कामगारांनी शनिवारी आपल्या गावाकडे पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. कामगार पायी निघाल्याचे कळताच वेर्णा पोलिस, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची धावपळ उडाली. या कामगारांना कुठ्ठाळी येथे अडवून त्यांची समजूत काढून त्यांना परत झुआरीनगर येथे पाठविण्यात पोलिस यशस्वी झाले. सरपंच पिल्ले यांनीही त्या स्थलांतरित मजुरांचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर त्यांनी घरमालकांची भेट घेऊन स्थलांतरित मजुरांचे काही महिन्यांचे भाडे माफ करण्याचे आवाहन केले. त्यानुसार घरमालकांनी घरभाडे न घेण्याचे आश्वासन दिले. या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहतुकीची योग्य व्यवस्था व्हावी यासाठी मुख्यमंत्री व स्थानिक आमदार यांची भेट घेणार असल्याचे पिल्ले यांनी सांगितले.\nम्हापसा पालिका कर्मचाऱ्यांची मूक निदर्शने\nजिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आरजी पक्षाकडून उमेदवार जाहीर\nआरजी, काँग्रेसचे उमेदवार जाहीर\nशांतीनगर-वास्को येथून गांजासह एकाला अटक\nमृत्यूपत्र करा आणि निर्धास्त व्हा\nम्हापसा मार्केटमधून गुटखा जप्त\nमुख्यमंत्र्यांचा भाऊ असल्याचे भासवून क्लबमध्ये शिरण्याचा प्रयत्न\nसुरीहल्ला प्रकरणात आणखी पाच जणांना अटक\nघर फोडून बाहेर येताच अट्टल चोरट्यांच्या हातात बेड्या\nवृद्धाश्रमातील खून प्रकरणातून पुराव्याअभावी सिक्वेरा निर्दोष\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/VIRAL/page-27/", "date_download": "2022-10-04T17:51:16Z", "digest": "sha1:E436U7MCFQUEIWGH4RNVT6DHL262A7QV", "length": 6698, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Page 27 - मराठी बातम्या | VIRAL, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nVIDEO- 80 वर्षीय आजोबांच्या एका वारातच खेळ खल्लास; जीव मुठीत धरून पळाले दरोडेखोर\nस्टंट करता करता रस्त्यावर कोसळला, बाईकने फरफटत नेलं; अपघाताचा थरारक VIDEO\nVIDEO - शिंगांवरून हवेत उडवत आपटत होता रेडा; निर्जीव कारने वाचवला व्यक्तीचा जीव\n लोणच्याची फक्त एक फोड तब्बल 5 लाख रुपयांना; इतकं काय आहे त्यात खास पाहा\nएक छोटीशी चूक आणि पेट्रोल पंपवर गाडीने घेतला पेट; धडकी भरवणारा VIDEO\nबिबट्या आला रे आला गावात घुसून वाटेत येणाऱ्या प्रत्येक माणसाला...; खतरनाक VIDEO\n म्हशीने दिला 4 डोळ्यांच्या रेडकूला जन्म; डॉक्टर म्हणाले, असे प्राणी...\nपावसाळ्यात होते सर्वाधिक केसगळती; जाणून घ्या काय आहेत कारणं\n‘या’ फोटोमध्ये दडलीय एक खतरनाक मगर; दहा सेकंदांत सापडते का पाहा\n‘या’ फोटोमध्ये दडलीय एक खतरनाक मगर; दहा सेकंदांत सापडते का पाहा\nVIDEO - मगरीने पिल्लाला जबड्यात धरलं; वाचवण्यासाठी आईने पायाखाली तुडवून मारलं\nमालकाने नोकरीवरून काढताच कर्मचाऱ्याने घेतला खतरनाक बदला; VIDEO VIRAL\nमुलीला वाचवण्यासाठी बाबा बनले Superhero, Video मध्ये पाहा कसा वाचवला जीव\n 64 वर्षांच्या आजोबांनी असं काही केलं की समोर उभा तरुणही शॉक; VIDEO VIRAL\nभिंतीतून वाहत होतं रक्त; मालकाने सांगितलं घरातील धक्कादायक सत्य\nचोचीने घायाळ केलं तरी उंदराने कोंबड्यांशी दिली झुंज; जरूर पाहा VIDEO चा शेवट\nVIDEO - अचानक जिवंत झाले बुद्धिबळ पटावरील मोहरे; कधीच पाहिला नसेल असा अद्भुत खेळ\n'या' फोटोमध्ये दडलाय इंग्रजी शब्द; हजारो लोकांना नाही सापडला, एकदा तुम्हीही शोधा\n तरुणाने स्वतःच्या शरीरावर सपासप फिरवली तलवार; अंगावर काटा आणणारा VIDEO\nVIDEO : बॉस पगार देत नाही म्हणून कर्मचाऱ्याची सटकली; थेट जेसीबी घेतला अन्...\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठात राडा; विद्यार्थी एकमेकांवर दगडफेक करतानाचा Video\nVijay DeveraKondaला पाहून चाहते आऊट ऑफ कंट्रोल; कोणी रडतंय, कोणी जागेवरच बेशुद्ध\nप्रेयसीने स्वतःचं घर घेतल्यानं प्रियकरानं तोडलं नातं; प्रकरण जाणून बसेल धक्का\n कबुतराचं कधीच पाहिलं नसेल असं रूप; अद्भुत टॅलेंटचा Video पाहून थक्क व्हाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/activists-of-eknath-shinde-group-have-exposed-the-scam-of-hiding-150-sewing-machines-of-bmc-jap93", "date_download": "2022-10-04T15:49:23Z", "digest": "sha1:PAX6FFIJY7DPE2GGVGMLRLJNFGS3RTHB", "length": 5165, "nlines": 60, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Shivsena Latest News: शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने चक्क शिलाई मशीनच पळवल्या? शिंदे गटातील आमदाराचा गंभीर आरोप", "raw_content": "\nशिवसेनेच्या माजी नगरसेवकाने चक्क शिलाई मशीनच पळवल्या शिंदे गटातील आमदाराचा गंभीर आरोप\nशिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बीएमसीच्या १५० शिलाई मशीन लपवल्याचा घोटाळा उघडकीस आणला आहे.\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nमुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) माजी नगरसेवकाने दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठीच्या शिलाई मशीन लपवून ठेवल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांच्याकडून करण्यात आला आहे.\nमुंबई उपनगरातील दहिसर पूर्व प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी महापालिकेच्यावतीने दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठीच्या १५० शिलाई मशीन लपवून ठेवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.\nमहापालिकेकडून झोपडपट्टी भागातेली गरजू आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांना शिलाई मशीन रोजगार निर्मितीसाठी देण्यात येतात. मात्र, बाळकृष्ण ब्रीद यांनी यांच्या नगरसेवक काळात उपलब्ध झालेल्या मशीन महिलांमध्ये न वाटता त्या समाज मंदिराच्या कार्यालयात लपवून ठेवल्या.\nहा प्रकार शिंदे गटाच्या महिला विधानसभा संघटक मीना पाणमंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला. आता या विरोधात शिंदे गट आक्रमक झाला असून या माजी नगरसेवक ब्रीद विरोधात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/nanded/death-of-son-along-with-parents-in-petrol-fire-134693/", "date_download": "2022-10-04T17:34:59Z", "digest": "sha1:CJFGCE4GXNHR7VTSKIIP2Z7QB2L5DAZM", "length": 10014, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "पेट्रोलच्या भडक्यात आई-वडिलांसह पुत्राचा मृत्यू", "raw_content": "\nHomeनांदेडपेट्रोलच्या भडक्यात आई-वडिलांसह पुत्राचा मृत्यू\nपेट्रोलच्या भडक्यात आई-वडिलांसह पुत्राचा मृत्यू\nनांदेड : पिकांवर फवारणी करण्याच्या पंपामध्ये पेट्रोल टाकत असताना, ओढत असलेली बिडी पेट्रोलवर पडल्याने आगीचा भडका उडाला. यात एकाच कुटूंबातील आई-वडिलांसह पुत्र अशा तिघांचा जळून मृत्यू झाल्याची घटना, देगलूर तालूक्यातील बल्लूर येथे घडली.\nसध्या खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग पिके बहरली असून, ग्रामीण भागात शेतकरी या पिकांवर औषध फवारणी करताना दिसत आहेत. सदर पिकांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी किटक नाशक फवारत आहेत. दरम्यान देगलूर तालूक्यातील बल्लूर येथे दि. ५ रोजी फवारणीच्या पंपामध्ये पेट्रोल टाकत असताना पेट्रोलचा भडका होऊन एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला.\nबल्लूर येथील सुर्यकांत माधवराव सक्रपा वय ५२, कपिल सुर्यकांत सक्रपा वय २४, गंगूबाई सुर्यकांत सक्रपा ५० हे तिघेजन पिकांवर औषध फवारणीचे काम करत होते. त्यावेळी मुलगा कपिल हा फवारणी करण्याच्या पंपामध्ये पेट्रोल टाकत असताना त्यांचे वडील हे बिडी ओढत होते. त्यावेळी अचानक ते ओढत असलेली बिडी पेट्रोलवर पडल्याने पेट्रोलचा मोठा भडका उडाला. ज्यात तेथे असलेले कपिल, सुर्यकांत आणि गंगुबाई हे तिघेही गंभीर भाजले. त्यानंतर त्यांना विष्णूपुरी येथील शासकीय रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असता, त्यांचा उपचारा दरम्यान तिघांचा मृत्यू झाला.\nया प्रकरणी स्वाती सुर्यकांत सक्रपा यांच्या फिर्यादीवरून देगलूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घडलेल्या दुर्दैवी घटनेत एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nPrevious articleनांदेड येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात दोन चोरटे पकडले\nNext articleगोव्यात ‘आप’ला निवडणूक आयोगाची मान्यता\nअखेरच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणार नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nदर दोन महिन्याला जनता दरबार घेणार : आ. राजेश पवार\nलोह्यात ग्रामस्थांचे गांधी जयंती दिनी अर्धनग्न लाक्षणिक उपोषण\n… वंदे मातरम् म्हणत गुलामगिरीची निशाणी पुसून टाकायची\nपिकअप टेम्पो उलटला; १८ भाविक गंभीर\nभारत जोडो यात्रेसाठी नांदेडचे नियोजन असेल\nभीषण आगीत दोन दुकाने जळून खाक\nगुन्हेगाराचा कर्दनकाळ असणाऱ्या चिखलीकरांनी …. पुन्हा एकदा सिद्ध केले आपले कर्तव्य …\nटँकरच्या धडकेत महिला ठार; वजिराबाद भागातील घटना\nसिंधी येथील क्रेडिट सोसायटीवर भरदिवसा दरोडा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22323", "date_download": "2022-10-04T17:39:13Z", "digest": "sha1:NPZNZV6MU32MIR57VYC5R6KT2UEQBLXI", "length": 6970, "nlines": 76, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: गावस्कर - रमीझने निवडला एकदिवसीय संघ", "raw_content": "\nHome >> क्रीडा >> गावस्कर - रमीझने निवडला एकदिवसीय संघ\nगावस्कर - रमीझने निवडला एकदिवसीय संघ\nनवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा त्यांच्या एकदिवसीय पथकाने सर्वोत्तम भारत-पाक एकदिवसीय संघ निवडले आहेत. रमीझला हा संघ निवडणे अवघड झाले आणि त्यासाठी त्याला आपल्या मुलाचीही मदत घ्यावी लागली.\nरमीझच्या या संघात भारताचा गोलंदाजी विभागातील एकमेव गोलंदाज आणि त्याच्या काळातील प्रसिद्ध लेगस्पिनर अनिल कुंबळेचा समावेश करण्यात आला आहे.\nसुनील गावस्कर यांच्याशी झालेल्या चॅटमध्ये रमीझ राजा म्हणाला, ‘मी हा संघ तयार करण्यासाठी माझ्या मुलाबरोबर चर्चा केली. इतक्या मोठ्या तार्‍यांना एका संघात एकत्र करणे फार कठीण होते. परंतु माझा मुलगा मला म्हणाला की हे खूप सोपे आहे. आपण पाकिस्तानचे गोलंदाज आणि भारताच्या फलंदाजांना पाहत आहात. आपल्याकडे एक चांगला भारत-पाकिस्तान इलेव्हन संघ सज्ज असेल.\nदुसरीकडे सुनील गावस्करनेही संघ निवडला. जरी त्याने कबूल केले की कदाचित या दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व करणारा सर्वोत्कृष्ट संघ कदाचित नसेल, पण हे असे खेळाडू आहेत ज्यांना आपण एकत्र खेळताना पाहिले आहे.\nरमीझ रझाचा भारत-पाकिस्तान एकदिवसीय संघ :\nवीरेंद्र सेहवाग, सुनील गावस्कर, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, इम्रान खान, वसीम अक्रम, वकार युनूस, अनिल कुंबळे, सकलेन मुश्ताक.\nगावस्करचा भारत-पाकिस्तान इलेव्हन संघ\n: हनीफ मोहम्मद, वीरेंद्र सेहवाग, झहीर अब्बास, सचिन तेंडुलकर, गुंडप्पा विश्वनाथ, कपिल देव, इम्रान खान, सय्यद किरमानी, वसीम अक्रम, वकार युनूस, अब्दुल कादिर.\nटीम इंडिया व्हाईटवॉशसाठी सज्ज\nबुमराह दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकाबाहेर\nआशिया चषक : भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय\nमहिला टी-२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर; दहा संघाचा समावेश\nअखेर भारताचा मालिका‌ विजय\nद. आफ्रिकेविरुद्ध वन डेसाठी शिखर धवन कर्णधार\nबॅडमिंटन स्पर्धेत सीआयडी क्राईम ब्रँच विजेता\nडिचोली बाफ क्लबचे उद्घाटन\nफिफा विश्वचषकासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी\nप्रज्ञा कारो, रिशान शेखला टेबल टेनिसचे अजिंक्यपद\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/vinayak-metes-wife-fall-sick-after-the-accidental-death-of-husband/articleshow/93555951.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2022-10-04T15:50:58Z", "digest": "sha1:YRFHB2HVH5AR2FYH44EV6VAG6BDPGTOG", "length": 12665, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nविनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर पत्नीची प्रकृती बिघडली; उपचार सुरू\nvinayak metes wife fall sick: शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे. मेटे यांच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. मेटे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.\nमुंबई: शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे. मेटे यांच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. मेटे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.\nविनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्याचं समजतं. त्यांना सलाईन लावण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं.\nमेटे यांच्या पत्नीचं सांत्वन केल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या भावना माध्यमांसमोर मांडल्या. मेटे यांचा फोन कधीही स्विच्ड ऑफ लागायचा नाही. पण अपघाताची बातमी समजल्यावर जेव्हा मेटे यांच्या पत्नीनं त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो बंद होता, असं मेटे यांच्या पत्नीनं सांगितल्याची माहिती पवारांनी दिली.\nचालकाचे गंभीर आरोप; मात्र पोलिसांकडून तातडीच्या मदतीचा दावा; मेटेंच्या अपघातानंतर नेमकं काय घडलं\nविनायक मेटे यांच्या अपघाती निधनामुळे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांसह बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळपर्यंत विनायकराव मेटे यांचं पार्थिव बीड येथे त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. उद्या सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत शिवसंग्राम भवन या ठिकाणी मेटे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसंग्राम कार्यालयाकडून मिळाली आहे.\nदुपारी तीन वाजेपर्यंत विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. बीडमधील अजून एक दर्दी नेता हरवल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.\nमहत्वाचे लेखचालकाचे गंभीर आरोप; मात्र पोलिसांकडून तातडीच्या मदतीचा दावा; मेटेंच्या अपघातानंतर नेमकं काय घडलं\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमटा ओरिजनल लटकेंच्या पत्नी विरोधात उमेदवार देऊन शिंदे ठाकरेंची अडचण करणार\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nदेश दोन महिन्यांवर लग्न आलेलं, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू\nमुंबई Tik-Tok स्टार लेडी कंडक्टरवर एसटी महामंडळाची कारवाई, रोहित पवार म्हणाले, हेच खरे हिरो\nमुंबई अवधूत गुप्तेही शिंदे गटात ठाकरेंचं 'शिवसेना गीत' रचणाऱ्या संगीतकाराचं आता शिंदेंसाठी गाणं\nअकोला महाराष्ट्रातील या गावात दसऱ्याला रावणाचं दहन नाही तर होते पूजा, ३०० वर्षांपासूनची परंपरा आजही अबाधित\nदेश राजस्थानात घडतंय बिघडतंय, गहलोत समर्थक मंत्र्याची पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी बॅटिंग\nक्रिकेट न्यूज रोसूने रडवले... भारताची चिंता वाढली, गोलंदाजांची धुलाई करत आफ्रिकेचा धावांचा डोंगर\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nहेल्थ पुरूषांनाही होतो एंड्रोपॉज, ज्यामुळे लैंगिक आयुष्य येतं धोक्यात, 13 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A5%A7-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-04T16:14:13Z", "digest": "sha1:WANP32YTTYCAHUIQZTUQ7CRHIBEZPFFU", "length": 5758, "nlines": 75, "source_domain": "navprabha.com", "title": "दहावीचा निकाल १ जूनला | Navprabha", "raw_content": "\nHome बातम्या दहावीचा निकाल १ जूनला\nदहावीचा निकाल १ जूनला\nगोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवार दि. १ जून २०२२ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी काल दिली.\nमंडळातर्फे यावर्षी दहावीची परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली होती. पहिली सत्र परीक्षा डिसेंबर २०२१-जानेवारी २०२२ या काळात घेण्यात आली, तर दुसरी सत्र परीक्षा एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आली. राज्यातील सुमारे २० हजार ५७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात १०,५३० मुलगे आणि १०,०४२ मुलींचा समावेश आहे. ही परीक्षा ३१ प्रमुख केंद्रे आणि १७३ उपकेंद्रांतून घेण्यात आली. मंडळाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल गोवा मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका ३ जूनपासून डाऊनलोड करायला उपलब्ध केली जाणार आहे. दरम्यान, गतवर्षी २०२१ मध्ये दहावीचा निकाल ९९.७२ टक्के लागला होता. सदर निकाल अंतर्गत गुणाच्या आधारे जाहीर करण्यात आला होता.\nPrevious articleसोन्याच्या दागिन्यांसाठी ज्येष्ठ नागरिकाचा खून\nNext articleभाडेकरूंची माहिती न दिल्या घरमालकांवर कारवाई : मुख्यमंत्री\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/explained/chinese-bridge-at-pangong-lake-show-satellite-images-what-does-it-means-scsg-91-3080459/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-04T16:43:56Z", "digest": "sha1:F6JHDCLM72SGD7TWSS3SGDVEXQBAVNCN", "length": 26075, "nlines": 260, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विश्लेषण : पँगाँग तलावावर चीनने बांधला पूल; भारतासाठी याचा नेमका अर्थ काय? | Chinese bridge at Pangong Lake show satellite images What Does it means scsg 91 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nविश्लेषण : पँगाँग तलावावर चीनने बांधला पूल; भारतासाठी याचा नेमका अर्थ काय\nनेमका हा पूल कुठे उभारण्यात आला आहे तो चीनसाठी फायद्याचा कसा आहे तो चीनसाठी फायद्याचा कसा आहे यावर भारताने काय भूमिका घेतली आहे यावर भारताने काय भूमिका घेतली आहे याच गोष्टींवर टाकलेली ही नजर…\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nउपग्रहांच्या माध्यमातून काढलेले फोटो समोर आले आहेत\nचीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) उत्तर लडाखमध्ये पँगाँग तलावावर दोन पूल बांधत असल्याचे दावे मागील काही दिवसांपासून केले जात होते. मात्र आता या ठिकाणी चीन एकच मोठ्या आकाराचा पूल उभारत असल्याची माहिती इंडिया टुडे टीव्हीने उपग्रहांच्या माध्यमातून काढलेल्या छायाचित्रांच्या मदतीने दिली आहे. या पुलाचा वापर मोठ्या आकाराच्या अवजड लष्करी वाहनांना करता येईल इतकं हे भक्कम बांधकाम असल्याचं सांगितलं जातं आहे. नेमका हा पूल कुठे उभारण्यात आला आहे तो चीनसाठी फायद्याचा कसा आहे तो चीनसाठी फायद्याचा कसा आहे यावर भारताने काय भूमिका घेतली आहे यावर भारताने काय भूमिका घेतली आहे याच गोष्टींवर टाकलेली ही नजर…\nलष्करी साहित्य आणि फौजफाटा आणण्यास होणार मदत\nअमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी असणाऱ्या प्लॅनेट लॅब पीबीसीने उपग्रहांच्या माध्यमातून काढलेल्या फोटोंमध्ये या तलावावरील पुलाचं बांधकाम सुरु असल्याचं दिसत आहे. हे फोटो १५ ऑगस्ट रोजी काढण्यात आले आहेत. या पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मी म्हणजेच पीएलएच्या लष्करी तुकड्यांबरोबरच मोठ्या आकाराची लष्करी वहाने, लष्करी साहित्य आणि फौजफाटा या तलावाच्या उत्तरेला आणि दक्षिणेला सहज पोहचवता येईल.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nचीनकडून उभारण्यात येणाऱ्या या पुलामुळे खुरांक किल्ला ते तलावाच्या उत्तरेकडील बाजूदरम्यानचा प्रवासाचा वेळ हा १२ तासांवरुन चार तासांवर येईल. या तलावाच्या दक्षिणेला असणाऱ्या भागामध्येच २०२० साली भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. या पुलाच्या खाली गस्त घालणाऱ्या बोटींना ये जा करण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे की नाही हे सध्या उपलब्ध फोटोंवरुन स्पष्ट होत नाहीत. या पुलाचं दक्षिणेकडील बांधकाम शिल्लक असल्याचं दिसत आहे.\nचीनला काय फायदा होणार\nया पुलामुळे रुतोगमधील मोठा भाग चीनच्या लष्करी तळाशी जोडला जाणार आहे. या पुलाचा वापर करुन अत्यंत वेगाने चीनला लष्करी हलचाल करणं शक्य होणार आहे. नुकत्यास समोर आलेल्या उपग्रहांच्या माध्यमातून काढलेल्या फोटोंमध्ये रुतोगमध्ये सातत्याने चीन मूलभूत सेवांची उभारणी करताना दिसत आहे. मागील वर्षी दोन्ही देशांमधील चर्चेनंतर येथील तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांसंदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आल्यापासून चीनने या भागात वेगाने विकासकामे केली आहेत. “भारत आणि चीनमधील वादाच्या पार्श्वभूमीवर हा पूल वेगाने उत्तर देण्यासाठी बांधण्यात आला असणार. या पुलामुळे पीएलएच्या हलचालींना फार वेग मिळणार आहे,” असं निरीक्षण चीन पॉवर नावाच्या संरक्षणासंदर्भातील अभ्यास करणाऱ्या गटाने नोंदवलं आहे.\nहा पूल सध्या ३० मीटर रुंदींचा आहे. भारताने या बांधकामावर प्रतिक्रिया देताना, ‘बांधकाम बेकायदेशीर आहे’ असं म्हटलं आहे. भारताने यापूर्वीही या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना या घडामोडींवर आमचं लक्ष असल्याचं म्हटलं होतं. “हा पूल चीनने बेकायदेशीपण ताब्यात घेतलेल्या भागावर उभारला आहे. ६० वर्षांपूर्वी त्यांनी हा भाग ताब्यात घेतल्या. आज आपल्या सर्वांना ठाऊक आहे त्याप्रमाणे भारताने कधीच या बेकयादेशीर ताब्याला कधीच मान्यता दिलेली नाही,” असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. त्याचप्रमाणे भारत सरकारने २०१४ पासून सीमा भागांमध्ये मोठ्याप्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करण्याला भर देण्यास सुरुवात केल्याचंही म्हटलं आहे. यामध्ये रस्ते आणि पुलांचा प्रामुख्याने समावेश आहे.\nचीनच्या झियांग या लष्करी तुकडीचे हेलिकॉप्टर्स याच महिन्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या अगदी जवळून गेली होती. उत्तर लडाखबरोबरच चिनी लष्कराने काराकोरम डोंगररांगांच्या उत्तरेला पाच ठिकाणी लष्करी सराव केला होता.\nमराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविश्लेषण : औषधाची गोळी घेताना थोडं उजवीकडे झुकल्यास होतो फायदा; नेमकं काय आहे कारण संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\n“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nटाइप १ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो का\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nठाणे शहरात सौंदर्यीकरणाची कामे उत्तम दर्जाची करण्यावर लक्ष केंद्रित करा ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nजेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले\nपुणे : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला चार दिवस विलंब ; वाहतुककोंडी टाळण्यासाठी निर्णय\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण : दिवाळी बोनस आणि भेटवस्तूंवर कर आकारला जातो का काय आहेत प्राप्तिकर विभागाचे नियम\nविश्लेषण : १४ वर्षीय मुलीच्या आत्महत्येसाठी यूकेच्या न्यायालयाने सोशल मीडिया कंपन्यांना का दोषी ठरवले\nविश्लेषण: बँक ग्राहकांना ‘सोवा’ व्हायरसचा धोका काय आहे हा व्हायरस काय आहे हा व्हायरस\nविश्लेषण : वेगाने वितळणाऱ्या बर्फामुळे आर्क्टिक महासागर आम्लयुक्त, जीवसृष्टीला धोका कसा\nविश्लेषण: रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताची भूमिका नेमकी काय मध्यममार्गी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा फायदा की तोटा\nविश्लेषण: सर डॉन ब्रॅडमन यांनाही सर्फराजने टाकले मागे; नक्की काय केला विक्रम\nविश्लेषण : खरगेंच्या पाठीशी नेत्यांचे बळ; लढाई की देखावा\nविश्लेषण : ‘ओळख लपवताय\nविश्लेषण : ७२ वर्षांपूर्वीची ‘पोन्नियिन सेल्वन’ ही कादंबरी आजही इतकी लोकप्रिय का आहे\nविश्लेषण : इंडोनेशिया फुटबॉल दुर्घटना कशी घडली फुटबॉलच्या इतिहासात अशा किती शोकांतिका घडल्या\nविश्लेषण : दिवाळी बोनस आणि भेटवस्तूंवर कर आकारला जातो का काय आहेत प्राप्तिकर विभागाचे नियम\nविश्लेषण : १४ वर्षीय मुलीच्या आत्महत्येसाठी यूकेच्या न्यायालयाने सोशल मीडिया कंपन्यांना का दोषी ठरवले\nविश्लेषण: बँक ग्राहकांना ‘सोवा’ व्हायरसचा धोका काय आहे हा व्हायरस काय आहे हा व्हायरस\nविश्लेषण : वेगाने वितळणाऱ्या बर्फामुळे आर्क्टिक महासागर आम्लयुक्त, जीवसृष्टीला धोका कसा\nविश्लेषण: रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताची भूमिका नेमकी काय मध्यममार्गी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा फायदा की तोटा\nविश्लेषण: सर डॉन ब्रॅडमन यांनाही सर्फराजने टाकले मागे; नक्की काय केला विक्रम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/politics/in-bihar-bjp-and-jdu-alliance-is-disturb-due-to-serval-differences-pkd-83-3061994/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-04T15:52:59Z", "digest": "sha1:L7DBL46SZQQMG7B6F275V45SAESMPJSN", "length": 23001, "nlines": 260, "source_domain": "www.loksatta.com", "title": "In Bihar BJP and JDU alliance is disturb due to serval differencese | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nबिहारमध्ये वाढती राजकीय संभ्रमावस्था, जेडी(यु) आणि भाजपात वादाची ठिणगी\nअनेक विषयांवरून भाजपासोबत जेडी(यू) चे संबंध ताणले जात आहेत.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nबिहारमध्ये राजकीय संभ्रम निर्माण होताना दिसत आहे. भाजपा-जेडी(यू) युतीमध्ये गोंधळाची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाच आरजेडी आणि जेडी(यू) यांनी सोमवारी पाटणा येथे त्यांच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्या. एनडीएचा घटक असलेला हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर)ही आपल्या आमदारांची बैठक घेत आहे.\nहेही वाचा- तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी तुरूंगात अस्वस्थ, टॉयलेटमध्येच घालवली पहीली रात्र\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nमुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवर केलेल्या चर्चेनंतर हे भेटींचे सत्र सुरू झाले आहे. रविवारी जेडी(यु) ने नितीश सरकारच्या विरोधातील षड्यंत्रामध्ये भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता. भविष्यातील निवडणुकांसाठी दोघांमधील युतीबाबत काहीही अंतिम नसल्याचे सांगण्यात येत आहे. नितीश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीला उपस्थित राहणे टाळले होते.\nजेडी(यू) मधील सूत्रांनी सांगितले की, त्यांचे सर्व ४५ आमदार मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुखमंत्र्यांना भेटणार आहेत. तर दुस-या बाजुला तेजस्वी यादव यांनी बोलवलेल्या मंगळवारच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आरजेडीने आपल्या सर्व ७९ आमदारांना सोमवारी रात्री पाटण्यात येण्याचे आदेश दिले आहेत. या राजकीय परिस्थीतीत जेडी(यू) आणि आरजेडीने यांनी शांत राहण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. दोन्ही बाजूंकडून वाद होऊ नये याची काळजी घेतली जातेय. बिहारमध्ये एका कार्यक्रमात राजकीय सौहार्दाचा एक दुर्मिळ क्षण पाहायला मिळाला होता. या कार्यक्रमात नितीश कुमार हे विरोधी पक्षनेते तेजस्वी यांना इफ्तार पार्टीनंतर मुख्यमंत्री निवस्थानाच्या गेटपर्यंत सोडायला आले होते.\nजेडी(यु)चे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी पत्रकार परिषदेत पक्ष केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होणार नाही असे सांगितले आहे.त्यासोबतच आरसीपी सिंग प्रकरणाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपसोबत जेडी(यू) चे संबंध अनेकवेळा ताणले जात आहेत. बिहारला विशेष श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी सतत नाकारणे यांसारख्या मुद्द्यांवरून या दोन मित्रपक्षांमध्ये तणाव निर्माण होत आहे.\nविधानसभेच्या शताब्दी सोहळ्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या निमंत्रणांमध्ये नितीश यांचे नाव नसणे हेही जेडी(यु)ची नाराजी वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे.पाटणा येथे झालेल्या भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय बैठकीला जेडी(यु) ने गांभीर्याने घेतले आहे. विशेषतः या बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांची नितीशकुमार यांनी गंभीरतेने दखल घेतली आहे. भाजपाने २०२४ च्या लोकसभा आणि २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत जेडी(यु)सोबत जाण्याबाबत अजूनही काही ठोस भूमिका घेतली नाही आहे. त्यामुळे सध्या बिहारमध्ये राजकीय संभ्रमावस्था वाढतेय असंच म्हणावे लागेल.\nमराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nअमरावतीत ‘मेगा टेक्‍स्‍टाईल पार्क’वरून आरोप-प्रत्‍यारोपांचा धुरळा\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nटाइप १ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो का\nजेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले\nपुणे : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला चार दिवस विलंब ; वाहतुककोंडी टाळण्यासाठी निर्णय\n“सकाळी नऊ वाजता बांग देणाराही आता…” राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांवर टीकास्र\nपिंपरी : सोसायट्यांच्या समस्यांवरून भाजप-राष्ट्रवादीचे ‘मतांचे राजकारण’ ; अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सोसायट्यांचा मेळावा\nजेवल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळा, अन्यथा पचनसंस्थेसह शरीराला होईल नुकसान\nमिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती\n दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील ‘या’ शहरासह चार शहरात मिळणार 5G सेवा…\nमनोबल वाढवा, शौर्याची परंपरा राखा ; पिंपरी पोलीस आयुक्तांचे आवाहन\nराज ठाकरेंची भूतदया, रस्त्यावर जखमी अवस्थेतील म्हैस पाहताच थांबले, अन्…\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nमिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती\nनिवडणूक काळात लोकप्रिय घोषणांच्या पूर्ततेच्या खर्चाचा प्रारूप तपशीलही राजकीय पक्षांना सादर करावा लागणार\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संभाजी ब्रिगेडची रसद \nगाडगेबाबांच्‍या दशसूत्रीची पुनर्स्‍थापना झाली. पण….\nशाही दसऱ्याला आर्थिक मदतीद्वारे शिंदे-फडणवीस सरकारचा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी राजकीय सलगीचा प्रयत्न\nपालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये विरोधी आमदारांच्या १२५ कोटींच्या कामांना ‘दे धक्का…’\nलातूर लोकसभेसाठी पुन्हा ‘रेल्वे येईल धावुनी…’चा राजकीय खेळ\nGujrat Assembly Election : बदलत्या राजकारणात भूपेंद्र पटेल यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पसंती का\nराज्यातील महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपची तीन दिवस चिंतन बैठक\nशिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नसल्याने अंधेरी पोटनिवडणूक भाजपच लढणार\nनिवडणूक काळात लोकप्रिय घोषणांच्या पूर्ततेच्या खर्चाचा प्रारूप तपशीलही राजकीय पक्षांना सादर करावा लागणार\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संभाजी ब्रिगेडची रसद \nगाडगेबाबांच्‍या दशसूत्रीची पुनर्स्‍थापना झाली. पण….\nशाही दसऱ्याला आर्थिक मदतीद्वारे शिंदे-फडणवीस सरकारचा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी राजकीय सलगीचा प्रयत्न\nपालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये विरोधी आमदारांच्या १२५ कोटींच्या कामांना ‘दे धक्का…’\nलातूर लोकसभेसाठी पुन्हा ‘रेल्वे येईल धावुनी…’चा राजकीय खेळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22324", "date_download": "2022-10-04T16:11:02Z", "digest": "sha1:TYT6R5O2GHRSAAHQRUDZSH7OREO7WJSA", "length": 5840, "nlines": 72, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: रग्बी कसोटी सामने करोनामुळे रद्द", "raw_content": "\nHome >> क्रीडा >> रग्बी कसोटी सामने करोनामुळे रद्द\nरग्बी कसोटी सामने करोनामुळे रद्द\nपॅरिस :जुलैमधील सर्व रग्बी कसोटी सामने करोना विषाणूमुळे पुढे ढकलण्यात आले. वर्ल्ड रग्बीने याची घोषणा केली. वर्ल्ड रग्बीचे प्रतिनिधी म्हणाले की, कोविड-१९ च्या फैलावामुळे प्रवासावर निर्बंध आले आहेत त्यामुळे स्पर्धा आयोजन करणे अशक्य होते.\nया निर्णयामुले पुन्हा रग्बीला मोठा धक्का बसला आहे, ज्यामुळे क्लबने मोठ्या प्रमाणावर महसुलाचा तोटा सहन करावा लागला आहे. कारण साथीच्या रोगाने जगभरातील व्यावसायिक खेळांची स्थिती थांबली आहे.\nवर्ल्ड रग्बीने एका निवेदनात म्हटले आहे की, अनेक देशांमध्ये करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे वेगवेगळे निर्बंध लादले आहेत, त्यामुळे खेळाडूंना तयारीसाठी योग्य प्रमाणात वेळ मिळाला नाही. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धा जुलैमध्ये कोठेही सीमेबाहेर आयोजित केली जाणार नाही.\nआयर्लंड आणि फिजी ऑस्ट्रेलियाला भेट देणार होते, तर न्यूझीलंड वेल्स आणि स्कॉटलंड आणि इंग्लंड जपानला भेट देणार होते. स्कॉटलंड आणि जॉर्जिया हे विश्वविजेते दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर येणार होते.\nटीम इंडिया व्हाईटवॉशसाठी सज्ज\nबुमराह दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकाबाहेर\nआशिया चषक : भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय\nमहिला टी-२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर; दहा संघाचा समावेश\nअखेर भारताचा मालिका‌ विजय\nद. आफ्रिकेविरुद्ध वन डेसाठी शिखर धवन कर्णधार\nबॅडमिंटन स्पर्धेत सीआयडी क्राईम ब्रँच विजेता\nडिचोली बाफ क्लबचे उद्घाटन\nफिफा विश्वचषकासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी\nप्रज्ञा कारो, रिशान शेखला टेबल टेनिसचे अजिंक्यपद\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/304823", "date_download": "2022-10-04T17:00:10Z", "digest": "sha1:OXWHUTABSAAERSVPGHUCGMYETHTJOWQU", "length": 2182, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कॅथरीन हेपबर्न\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कॅथरीन हेपबर्न\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:३२, ३ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: sh:Katharine Hepburn\n११:३३, २७ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: uk:Кетрін Гепберн)\n०२:३२, ३ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: sh:Katharine Hepburn)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/marathwada/26157/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%82-%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE/ar", "date_download": "2022-10-04T17:16:17Z", "digest": "sha1:RF5IJNLOZU24Z45KF4TQ5Y4GVYAIYOVR", "length": 7381, "nlines": 145, "source_domain": "pudhari.news", "title": "जालना : जाफराबाद पं.स.च्या उपसभापतींचा मृतदेह पैठण येथे आढळला | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/मराठवाडा/जालना : जाफराबाद पं.स.च्या उपसभापतींचा मृतदेह पैठण येथे आढळला\nजालना : जाफराबाद पं.स.च्या उपसभापतींचा मृतदेह पैठण येथे आढळला\nजालना; पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप विलासराव मुळे (वय ३७) यांचा मृतदेह पैठण येथील पाचोड रोड लगत असणाऱ्या विहीरमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nअधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील जाफराबाद पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप विलासराव मुळे हे बुधवारी (दि. १८) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सिल्लोड म्हणून घराच्या बाहेर पडले. तेव्हापासून ते अचानक बेपत्ता झाले होते. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.\nनातेवाईक व मित्रमंडळी प्रदीप मुळे यांचा शोध घेत होते. दरम्यान सोमवारी (दि. २३) दुपारी पैठण येथील पाचोड रोड लगत असलेल्या रवी भुकेले यांच्या शेतातील विहीरीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याचे माहिती पैठण पोलीस ठाण्याला मिळाली.\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nहिंगोली : 30 हजारांची लाच घेताना सरपंच अडकला जाळ्यात\nपोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, उपनिरीक्षक अरविंद गटकुळ यांनी घटनास्थळी दाखल होत प्रदीप मुळे नातेवाईकाच्या उपस्थित मृत्यूदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. अखेर हा मृतदेह प्रदीप मुळे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/prithviraj-chavan-slams-shinde-government-over-tet-scam-au29-778051.html", "date_download": "2022-10-04T17:33:48Z", "digest": "sha1:U7AFK7LC7L5JZFKHNKE7HQPLLUR7KWIH", "length": 13516, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nTET Scam : अब्दुल सत्तारांनाच आता ते शिक्षण मंत्री करतील, टीईटी घोटाळ्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला\nTET Scam : सत्तार यांच्या अनेक शाळा आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. सत्तार यांना मंत्रिपद हवे असेल तर त्यांनी शांत बसावे. अधिक बडबड करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच भाजप आता सत्तार यांना मंत्रिपद देणार का असा सवालही त्यांनी केला.\nअब्दुल सत्तारांनाच आता ते शिक्षण मंत्री करतील, टीईटी घोटाळ्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला\nभूषण पाटील | Edited By: भीमराव गवळी\nकोल्हापूर: शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी घोटाळ्यात (TET Scam) सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा ही परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या यादीत राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांच्या दोन्ही मुलींची नावे आली आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सत्तार यांनी या घोटाळ्याशी आपला आणि आपल्या मुलींचा काहीच संबंध नसल्याचा दावा केला जात आहे. आपल्या मुली 2020मध्ये या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत, असं सत्तार यांच्याकडून सांगितलं जात आहे. मात्र, या घोटाळ्यावरून विरोधकांनी आता सत्तारांना लक्ष केलं आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही सत्तार यांच्यावर टीका केली आहे. आता शिंदे सरकार सत्तार यांनाच शिक्षण मंत्री करतील, असा टोला पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी लगावला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.\nटीईटी घोटाळ्यावर आम्ही विधानसभेत आवाज उठवू. सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तार यांनाच ते शिक्षण मंत्री करतील. मग सगळाच निकाल लागेल, असा खोचक टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. राज्यात अस्थिरता असेल तर अशा गोष्टी बघता येत नाही. घोटाळे बघायला वेळ नसतो. सरकारमध्ये मंत्री कोण होणार कुणाला कोणते खाते मिळणार कुणाला कोणते खाते मिळणार तेच लोक बघतात. त्यामुळे बाकीच्या गोष्टी खपवून जातात, असंही ते म्हणाले.\nटीईटी घोटाळ्यावरून आता औरंगाबादचं राजकारण तापलं आहे. या घोटाळ्यावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. माझ्याकडे सत्तार यांची फाईलच आहे. त्यांचे घोटाळे बाहेर काढले जातील. एक सहकारी म्हणून मी इतके दिवस शांत होतो. आता मी शांत बसणार नाही. त्यांची अनेक प्रकरणे बाहेर काढणार आहे, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला. टीईटी घोटाळ्यात अजून किती मुले मुली आहेत याची चौकशी झाली पाहिजे. सत्तार यांच्या अनेक शाळा आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. सत्तार यांना मंत्रिपद हवे असेल तर त्यांनी शांत बसावे. अधिक बडबड करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच भाजप आता सत्तार यांना मंत्रिपद देणार का असा सवालही त्यांनी केला.\nRaosaheb Danve : उद्धव ठाकरे सोबत यावेत म्हणून त्यांच्या दारात जाणार नाही, आलेच तर आमच्या युतीत डिस्टर्ब नको: रावसाहेब दानवे\nRaosaheb Danve : रावसाहेब दानवे म्हणतात, महाराष्ट्रात आमचं ‘मिशन 48’, मग शिंदे गटाचं काय; भाजपमध्ये नेमकं काय शिजतंय\nAjit Pawar : स्वत:चा फोटो मोठा, साहेब, मी आणि सुप्रियाला एकाच फोटोत बसवलं अजित पवारांनी घेतली कार्यकर्त्याची फिरकी\nदरम्यान, राज्यातील टीईटी घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीने या सर्व घोटाळ्याची कागदपत्रे पुणे पोलिसांकडून मागवून घेतली आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण ईडीच्या कोर्टात गेल्याचं दिसत आहे. तर, पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाची कागदपत्रे ईडीला दिल्याचंही सांगितलं जात आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 60 जणांची धरपकड केली आहे. यातील काहीजण जामिनावर सुटले आहेत. या घोटाळ्यात काही बडे अधिकारी असल्याचंही सांगितलं जात आहे. ईडी चौकशीतून या सर्व बाबी उघड होणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22325", "date_download": "2022-10-04T16:56:38Z", "digest": "sha1:VUSFGKZTKPGDBWBKIYXQGA3OX6E7MV4N", "length": 5819, "nlines": 73, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: सर्वांनी बाला देवीचा आदर्श घ्यावा", "raw_content": "\nHome >> क्रीडा >> सर्वांनी बाला देवीचा आदर्श घ्यावा\nसर्वांनी बाला देवीचा आदर्श घ्यावा\nएआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा महिला फुटबॉलपटूंना सल्ला\nनवी दिल्ली :ऑल इंडिया फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी देशातील महिला फुटबॉलपटूंना स्कॉटिश लीग क्लब रेंजर्ससाठी चांगली कामगिरी करणाऱ्या बाला देवीकडून प्रेरणा घेण्यास सांगितले आहे.\nमणिपूरची स्ट्रायकर बाला देवीचे रेंजर्सबरोबर व्यावसायिक संबंध आहेत. परदेशी लीग खेळणारी ती पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू आहे.\nप्रत्येक वयोगटातील संघांशी ऑनलाईन संभाषणात पटेल यांनी बाला देवीला सांगितले की, तुझ्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे. तू भावी पिढीला मार्ग दाखविला आहे आणि हे देखील सिद्ध केले आहे की, महिला फुटबॉलपटू कुणापेक्षा कमी नाही.\nसध्या ग्लासगो येथे असलेल्या बाला देवी म्हणाल्या की, राष्ट्रीय संघाबरोबर खेळल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही २०१८ पासून सतत खेळत आहोत किंवा शिबिरात आहोत. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही परदेशातही बरेच सामने खेळलो ज्यामुळे क्लबकडून करार होण्यास मदत झाली.\nटीम इंडिया व्हाईटवॉशसाठी सज्ज\nबुमराह दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकाबाहेर\nआशिया चषक : भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय\nमहिला टी-२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर; दहा संघाचा समावेश\nअखेर भारताचा मालिका‌ विजय\nद. आफ्रिकेविरुद्ध वन डेसाठी शिखर धवन कर्णधार\nबॅडमिंटन स्पर्धेत सीआयडी क्राईम ब्रँच विजेता\nडिचोली बाफ क्लबचे उद्घाटन\nफिफा विश्वचषकासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी\nप्रज्ञा कारो, रिशान शेखला टेबल टेनिसचे अजिंक्यपद\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/tag/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%A4/", "date_download": "2022-10-04T17:30:59Z", "digest": "sha1:FOVCCAVDQ34MZC65QIGMYSJRX2PMFNL6", "length": 9963, "nlines": 89, "source_domain": "kokanmedia.in", "title": "एसटी सवलत Archives - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nसुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी एसटी आगाराकडून टूर पॅकेज\nरत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या रत्नागिरी विभागाने नाताळच्या, तसेच शनिवार-रविवारला जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी माफक दरात टूर पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार पुढील मार्गांवर एसटी बस सेवा देण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.\nएसटीच्या स्मार्ट कार्ड सवलत योजनेला ३१ मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ\nमुंबई : करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड सवलत योजनेला ३० नोव्हेंबर २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन या योजनेला ३१ मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nशारदीय नवरात्र - दिवस पाचवा\nनवरात्रानिमित्त एसटीच्या लांजा आगारातर्फे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नवदुर्गा दर्शन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती सोबतच्या इमेजमध्ये...\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (16) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (10) क्रीडा (16) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (57) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (7) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,082) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,591) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (279) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (26) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (304) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (235) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (349)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=Journalist", "date_download": "2022-10-04T15:50:21Z", "digest": "sha1:MYJZPQFWDRAXNYQGVM633FNECWA37HIC", "length": 25091, "nlines": 146, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nनरेंद्र लांजेवारांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचलंय\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nबुलडाणा इथले ज्येष्ठ साहित्यिक, मुक्त पत्रकार, साहित्य चळवळीतले बिनीचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र लांजेवार यांचं १३ फेब्रुवारीला वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रकाशित झालंय. ते पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.\nनरेंद्र लांजेवारांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचलंय\nबुलडाणा इथले ज्येष्ठ साहित्यिक, मुक्त पत्रकार, साहित्य चळवळीतले बिनीचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र लांजेवार यांचं १३ फेब्रुवारीला वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रकाशित झालंय. ते पुन्हा प्रसिद्ध करत आहोत......\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअवचटांनी घर, सोसायटी, जात, धर्म, पंथांची वेस ओलांडली. निस्वार्थीपणे काम करणाऱ्या वेड्या माणसांना त्यांनी त्यांच्या लेखणीतून जगासमोर आणलं. अवचटांनी पत्रकारिता शिकवणारी संस्था काढली नाही पण त्यांचं सगळं लिखाण हे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तुपाठ राहील. अवचटांच्या अस्सल पत्रकारितेचा मागोवा घेणारी एका तरुण पत्रकाराची ही फेसबूक पोस्ट.\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअवचटांनी घर, सोसायटी, जात, धर्म, पंथांची वेस ओलांडली. निस्वार्थीपणे काम करणाऱ्या वेड्या माणसांना त्यांनी त्यांच्या लेखणीतून जगासमोर आणलं. अवचटांनी पत्रकारिता शिकवणारी संस्था काढली नाही पण त्यांचं सगळं लिखाण हे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तुपाठ राहील. अवचटांच्या अस्सल पत्रकारितेचा मागोवा घेणारी एका तरुण पत्रकाराची ही फेसबूक पोस्ट......\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nरॉयटरचे मुख्य फोटोग्राफर पत्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमधे फिल्डवर असताना तालिबान्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांनी कॅमेरात जे टिपलं ते प्रचंड अस्वस्थ करणारं होतं. रोहिंग्या शरणार्थींचं दुःख दानिश यांच्या फोटोंनी जगभरात नेलं. त्यासाठी त्यांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. तो मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nरॉयटरचे मुख्य फोटोग्राफर पत्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमधे फिल्डवर असताना तालिबान्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांनी कॅमेरात जे टिपलं ते प्रचंड अस्वस्थ करणारं होतं. रोहिंग्या शरणार्थींचं दुःख दानिश यांच्या फोटोंनी जगभरात नेलं. त्यासाठी त्यांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. तो मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले......\nमंगेश चिवटे : रुग्णसेवेचा विडा उचललेले पत्रकार\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nशिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे.\nमंगेश चिवटे : रुग्णसेवेचा विडा उचललेले पत्रकार\nशिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे......\nबाळशास्त्री जांभेकर : पत्रकारितेच्या पलिकडचे पत्रकार\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nआज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो. पण बाळशास्त्रींनी निव्वळ मराठी पत्रकारितेचीच सुरवात केली नाही. तर ते अनेक सुधारणांचे प्रवर्तक होते. म्हणूनच त्यांना एकोणिसाव्या शतकातले मराठीचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. महाराष्ट्राला विद्येची गोडी लावणाऱ्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाची ही ओळख.\nबाळशास्त्री जांभेकर : पत्रकारितेच्या पलिकडचे पत्रकार\nआज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो. पण बाळशास्त्रींनी निव्वळ मराठी पत्रकारितेचीच सुरवात केली नाही. तर ते अनेक सुधारणांचे प्रवर्तक होते. म्हणूनच त्यांना एकोणिसाव्या शतकातले मराठीचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. महाराष्ट्राला विद्येची गोडी लावणाऱ्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाची ही ओळख......\nपत्रकार पांडुरंग रायकरचा बळी का गेला, हे आपण समजून घ्यायला हवं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nपत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे.\nपत्रकार पांडुरंग रायकरचा बळी का गेला, हे आपण समजून घ्यायला हवं\nपत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे......\nकोर्टाचं आदेशपत्र जसंच्या तसं: राहुल कुलकर्णींना कोर्टाने जामीन दिला पण `सपोर्ट` का केलं नाही\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nरिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण देताना सुप्रीम कोर्टाने पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला दिला. पण वांद्रे मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने दहाच दिवसांपूर्वी राहुल कुलकर्णी प्रकरणी पत्रकारांना जबाबदारीचं भान देणारा आदेश दिला. एबीपी माझाने `आय सपोर्ट राहुल कुलकर्णी` हे कॅम्पेन चालवलं, पण कोर्टाचा आदेश तसा सपोर्ट करणारा नाही. या आदेशाचा हा जसाच्या तसा मराठी अनुवाद.\nकोर्टाचं आदेशपत्र जसंच्या तसं: राहुल कुलकर्णींना कोर्टाने जामीन दिला पण `सपोर्ट` का केलं नाही\nरिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण देताना सुप्रीम कोर्टाने पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला दिला. पण वांद्रे मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने दहाच दिवसांपूर्वी राहुल कुलकर्णी प्रकरणी पत्रकारांना जबाबदारीचं भान देणारा आदेश दिला. एबीपी माझाने `आय सपोर्ट राहुल कुलकर्णी` हे कॅम्पेन चालवलं, पण कोर्टाचा आदेश तसा सपोर्ट करणारा नाही. या आदेशाचा हा जसाच्या तसा मराठी अनुवाद......\nअनंत दीक्षित: मी अनुभवलेला पहिला संपादक जशाचा तसा\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित यांचं ९ मार्च २०२० ला संध्याकाळी पुण्यात निधन झालं. राज्याच्या बहुसंख्य भागात धुळवडीमुळे पेपर बंद असल्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी लगेच छापूनही आली नाही. पण सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त झाले. त्यातून त्यांचे अनेक पैलू समोर आले. पण त्यापेक्षाही वेगळ्या दीक्षितांची ओळख करून देणारा हा लेख.\nअनंत दीक्षित: मी अनुभवलेला पहिला संपादक जशाचा तसा\nज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित यांचं ९ मार्च २०२० ला संध्याकाळी पुण्यात निधन झालं. राज्याच्या बहुसंख्य भागात धुळवडीमुळे पेपर बंद असल्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी लगेच छापूनही आली नाही. पण सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त झाले. त्यातून त्यांचे अनेक पैलू समोर आले. पण त्यापेक्षाही वेगळ्या दीक्षितांची ओळख करून देणारा हा लेख. .....\nकोलाजचा पहिला बड्डेः अभिनंदन नहीं करोगे हमारा\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nकोलाज खऱ्या अर्थानं सुरू झालं ते १ जानेवारी २०१९ ला. बातम्यांशी थेट संबंध असणारे आणि नसणारेही लेख प्रकाशित करणारी अशी ही वेबसाईट आहे. फिचरमधून साजरा करायचा हा आमचा फिचरोत्सव उत्सव आहे. मागच्या वर्षाकडे वळून पाहताना कोलाजनं काय काय मिळवलं आणि काय काय मिळवायचं राहिलं हे आज सांगायलाच हवं\nकोलाजचा पहिला बड्डेः अभिनंदन नहीं करोगे हमारा\nकोलाज खऱ्या अर्थानं सुरू झालं ते १ जानेवारी २०१९ ला. बातम्यांशी थेट संबंध असणारे आणि नसणारेही लेख प्रकाशित करणारी अशी ही वेबसाईट आहे. फिचरमधून साजरा करायचा हा आमचा फिचरोत्सव उत्सव आहे. मागच्या वर्षाकडे वळून पाहताना कोलाजनं काय काय मिळवलं आणि काय काय मिळवायचं राहिलं हे आज सांगायलाच हवं\nबातम्या कवर करतानाचा ताण पत्रकारांना आजारी पाडतोय\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nजगाच्या ताणतणावांवर उपाय सुचवणाऱ्या पत्रकारांना आपल्यासमोरच्या ताणतणावांची कल्पनाच नसते. विशेषतः एखाद्या भयंकर प्रसंगानंतर मनावरचे ओरखडे आयुष्यभर त्रास देत राहतात. हा आजार आहे. नुकतंच ऑस्ट्रेलियातल्या कोर्टाने एका मीडिया हाऊसला आदेश दिले की त्यांच्या एका पत्रकाराला या आजारासाठी १ लाख ८० हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची नुकसान भरपाई द्यावी.\nपोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर\nबातम्या कवर करतानाचा ताण पत्रकारांना आजारी पाडतोय\nजगाच्या ताणतणावांवर उपाय सुचवणाऱ्या पत्रकारांना आपल्यासमोरच्या ताणतणावांची कल्पनाच नसते. विशेषतः एखाद्या भयंकर प्रसंगानंतर मनावरचे ओरखडे आयुष्यभर त्रास देत राहतात. हा आजार आहे. नुकतंच ऑस्ट्रेलियातल्या कोर्टाने एका मीडिया हाऊसला आदेश दिले की त्यांच्या एका पत्रकाराला या आजारासाठी १ लाख ८० हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची नुकसान भरपाई द्यावी. .....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2022-10-04T16:48:54Z", "digest": "sha1:2CSPZAK4IC6JXXPC7QBWQSWTXK4E3TWH", "length": 16984, "nlines": 106, "source_domain": "www.examshall.in", "title": "जागतिक पोलिओ दिवस | world polio day 2021 | Positive Message | examshall.in", "raw_content": "\n1 जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो \n1.1 जागतिक पोलिओ दिवस थिम काय आहे \n1.1.1 जागतिक पोलिओ दिवस दिवशी काय असते \n1.1.2 पोलिओ लसीकरण चे प्रकार \n1.1.3 जागतिक पोलिओ दिवस बद्दल अधिक \n1.1.3.1 जागतिक पोलिओ दिवस | WHO काय म्हणते \n1.1.4 हे मित्रांसोबत शेअर करा\nजागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो \nजागतिक पोलिओ दिवस दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. रोटरी इंटरनॅशनलने एक दशकापूर्वी पोलिओमायलिटिस विरूद्ध लस विकसित करणाऱ्या जोनास साल्क यांच्या जन्माच्या स्मरणार्थ याची सुरुवात केली होती.\nजागतिक पोलिओ दिवस थिम काय आहे \nजागतिक पोलिओ दिन 2021 थीम: “एक दिवस. एक फोकस: पोलिओ संपवणे – पोलिओमुक्त जगाचे आमचे वचन पूर्ण करणे\nजागतिक पोलिओ दिवस पुढाकार \nनिष्क्रिय पोलिओव्हायरस लस आणि थेट तोंडी पोलिओव्हायरस लसीचा वापर 1988 मध्ये ग्लोबल पोलिओ निर्मूलन पुढाकार (GPEI) ची स्थापना करण्यास कारणीभूत ठरला. ही सार्वजनिक-खाजगी भागीदारी आहे ज्यामध्ये रोटरी, जागतिक आरोग्य संघटना (WHO), यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल यांचा समावेश आहे. आणि प्रतिबंध, युनिसेफ, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि देशांची सरकारे.\nपोलिओ बद्दल पोलिओमायलिटिस (पोलिओ) हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे, जो प्रामुख्याने लहान मुलांना (पाच वर्षांखालील) प्रभावित करतो. हा विषाणू व्यक्ती-व्यक्ती-व्यक्तीद्वारे प्रसारित होतो मुख्यतः विष्ठा-तोंडी मार्गाने किंवा कमी वेळा, सामान्य वाहनाद्वारे (उदा. दूषित पाणी किंवा अन्न) आणि आतड्यात गुणाकार होतो, जिथून तो मज्जासंस्थेमध्ये प्रवेश करू शकतो आणि करू शकतो.\nपक्षाघात होणे. लक्षणे ताप, थकवा, डोकेदुखी, उलट्या, मान कडक होणे आणि हातपाय दुखणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. 200 पैकी 1 संसर्ग अपरिवर्तनीय पक्षाघात (सहसा पायांमध्ये) होतो. अर्धांगवायू झालेल्यांपैकी, 5% ते 10% लोक मरतात जेव्हा त्यांचे श्वासोच्छवासाचे स्नायू काम करत नाहीत. प्रतिबंध कोणताही उपचार नाही, परंतु सुरक्षित आणि प्रभावी लसी आहेत. लसीकरणाद्वारे पोलिओ रोखता येतो.\nजागतिक पोलिओ दिवस दिवशी काय असते \nपोलिओ लस अनेक वेळा दिली जाते, जवळजवळ नेहमीच मुलाचे आयुष्यभर संरक्षण करते. पोलिओचे निर्मूलन करण्याचे धोरण हे संक्रमण थांबेपर्यंत आणि जग पोलिओमुक्त होईपर्यंत प्रत्येक मुलाला लसीकरण करून संसर्ग रोखण्यावर आधारित आहे. संसर्ग रोखण्यासाठी दोन प्रकारच्या लस आहेत.\nपोलिओ लसीकरण चे प्रकार \nओपीव्ही (ओरल पोलिओ लस):\nही संस्थात्मक प्रसूतीसाठी जन्म डोस म्हणून तोंडी दिली जाते, नंतर प्राथमिक तीन डोस 6, 10 आणि 14 आठवडे आणि एक बूस्टर डोस 16-24 महिन्यांच्या वयात दिला जातो.\nइंजेक्टेबल पोलिओ लस (IPV):\nउजव्या वरच्या हातावर इंट्राडर्मल मार्गाने 6 आणि 14 आठवड्यांच्या वयात दोन अंशात्मक डोस दिले जातात.\nWHO-UNICEF-ROTARY द्वारे संयुक्त निवेदन आज जग जागतिक पोलिओ दिवस या थीमसह साजरा करत आहे, “एक दिवस. एक फोकस: पोलिओचा शेवट-पोलिओमुक्त जगाच्या आमच्या वचनाची पूर्तता ”, आणि इथिओपियाने देशव्यापी पोलिओ लसीकरण (nOPV2) मोहीम सुरू केली, आम्ही-जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), युनिसेफ आणि रोटरी-सुरू ठेवण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी पोलिओमुक्त जगाचे आमचे वचन पूर्ण करणे.\nजागतिक मानसिक आरोग्य दिन २०२१\nजागतिक पोलिओ दिवस बद्दल अधिक \n1988 मध्ये, जगाने वाइल्ड पोलिओ विषाणूचे उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध केले आणि आज, WHO च्या सहा पैकी पाच प्रदेशांना वन्य पोलिओ विषाणूमुक्त असल्याचे प्रमाणित केले गेले आहे, ज्यामध्ये वन्य पोलिओ विषाणू केवळ अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन स्थानिक देशांमध्ये नोंदवले गेले आहेत. 2020 मध्ये याच कालावधीत 125 च्या तुलनेत ऑक्टोबर 2021 च्या मध्यापर्यंत वन्य पोलिओ विषाणू प्रकार 1 चे दोन प्रकरणे जागतिक स्तरावर नोंदवली गेली.\n25 ऑगस्ट 2020 रोजी पोलिओ निर्मूलनासाठी स्वतंत्र आफ्रिका प्रादेशिक प्रमाणन आयोगाने (एआरसीसी) अधिकृतपणे घोषित केले की डब्ल्यूएचओ आफ्रिकन प्रदेश जो 47 सदस्य राज्ये बनवतो तो जंगली पोलिओव्हायरस (डब्ल्यूपीव्ही) मुक्त आहे. तोंडी पोलिओ लसीने 99.9 टक्के पोलिओ नष्ट झाला असला तरी, क्वचित प्रसंगी जेव्हा पुरेशी मुले पोहोचत नाहीत, तेव्हा विषाणूचे इतर प्रकार पसरत राहतात.\nयावर मात करण्यासाठी, आज इथियोपियाने एनओपीव्ही 2 लसीसह देशव्यापी पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये 17 दशलक्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लक्ष्य करण्यात आले आहे जेणेकरून सर्व प्रकारच्या पोलिओ व्हायरसचे संचलन संपुष्टात येईल. ही मोहीम देशातील सर्व प्रदेशांमध्ये 22-25 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित केली जाईल. या मोहिमेसाठी लसीकरण करणारे घरोघरी फिरतील आणि आंतरिक विस्थापित लोकांसाठी (आयडीपी कॅम्प) आणि संक्रमण क्षेत्रासाठी शिबिरांमध्ये तात्पुरती निश्चित स्थळे देखील वापरतील.\nजागतिक पोलिओ दिवस | WHO काय म्हणते \nआम्ही जागतिक पोलिओ दिन साजरा करत असताना आणि देशव्यापी मोहीम सुरू करत असताना, इथिओपियामध्ये लस-व्युत्पन्न पोलिओ विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी सर्वत्र प्रत्येक मुलाचे लसीकरण केले जाईल याची खात्री करण्यासाठी आम्ही इथिओपिया सरकारसोबत काम करत राहण्याच्या आमच्या अटूट वचनबद्धतेची पुष्टी करतो.\nग्लोबल पोलिओ इरेडिकेशन इनिशिएटिव्ह (GPEI) जगभरात पोलिओमायलाइटिसशी लढण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. कोविड-19 साथीच्या रोगाने पोलिओ निर्मूलन आणि इतर व्यापक आरोग्य उद्दिष्टे धोक्यात आणली आहेत, परंतु पोलिओ कार्यक्रमाच्या अनेक वर्षांच्या अंमलबजावणीतून शिकलेले धडे केवळ लक्षणीय प्रगती टिकवून ठेवण्यास मदत करणार नाहीत तर कोविड-19 साथीच्या रोगाचा सामना करण्यास देखील मदत करतील, आणि समान धोक्यांचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा मजबूत करणे.\nइथिओपियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या नेतृत्वाशिवाय इथिओपियातील प्रभावी प्रगती, आघाडीवर असलेल्या कामगारांची बांधिलकी आणि बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन) यांसारख्या पोलिओ भागीदारांच्या उदार समर्थनाशिवाय इथिओपियामध्ये प्रभावी प्रगती शक्य झाली नसती.\nCDC), USAID, CCRDA/CORE ग्रुप आणि इतर लसीकरण भागीदार. डब्ल्यूएचओ आफ्रिकन प्रदेशाच्या वन्य पोलिओव्हायरसमुक्त प्रमाणपत्राच्या एक वर्षांच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही संयुक्तपणे जागतिक पोलिओ दिन साजरा करतो म्हणून, आम्ही इथियोपिया सरकार आणि आमच्या लसीकरण भागीदारांना आमची सामुहिकपणे आतापर्यंत केलेली प्रगती साजरी करण्यासाठी आणि दुजोरा देण्यास आमंत्रित करतो. सर्वत्र पोलिओ समाप्त करण्यासाठी आमची संयुक्त वचनबद्धता.\nहे मित्रांसोबत शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/national-international/krk-tweet-krk-wants-to-join-rss-expresses-desire-to-mohan-bhagwat-jap93", "date_download": "2022-10-04T17:34:08Z", "digest": "sha1:KW75JUUQSRPNQ53EKPOBZO6HAIRMOFV6", "length": 5967, "nlines": 64, "source_domain": "www.saamtv.com", "title": "KRK RSS News: KRK ला करायचाय RSS जॉईन, भागवतांकडे व्यक्त केली इच्छा; चर्चांना उधाण", "raw_content": "\nKRK RSS News: KRK ला करायचाय RSS जॉईन, भागवतांकडे व्यक्त केली इच्छा; चर्चांना उधाण\nKRK सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. मागील काही दिवसांपुर्वीच एका वादग्रस्त ट्विटमुळे त्याला तुरुंगात जावं लागलं होतं.\nKRK Joining RSS: कमाल आर खान म्हणजे केआरके सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. मागील काही दिवसांपुर्वीच त्याने केलेल्या एका वादग्रस्त ट्विटमुळे तुरुंगात देखील जायला लागलं होतं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आता आणखी एक नवं ट्विट केल्यामुळे केआरके (Kamaal R. Khan) प्रचंड चर्चेत आला आहे.\nजगातील सर्वात मोठं संघटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये (RSS) येण्याची इच्छा व्यक्त करणार त्याने सध्या एक ट्विट (Tweet) केलं आहे. एवढंच नव्हे तर आरएसएस ला माझी गरज असेल तर मी संघात यायला तयार आहे असं देखील तो आपल्या ट्विटमध्ये म्हटला आहे.\nकेआरकेने आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, 'आदरणीय डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat), जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला माझी गरज असेल तर मी संघात येण्यासाठी तयार आहे' असं ट्विट केआरकेने केलं आहे. महत्वाचं म्हणजे त्याने हे ट्विट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.\nकेआरके आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो. याआधी देखील त्याने आपणाला राजकारणात यायचं असल्याचं ट्विट केलं होतं. दरम्यान, केआरकेवर आपल्या जिम ट्रेनरसोबतशी गैरवर्तन केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.\nशिवाय बॉलिवूडमधील अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी प्रकरणी त्याला तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. अशातच आता त्याने केलेल्या नव्या ट्विटमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/solapur/married-youth-committed-suicide-by-hanging-134411/", "date_download": "2022-10-04T17:36:37Z", "digest": "sha1:IMVEJERFX3C662ZGKTR54A3PJD3HQMCM", "length": 7558, "nlines": 129, "source_domain": "dainikekmat.com", "title": "विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या", "raw_content": "\nHomeसोलापूरविवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या\nविवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या\nसोलापूर : तळे हिप्परगा परिसरातील मंठाळकर वस्तीत राहणा-या अजय शिवाजी चौगुले (२४) या विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.\nकाल शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह छताच्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत अजय चौगुले हा जेसीबी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. त्याची पत्नी दोन महिन्यापूर्वी माहेरी गेली होती. घरात कोणी नसताना त्यांनी हा प्रकार केला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून हवालदार गुंड पुढील तपास करीत आहेत.\nPrevious articleगुप्तांगाला चेंडू लागून खेळाडूचा मत्यु\nNext articleबाप्पाच्या आगमनाची लागली चाहूल\nअखेरच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणार नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nवाळूचोरी होणा-या भागातील अधिकारी होणार निलंबीत : राधाकृृष्ण विखे पाटील\nपाकीट चोरीप्रकरणी तिघी अटकेत\nबोगस ले आऊटप्रकरणी दोषींवर कारवाई करा\nबोरामणीत मन्ना जुगार खेळणाऱ्यांवर छापा\nबियर शॉपीसाठी पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ\nदुचाकी कंटेनरला धडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू\nतलवारीने हल्ला करणाऱ्यास कोठडी\nखोट्या अर्जाने दाखला मिळवला, तिघांवर गुन्हा दाखल\nशेतात जाण्यास वाट दिली नाही म्हणून तीन महिलांशी गैरवर्तन\nप्रेमसंबंधातून महिलेस मारहाण; पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/category/%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2022-10-04T16:09:35Z", "digest": "sha1:NPEXBI7QDBMVYLPLUMDWFQVB4DLVB5SC", "length": 13386, "nlines": 75, "source_domain": "desimarathi.com", "title": "जरा हटके Archives - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / जरा हटके\nहा मुलगा चक्क ‘विधवा आईसाठी योग्य पती शोधत आहे’, त्यामागील कारण जाणून घेतल्यावर तुम्ही देखील..\nनमस्कार मित्रांनो, आपले जीवन आनंदाने जगणे यासाठीच आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. याच जीवनातील सुख आणि दुःख भोगत असताना एखादा साथीदार गरजेचा असतो, त्याच्यासोबत आपण संपूर्ण संसार थाटतो. हेच कारण असू शकत की जगात विवाहाचे विधी सुरू झाले आहेत. लग्नाच्या काही वर्षानंतर लोक घटस्फोट किंवा काही अपघातामुळे आपला जीवनसाथी गमावतात. …\n“नवऱ्याचे बाहेर अफेअर म्हणून बायको सुद्धा बाहेर अफेअर करते पण पुढे जे घडते ते पाहून..\nराजन व्यवसायाने बिझनेस मॅन होता. कामानिमित्त तो जास्त वेळ घराबाहेर नेहमी असायचा. कामानिमित्त त्याचे अनेक वेगवेगळ्या लोकांसोबत भेटीगाठी होत असे. कधी कधी तो चुकीच्या माणसाला सुद्धा भेटत असते आणि यामुळे त्याची गाडी ट्रेक वरून खाली उतरत असे. असे करतच एके दिवशी त्याची पत्नी म्हणजेच आमृता हिला आपल्या पतीच्या अफेयर बद्दल …\nपंक्चर काढणाऱ्या आईची गोष्ट, अगदी जेसीबीचेही पंक्चर काढतात.. फाटलेल्या आयुष्याला पंक्चरीचे ठिगळ. डोळ्यात पाणी येईल\nआयुष्य पंक्चर व्हायची वेळ आली की, बाई त्यात हवा भरत असते.. फाटक्या संसाराला ती ठिगळं लावून सजवत असते.. बाई कोणत्याही क्षेत्रात कमी नाही.. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती नेटाने प्रपंजा करत असते.. अश्याच एका बाईच्या जिद्दीची ही गोष्ट… शेवटी वाचा त्यांच वाक्य.. तिऱ्हे, तालुका उत्तर सोलापूर येथील या आहेत वनिता …\nमहिलांच्या केसांवरून जाणून घ्या त्यांचा स्वभाव. आपल्याकडे वेगळे शास्त्र आहे त्यासाठी.\nनमस्कार प्रिय वाचक हो, आपल्याकडे वेगवेगळे शास्त्र आहे.या शास्त्राच्या माध्यमातून आपण अभ्यास करत असतो त्याच पैकी समुद्र शास्त्र हे ज्योतिष शास्त्रातील एक महत्त्वाचे शास्त्र आहे. या शास्त्राच्या माध्यमातून आपण अनेक नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. समुद्र शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आलेले आहेत त्यामुळे मानवाच्या वेगवेगळ्या सवयीबद्दल आपल्याला …\nया टिप्स वापरून रस्त्यावरची बाई दिसू लागली होरोइन पेक्षा भारी पहा व्हिडीओ.\nप्रत्येकालाच सुंदर दिसायला आवडते, परंतु काही लोक सुंदर दिसतात तर काही लोक कुरूप.पण व्यावसायिक जीवनात सुंदर दिसण्याला फार महत्त्व आहे, त्यात मेकअप केल की सगळेच सुंदर दिसतात.आणि हेच दाखवण्यासाठी आम्ही आपल्यासाठी एक सत्य घटनेवर आधारित कथा घेऊन आलेलो आहे. ही गोष्ट आहे एक अत्यंत गरीब घरात जीवन जगणारी मुलगी, जिच …\nती रोज वे’श्या बनून कस्टमर डिमांड पूर्ण करायला लग्नाच्या साडीतच जायची.. सविस्तरपणे वाचा.\nपार्क मध्ये बसलेली सपना लहान मुलांशी जवळीक करून त्यांच्याशी खेळत असते. लहान मुले ही तिच्याशी खेळत असतात. त्या मुलांमध्ये ती आपला आनंद शोधत असते. पण ही वेळ तिच्यावर का आली. सपना पार्क मधून घरी येते घरी आल्यावर तिचे मन भूतकाळात रमुन जाते. तिला आठवलेला दिवस खूप आनंदाचा दिवस असतो. लग्नासाठी …\nआकर्षण नजर परक्या स्त्रियांकडे आणखी वाढते, जेव्हा पती आपल्या पत्नीवर खूष नसतो.\nजेव्हा पती आपल्या पत्नीवर खूष नसतो तेव्हा त्याची नजर परक्या स्त्रियांकडे आणखी वाढते. ते इतरत्र प्रेमसं-बंध ठेवण्याचा विचार करू लागतात. यामुळे पत्नीची चिंता वाढते. यावरचे समाधान आम्हीच सुचवतो. ते असं की आज ही सुंदरतेला महत्त्व कोणता ही पुरूष देईल असं वाटत नाही तो एक भ्रम आहे. पती ~ पत्नीचं खरं …\nवृध्द आई-वडिलांना घरातून या कारणांमुळे मुलं बाहेर काढतात, आई-वडिलांनी अगोदरच याबाबत जाणून घ्या आणि व्हा सावधान..\nलहान मुले आपल्या आईवडिलांसोबतच सुरुवातीला सर्वात जास्त वेळ घालवत असतात.या कारणामुळेच मुलांच्या मनावर, स्वभावावर आणि व्यवहारावर जास्तीत जास्त प्रभाव हा आई-वडिलांचा असतो. अनेकदा असे पाहिले गेले आहे की आई-वडील कळत नकळत अशा काही चुका करून जातात ज्या कारणामुळे मुलांच्या मनावर व मेंदूवर न-कारात्मक प’रिणाम होऊ लागतो. या कारणामुळे मुलांना त्यांच्या …\nया क्रिकेटर ची बहीण आहे सोशल मीडिया क्वीन ,जाणून घ्या कोण आहे ती…\nJune 30, 2021 जरा हटके, बॉलिवूड 0\nटीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि विकेटकीपर ऋषभ पंतने प्रत्येकाला आपल्या खेळाचा चाहता बनविला आहे. वयाच्या 22 व्या वर्षीच पंतचे कोट्यावधी चाहते आहेत. पंतची मोठी बहीणची लोकप्रियता ही ऋषभपेक्षा काही कमी नाही. ऋषभ पंत वही बहीण साक्षी पंत सोशल मीडियावर एका स्टारसारखी आहे. सध्या भारतीय संघ कसोटी विश्वविजेतेपदासाठी इंग्लंडला पोहोचला आहे.या …\nपतीने लग्नानंतर पंधरा दिवसाच्या आत दिले तिला सोडून, तिच्यावर केला होता अन्याय त्यानंतर झाले असे काही की..\nअसे म्हणतात की वय आपल्याला खपत नाही लागलेली ठोकर पाडत नाही जर तुमच्याकडे जिंकण्याची इच्छा असेल तर परिस्थिती सुद्धा तुम्ही हरवु शकता आणि आपले ध्येय प्राप्त करु शकता. आपल्या समाजामध्ये खरे तर महिलांना लग्नानंतर आपल्या पतीवर अवलंबून राहावे लागते. अशा मध्ये जर एखाद्या चे लग्न अयशस्वी झाले तर त्या मुलीला …\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2022-10-04T17:44:09Z", "digest": "sha1:TSHQUAUHNZMLZVFEM2Y7XYHWLBZVKILO", "length": 1998, "nlines": 36, "source_domain": "marathilekh.com", "title": "दे मला गे चंद्रिके Archives - Marathi Lekh", "raw_content": "\nदे मला गे चंद्रिके\nदे मला गे चंद्रिके | De mala ge Chandrike Marathi Lyrics गीत – राजा बढे संगीत – पं. हृदयनाथ …\nमुलांना काळ्या वर्णाच्या मुलींशी लग्न का करावे वाटत नाही\nब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले\nआपण स्वतःशी प्रेम कसे करू शकतो मला तर माझ्यात फक्त दोष दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/chess-olympiad-tournament-indian-women-s-a-team-defeated-zws-70-3061062/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-04T15:52:15Z", "digest": "sha1:ZAN22E6MJJTOIG2MIQ4LMA5SBQLHGGKI", "length": 19536, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "chess olympiad tournament indian women s a team defeated zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nबुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारतीय महिला ‘अ’ संघ पराभूत\nभारत ‘अ’ संघातील कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका आणि तानिया सचदेव या अनुभवी खेळाडूंचे सामने बरोबरीत सुटले.\nWritten by लोकसत्ता टीम\nचेन्नई : महिला विभागातील अग्रमानांकित भारताच्या ‘अ’ संघाला रविवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. या संघाला पोलंडने १.५-२.५ अशा फरकाने पराभूत केले.\nभारत ‘अ’ संघातील कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका आणि तानिया सचदेव या अनुभवी खेळाडूंचे सामने बरोबरीत सुटले. मात्र, आर. वैशाली पराभूत झाली. ‘ब’ संघाने स्वित्र्झलडवर ४-० अशी, ‘क’ संघाने इस्टोनियावर ३-१ अशी मात केली.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nखुल्या विभागात, भारताच्या ‘अ’ संघाने ब्राझीलला ३-१ असे पराभूत केले. भारताच्या ‘ब’ संघाला अझरबैजानने २-२ असे बरोबरीत रोखले. डी. गुकेशची सलग आठ विजयांची मालिका खंडित झाली. ‘क’ संघाने पेराग्वेला ३-१ असे नमवले.\nभारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदची रविवारी जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) उपाध्यक्षपदी नेमणूक झाली. तसेच अर्कादी द्वोर्कोव्हिच यांची ‘फिडे’च्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली. बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या वेळीच घेण्यात आलेल्या ‘फिडे’च्या निवडणुकीत द्वोर्कोव्हिच यांना १५७ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी आद्रेइ बॅरीशपोलेट्स यांना केवळ १६ मते मिळवता आली.\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nराष्ट्रकुलमध्ये भारताचे सुवर्णपंचक ; दिवसभरात १४ पदकांची कमाई\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nटाइप १ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो का\nजेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले\nपुणे : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला चार दिवस विलंब ; वाहतुककोंडी टाळण्यासाठी निर्णय\n“सकाळी नऊ वाजता बांग देणाराही आता…” राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांवर टीकास्र\nपिंपरी : सोसायट्यांच्या समस्यांवरून भाजप-राष्ट्रवादीचे ‘मतांचे राजकारण’ ; अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सोसायट्यांचा मेळावा\nजेवल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळा, अन्यथा पचनसंस्थेसह शरीराला होईल नुकसान\nमिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती\n दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील ‘या’ शहरासह चार शहरात मिळणार 5G सेवा…\nमनोबल वाढवा, शौर्याची परंपरा राखा ; पिंपरी पोलीस आयुक्तांचे आवाहन\nराज ठाकरेंची भूतदया, रस्त्यावर जखमी अवस्थेतील म्हैस पाहताच थांबले, अन्…\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nT20 World Cup 2022: टी२० विश्वचषकासाठी आयसीसीने जाहीर केलेल्या अंपायर आणि रेफरींच्या यादीत एकमेव भारतीय पंच\nIND vs SA 3rd T20 Live: दक्षिण आफ्रिकेच्या २२८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची खराब सुरुवात\nWomen’s Asia Cup T20: आशिया चषकात महिला ब्रिगेडचा सलग तिसरा विजय, युएईचा १०४ धावांनी उडवला धुव्वा\nॠषभ पंतला गर्लफ्रेंडकडून मिळाले बर्थ डे स्पेशल गिफ्ट जाणून घ्या त्या खास गिफ्टबद्दल…\nमहिला टी२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर, पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान एकाच गटात आमने-सामने\nIND vs SA 3rd T20: टीम इंडिया आफ्रिकेला व्हाईट वॉश देणार विराट-राहुलऐवजी या खेळाडूला संधी\nटी२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर जसप्रीत बुमराहने सोडले मौन; भावूक होत म्हणाला, ‘मी निराश..’\nविश्लेषण: सर डॉन ब्रॅडमन यांनाही सर्फराजने टाकले मागे; नक्की काय केला विक्रम\nजायबंदी बुमरा ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणार ; ‘बीसीसीआय’ची अधिकृत घोषणा\nइराणी चषक क्रिकेट स्पर्धा : उनाडकट, मंकडमुळे सौराष्ट्रचे दमदार पुनरागमन\nT20 World Cup 2022: टी२० विश्वचषकासाठी आयसीसीने जाहीर केलेल्या अंपायर आणि रेफरींच्या यादीत एकमेव भारतीय पंच\nIND vs SA 3rd T20 Live: दक्षिण आफ्रिकेच्या २२८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची खराब सुरुवात\nWomen’s Asia Cup T20: आशिया चषकात महिला ब्रिगेडचा सलग तिसरा विजय, युएईचा १०४ धावांनी उडवला धुव्वा\nॠषभ पंतला गर्लफ्रेंडकडून मिळाले बर्थ डे स्पेशल गिफ्ट जाणून घ्या त्या खास गिफ्टबद्दल…\nमहिला टी२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर, पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान एकाच गटात आमने-सामने\nIND vs SA 3rd T20: टीम इंडिया आफ्रिकेला व्हाईट वॉश देणार विराट-राहुलऐवजी या खेळाडूला संधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/sanjay-biyani", "date_download": "2022-10-04T17:22:28Z", "digest": "sha1:LFJERK7QRQDWUXTABHIHMXS6U5VMIQBQ", "length": 10342, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nSanjay Biyani : संजय बियाणी हत्या प्रकरण, गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीच्या मालकाला अटक\n संजय बियाणींच्या संपत्तीवर पत्नीशिवाय आणखी एका महिलेचा वारसदार म्हणून दावा\nSanjay Biyani Murder : संजय बियाणी हत्याकांडातील आणखी तीन आरोपींवर मोक्का, एकूण 12 आरोपींना अटक\nSanjay Biyani : संजय बियाणी हत्याकांडातील 9 आरोपींवर मोक्का, आणखी सात दिवसांची कोठडी\nSanjay Biyani Murder : संजय बियाणींच्या आरोपींना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी, मुख्य आरोपी अद्याप फरार\nथेंबभर पावसात लाईट गुल्ल, अंधारात चोरट्यांचा नुस्ता धुमाकूळ, बियाणींच्या धड्यानंतरही नांदेड पोलीस थंडगार\nNanded : ‘संजय बियाणींच्या पत्नीने जीवे मारण्याची धमकी दिली’ दिराची तक्रार, बियाणींच्या कुटुंबात कलह\nNanded : संजय बियाणी हत्याप्रकरण आणखी दोघांना अटक, एकूण आरोपींची संख्या पोहोचली 9 वर\nNanded | संजय बियाणी हत्येचा सातवा आरोपी जेरबंद, पंजाबमधून हरदीपसिंग सपुरेला नांदेड पोलिसांच्या बेड्या\nSanjay Biyani : संजय बियाणींची हत्या खंडणी वसुलीतूनच महाराष्ट्रासह एकूण 7 राज्यांत तपास, 6 जणांना अटक\nNanded Biyani Murder : बिल्डर संजय बियाणींच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश\nNanded | संजय बियाणींच्या हत्येचा तपास CBI कडे द्यावा, पत्नी अनिता बियाणींची मागणी\nNanded : संजय बियणींच्या हत्येनंतर नांदेड पोलीस एक्शन मोडमध्ये 62 जणांकडून बंदुका, तलवारी आणि चाकू जप्त\nNanded | संजय बियाणींच्या हत्येनंतरही खंडणीसाठी अनेकांना धमक्या, पुढे येऊन तक्रार द्या, नांदेड पोलिसांचे आवाहन\nNanded | कुख्यात गुंड रिंदानं मलाही 10 कोटींची खंडणी मागितली, खा. चिखलीकरांचा खळबळजनक आरोप\nAdipurush: ये तो होना ही था ‘आदिपुरुष’च्या टीझरवरील हे भन्नाट मीम्स पाहिलेत का\nT20 World Cup : या 5 खेळाडूंनी T20 विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडले\nदीपिका आणि रणवीरच्या नात्यामध्ये सर्वकारी आलबेल, वाचा पोस्ट\nHappy Birthday Shweta Tiwari : वाचा अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आयुष्याबद्दल…\nखरोखरच रोहन श्रेष्ठ श्रद्धा कपूरला सोडून सारा अली खानला डेट करतोय\nशिंदे गटासह उद्धव ठाकरें कडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी; पहा यासह 10 च्या 10 हेडलाईन्स\nटॉप 9 न्यूज – दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीच्या बातम्या\nपहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार\nशिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू. या बातमी सह पहा 36 जिल्हे 72 बातम्या\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22327", "date_download": "2022-10-04T16:15:08Z", "digest": "sha1:CQKJOG2XJPZATQJBS2TVYTL5EBN4YID3", "length": 7092, "nlines": 72, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: विराटशी झालेल्या तुलनेमुळे दबाव : शहजाद", "raw_content": "\nHome >> क्रीडा >> विराटशी झालेल्या तुलनेमुळे दबाव : शहजाद\nविराटशी झालेल्या तुलनेमुळे दबाव : शहजाद\nइस्लामाबाद : पाकिस्तानचा फलंदाज अहमद शहजादने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी तुलना केल्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शहजादने म्हटले आहे की, विराट कोहलीशी तुलना केल्यामुळे तो खूप दबावात आहे.\nअहमद शहजाद म्हणाला, विराट कोहलीच्या तुलनेत नक्कीच एक दबाव आहे. आम्ही त्या खेळाडूंच्या पार्श्वभूमीकडे लक्ष न देता अनेकदा दोन खेळाडूंची तुलना करण्यास सुरवात करतो. कोणताही खेळाडू यशस्वी होण्यासाठी त्याला प्रशिक्षक, कर्णधार आणि क्रिकेट मंडळाने पाठिंबा दिला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की जर त्याला चांगले प्रदर्शन करायचे असेल तर आत्मविश्वास देणे आवश्यक आहे. जोपर्यंत एखाद्या खेळाडूला पूर्ण आधार आणि जास्त वेळ मिळत नाही तोपर्यंत त्याचा आत्मविश्वास वाढत नाही. जर तसे झाले नाही तर ते त्यांची जागा वाचवण्यासाठी खेळायला लागतात.\nअहमद शहजाद पुढे म्हणाला की, विराट कोहली, रोहित शर्मा, जो रूट, केन विल्यमसन आणि बाबर आझम यांची पार्श्वभूमी पाहिल्यास ते त्या दृष्टीने खूप भाग्यवान आहेत. कोहलीने हा खुलासा केला होता की, तो बर्‍याच वेळा संघातून वगळला जाणार आहे पण एमएस धोनीने त्याला पाठिंबा दर्शविला. हीच गोष्ट रोहित शर्माचीही होती, त्यालाही धोनीचा पूर्ण पाठिंबा मिळाला.\nविराट कोहली आणि अहमद शहजाद एकाच वेळी जागतिक क्रिकेटमध्ये दिसले. पण हे जाणून आश्चर्य वाटेल की कसोटी क्रिकेटमध्ये अहमद शहजादने विराट कोहलीपेक्षा चांगली सुरुवात केली होती. १३ कसोटी सामन्यांनंतर शहजादने ४०.५१ च्या सरासरीने ९८२ धावा केल्या, तर विराट कोहलीने ३५.८१ च्या सरासरीने ७८८ धावा केल्या आहेत.\nटीम इंडिया व्हाईटवॉशसाठी सज्ज\nबुमराह दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकाबाहेर\nआशिया चषक : भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय\nमहिला टी-२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर; दहा संघाचा समावेश\nअखेर भारताचा मालिका‌ विजय\nद. आफ्रिकेविरुद्ध वन डेसाठी शिखर धवन कर्णधार\nबॅडमिंटन स्पर्धेत सीआयडी क्राईम ब्रँच विजेता\nडिचोली बाफ क्लबचे उद्घाटन\nफिफा विश्वचषकासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी\nप्रज्ञा कारो, रिशान शेखला टेबल टेनिसचे अजिंक्यपद\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/recruitment-for-1041-posts-in-mazgaon-dock-ship-builders-limited/", "date_download": "2022-10-04T17:29:04Z", "digest": "sha1:VV6TFIGJRB72VGMKHJPEDUGTEVGHUVYH", "length": 6504, "nlines": 129, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये 1041 जागांसाठी बंपर भरती | Hello Maharashtra", "raw_content": "\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये 1041 जागांसाठी बंपर भरती\n नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना मोठी सुवर्णसंधी आहे. मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे नॉन-एक्झिक्युटिव्ह पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 1041 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 30 सप्टेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.\nसंस्था – माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई\nभरले जाणारे पद – नॉन-एक्झिक्युटिव्ह पदे\nपद संख्या – 1041 पदे\nनोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई\nअर्ज करण्याची पद्धत्त – ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022\nआवश्यक शैक्षणिक पात्रता –\nया पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अर्ज करणार्‍या 10वी/12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचसोबत उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये ITI/ Aprentice डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.\nअसा करा अर्ज –\nउमेदवार एमडीएलची अधिकृत वेबसाइट, mazagondock.in करियर सेक्शनमध्ये उपलब्ध केलेल्या लिंकद्वारे अॅप्लिकेशन पेजवर जाऊ शकतात.\nतसेच ऑनलाईन APPLY करण्यासाठी खाली लिंक देण्यात आली आहे.\nअर्ज प्रक्रियेंतर्गत उमेदवारांना आधी एक नवे अकाउंट तयार करायचे आहे.\nआपले यूजर नेम आणि पासवर्ड यांच्या सहाय्याने लॉगइन करून उमेदवार आपला अर्ज सबमीट करू शकतात.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.\nउमेदवारांनी हे शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.\nअधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF\nऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.juanherranz.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2022-10-04T15:48:26Z", "digest": "sha1:5NTJTWA6GQYLIAGLD4FHJU6DDWZXJRGQ", "length": 12795, "nlines": 87, "source_domain": "www.juanherranz.com", "title": "सर्वोत्तम वर्तमान पुस्तके", "raw_content": "\nचाइल्ड मेनू विस्तृत करा\nमूल मेनू संकुचित करा\nसाबण आणि पाणी, मार्टा डी. रिझू द्वारे\nफॅशनमध्ये उत्कृष्टतेच्या शोधात परिष्कार. अभिजाततेची ती डिग्री जी बाहेर उभी राहण्याऐवजी काही प्रकारची वेदी वाढवण्याचा प्रयत्न करते, त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. असंही असू शकतं की एके दिवशी तो कथेतील त्या सम्राटासारखा नग्नावस्थेत रस्त्यावर निघून जातो, असा विचार करून तो निघून जातो...\nप्रोमिथियस, लुईस गार्सिया मोंटेरो द्वारे\nयेशू ख्रिस्ताने मानवतेला वाचवण्यासाठी सैतानाच्या सर्वात अप्रतिम प्रलोभनांवर मात केली. प्रॉमिथियसनेही तेच केले, तसेच नंतर येणारी शिक्षा गृहीत धरून. रद्दीकरणाने मिथक आणि आख्यायिका बनवली. अनेक वेळा शिकलेल्या वीरतेच्या रूपाने आपण खरोखरच कधीतरी शोधू शकू अशी आशा आहे आणि ती...\nसेपियन्सने निएंडरथलला सांगितलेला मृत्यू\nसर्व काही जीवनासाठी ते आंधळे टोस्ट होणार नव्हते. कारण प्रत्येक गोष्टीला नियंत्रित करणार्‍या कमालमध्ये, केवळ त्यांच्या विरुद्ध मूल्यावर आधारित गोष्टींचे अस्तित्व दर्शविणारा तो आधार, जीवन आणि मृत्यू ज्याच्या टोकाच्या दरम्यान आपण वावरतो त्यामध्ये आवश्यक चौकट बनते. आणि कारण...\nद सिटी ऑफ द लिव्हिंग, निकोला लागिओया द्वारे\nलँडिंग शेजारी अनपेक्षित monstrosities. जेकिल डॉक्टर ज्यांना अद्याप माहित नसेल की ते मिस्टर हाइड आहेत. आणि जेव्हा ते असतात तेव्हा त्यात काही परिवर्तन झाले असे नाही. हे त्या जुन्या म्हणीमुळे असेल जे तुमच्या त्वचेला शेवटपर्यंत उभे करू शकते “मी माणूस आहे आणि माझ्यासाठी मनुष्य काहीही नाही”, कारण…\nजागृत ड्रॅगनच्या नजरेखाली, मावी डोनेट द्वारे\nएक रिपोर्टर असल्याने कोणीतरी प्रवास केला आहे असा विचार करण्याच्या सर्व बाबींची पुष्टी होते. कारण जगात कुठेही काय घडते ते कथन करण्यासाठी तुमच्याकडे ते मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे जे घडत आहे ते विश्वासार्हतेसह व्यक्त करणे. परिणाम चांगला असू शकतो, या प्रकरणात, एक ...\nहौंटिंग व्हॅली, अण्णा वीनर यांनी\nआम्हा सर्वांना सिलिकॉन व्हॅलीतील हिपस्टर्स आणि इतर गीक्सची टोळी हवी होती. वडिलांच्या मुलांचा एक गट ज्यांनी सर्वांच्या हितासाठी आणि कल्याणकारी समाजासाठी एक नवीन जागतिक आर्थिक व्यवस्था जाहीर केली. त्याच्या वैभवशाली फायद्यांसह नवीन तांत्रिक जगाची पहाट ...\nद स्टेक्स, फिलिप ब्लॉम द्वारा\n\"गेम\" या शब्दाचा वापर आपल्या जगाची दृष्टी पूर्णपणे वास्तविक नसलेली काहीतरी म्हणून स्पष्टपणे प्रकट करतो. कारण सर्वकाही एक खेळ आहे, आम्ही या ठिकाणाचे तात्पुरते रहिवासी आहोत आणि म्हणून आम्ही जवळजवळ कोणतीही गोष्ट फार गांभीर्याने घेऊ शकत नाही. केवळ, दुर्दैवाने, व्युत्पत्ती ...\nहवामान आपत्ती कशी टाळावी, बिल गेट्स यांनी\nबर्‍याच दिवसांपासून बातम्या खुशामत करत नाहीत, क्रीडा विभागातही नाहीत (विशेषत: रिअल झारागोझा चाहत्यासाठी). आणि, विनोद बाजूला ठेवून, जागतिकीकरणाचा मुद्दा, हवामान बदल राजॉयच्या वैज्ञानिक चुलतभावाकडून नाकारला गेला आणि हे आनंदाने बदलणारे कोरोनाव्हायरस ...\nएक्स्ट्रीमडुरा वसंत Julतु, ज्युलियो लालामाझारेस यांनी\nअसे लेखक आहेत ज्यांच्यासाठी जगात जे घडते त्याच्याकडे वेगळा ताल असतो, ज्याची वारंवारिता पूरक छाप आणि धारणा आपल्यापर्यंत पोहोचते त्यापेक्षा वेगळी तरंगलांबी. ज्युलियो लालामाझारे हे त्या निवेदकांच्या न्यायालयांपैकी एक आहेत जे आपल्यावर स्प्लॅश करताच गीतात्मक वास्तववादाद्वारे स्पर्शाने चालतात ...\nएका सेपियन्सने निआंदरथलला सांगितलेले जीवन, जुआन जोसे मिलास यांनी\nहे संवादाद्वारे होईल जे जीवन सांगते ... कारण एक गोष्ट अशी आहे की ब्रेम्सला त्यांच्या पोकळ टक लावून स्पष्ट मूर्खपणामुळे सर्वात वाईट संवादक म्हणून बोलावले जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही दोन प्रोटो-पुरुषांना भेटतो, हातात काठी घालतो, परिपूर्णतेबद्दल बोलण्यास तयार ...\nलाझारिलो डी टॉर्म्स कडून आम्हाला या पुस्तकापेक्षा जास्त रस असलेले एक निनावी पुस्तक सापडले नाही. कारण हे प्रकरण जागतिक परिस्थितीशी जुळवून घेतले आहे जे आपल्या सर्वांना टाय piiiiii (मग ते अंडी किंवा अंडाशय) आहे. सर्व स्तरांवर साथीच्या रोगासह, चार ...\nसर्वात घातक धोका, मायकेल टी. ओस्टरहोम यांनी\nभविष्यसूचक पुस्तक ज्याने प्रथम कोरोनाव्हायरस संकटाविरूद्ध चेतावणी दिली. महामारीविज्ञानातील जगातील अग्रगण्य तज्ञांनी लिहिलेले हे पुस्तक, ग्रहावर टप्प्याटप्प्याने धडकणाऱ्या साथीच्या रोगाचा अंदाज होता. या अद्ययावत आवृत्तीत एक प्रस्तावना समाविष्ट आहे ज्यात संकट ...\nपृष्ठ1 पृष्ठ2 ... पृष्ठ5 पुढील →\nतुमचा अनुभव सुधारण्यासाठी आणि वैयक्तिकृत करण्यासाठी ही साइट कुकीज वापरते. मध्ये अधिक माहिती आमचे कुकी धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/21-lakh-gold-stolen-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T17:42:03Z", "digest": "sha1:47XAUVLDNT6S3ZQRY2OKF2GZYBC6BS3V", "length": 10201, "nlines": 109, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "...म्हणून त्याने सांडपाण्याच्या नळीत लपवलं 21 लाखांचे सोनं!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n…म्हणून त्याने सांडपाण्याच्या नळीत लपवलं 21 लाखांचे सोनं\n…म्हणून त्याने सांडपाण्याच्या नळीत लपवलं 21 लाखांचे सोनं\nमुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरात चोरांनी हैदोस घातला आहे. अशीच काहीशी घटना मुंबईतील जुहू परीसरात घडली आहे. एका अल्पवयीन चोराने एका घरातून तब्बल 21 लाखांचं सोनं चोरून मॅनहोल मध्ये लपवून ठेवलं होतं.\nमुंबई शहरातील नेहरु नगरमध्ये पूजा नावाची महिला तिच्या परीवारासह रहात होती. काही दिवस पूजा तिच्या परिवारासह महाबळेश्वर येथे फिरायला गेले होते. तिथून परतल्यानंतर घरातील तब्बल 21 लाखांचं सोनं चोरीला गेलं असल्याचं लक्षात आलं. त्यांनी ताबडतोब जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एफआयआर दाखल करून प्राथमिक तपासाला सुरूवात केली.\nघटना घडली त्यावेळी घरात कोणीही नसल्यानं पोलिसांना शेजाऱ्यांवर संशय आला. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर परिसरातील चोरट्या मुलानं आपल्या मित्रांसोबत पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी त्याने बिअरची ऑर्डर दिल्याचे समोर आलं. संबंधित मुलगा 9 वी नापास असून काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. त्याचे वडील टेम्पो चालक आहेत, घरातील परीस्थिती हालाकिची असतानाही त्याने इतक्या महागड्या किमतीच्या बिअरची ऑर्डर करण्यासाठी पैसे कुठुन आलं असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली.\nदरम्यान, चौकशीमध्ये अल्पवयीन मुलानं त्याचा गुन्हा मान्य केला. परिसरातील मॅनहोलमध्ये उतरुन गटारात सोनं लपवल्याची कबुली त्याने दिली. सोबतचं सोनं चोरण्याआधी तो मोबाईल चोरी करुन तिथेच लपून ठेवायचा, अशीही कबुली संबंधित मुलानं यावेळी दिली.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nहनिमूनच्या रात्री नवऱ्याचं वागणं पाहून नवरीही हैराण, प्रकार पाहून तुम्हीही चकीत व्हाल\n“मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे, त्यामुळे मला काही अडचण येत नाही”\nन्यूज चॅनेलवर बोलताना तोल सुटला, भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तुफान राडा\n ‘या’ सवयी असतील तर तुम्हीही लवकरच म्हातारे व्हाल, वाचा सविस्तर\nबापरे… रिषभ पंतच्या फलंदाजीला घाबरुन हा खेळाडू सोडणार होता क्रिकेट\nकुख्यात गुंड अरुण गवळीची प्रकृती खालावली; उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवलं\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.divyaprabhatnews.com/2020/04/blog-post.html", "date_download": "2022-10-04T17:39:22Z", "digest": "sha1:VCZS6O46RWJSSRM27GNLADXHZVFBXGE5", "length": 10257, "nlines": 53, "source_domain": "www.divyaprabhatnews.com", "title": "मंगळवेढ्यात शिवभोजन केंद्राची पाच रुपयात जेवण योजना सुरुवात.. - Divyaprabhat News", "raw_content": "\nHome मंगळवेढा विशेष मंगळवेढ्यात शिवभोजन केंद्राची पाच रुपयात जेवण योजना सुरुवात..\nमंगळवेढ्यात शिवभोजन केंद्राची पाच रुपयात जेवण योजना सुरुवात..\n6:21 AM मंगळवेढा विशेष,\nमंगळवेढा शहरात शिवभोजन केंद्राची सुरुवात झाली आहे या केंद्राचे उध्दघाटन तहसीलदार स्वप्नील तावडे, नगरपालिका मंगळवेढा चे मुख्याधिकारी पल्लवी पाटील व नायब तहसीलदार एस आर मागडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.\nयावेळी मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी पल्लवी पाटील ,जिल्हा नियोजन समितीचे अजित जगताप नगरसेवक प्रवीण खवतोडे, राहुल सावंजी, देशसेवा कामगार युनियनचे अध्यक्ष आदित्य हिंदुस्तानी, कादरी साहेब,घाडगे साहेब,बनसोडे साहेब,कांबळे साहेब,गायकवाड साहेब, केंद्र प्रमुख श्रीकांत देवकर उपस्थित होते.\nकोरोना व्हायरसच्या उद्रेक झाल्यानंतर आपल्या भारत देशात बाधित यांची संख्या १७००च्यावर तर महाराष्ट्रात एकूण ३३०च्या वर जाऊन पोहोचली आहे. या आजाराला नियंत्रण मिळवण्यासाठी जनता कर्फ्यु त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लाॅकडाऊन झाल्याने चित्र पाहायला मिळाले. संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो रस्ते गजबजलेल्या बाजारपेठ अशा निर्मनुष्य झाल्या होत्या.कोरोनाच्या संकटात संयमाने व धैर्याने मुकाबला करण्याचा संदेश देशवासीयांना देण्यात आला. कोरोना जनजागृती देशसेवा, समाजसेवक (एन.जी.अो.), पीपल्स पाॅवर आॅफ नेशन (एन.जी.अो.),लक्ष्मी कृषी विकास प्रोडूसर कंपनी च्या वतीने व्यापक जागृती करण्यात येत आहे.\nकोरोना या साथीच्या आजाराने देशभरासह मुंबई-पुणे ठाणे पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारांचा फैलाव रोखण्याकरिता नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.\nकोरोना च्या प्रादुर्भावामुळे कामगार, मजूर ,निराश्रित निराधार लोकांसाठी शिवभोजन केंद्र सुरुवात करण्यात आले आहे तरी शिवभोजन केंद्रावर लोकांना पाच रुपयात जेवण मिळणार आहे. शिवभोजन केंद्र संतोष हाॅटेल चोखामेळा चौक येथे आहे.गणेश धोत्रे, ज्ञानेश्र्वर कोंडूभैरी, साईनाथ शिंदे, गणेश मुदगुल,केशव आवताडे,दीपक कसगावडे,हर्षद डोरले,आकाश रोहिटे उपस्थित होते.\nTags # मंगळवेढा विशेष\nसंपादक - श्री.पोपट इंगोले\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'दिव्य प्रभात न्यूज ' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nपाटखळ येथील त्या वादग्रस्त खडी क्रशर व मंगलकार्यालयाची होणार चौकशी....\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील मोरे पिता पुत्रांचे मंगलकार्यालय व खडीक्रशर बेकायदेशीर आणि शासनाचे नियम उल...\nदामाजीच्या कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्तीने कामगारांच्या भावनेशी खेळू नका .......\nकामगार संघटनेचा अफवेखोरांना खणखणीत इशारा...... दिव्य न्यूज नेटवर्क दामाजी ही आमची मातृसंस्था असून आम्ही कामगारांनी ही सं...\nपाटखळ येथील मोरे खडी क्रेशर महसुल विभागाने दुसऱ्यांदा केले सील..\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील गावालगत नियमांची पायमल्ली करून उभारलेल्या खडीक्रशर याबाबतची अधिक म...\nमावस भावाच्या खून प्रकरणी मंगळवेढयाचे तत्कालीन पोलिस नाईक यास जन्मठेप व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा...\nजन्मठेपेच्या शिक्षेन जिल्हाच्या पाेलीस दलात उडाली ऐकच खळबळ.... मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तत्का...\n\"त्या \"वादग्रस्त 'खडी क्रशर' आणि 'मंगल कार्यालयाच्या' कारवाईला महसूल प्रशासनाला कधी लागेल मुहूर्त\nमंगळवेढा महसूल प्रशासनाचे कार्य म्हणजे \" वराती मागून घोडे \"नागरिकांतून तीव्र संताप..... दिव्य प्रभात न्यूज ...\nक्रीडा विषयक जाहिरात धार्मिक पंढरपूर विशेष मंगळवेढा विशेष राजकीय संपादकीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22328", "date_download": "2022-10-04T16:59:26Z", "digest": "sha1:E2BUKZUHJ27Q6JE2ELWDRBO5YDN7OMTH", "length": 14289, "nlines": 74, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: कायदा आणि सुव्यवस्थेकडे प्राधान्याने बघण्याची गरज", "raw_content": "\nHome >> विचार >> कायदा आणि सुव्यवस्थेकडे प्राधान्याने बघण्याची गरज\nकायदा आणि सुव्यवस्थेकडे प्राधान्याने बघण्याची गरज\nकरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत जावी तसे रोज राज्यात गुंडगिरीचा प्रकार नजरेस येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्यक्रम बनविल्याशिवाय या आघाडीवर प्रत्यक्ष कृती दिसणार नाही.\nगेल्या काही दिवसांत कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न काही ठिकाणी निर्माण झाले आहेत. शहर-गाव, दिवस-रात्र, स्त्री-पुरुष असा कोणताही फरक या घटनांमध्ये करता येत नाही. गुंडगिरीचे प्रकार शहरांत घडले आहेत, तसेच गावांतही. दहशत निर्माण करण्याचे प्रकार दिवसा घडले आहेत, तसेच रात्रीही. या प्रकारांमध्ये पुरुष सहभागी आहेत तसेच स्त्रीयाही. गुंडगिरी गोव्याला, गाेव्याच्या राजधानी पणजी शहराला नवीन नाही, परंतु कायदा आपल्या हातात घेण्याच्या या प्रकारांचे जणू काही नवीन रुप आता बघायला मिळत आहे. पोलिस नेहमीप्रमाणे घडून गेलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यात व्यस्त असतात, रात्री रस्त्यात नाकाबंदीसाठीचे अडथळे उभारून वेळ घालवत असतात. गाडी चालविताना सीटबेल्ट घातला नाही, तसेच घराशेजारच्या दुकानात दुचाकीवरून जाताना हेल्मेट घातले नाही अशा किरकोळ कारणांवरून सर्वसामान्य लोकांना पिडून त्यांच्याकडून दंडाचे शंभर-दोनशे रुपये वसूल करण्याच्या मोहीमेवर असताना मात्र त्यांचे हात फुरफुरत असतात. अर्थात यासाठी पोलिसांना दोष देऊन काही उपयोग नाही. सध्या करोनामुळे सर्वच व्यवहार बंद असल्यामुळे सरकारची महसूलप्राप्ती कमी झाली असून पोलिसांना नाक्या-कोपऱ्यावर राहून दिवसाकाठी विशिष्ट रक्कम वसूल करण्याचे लक्ष्यच नेमून देण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात एक वेळ गुंडगिरीकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल, परंतु शंभर-दोनशे रुपयेरुपी सोन्याचे अंडे देणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी चालकांना सोडायचे नाही असा पोलिसांचा पण दिसतो आहे.\nया धांदलीत गोव्यात नवनवीन प्रकारची गुंडगिरी सुरू झाली आहे. जुन्या काळात १९८०-९० च्या दशकांतही गुंडगिरी होती. परंतु तेव्हाचे गुंड हे गुंडच असायचे, त्यांच्या टोळ्या असायच्या. हळूहळू गुंडगिरी आ​णि राजकारणी यांचे सख्य होऊ लागले. गुंड आणि राजकारणी यांचे एकमेकांशी जुळून आल्यानंतर खरा गुंड आणि राजकारणी यातील फरक कमी होऊ लागला. गुंड राजकारणात आणि राजकारणी गुंडगिरीत अशी सरमिसळही होऊ लागली. हा गुंता अधिक गहिरा बनल्यामुळे पोलिसांच्या मदतीची आवश्यकता भासू लागली. त्यातून गुंड, राजकारणी आणि पोलिस असा त्रिकोण तयार झाला. हा त्रिकोण आता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यास कारणीभूत ठरू पाहात आहे. अलिकडच्या काळात बघावे तर सांताक्रुझमध्ये दोन टोळ्यांमध्ये चकमक झाली. ताळगावात बांधकाम व्यावसायिकाच्या पुढाकारातून जमीन व्यवहारात गुंडांमार्फत धमकावण्याचा प्रकार झाला. राजधानीच्या सांतिनेज भागात भर दिवसा बाउन्सर आणि कामगार आणून घरे पाडण्याची धमक निर्माण झाली. मालमत्तेच्या वादातून सर्वण-डिचोली येथील विवाहित महिलेचे अपहरण करून नंतर तिला बेशुद्धावस्थेत सोडून देण्याची घटना दिसली. हणजुणे ग्रामपंचायतीच्य हद्दीत हाॅटेल प्रकल्पाच्या मालकाकडून खंडणीसाठी पंचांनीच कारस्थान रचल्याचे उघड झाले. लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराचे पालन आवश्यक असताना सारे नियम धाब्यावर बसवून किनारपट्टी भागात पार्ट्यांचे आयोजन सुरू झाले. सत्तरीत प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचा आवाज पोलिसांच्या मदतीने दाबून टाकण्याची घटना घडली.\nकरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत जावी तसे रोज राज्यात कोठे ना कोठे गुंडगिरीचा प्रकार नजरेस येत आहे. कधी गुंडांच्या दोन टोळ्यांतील झगडा, तरी कधी व्यावसायिकाची लुबाडणूक होते. कधी व्यावसायिकाने भाडोत्री गुंडांना आणलेले असते, तर कधी सर्वसामान्यांना गुंडगिरीची झळ बसते. काही पोलिस राजकीय इशाऱ्यांबरहुकूम नाचत असतात, तर काही गुंडांशी हातमिळवणी करून असतात. यामुळे राज्यात गुंडगिरीच्या छोट्या-मोठ्या घटना सतत घडत आहेत. असेच रोज चालू राहिले तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक उरणार नाही. नूतन पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी राज्याचे पोलिसप्रमुख म्हणून गेल्याच आठवड्यात ताबा घेतला. गुन्हेगारी नष्ट करणे, अमली पदार्थ व्यवहारांतील व्यक्तीवर कडक कारवाई करणे, प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणांचा तपास पूर्ण करणे तसेच वाहतुकीत शिस्त आणणे हे आपले प्राधान्यक्रम असल्याचे त्यांनी आठ दिवसांपूर्वी सांगितले, त्यांचे शब्द अद्याप वास्तवात उतरायचे आहेत. त्याआधी आठ दिवस म्हणजेच जूनच्या अखेरच्या आठवड्यात गृह खात्याचा कार्यभार सांभाळणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावून गुन्हेगारीविरोधात कडक मोहीम हाती घेण्याचा आदेश दिला, त्यांच्या आदेशाची कार्यवाही अद्याप दिसायची आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्यक्रम बनविल्याशिवाय या आघाडीवर प्रत्यक्ष कृती दिसणार नाही.\nकार्यकुशल कर्मचारी तयार करा\nहनीप्रीतकडे डेरा सच्चा सौदाचा एकाधिकार\nजागतिक अर्थव्यवस्थेपोटी रिझर्व्ह बँकेची अपरिहार्यता\nमुलांसाठी सतर्कता बाळगताना नाहक भीती टाळण्याची गरज\nदेशात ५जी क्रांतीचा श्रीगणेशा\nइटलीच्या सत्तेत नवफॅसिस्टांचा प्रवेश\nमाजी पीएमच्या अंत्यविधीला पाण्यासारखा पैसा खर्च \nउत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/three-idiots-style-vacuum-delivery-both-mother-and-baby-are-fine/", "date_download": "2022-10-04T17:54:18Z", "digest": "sha1:HGQTKPQSWQHID7MRSXMEMICQCZP2TEQM", "length": 5281, "nlines": 110, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "'थ्री ईडीयट्स' स्टाईल व्हॅक्यूअम प्रसूती; आई - बाळ दोघेही ओक्के | Hello Maharashtra", "raw_content": "\n‘थ्री ईडीयट्स’ स्टाईल व्हॅक्यूअम प्रसूती; आई – बाळ दोघेही ओक्के\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थ्री ईडीयट्स चित्रपटातील दृश्यांसारखीच यशस्वीपणे व्हॅक्युम प्रसूती केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. तब्बल 17 डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने ही प्रसूती यशस्वी झाली. आई आणि बाळ दिघेही ठणठणीत आहेत. या व्हॅक्यूअम प्रसूतीची राज्यात एकच चर्चा सुरु आहे.\nघनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील या महिलेची ही प्रसुती करण्यात आली. या महिलेला कायपोस्कोलिओ हा आजार आहे. त्यांचा पाठीचा मणका वाकडा असल्यानं नॉर्मल डिलिव्हरी शक्य नव्हती. याशिवाय बाळाला आवश्यक तेवढी जागा मिळाली नाही. त्यामुळे सिजर करणेही अवघड झाले होते.\nयाशिवाय भूल देण्यानेही गर्भवतीच्या जीवाला धोका होता. त्यामुळे प्रसूती करण्याबाबत चिंतेचे वातावरण पसरलं होतं.अखेर 17 तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने मेहनतीने व्हॅक्यूम पद्धतीने प्रसूती पार पाडली. डॉक्टरांना या सर्व प्रक्रियेसाठी 2 तास लागले. अखेर या प्रसूती नंतर महिलेसह नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. या व्हॅक्यूअम प्रसूतीची राज्यात एकच चर्चा सुरु आहे.\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/devendra-fadnavis-will-contribute-to-the-country-along-with-the-state-governors-indicative-statement-jap93", "date_download": "2022-10-04T16:09:59Z", "digest": "sha1:GQ5BY7PZEVLTMZMGKYG5K37UIIEPOB6J", "length": 8890, "nlines": 66, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Devendra Fadnavis Latest News: ...तर देवेंद्र फडणवीस राज्यासह देशासाठी योगदान देतील; राज्यपालांचे सूचक वक्तव्य", "raw_content": "\n...तर देवेंद्र फडणवीस राज्यासह देशासाठी योगदान देतील; राज्यपालांचे सूचक वक्तव्य\n'अनिल कपूर यांच्या नायक सिनेमात अनिल कपूर नसते तर, भगतसिंग कोश्यारी यांना पुन्हा घेतलं असतं, ते नायकच आहेत.'\nमुंबई: जेव्हापासून मी राज्यात आलोय, तेव्हापासून मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देशासाठी आशेचे किरण आहेत. देवाची इच्छा असेल तर फडणवीस राज्यासोबतच देशासाठी येत्या काळात काही तरी योगदान देतील.\nमला वाटतं फडणवीस यांनी देशाची सेवा करावी असं सूचक विधान राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. ते आज डॉ.तुषार कांती बॅनर्जी लिखीत ‘भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचं प्रकाशन दरबार हॉल, राजभवन, मुंबई येथे झालं या कार्यक्रमादरम्यान राज्यपाल बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. (Bhagat Singh Koshyari: A Soul Dedicated to the Nation)\nराज्यपालांनी (BhagSingh Koshyari) केलेल्या या वक्तव्यामुळे फडणवीस येत्या काळात केंद्रीय पातळीवरती काम करणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. याआधी देखील अनेक वेळा फडणवीस यांना राज्यातील राजकारणामधून राष्ट्रीय राजकारणात घेऊन जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातचं आता खुद्द राज्यपालांनी फडणवीस हे देशासाठी आशेचा किरण असून, ते येत्या काळात देशासाठी काही योगदान देतील असं मला वाटतं आहे,' असं म्हटल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.\nदरम्यान, फडणवीसांनी देखील या कार्यक्रमात राज्यपालांवर कौतुकाचा वर्षाव केला, कधी कधी वाटत ते राज्यपाल हे नायकच आहेत. अनिल कपूर यांच्या नायक सिनेमात अनिल कपूर नसते तर, भगतसिंग कोश्यारी यांना पुन्हा घेतलं असतं, ते नायकच आहेत. आपल्या पूर्ण जीवनात ज्या व्यक्तींनी फक्त समाज आणि राष्ट्राचा विचार केला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत ते जोडले गेले, देशसेवा करत त्यांनी प्रत्येक जबाबदारी निभावली.\nअशी खूप कमी व्यक्ती आहेत ज्यांनी चारही संसद पाहिल्या आहेत. कोश्यारी जिथे जातात तिथे लोकांना जवळ करतात आणि आपलेसे वाटतात. राज्यपाल इकडे ३ वर्षांपूर्वी आले, त्यामधील २ वर्षे कोरोनात गेली, सर्व त्यांना सांगायचे बाहेर पडू नका, एक वेळ अशी होती सरकारचे मुख्यमंत्री आणि मंत्री देखील कुठे जात नव्हते पण राज्यपाल मात्र सगळीकडे जायचे. असं म्हणत फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.\nशिवाय राजभवनला देखील असे राज्यपाल पहिल्यांदाच मिळाले असतील, जे सकाळी ४ वाजता उठतात अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी राज्यपालांचे कौतूक केलं. ते पुढे म्हणाले, भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनला लोकभवन केलं, भगतसिंग कोशयारी यांच्यावर पुस्तक लिहायचे झालं तर पाच ते सहा आवृत्ती काढाव्या लागतील.\nआणखी पुस्तके निघाली तर अनेक अनुभव निघतील, त्यांनी भरपूर कमी वेळात मराठी शिकली. मी आधीच्या राज्यपालाचे आभार मानतो कारण त्यांनी हा बंगला बनवला जर हे असते तर यांनी झोपडी बनवली असती आणि आम्हाला देखील घेऊन गेले असते. आम्ही डोंगर इकडे आणू पण तुम्हला जाऊ देणार नाही असंही फडणवीस यावेळी म्हणाले.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/02/rawisaraw1.html", "date_download": "2022-10-04T17:33:31Z", "digest": "sha1:WXF34EPE36CMS4JUF4JESWJQKN7KVZKE", "length": 1911, "nlines": 31, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: रविवारचा सराव १", "raw_content": "\nपुढील रविवारचा सराव २ (५० प्रश्न)\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22329", "date_download": "2022-10-04T17:44:42Z", "digest": "sha1:NI5C6ACT25JY4E7HEYGDBJTDGFKRNTFL", "length": 6149, "nlines": 70, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: चीनने करोना दडपण्याचा प्रयत्न केला", "raw_content": "\nHome >> देश -परदेश >> चीनने करोना दडपण्याचा प्रयत्न केला\nचीनने करोना दडपण्याचा प्रयत्न केला\nहॉंगकॉंग – करोना विषाणूने आता जगभरात 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लागण झाली आहे आणि सर्व जगात या विषाणूचे थैमान सुरू असताना एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. या विषाणूच्य घातक स्वरूपाबाबत चीनला पूर्ण माहिती होती आणि हे भीषण सत्य दडपण्याचा प्रयत्न चीनच्या वरिष्ठ सरकारी पातळीवरून करण्यत आला, असा गौप्यस्फोट हॉंगकॉंगवरून अमेरिकेत पळून गेलेल्या एका विषाणूतज्ज्ञ महिलेने केला आहे. यामुळे या विषाणूच्या प्रादुर्भावाला चीनच जबाबदार आहे, या जगभरातील दाव्याला मोठे पाठबळच मिळाले आहे.\nली मेंग यांन असे या विषाणूतज्ज्ञ महिलेचे नाव आहे. हॉंगकॉंग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधून त्यांना व्हायरोलॉजी आणि इम्युनोलॉजीचे विशेष शिक्षण घेतले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा या विषाणूचा प्रादुर्भाव दिसायला लागला तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेच्या इंफ्लूएंझाच्या विशेष प्रयोगशाळेच्या माध्यमातून जगाला माहिती देणे हे चीनला शक्‍य होते. मात्र, या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या आपल्या निरीक्षकांनी आपल्या संशोधनाकडे दुर्लक्ष केले. जर हे दुर्लक्ष केले गेले नसते तर अनेकांचा जीव वाचवणे शक्‍य झाले असते, असेही यांन यांनी म्हटले आहे\n‘प्रचंड’ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल\nआगीत होरपळून ५ जणांचा मृत्यू\nनामिबियातून आलेल्या ‘आशा’ने दिली गुडन्यूज\nइंडोनेशियात फुटबॉल सामन्यावेळी मैदानावर चाहत्यांचा ‘राडा’\nपाश्चिमात्य राष्ट्रांकडून भारत-आफ्रिकेची लूट\nखर्गे यांनी सोडले विरोधी पक्षनेतेपद\nकेरळमधील रा. स्व. संघाच्या पाच नेत्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा\nमोंदीच्या हस्ते ५ जी सेवा लाँच\nअमेरिका नाटोच्या पाठिशी : बायडेन\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2022-10-04T16:50:27Z", "digest": "sha1:S424KNJ4BXWPVAGLF2V7LWRSCUEI37LE", "length": 2537, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nनदी नसलेले हे देश आपल्याला माहीत आहेत\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nएखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी.\nनदी नसलेले हे देश आपल्याला माहीत आहेत\nएखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://manuals.plus/mr/tag/jbltp-blk", "date_download": "2022-10-04T16:12:49Z", "digest": "sha1:WSW456U245YDXSAG4VN7BCMOOX2YNKY3", "length": 3695, "nlines": 28, "source_domain": "manuals.plus", "title": "JBLTP-BLK नियमावली / डेटाशीट / सूचना - नियमावली+", "raw_content": "\nजेटसन इलेक्ट्रिक बाइक वापरकर्ता मार्गदर्शक\nJETSON इलेक्ट्रिक बाईक वापरकर्ता मार्गदर्शक सुरक्षा चेतावणी वापरण्यापूर्वी, कृपया वापरकर्ता मॅन्युअल आणि सुरक्षितता चेतावणी काळजीपूर्वक वाचा आणि आपण सर्व सुरक्षा सूचना समजून घेतल्या आणि स्वीकारल्या आहेत याची खात्री करा. अयोग्य वापरामुळे होणारे नुकसान किंवा नुकसान यासाठी वापरकर्ता जबाबदार असेल. ऑपरेशनच्या प्रत्येक चक्रापूर्वी, ऑपरेटरने कार्य करावे ...\nवाचन सुरू ठेवा \"जेटसन इलेक्ट्रिक बाईक वापरकर्ता मार्गदर्शक\"\n19 शकते, 2021 21 शकते, 2021 पोस्टजेटसनTags: इलेक्ट्रिक बाइक, जेबीएलटीपी-बीएलके, जेटसन1 टिप्पणी जेटसन इलेक्ट्रिक बाइक यूजर मार्गदर्शक वर\nबेली एलईडी बल्कहेड स्लिम सीलिंग वॉल इंस्ट्रक्शन मॅन्युअल\n2022 मर्सिडीज बेंझ GLE SUV मालकांचे मॅन्युअल\nसाउंडबॉक्स गो - पोर्टेबल ब्लूटूथ परफॉर्मन्स स्पीकर, स्प्लॅशप्रूफ, शॉकप्रूफ आणि पॉवरफुल-पूर्ण वैशिष्ट्ये/वापरकर्ता मार्गदर्शक\nCURT 51170 स्पेक्ट्रम ब्रेक कंट्रोलर इंस्ट्रक्शन मॅन्युअल\nRAD TORQUE B-RAD 275 बॅटरी मालिका B-RAD निवडा BL रिंच वापरकर्ता मॅन्युअल\nटोनी द्रहमन on SinoTrack GPS ट्रॅकर ST-901 वापरकर्ता मॅन्युअल\nफ्रॅनसिसको on LG SPK8-S वायरलेस रीअर स्पीकर्स किट वापरकर्ता मॅन्युअल\nरेमंड डेल्फिया on IDO ID207 स्मार्ट वॉच वापरकर्ता मॅन्युअल\nजेसिका एम. on रोलंटार उंची समायोजित करण्यायोग्य डेस्क सूचना\nउद्यांचा on ब्ल्यूडिओ टीएम वापरकर्त्याचे मॅन्युअल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2022-10-04T16:32:08Z", "digest": "sha1:NQD76UPNUSY4D3XR32HGDICI33H4BL4U", "length": 7243, "nlines": 75, "source_domain": "navprabha.com", "title": "मध्यप्रदेशात कॉंग्रेस सरकार अस्थिर? | Navprabha", "raw_content": "\nHome बातम्या मध्यप्रदेशात कॉंग्रेस सरकार अस्थिर\nमध्यप्रदेशात कॉंग्रेस सरकार अस्थिर\nमध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचेसरकार अस्थिर असून कॉंग्रेसचे १५ ते २० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. तर आता डॅमेज कंट्रोलमध्ये गुंतलेल्या कॉंग्रेसने कमलनाथ सरकार स्थिर असल्याचा दावा केला आहे. आमदारांची कामे होत नसल्यामुळे ते नाराज असल्याचा दावा मिश्रा यांनी केला.\nमध्यप्रदेशात मंगळवारी रात्री झालेल्या राजकीय घडामोडीत १० आमदार कमलनाथ सरकारमधून बाहेर पडल्याचा दावा केला गेला. भाजपने काही कॉंग्रेसचे आणि अपक्ष आमदारांचे बळजबरीने दिल्लीचे विमान बुक केले, असा आरोप कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला. मात्र दिल्लीला गेलेले कॉंग्रेसच्या सहा आमदारांनी घर वापसी केली असल्यामुळे या सरकारला कुठलाही धोका नाही, असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला.\nकाही आमदार आमच्या संपर्कात आहेत. कॉंग्रेस आमदारांची कामे होत नाहीत. यामुळे ते राज्य सरकारवर नाराज आहेत. जवळपास १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजपचे श्री. मिश्रा यांनी केला आहे. ज्या १० आमादारांची चर्चा सुरू आहे त्यांनी भाजपला पाठिंबा दिला तर भाजपची संख्या ११७ होते. विधानसभेत बहुमतासाठी ११६ आमदारांची गरज आहे. म्हणजे भाजप बहुमत सिद्ध करू शकते. यामुळे मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार कोसळू शकते असा दावाही यावेळी त्यांनी केला.\nदरम्यान, आतापर्यंत आपण विधानसभेत तीन वेळा बहुमत सिद्ध केलेले आहे. मध्यप्रदेशात भाजप कॉंग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांना अपयश येत आहे. आमहाला पूर्ण बहुमत आहे. त्यामुळेच आम्ही अर्थसंकल्पही मंजूर केल्याचा दावा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.\nPrevious articleभारत – इंग्लंड उपांत्य लढत आज\nNext articleपणजीत १० पासून शिमगोत्सवास प्रारंभ\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.statusinmarathi.com/about-us/", "date_download": "2022-10-04T17:10:05Z", "digest": "sha1:QWXFMB7ZJA6VLWJDDPFOPVTHGJZTVG5A", "length": 4066, "nlines": 31, "source_domain": "www.statusinmarathi.com", "title": "About US - Status in Marathi", "raw_content": "\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nStatus in Marathi ही एक अशी वेबसाइट आहे जी संपूर्ण जगाला प्रेरित करण्यासाठी नेहमीच उपलब्ध असते जगातील अनेक असे लोक आहेत जे त्यांच्या आयुष्यात चालू असलेल्या समस्यांमुळे त्रस्त आहेत, पण त्यांना हे माहिती नाही कि त्यांच्या समस्या सोडवण्याची क्षमता त्यांच्यामध्येच आहे. तसेच आजच्या जगात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकांची खूपच कमतरता आहे. यामुळे अशी लोक त्यांच्या समस्यांमुळे निराश होऊ लागली आहेत.\nम्हणूनच आम्ही या वेबसाइटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या उद्देशाने प्रेरणादायी कविता, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी कोट्स, प्रेरक विचार आणि प्रेरक भाषण आम्ही आमच्या वेबसाइटच्या द्वारे पोचवण्याचा प्रयन्त करत आहोत. जेणे करून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nstatusinmarathi.com या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी माणसापर्यंत प्रेरणादायी कविता, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी कोट्स, प्रेरक विचार आणि वाढदिवस शुभेच्छा , मराठी स्टेटस पोचवण्याचा प्रयन्त करत आहोत. जेणे करून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.👍\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ytpals.com/mr/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A1-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-04T15:58:03Z", "digest": "sha1:S57XBJUY6S4VBOJ4MECX6JP5KGCLR36Z", "length": 19597, "nlines": 300, "source_domain": "www.ytpals.com", "title": "साऊंडक्लॉड अनुयायी खरेदी करा - वायटीपल्स", "raw_content": "YouTube सबस्क्राइबर्स खरेदी करा\nYouTube पॅकेज डील खरेदी करा\nYouTube सबस्क्राइबर्स खरेदी करा\nYouTube वॉच तास खरेदी करा\nYouTube दृश्ये खरेदी करा\nYouTube आवडी खरेदी करा\nYouTube टिप्पण्या खरेदी करा\nYouTube शेअर खरेदी करा\nYouTube एम्बेड खरेदी करा\nYouTube चॅनेल मूल्यांकन खरेदी करा\nYouTube व्हिडिओ एसईओ खरेदी करा\nYouTube ग्राफिक डिझाइन खरेदी करा\nInstagram अनुयायी खरेदी करा\nInstagram साठी स्वयंचलित अनुयायी खरेदी करा\nInstagram आवडी खरेदी करा\nInstagram साठी स्वयंचलित पसंती खरेदी करा\nInstagram दृश्ये खरेदी करा\nInstagram टिप्पण्या खरेदी करा\nइंस्टाग्राम मार्केटिंग पॅकेज डील खरेदी करा\nट्विच फॉलोअर खरेदी करा\nट्विच चॅनल व्ह्यूज खरेदी करा\nPinterest अनुयायी खरेदी करा\nPinterest आवडी खरेदी करा\nटिकटोक चाहते / अनुयायी खरेदी करा\nटिकटोक पसंती विकत घ्या\nटिक्टोक दृश्य खरेदी करा\nटिकटोक शेअर्स खरेदी करा\nटिक्टोक टिप्पण्या खरेदी करा\nसाउंडक्लाउड प्ले खरेदी करा\nसाउंडक्लाउड डाउनलोड्स खरेदी करा\nसाउंडक्लाउड फॉलोअर्स खरेदी करा\nसाउंडक्लाउड आवडते खरेदी करा\nSoundCloud टिप्पण्या खरेदी करा\nसाउंडक्लाउड रिपॉस्ट्स खरेदी करा\nस्पॉटिफा प्ले खरेदी करा\nSpotify प्लेलिस्ट अनुयायी खरेदी करा\nSpotify अनुयायी खरेदी करा\nविनामूल्य यूट्यूब सदस्य घ्या\nसाउंडक्लाउड फॉलोअर्स खरेदी करा\n100% हमी दिलेली वितरण\n100% सुरक्षित आणि खाजगी\n24 / 7 समर्थन\n100% सुरक्षित आणि खाजगी\n24 / 7 समर्थन\n100% सुरक्षित आणि खाजगी\n24 / 7 समर्थन\n100% सुरक्षित आणि खाजगी\n24 / 7 समर्थन\n100% सुरक्षित आणि खाजगी\n24 / 7 समर्थन\n100% सुरक्षित आणि खाजगी\n24 / 7 समर्थन\n100% सुरक्षित आणि खाजगी\n24 / 7 समर्थन\nसाऊंडक्लाउड अनुयायी खरेदीचे कोणते फायदे आहेत\nआपल्या प्रोफाइलचे अनुसरण करण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करते\nआपल्याला कोणत्याही प्रोफाइलचे अनुसरण करण्याची आवश्यकता नाही\nपरिणाम 24-72 तासांमध्ये प्रारंभ होते\nऑर्डर पूर्ण होईपर्यंत परिणाम दररोज चालू राहतील\nYTpals नेहमीच ऑर्डर केल्यापेक्षा अधिक वितरीत करते\nवायटीपील्स विषयी आमचे ग्राहक काय म्हणत आहेत ते पहा\nआम्ही अधिक YouTube विपणन सेवा ऑफर करतो\nसूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका\nसुरक्षित आणि खाजगी वितरण\n24-72 तासांत वितरण स्टार्ट\nवितरण पूर्ण होईपर्यंत दररोज वितरण सुरू ठेवा\nवन टाइम बल्क खरेदी - आवर्ती नाही\nसूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका\nसुरक्षित आणि खाजगी वितरण\n24-72 तासांत वितरण स्टार्ट\nवितरण पूर्ण होईपर्यंत दररोज वितरण सुरू ठेवा\nवन टाइम बल्क खरेदी - आवर्ती नाही\nसूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका\nसुरक्षित आणि खाजगी वितरण\n24-72 तासांत वितरण स्टार्ट\nवितरण पूर्ण होईपर्यंत दररोज वितरण सुरू ठेवा\nवन टाइम बल्क खरेदी - आवर्ती नाही\nसेवा 10 सानुकूल YouTube टिप्पण्या ($ 20) 20 सानुकूल YouTube टिप्पण्या ($ 35) 30 सानुकूल YouTube टिप्पण्या ($ 50) 50 सानुकूल YouTube टिप्पण्या ($ 80)\nसूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका\nसुरक्षित आणि खाजगी वितरण\n24-72 तासांत वितरण स्टार्ट\nवितरण पूर्ण होईपर्यंत दररोज वितरण सुरू ठेवा\nवन टाइम बल्क खरेदी - आवर्ती नाही\nसूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका\nसुरक्षित आणि खाजगी वितरण\n24-72 तासांत वितरण स्टार्ट\nवितरण पूर्ण होईपर्यंत दररोज वितरण सुरू ठेवा\nवन टाइम बल्क खरेदी - आवर्ती नाही\nसूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका सूचीत टाका\nसुरक्षित आणि खाजगी वितरण\n24-72 तासांत वितरण स्टार्ट\nवितरण पूर्ण होईपर्यंत दररोज वितरण सुरू ठेवा\nवन टाइम बल्क खरेदी - आवर्ती नाही\nआपल्या कार्टमध्ये साउंडक्लॉड अनुयायी जोडले गेले आहेत.\nआम्हाला वाटले की आपल्याला आवडेल\nसाउंडक्लाउड प्ले खरेदी करा\nसाउंडक्लाउड डाउनलोड्स खरेदी करा\nसाउंडक्लाउड रिपॉस्ट्स खरेदी करा\nउत्पादन कार्टमध्ये यशस्वीरित्या जोडले\nआजच 10% सूट मिळवा\nतुमचा कूपन कोड प्राप्त करण्यासाठी तुमचे तपशील एंटर करा आणि सोप्या पद्धतीने तुमचे सोशल मीडिया खाते वाढवणे सुरू करा.\nऑफर सर्व \"प्रिमियम सेवा\" साठी वैध आहे.\nYTpals व्यवसाय आणि वैयक्तिक YouTube चॅनेलसाठी एक अग्रगण्य सोशल मीडिया विपणन समाधान आहे. आम्ही आमच्या क्लायंटला अधिक सदस्य, दृश्ये, आवडी आणि टिप्पण्या त्यांचा प्रभाव ऑनलाइन वाढविण्यासाठी मदत करतो.\nकॉपीराइट © 2022 YTpals (ytpals.com). सर्व हक्क राखीव साइटमॅप\nYouTube पॅकेज डील खरेदी करा\nYouTube सबस्क्राइबर्स खरेदी करा\nYouTube वॉच तास खरेदी करा\nYouTube दृश्ये खरेदी करा\nYouTube आवडी खरेदी करा\nYouTube टिप्पण्या खरेदी करा\nYouTube शेअर खरेदी करा\nYouTube एम्बेड खरेदी करा\nYouTube चॅनेल मूल्यांकन खरेदी करा\nYouTube व्हिडिओ एसईओ खरेदी करा\nYouTube ग्राफिक डिझाइन खरेदी करा\nट्विच फॉलोअर खरेदी करा\nट्विच चॅनल व्ह्यूज खरेदी करा\nस्पॉटिफा प्ले खरेदी करा\nSpotify प्लेलिस्ट अनुयायी खरेदी करा\nSpotify अनुयायी खरेदी करा\nसाउंडक्लाउड प्ले खरेदी करा\nसाउंडक्लाउड डाउनलोड्स खरेदी करा\nसाउंडक्लाउड फॉलोअर्स खरेदी करा\nसाउंडक्लाउड आवडते खरेदी करा\nSoundCloud टिप्पण्या खरेदी करा\nसाउंडक्लाउड रिपॉस्ट्स खरेदी करा\nPinterest अनुयायी खरेदी करा\nPinterest आवडी खरेदी करा\nटिकटोक चाहते / अनुयायी खरेदी करा\nटिकटोक पसंती विकत घ्या\nटिक्टोक दृश्य खरेदी करा\nटिकटोक शेअर्स खरेदी करा\nटिक्टोक टिप्पण्या खरेदी करा\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nYT व्हिडिओंमध्ये बंद मथळा आणि उपशीर्षके जोडण्यासाठी शीर्ष हॅक\nYouTube ने क्रिएटर इकॉनॉमी तयार करण्यात कशी मदत केली आहे\nव्लॉगिंग चॅनल सुरू करण्याबद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट\nYouTube सौंदर्य गुरु बनण्यासाठी टिपा\nउपेक्षित समुदायातील प्रेक्षकांना तुमच्या YouTube चॅनलवर आपले स्वागत कसे करावे\nआपल्याला उत्कृष्ट अनुभव मिळेल याची खात्री करण्यासाठी ही वेबसाइट कुकीजचा वापर करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/maharashtra/notice-to-awad-135169/", "date_download": "2022-10-04T17:42:15Z", "digest": "sha1:GJVHQZ3EDDXTU72IYMJTTTVG3EPWL5GT", "length": 7091, "nlines": 129, "source_domain": "dainikekmat.com", "title": "आव्हाड यांना नोटीस", "raw_content": "\nमुंबई : राज्यात नवे सरकार स्थापन होवून अवघे ५० दिवस होत नाही, तोच गेल्या सरकारमध्ये मंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे.\nकारण जितेंद्र आव्हाड यांना मानवाधिकार आयोगाची नोटीस बजावण्यात आली आहे. अनंत करमुसे प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून, मानधिकार आयोगाने आव्हाडांना हजर राहून उत्तर देण्यास सांगितले आहे.\nPrevious articleराजकारण्यांची आश्वासनांची खैरात चिंताजनक\nNext articleत्यागींचा जामीन फेटाळला\nमहिलेसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू\nअखेरच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणार नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nएसटी भरतीतील उमेदवारांना नियुक्ती पत्र\nखोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांचा समृध्दी महामार्गावर अपघात\nमुंबईकरांना दस-यापासून ५ जी सेवा मिळणार\nप्रताप सरनाईकांनी दिली दोन लाख लोकांच्या जेवणाची ऑर्डर\n‘तमाम हिंदू बांधवांनो’ म्हणणारच\nरेशनकार्ड धारकांना दिवाळी पॅकेज जाहीर\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/567/", "date_download": "2022-10-04T16:50:30Z", "digest": "sha1:NVU4WL6QU3S4MSZZZZUGVWMDU7KE3LXH", "length": 10805, "nlines": 76, "source_domain": "desimarathi.com", "title": "कोरोना पासून दूर राहण्यासाठी WHO च्या १० महत्वाच्या सूचना. या गोष्टी केल्यास कोरोणा होणार नाही. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / कोरोना पासून दूर राहण्यासाठी WHO च्या १० महत्वाच्या सूचना. या गोष्टी केल्यास कोरोणा होणार नाही.\nकोरोना पासून दूर राहण्यासाठी WHO च्या १० महत्वाच्या सूचना. या गोष्टी केल्यास कोरोणा होणार नाही.\nनमस्कार मित्रांनो WHO म्हणजे world health organization जी सर्वात मोठी आरोग्य संस्था आहे. त्यांनी कोरोना दूर ठेवण्यासाठी १० टिप्स सांगीतल्या आहेत. ते आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत.\nचला तर मग बघुया कोणते आहेत ते १० सूचना…\nWho ने पाहिली महत्वाची सूचना सांगीतली आहे ती आहे फळे.\nम ताजी फळे आपण खूप खाली पाहिजेत. कारण याच्यातून व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात मिळणार आहे. व्हिटॅमिन, मिनरल जे आपल्या शरीराला खूप महत्वाची असतात. आणि त्यांनी आपली प्रतिकारशक्ती वाढते. फक्त ते फळ कुठलीही प्रक्रिया केलेले नसावे.\n२ :- कोणते फळे आणि कोणत्या भाजी खावे हे देखील who ने सांगीतले आहे.\nकेळे, संत्री, सफरचंद आपण फळे म्हणून खावू शकतो आणि भाज्या म्हणून आपण ब्रोकोली, बीट, गाजर, फ्लॉवर, अद्रक, लसूण इत्यादीचा समावेश त्यांनी केलेला आहे. भाज्या खाण्या बरोबरच भाज्या खूप शिजवून खावू नये असेही who ने सांगीतले आहे. कारण शिजवून खाल्याने त्यातील सर्व जीवनसत्त्वे निघून जात असतात.\n३ :- आपण मुल्टीग्रेन अटा ( multigrain atta) खाला पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य एकत्र करून त्याचे आपण पिठ दळून आणले पाहिजे त्यालाच मुल्टीग्रेन आटा म्हणतात. दिवस भरात १८० ग्रॅम वेगवेगळ्या प्रकारचे धान्य खाले पाहिजे. त्याबरोबरच ओट्स देखील खाले पाहिजे.\n४ :- ५ ग्रॅम पेक्षा जास्त मिठाचे सेवन एका व्यक्तीने एक दिवसात करू नये. पॅकेट बंद वस्तू देखील खावू नये. आणि मिठाचा कमीतकमी वापर करण्याची सूचना who ने दिली आहे.\n५ :- हा जो मुद्दा आहे तो साखरेची निगडित आहे. एका व्यक्तीने तीन ते चार चमचा पेक्षा जास्त एक दिवसामध्ये साखरेचे सेवन करू नये असे who ने सांगीतले आहे. कारण साखर शरीराला हनिकरण ठरू शकते.\n६ :- चांगली पचन क्रिया हवी आणि त्यासाठी फायबर जास्तीत जास्त तुमच्या शरीरात गेले पाहिजे. फायबर जास्तीत जास्त कशातून मिळेल तर फळे आहेत काकडी आहे गाजर आहे. त्याच बरोबर कडधान्य आहेत वेगवेगळ्या प्रकारची यातून आपल्या शरीरात फायबर जाणार आहे.\n७ :- आपल्या शरीरात जास्त फॅट जायला नको. दिवसभरात ३०% पेक्षा जास्त फॅट आपल्या शरीरात गेले तर लट्ट पणा वाढू लागतो. आणि लट्ट व्यक्तींना प्रतिकारशक्ती कमी असते.\n८ :- हा मुद्दा अतिशय महत्वाचा who ने सांगितला आहे तो म्हणजे रोजच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश केला पाहिजे. अंड्या मध्ये वेगवेगळे nutrients आणि प्रोटीन आहेत. जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.\n९ आणि १० मुद्दा आहे त्याला तुम्हाला कुठलाही खर्च करावा लागत नाही.\n९:- पाणी निरोगी व्यक्तीला ८ ते ९ ग्लास पाणी रोजचे आवश्यक असते. हे जर पाण्याची पातळी तुमच्या शरीरात व्यवस्थित असेल तर सर्व शरीरातील यंत्रणेचे काम व्यवस्थित चालते आणि मग तुम्हाला कुठलाही आजार होत नाही.\n१०:- शांत जोप रोगप्रतकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शांत जोप तेही दिवसातून ८ तास तुम्हाला आवश्यक आहे.\nअश्या प्रकारे who ने हे दहा मुद्दे सांगीतले आहेत. हे जर आपण पालन केले तर प्रतिकारशक्ती चांगली राहून आपण या संसर्ग पासून दूर राहू शकतो.\nPrevious सगळे जण काळजी घेत आहेत परंतु संसर्गाविना जगायचे असेल तर हा १ पदार्थ चुकूनही खाऊच नका.\nNext झोपताना उशीखाली ठेवा ही घरातील वस्तू रात्रीत सर्दी खोकला घशातील इन्फेक्शन गायब कफ पातळ होऊन पडून जाईल.\n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/a-16-year-old-boy-died-after-being-beaten-up-by-four-boys-in-dadar/articleshow/93669826.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2022-10-04T16:43:34Z", "digest": "sha1:M4FMHSIROTHCSACZVJH4H2VCXYV4P5FJ", "length": 13916, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nदादरमध्ये धक्कादायक घटना; चार मुलांनी केलेल्या मारहाणीत १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nMumbai Murder Case : शवविच्छेदन अहवालामध्येही मार लागल्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी म्हटलं होतं. त्यानुसार बालसुधारगृहाच्या वतीने शिवाजी पार्क पोलिसांना कळवण्यात आलं.\nचार मुलांच्या मारहाणीत मृत्यू\nदादर येथील धक्कादायक घटना\nशिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा\nमुंबई : बेघर, भिक्षेकरी तसेच किरकोळ गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपींना जिथे ठेवले जाते ती बालसुधारगृहेही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. दादर येथील डेव्हिड ससून बालसुधारगृहात चार मुलांनी केलेल्या मारहाणीत १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. वैद्यकीय अहवालात मारहाण झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी चौघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात केली आहे.\nगिरगाव चौपाटीवर ६ ऑगस्ट रोजी एक १६ वर्षांचा मुलगा एकटाच फिरताना दिसला. पोलिसांनी हटकल्यावर त्याला काहीच सांगता येत नसल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी त्याचे छायाचित्र तसेच इतर माहिती सर्व पोलिस ठाण्यांना दिली आणि त्याच्या पालकांचा शोध लागेपर्यंत बालकल्याण समितीच्या निर्देशानुसार त्याला दादरच्या डेव्हिड ससून बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. बालसुधारगृहातील विलगीकरण कक्षात या मुलासह जवळपास २६ मुले होती. १६ ऑगस्ट रोजी हा मुलगा विलगीकरण कक्षात बेशुद्धावस्थेत आढळला. सुधारगृहाच्या कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी कक्षातील इतर मुलांना विचारले. मात्र कुणीच काही सांगत नव्हते. अखेर कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.\nमुंबईकरांसाठी मोठी बातमी: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; कुठे, किती वाजता लोकल रद्द\nसोळा वर्षांच्या मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विलगीकरण कक्षातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा कक्षातील चार मुलांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदन अहवालामध्येही मार लागल्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते. त्यानुसार बालसुधारगृहाच्या वतीने शिवाजी पार्क पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी चौघांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात केली.\nहत्या करण्यात आलेल्या मुलाची वागणूक गतिमंद मुलांसारखी होती. तो फार कमी बोलायचा. मारहाण झाली त्या दिवशी त्याने शौचालयात न जाता विलगीकरण कक्षातच नैसर्गिक विधी केला. त्या दुर्गंधीमुळे संतापलेल्या चौघांनी त्याला अमानुष मारहाण केल्याचा संशय आहे.\nमहत्वाचे लेखफक्त अडीच तासांचा फरक आणि ३ कुटुंबांचा जीव थोडक्यात वाचला; मुंबईतील काळजाचा ठोका चुकवणारी घटना\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nदेश Video: केसीआर मोठा निर्णय घेण्यापूर्वीच टीआरएस नेत्याचा प्रताप समोर, दारुसह कोंबडी वाटप सुरु\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nदेश राजस्थानात घडतंय बिघडतंय, गहलोत समर्थक मंत्र्याची पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी बॅटिंग\nमटा ओरिजनल लटकेंच्या पत्नी विरोधात उमेदवार देऊन शिंदे ठाकरेंची अडचण करणार\nमुंबई अनिल देशमुखांना ११ महिन्यांनी जामीन मिळवून देणारे वकील कोण काय केला बिनतोड युक्तिवाद, वाचा...\nदेश Breaking : उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना, वऱ्हाड घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, बचावकार्य सुरु\nमुंबई दसरा मेळाव्याची जय्यत तयारी, शिंदे गटाने भरली १० कोटींची कॅश, फक्त १०० रुपयांत साखर-तेलासह ४ वस्तू मिळणार... वाचा, मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3_(%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0)", "date_download": "2022-10-04T17:01:34Z", "digest": "sha1:QZFAZHUOLMG6DXZFUPPSX5T7CZIYQ752", "length": 3831, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ताम्हण (पूजापात्र) - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nहिंदू देवपूजेत वापरण्यात येणारे एक धातुचे पात्र.हे बहुधा तांब्याचे असते. आर्थिक दृष्ट्या संपन्न लोक चांदीचे वा सोन्याचे ताम्हणही पूजेसाठी वापरतात.साचा:चित्रहवे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०६:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.chakmak.net/2020/12/blog-post_32.html", "date_download": "2022-10-04T17:34:49Z", "digest": "sha1:BSNVB7CKL5XP2K7WCHRCZJYGPYJCML2J", "length": 16021, "nlines": 72, "source_domain": "www.chakmak.net", "title": "मंठा येथे लोणिकर यांच्या वाढदिवसानिमित्त जगद्गुरू तुकोबारायांच्या १०८ गाथा प्रतीचे वितरण, मित्रमंडळ दिनदर्शिका विमोचन, तर आपत्तीग्रस्त शेतकऱ्याला ११ हजार रुपयांची मदत", "raw_content": "\nमंठा येथे लोणिकर यांच्या वाढदिवसानिमित्त जगद्गुरू तुकोबारायांच्या १०८ गाथा प्रतीचे वितरण, मित्रमंडळ दिनदर्शिका विमोचन, तर आपत्तीग्रस्त शेतकऱ्याला ११ हजार रुपयांची मदत\nजनसेवा हीच ईश्वरसेवा असून सत्ता असो वा नसो कायम जनसेवेसाठी तत्पर राहण्याचं व्रत आणि बसा वडिलांच्या आणि संपूर्ण लोणीकर परिवाराच्या माध्यमातून मला मिळालेला आहे त्यामुळे सत्ता असेल अथवा नसेल परंतु मी मात्र जनसेवेसाठी कायम तत्पर असेल व तुकोबांनी सांगितलेला जनसेवेचा वसा कायम जपणार अशी भावना भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांनी मंठा येथे व्यक्त केले\nमंठा येथे प्रा सहदेव मोरे पाटील व अरुण खराबे पाटील यांच्यावतीने राहुल लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त जगद्गुरु तुकोबारायांच्या 108 गाथा प्रतींची वाटप करण्यात आले त्या कार्यक्रमाप्रसंगी राहुल लोणीकर बोलत होते यावेळी भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेश राव खवणे राजेश मोरे सतीशराव निर्वळ प्रकाश टकले ह-भ-प कांगणे महाराज ह भ प रामेश्वर महाराज नालेगावकर ह.भ.प. केदार महाराज ताठे ह भ प संतोष महाराज निर्वळ सुभाषराव राठोड नागेश घारे माऊली शेजुळ जिंतूर भाजपा शहर अध्यक्ष राजेश वट्टमवार बाबासाहेब मोरे पाटील गजानन उफाड अशोक खलसे अशोक वायाळ विठ्ठल मामा काळे कैलास बोराडे राजेभाऊ खराबे बाळासाहेब तौर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती\nजनसेवेचा वारसा आणि वसा मला कुटुंबातूनच मिळालेला आहे त्यामुळे सत्ता असेल किंवा नसेल आपण कायम जनसेवेसाठी तत्पर राहणार असून अडीअडचणीच्या आणि कठीण प्रसंगी केव्हाही आपण आवाज द्या मी तत्पर असेल अशा शब्दात राहुल लोणीकर यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित गाथा वितरण दिनदर्शिका विमोचन व सत्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तीवर आपला विश्वास असून कोणत्याही कठीण प्रसंगी खंबीरपणे उभे राहण्याची धमक देखील उपस्थित कार्यकर्त्यांच्या बळावरती आहे त्यामुळे प्रसंग कोणताही असो मी सेवेसाठी कायम तत्पर असेल जगद्गुरू तुकोबाराय यांनी गाथ्यात सांगितलेल्या जनसेवेच्या मार्ग प्रमाणे चालण्याचा सातत्याने प्रयत्न करेल अशी ग्वाही राहुल लोणीकर यांनी यावेळी दिली\nवाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते परंतु काहीतरी वेगळा व आध्यात्मिक उपक्रम हाती घ्यावा असे अनेक दिवसांपासून मनोमन होते त्यामुळे आमचे नेते भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंठा तालुका व नेर- सेवली या जालना या दोन सर्कलच्या प्रत्येक गावातील एका वारकऱ्यांची निवड यावेळी करण्यात आली होती, तुकोबांची गाथा प्रत तालुक्यातील प्रत्येक गावात आमच्या माध्यमातून पोहचवता आली याचा मनस्वी आनंद आहे. या वेळी राहुल भैय्या लोणीकर मित्रमंडळ दिनदर्शिका विमोचन करण्यात आले.\n*प्रा सहदेव मोरे पाटील व अरुण खराबे पाटील\n*वाढदिवसानिमित्त इतर कार्यक्रमांना फाटा देत आपत्तीग्रस्त शेतकऱ्याला 11 हजार रूपयांची मदत तळणी परिसरातील कार्यकर्त्यांचा स्तुत्य उपक्रम*\nभाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त इतर कार्यक्रमांना फाटा देत तळणी येथे अज्ञात व्यक्तीने गणेश कुडकन नामक अल्पभूधारक शेतकऱ्यांची तूर पेटवून दिली होती त्यामध्ये कुडकन यांच्या शेतातील प्रचंड नुकसान झाले होते हतबल झालेल्या या शेतकऱ्याला राहुल लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त 11 हजार रुपयांचा धनादेश राहुल लोणीकर यांच्या हस्ते देण्यात आला. यासाठी नितीन सरकटे, शरद पाटील, भगवान देशमुख, अशोक राठोड, किशोर हनवते, विष्णू फुपाटे यांनी पुढाकार घेतला.\nपरतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि\nपरतूर (हनूमंत दवंडे)- परतूर सेलू रोडवर चिंचोली पाटीजवळ आज सायंकाळी साडे सहा च्या सुमारास आयशर ने दोन मोटारसायकल ला जोराची धडक दिली धडक इतकि जोरात होती कि मोटारसायकल वरील एक जणाचा जागिच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परतूरहून सातोन्याकडे जाणाऱ्या मोटारसायकल ला चिंचोली पाटीजवळ भरधाव आयशर ने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल वरील संजय वाघमारे रा सातोना हे जागीच ठार झाल्याची माहिती असून तीघे गंभीर जखमी झाले आहेत. या मधे शिवाजी मस्के व त्यांची पत्नी होती त्यांच्या पत्नी चे हात तुटले आहेत. जखमी दोघे ही जिंतूर तालुक्यातील राहणारे आहेत. तर एक जण हातडी येथील रहिवासी असल्याचं कळत आहे हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकली चा चकनाचूर झालेला आहे. परतूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत अंभुरे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले असल्याची माहिती आहे परतूर पोलीस स्टेशन मध्ये अपघाताचा गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु चालू असून अपघात मधील आयशर स\nपरतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार\n. परतूर ता.28(हनूमंत दवंडे)) येथे रेल्वे गेट च्या काही अंतरावर म्हैशि चरत होत्या त्यातील एक म्हैश रेल्वे पटरीवर आल्या त्याच वेळेस नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्सप्रेस आली व त्याखाली चिरडून एका जणासह म्हैस ठार झाली आहे ही घटना मंगळावर ता.२८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. आपल्या निर्धारित वेळेत नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस परतूर स्थानक पार करून मार्गस्थ झाली असता आष्टी कडे जाणाऱ्या रेल्वेगेटच्या जवळच रुळावर उभ्या असलेल्या म्हैशीला हाकलण्यासाठी -सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले ( वय 60 ) हे गेले असता म्हशीसह त्यांचा या रेल्वेखाली येऊन मृत असल्याची घटना घडली. दरम्यान,घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे हे आपल्या सहकाऱ्या सह घटनास्थळी दाखल झाले.यातर मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. उतरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस एएसआय चव्हाण , जीआरपिएफ बोराडे,टेकाळे यांनी दिली. .......................... फोटो--सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले\nमंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न\nमंठा तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय मंठा येथे तहसीलदार सूमन मोरे यांच्या उपस्थीत पार पडले खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/maharashtra-should-implement-telangana-pattern-of-agriculture-development-dashrath-sawant/", "date_download": "2022-10-04T16:45:50Z", "digest": "sha1:U6MGXARD2KR4JBBIRIGD2F76PQUL3I2B", "length": 9975, "nlines": 120, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "महाराष्ट्राने शेती विकासाचा तेलांगण पॅटर्न राबवावा : दशरथ सावंत | Hello Maharashtra", "raw_content": "\nमहाराष्ट्राने शेती विकासाचा तेलांगण पॅटर्न राबवावा : दशरथ सावंत\nकराड | विकासाच्या बाबतीत तेलंगण राज्य गेल्या सात वर्षात सूक्ष्म नियोजनाच्या बळावर प्रगती साधू लागले आहे. यामध्ये कृषी क्षेत्रात त्यांनी केलेले काम क्रांतीकारी असून हा शेती विकासाचा तेलांगण पॅटर्न महाराष्ट्राने राबवावा, असे आवाहन ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी केले.\nयेथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दशरथ सावंत यांनी तेलांगणाच्या कृषी क्षेत्रातील झालेल्या बदलाची माहिती दिली. यावेळी माणिकराव कदम, शिवाजीराव माने, बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, प्रा. विजयराव मोहिते, बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्‍वास जाधव, अ‍ॅड. समीर देसाई आदी उपस्थित होते. देशातील 117 शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी नुकीच तेलांगणा राज्याचा अभ्यास दौरा केला. या अभ्यास दौर्‍यात महाराष्ट्रातून तिघांचा समावेश होता. यामध्ये दशरथ सावंत, माणिकराव कदम सहभागी झाले होते.\nदशरथ सावंत म्हणाले, गेल्या सात वर्षात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेलांगणाचा कायापालट केला आहे. सिंचन क्षेत्रात क्रांती करत 83 हजार कोटी रुपयांची गुंतवणुक केली आहे. त्यामुळे 20 लाख एकर क्षेत्र बागायत झाले आहे. तीन लाख कोटी रुपयांच्या शेती माल उत्पादनाची निर्यात करण्यात तेलांगणा राज्याने महत्वकांशी काम केले आहे. 30 लाख शेती पंपाना मोफत वीज दिली गेली. कृषी माल उत्पादनामध्ये 5 पटीने अधिक वाढ झाली आहे. शेतकर्‍यांच्या आत्म्हत्या रोखण्यासाठी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी शेतकर्‍यांना कर्जमुक्त केले. भविष्यात कर्जबाजारी होणार नाहीत यासाठी शेती विकासावर भर देतानाच शेत माल खरेदीची हामी त्यांना दिली. तेलांगणमधील शेतकर्‍यांना हंगामपूर्व 10 हजार रुपये बिनपरतीची मदत दिली जाते. यासह पीक विमा शासनाकडून उतरला जातो. शेतकर्‍याच मृत्यू झाल्यानंतर पुढील आठ दिवसात पाच लाख रुपये रोख स्वरूपाची मदत दिली जाते. शेतकर्‍यांच्या शेतीसाठी पथदर्शी सिंचन प्रकल्प राबविले गेले आहेत. नोकरदार मंडळींकडून शेतकर्‍यांची आडवणूक व पिळवणूक होऊ नये म्हणून त्यांनी तेथील तलाठी पद हे रद्द करून धरणी पोर्टल विकसीत केले आहे.\nया पोर्टलवरूनच जमिनीच्या नोंदी व महसुली कामकाज केले जाते. तीन दिवसात नोंदीची कामे पूर्ण करण्याचे प्रशसनावर बंधन आहे. दलितांच्या आर्थिक उन्नतीसाठी दलित बंधू ही योजना राबविण्यात येत असून सदर कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. चार मजली इमारती बांधून टू बीएचके घर संबंधीत लाभार्थ्यांना दिले जात आहे. या सर्व बाबींमुळे तेलंगणा राज्याने भरीव प्रगती केली असून या राज्याचा शेतीविकासाचा पॅटर्न महाराष्ट्राने राबविण्याची गरज आहे. तसेच राज्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पात्र वयोमर्यादेच्या मुलींच्या लग्नासाठी 1 लाख 13 हजार रुपये देण्याचे महत्वाचे पाऊल उचलले आहे.\nWhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या\n अमेरिकेत 4 भारतीयांचे अपहरण, 8 महिन्यांच्या मुलीचाही आहे समावेश\nIDFC First Bank च्या शेअर्सने एका दिवसात घेतली 10 टक्क्यांनी उसळी\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/facebook/page-20/", "date_download": "2022-10-04T16:28:35Z", "digest": "sha1:OAEYY5U72P5R7RS56TDSHBES2COOLE6P", "length": 5613, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Page 20 - मराठी बातम्या | Facebook, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\n, भारतीयांचा फेसबुकवरचा डेटा चोरला तर..,रवीशंकर प्रसाद फेसबुकवर भडकले\nफेसबुकवर तब्बल 230 अॅप चोरी करताय तुमची माहिती,अशी घ्या खबरदारी \n जिओकडून ग्राहकांना ‘व्हॅलेंटाइन’ गिफ्ट\nमुलीच्या नावाने फेसबुकवरून पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट, भेटायला बोलवून 5 लाखांना लुटले \n'ओएसएक्स'वरची गाडी पळवली, फेसबुक फ्रेंड रिक्वेश्टने अद्दल घडवली\nआता फेसबुकसाठीही लागणार 'आधार' \nन्यूज 18 लोकमत विशेष कार्यक्रम - 'क्लिक'वरचा काळाबाजार\nमार्क झकरबर्ग म्हणतोय,"मला माफ करा ", काय घडलं नेमकं \nराज ठाकरेंच्या फेसबुक पेजने मोडले सर्व रेकॉर्ड;एकाच दिवसात पाच लाख लाईक\nट्विटरने डिलिट केले 90 हजार 'फेक' अकाऊंट, बरेचसे अकाऊंट मुलींच्या नावावर \nफेसबुक युजर्सची संख्या 200 कोटींवर \nफेसबुकवर आॅनलाईन वारी सुरू\n'झुकरबर्ग'आता गाड्याही बनवू लागला...\nशिफू संस्कृती म्हणजे काय रे भाऊ\nदिलीप कुमार आता फेसबुकवर, शेअर केला व्हिडिओ\nफेसबुक, व्हॉटस्अॅप स्काईप सारख्या अॅप्सवर निर्बंध येणार\nमुंबईतील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्यून उडी मारून तरुणाची आत्महत्या\nट्रम्प यांच्या प्रवेशबंदी निर्णयाला फेसबुकसह 95 कंपन्यांचं डिसलाईक\nअशी असते राजकीय पक्षाची वाॅर रूम \nनाशिकमध्ये 7 अफवाखोर व्हॉट्सअॅप ग्रुप ऍडमिनवर कारवाई\nफेसबुकचा नवा प्रयोग, ड्रोनद्वारे इंटरनेट \nपाकिस्तानमधल्या गायक रिक्षाचालकाचं लतादीदींनी फेसबुकवर केलं कौतुक\nफेसबुकवर बनणार जगातली सर्वात मोठी 'स्मशानभूमी'\nफेसबुकवर आता तुम्ही रागवू आणि दु:खही व्यक्त करू शकता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology/facebook-will-getting-off-its-messenger-codes-option-fiture-from-its-app-this-may-be-the-reason-dr-366460.html", "date_download": "2022-10-04T16:34:59Z", "digest": "sha1:GMI3VV3M6G2IQDTBJMKDOO5WUNM7HHSM", "length": 8029, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Facebook Messenger वरून लवकरच गायब होणार 'हे' फिचर; काय असेल कारण? facebook will getting off its messenger codes option fiture from its app this may be the reason – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /\nFacebook Messenger वरून लवकरच गायब होणार 'हे' फिचर; काय असेल कारण\nFacebook Messenger वरून लवकरच गायब होणार 'हे' फिचर; काय असेल कारण\n'या' तारखेपासून बंद होणार Facebook Messenger 'हे' फिचर.\n'या' तारखेपासून बंद होणार Facebook Messenger 'हे' फिचर.\nफेसबुकवर फेक बातम्या ओळखणं आता सोपं; फक्त या टिप्स फॉलो करा\nअमेय वाघ आणि सुमीतमध्ये वादाची ठिणगी, काय आहे नेमकं प्रकरण\nFacebook वर या चुका अजिबात करु नका, नाहीतर जावं लागेल तुरुंगात\nApple आणि Facebook चे कसे घेता येतात शेअर्स विदेशी स्टॉकमध्ये कसे गुंतवायचे पैस\nFacebook Messenger वरील ‘Scan Code’ हे फिचर लवकरच काढून टाकण्यात येणार आहे. स्कॅन कोडच्या माध्येमातून तुम्ही थेट कोणाच्याही प्रोफाइलपर्यंत पोहोचू शकता. अगदी सोप्याच शब्दात सांगायचं झालं जर दुसऱ्या कुणाचा कोड तुम्ही तुमच्या फोनवरून स्कॅन केला तर थेट त्याची प्रोफाइलपर्यंत तुम्ही पोहोचता.\nमात्र, Facebook Massanger मधलं हे फिचर ऑगस्ट 2019 पासून बंद करण्यात येणार असल्याचं फेसबुकनं म्हटलं आहे. यासंदर्भात आपल्या डेव्हलपर वेबसाइटवर माहिती देताना फेसबुकने 15 अगस्त 2019 पासून Facebook Massanger ला स्कॅनिंग मॅसेजिंग कोड्स हे फिचर सपोर्ट करणार नाही असं म्हटलं आहे. त्याएवजी युजर्स QR कोडचा वापर करू शकतात आणि ते वापरायलासुद्धा सोपं असल्याचं फेसबुकनं म्हटलं आहे.\nस्कॅन कोड बंद करण्याचे दोन-तीन कारणं असू शकतात. अनेक फोनमध्ये मॅसेंजर कोड डिटेक्ट करण्यास युजर्सना अडचणी येतात. तसंच मॅसेंजर कोड स्कॅनिंग ही एक लांबलचक प्रोसेस आहे. जी 4 स्टेप्समध्ये पूर्ण करावी लागते. याशिवाय अनेक युजर्स असेही आहेत ज्यांना फेसबुक मॅसेंजरमध्ये Scan code हे ऑप्शन देखील आहे हेच माहित नाही. हे फिचर बंद करण्याचं आणखी एक कारण असून शकतं. जे म्हणजे, स्कॅन रिडर हे फिचर फेसबुकवर आधीपासूनच आहे. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी आधी फेसबुकच ओपन करावं लागतं.\nफेसबुकने नुकतंच 'डार्क मोड' हे फिचर आपल्या सर्वच युजर्ससाठी सुरू केलं. या फिचरमुळे युजर्सना चॅटिंग करण्याचा एक वेगळाच अनुभव मिळेल. हे फिचर अॅक्टिवेट करण्यासाठी यापूर्वी यूजरला कॉन्टॅक्ट्समध्ये जाऊन कोणालातरू मून इमोजी पाठवावा लागत होता. मात्र, आता तसं करण्याचा गरज नाही. 'डार्क मोड' अॅक्टिवेट करायचं असेल तर प्रोफाइल फोटोवर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला Dark Mode चं टॉगल दिसेल. ते ऑन करताच तुमचा फोन डार्क मोडमध्ये कन्वर्ट होईल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2022-10-04T17:00:28Z", "digest": "sha1:NIBVDWHYXV3E4X3QM5QBLENBFV3UPNZD", "length": 3749, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रतापराव बाबुराव भोसले - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकारणी\n१५ वी लोकसभा सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०२२ रोजी ०८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/947/", "date_download": "2022-10-04T15:43:34Z", "digest": "sha1:RMXXMM63M6QJRDSXIZI5ACAOWBEVFDMG", "length": 9146, "nlines": 81, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या खर्चात वाढ - मंत्री अशोक चव्हाण - Rayatsakshi", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या खर्चात वाढ – मंत्री अशोक चव्हाण\nछत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या खर्चात वाढ – मंत्री अशोक चव्हाण\nअरबी समुद्रातील स्मारक; दिड हजार कोटींची वाढ\nरयतसाक्षी: अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामास करारनाम्यातील तरतुदीनुसार व मुख्य अभियंता मुंबई यांच्या शिफारशीनुसार कंत्राटदारास कोणतीही भाववाढ न देता एका वर्षाची म्हणजेच १८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत दिले.\nउत्तरामध्ये २८ जून २०१८ रोजी कंत्राटदार लार्सन अँड टुब्रो कंपनीस २५८१ कोटी रुपयांचे कंत्राट दिले हाेते, त्यात आता १ हजार ६२ कोटी रुपयांची वाढ होत ३६४३ कोटी रुपयांवर गेले आहे.\nविधान परिषदेत आमदार विनायक मेटे व भाई जगताप यांनी लक्षेवधी केली होती. त्यास मंत्री चव्हाण यांनी उत्तर दिले. एल अँड टी कंपनीस आतापर्यंत कोणतीही देयके अदा केली नाहीत. कंपनीचे कंत्राट मुदतवाढ न देता संपुष्टात आणायचा निर्णय घेतला असता कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी लागली असती, यामुळे कंपनीस एक वर्षाची मुदतवाढ दिल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च उच्च न्यायालय, उच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद या ठिकाणी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.\nशासनाच्या पर्यावरण, मत्स्य, सामान्य प्रशासन, परिवहन, गृह, वित्त, नगरसविकास, मुंबई पोर्ट, बृहन्मुंबई या विभागाकडून सविस्तर माहिती प्राप्त झाल्यावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने सुनावणीची तारीख दिली नाही तर राष्ट्रीय हरित लवाद येथे दाखल प्रकरणावर अद्याप सुनावणी सरू झाली नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.\nस्मारकासाठी विविध समित्या गठित : स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी उच्चस्तरीय सुकाणू समिती, प्रकल्प संनियंत्रण व अंमलबजावणी समिती व कार्यकारी समिती, तर स्मारक उभारण्यासंबंधी व अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती, प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख व समन्वय समिती, प्रकल्प आराखडा व संकल्पना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्ती, सर्व तांत्रिक बाबीसाठी तांत्रिक समितीची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.\nमुदतवाढ देताना कंपनीला अतिरिक्त रक्कम नाही\nया कामाला मुदतवाढ देताना त्यासाठी कोणतीही अतिरिक्त रक्कम संस्थेला देण्यात येणार नाही. या कामाबाबत सातत्याने वेळोवेळी आढावा घेऊन हे काम सुरू व्हावे तसेच हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती मंत्री अशोक चव्हाण या वेळी दिली.\nराष्ट्रवादीच्या ॲड. रोहिणी खडसे यांच्यावर प्राणघातक हल्ला\nशालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण, सोमवारीच अधिवेशनात लावली होती हजेरी\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/884/", "date_download": "2022-10-04T16:35:52Z", "digest": "sha1:AX42LRKON2MCX7YAPOBB2YGGXJNBQAOM", "length": 8710, "nlines": 69, "source_domain": "desimarathi.com", "title": "‘सिलेंडर मॅन’रातोरात बनला स्टार,एका रात्रीत फेमस झालेल्या सागरचे पाय मात्र अद्याप जमिनीवरच.. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / Motivation / ‘सिलेंडर मॅन’रातोरात बनला स्टार,एका रात्रीत फेमस झालेल्या सागरचे पाय मात्र अद्याप जमिनीवरच..\n‘सिलेंडर मॅन’रातोरात बनला स्टार,एका रात्रीत फेमस झालेल्या सागरचे पाय मात्र अद्याप जमिनीवरच..\nअंबरनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडर मॅनचे (Cylinder Man) फोटो गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सागर जाधव (Sagar Jadhav)असं या ‘सिलेंडर मॅन’चं नाव असून, सिलेंडर डिलिव्हरी करणारा सागर हा आता रातोरात स्टार झालाय.\nकसे चर्चेत आले सागरचे फोटो\nदोन दिवसापूर्वी सागर सिलेंडरच्या टेम्पोला टेकून उभा असताना त्यांच्या नकळत तुषार भामरे नावाच्या व्यक्तीने त्याचा फोटो क्लिक केला. आणि तो फेस बुक वर पोस्ट केली. त्यावर लिहलं होतं ,एखाद्या वेब सिरीज मधलं कॅरेक्टर वाटावं असे रूप असलेला “सिलेंडर मॅन” सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सागरच्या फोटोच्या लाखो लाईक्स आणि कमेंट्स आणि मिम व्हायरल झाले आहेत. जिद्दीने सागरनं गेल्या 2-3 वर्षात मेहनत करून अतिशय पिळदार शरीरयष्टी कमावली आहे.\nकोण आहे सागर जाधव\n12वी नंतर अंबरनाथला काका-काकूंकडे येऊन नोकरीचा शोध सुरू केला. सागर हा लहानपणा पासून अनाथ आहे. तो चांगला इमानदार मुलगा असून त्याच्या या प्रसिद्धी मूळे आम्ही चांगलेच आनंदी झाल्याचे रेणू गॅस एजन्सीचे डॉ शामकांत जाधव म्हणले आहेत. तो सध्या राहत असलेल्या लक्ष्मीनगर(नाशिक) परिसरातच भारत गॅसचं गोडाऊन आहे. याचठिकाणी गेल्या 12 वर्षांपासून सागर नोकरी करतोय. कोणतही काम लहान नसून कामात सचोटी पाहिजे आणि प्रामाणिक पणा, मी या कामात समाधानी असून मला हे आवडत असल्याचे सागर जाधव व्यक्त केलं आहे. सागरच्या घरी त्याचे काका काकू, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे.\nकाल पर्यंत गॅसवाला म्हणून त्या परिसरात ओळखल्या जाणाऱ्या सागरला दुसरे “सिलेंडर मॅन” अस नामकरण देखील झाले आहे . सागरनं खूप पुढे जावं आणि नाव कमवावं, असं त्याच्या मित्रांना वाटतं.\nत्याचा फोटोला लाखो लाईक आल्याअसून कमेंट्सचा पाऊसच पडला आहे, प्रत्येकजण पिळदार शरीरयष्टीचे कौतुक करत आहे.\nIAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यापासून ते कुशल बद्रिके पर्यंत सर्व नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत.\nPrevious घटना स्थळी जाऊन १२ वर्षाच्या चिमुरडीने वाचवले आपल्या आईचे प्रा”ण त्यापुढे जे झाले..\nNext या क्रिकेटर ची बहीण आहे सोशल मीडिया क्वीन ,जाणून घ्या कोण आहे ती…\nचप्पल शिवणाऱ्याच्या मुलाने 100 कोटींचा व्यवसाय कसा सुरू केला, परिस्थितीमुळे सायकल रिक्षा चालवायचा\nहातात बांगडी घातलेली, ही महिला हातोडा चालवते, जाणून घ्या देशातील पहिल्या ट्रक मेकॅनिक बद्दल, वाचल्यानंतर तुम्हीही बोलाल वाह\n26/11 च्या ह’ल्ल्यात श’हीद मुलाचा बँक बॅलन्स पाहून वडील भावूक झाले, हे जाणून तुम्हीही नतमस्तक व्हाल\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/sports/107491/virat-kohli-reaction-on-vamika-viral-picture-anushka-sharma-india-vs-south-africa/ar", "date_download": "2022-10-04T16:50:01Z", "digest": "sha1:JJN5FIAQHR7EEN5SAMLWDZ757ZWB2A53", "length": 10486, "nlines": 147, "source_domain": "pudhari.news", "title": "Vamika : वामिकाचा फोटो व्हायरल झाल्याने विराट कोहली नाराज, म्हणाला... | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/स्पोर्ट्स/वामिकाचा फोटो व्हायरल झाल्याने विराट कोहली नाराज, म्हणाला...\nVamika : वामिकाचा फोटो व्हायरल झाल्याने विराट कोहली नाराज, म्हणाला...\nVamika : वामिकाचा फोटो व्हायरल झाल्याने विराट कोहली नाराज, म्हणाला...\nपुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला असला तरी या सामन्यातील एका घटनेने सर्वच चाहते सुखावले आहेत. या सामन्याच्या माध्यमातून माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) कन्या वामिका (Vamika) हिची पहिली झलक जगासमोर आली. वामिकाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पण स्वतः विराट कोहलीने या फोटो आणि व्हिडिओ वरून एक निवेदन जारी केले आहे. याबाबत त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.\nविराटने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, काल (दि. २३) आमची कन्या वामिका (Vamika) हिचा फोटो स्टेडियममध्ये क्लिक करण्यात आला आणि तो शेअर केला जात आहे. आम्‍ही तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, अनुष्काला (Anushka Sharma) आणि कन्या वामिका हिला सावधगिरीने कॅमे-यात कैद करण्यात आले. कॅमेर्‍याची नजर दोघांवर असल्याचे त्यांना कळले नाही. मुलीच्या फोटोबाबत आमची भूमिका पूर्वीसारखीच आहे. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही वामिकाचे फोटो क्लिक किंवा प्रिंट करू नये. त्यामागचे कारण आधी सांगितल्याप्रमाणेच आहे, धन्यवाद.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nभारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवारी (दि. २३) खेळला जात होता, त्यावेळी विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान विराट कोहलीने सेलिब्रेशन केले आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा कन्या वामिकासह (Vamika) स्टँडमध्ये उपस्थित होती.\nअनुष्का शर्मा आणि वामिका विराट कोहलीला प्रोत्साहन देत होत्या, त्यानंतर विराट कोहलीनेही बॅटला बाळाप्रमाणे कुशीत घेऊन झुलवले. त्याची ही ॲक़्शन पाहून अनुष्काला आनंद झाला. तिने वामिकाला वडील विराट कोहलीकडे पाहण्यास सांगितले. या दोन्ही ॲक़्शन कॅमे-यात कैद झाल्या आणि सोशल मीडियावर वनव्या प्रमाणे व्हायरल झाल्या. अखेर कोहली आणि अनुष्काच्या चाहत्यांना वामिकाला पाहण्यासाठी वर्षभराहून अधिक काळ वाट पाहावी लागली. अनेक चाहते वामिकाची तुलना विराटच्या बालपणीच्या फोटोशी करत आहेत.\nविराट आणि अनुष्काची मुलगी वामिका हिचा जानेवारीत पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी टीम इंडियाचा द. आफ्रिका दौरा सुरू होता, आणि संघ दुसरा कसोटी सामना खेळत होता. पण या सामन्यातून विराट दुखापतीच्या कारणास्तव बाहेर बसला होता. विराट आणि अनुष्का यांनी याआधीही माध्यम प्रतिनिधींना आपल्या मुलीचे फोटो काढू नका, असे आवाहन केले होते. ती जोपर्यंत सज्ञान होत नाही तो पर्यंत दोघांना वामिकाची प्रसिद्धी टाळायची आहे.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2020/12/blog-post_38.html", "date_download": "2022-10-04T15:53:45Z", "digest": "sha1:KYKHOF5VJKJDYXDRSH2LVEBJDCUYK7JL", "length": 15126, "nlines": 58, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "शेतळ्यांच्या अनुदानअभावी मागासवर्गीय शेतकऱ्यांची परवड!", "raw_content": "\nHomeजतवार्ताशेतळ्यांच्या अनुदानअभावी मागासवर्गीय शेतकऱ्यांची परवड\nशेतळ्यांच्या अनुदानअभावी मागासवर्गीय शेतकऱ्यांची परवड\nअकरा महिन्यांपासून अनुदान मिळेना; मागासवर्गीयांवर अन्याय झाल्याची भावना तीव्र; लाभार्थी आर्थिक संकटात\nजत/प्रतिनिधी: राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने मागासवर्गीय शेतकऱ्यासाठी लागू असलेल्या सामूहिक शेततलाव योजनेतुन लाभ घेतलेल्या व शासनाच्या आराखड्यानुसार काम पूर्ण केलेल्या सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरयांचे अनुदान दहा महिन्याच्या प्रतिक्षेनंतरही देण्यात आले नाही. कृषी खात्याकडून शेतकऱयांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यास विलंब व टाळाटाळ केली जात आहे. अनुदान अभावी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाकडून देय अनुदान गेल्या दहा महिन्यापासून प्रलंबीत ठेवल्याने कृषी खात्याच्या या धोरणाबद्दल मागासवर्गीय शेतकऱ्यावर अन्याय झाल्याची भावना असून याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nसांगली जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कर्ज काढून व काहींनी हातउसने काढून लाखो रुपये खर्च करून शासनाच्या भरवशावर प्लास्टिक कागदासह सामूहिक शेततलावाचे काम पूर्ण केले आहे. पूर्वसंमत्ती घेऊन जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात सर्व शेतकऱ्यांनी काम पूर्ण केले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अधिकारी येऊन पूर्ण झालेल्या कामाचे जिओ टॅगिंग व मूल्यांकन केले आहे. संबधीत अधिकाऱयांनी मूल्यांकन करून दहा महिने उलटले तरी कृषी खात्याकडून अनुदान न मिळाल्याने शेतकरी\nआर्थिक अडचणीत आला आहे. संबंधित लाभार्थ्यांनी वारंवार जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अनुदानासंदर्भात मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने कृषी खात्याबद्दल शेतकरयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.\nयाबाबत जत व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता. आमच्याकडून शेततलाव संबंधित मूल्यांकन पूर्ण करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले आहे. आमचे काम आम्ही केले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून बिले प्रलंबित आहेत. काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल. असे गेल्या दहा महिन्यापासून येथील स्थानिक अधिकारी सांगत आहेत. असे पुन्हा पुन्हा सांगून शेतकऱ्यांची बोळवण करीत आहेत.परंतु प्रत्यक्षात दहा महिने उलटले तरी अनुदान काही देण्यात आले नाही. त्यामुळे अनुदान अभावी शेतकऱयांची परवड सुरू असून याचे काहीच सोयरसुतक तालुका आणि जिल्हा कृषी ऑफिसला नाही. केवळ अनुदान येणार येणार म्हणून वेळ घालण्या पलीकडे या अधिकाऱ्यांनी ठोस असे काही केले नसल्याचा आरोप अन्यायग्रस्त मागासवर्गीय शेतकऱ्याकडून केला जात आहे. यापूर्वी कृषि विभागाने चुकीच्या पध्दतीने उपलब्ध निधीचे वाटप केल्याने या शेतकऱ्यांना कवडीही मिळाली नाही. अनुदानासाठी शासनाचा उंबरठा झिजविण्याची मागासवर्गीय शेतकरयांवर वेळ आली असून त्यांना लाखो रुपयांचा अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. दहा महिने अनुदान प्रलंबित किंवा रखडत ठेऊन आमच्यावर शासनाकडून अन्याय झाल्याची भावना लाभार्थी शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे. तातडीने अशा वंचीत शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी असून तात्काळ अनुदान नाही दिल्यास कृषि विभागाच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जत तालुक्यातील शेतकऱयांनी दिला आहे.\nशासनाने व्याजासह मागासवर्गीय शेतकऱ्यांचे अनुदान चुकते करावे...\nअतिवृष्टीमुळे शेतकरी सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील सामूहिक शेततळ्याचे शेतकऱ्यांना सरकारने त्वरीत अनुदान द्यावे यासाठी कृषी खात्याकडे मी गेल्या दहा महिन्यापासून पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाची लवकर मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तसे काही झाले नाही. अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे योजनेतून शेततळे मिळाले परंतु शेततळ्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान दहा महिन्यापासून वर्ग न झाल्याने, मागासवर्गीय लाभार्थी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारकडे वारंवार मागणी करूनही अनुदान मिळत नसल्याने कृषी खात्याविरुद्ध तीव्र नाराजी आहे. एकट्या जत तालुक्यातील शेततळ्यांचे 51 कोटीहुन अधिक रुपयांचे अनुदान शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.\nपूर्वीच्या शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही आणि आता नवीन शेतकऱ्यांना शेततळे मिळत नाही अशा दुहेरी संकटात जत तालुक्यातील मागासवर्गीय शेतकरी सापडला आहे. शेततळ्याचे अनुदानासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शासनाने व्याजासह मागासवर्गीय शेतकऱ्यांचे अनुदान खात्यावर वर्ग करावे अशी तमाम शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी आहे. शासनाने सहानभूतीपूर्वक विचार करावे अशी मागणी बोर्गी ता.जत येथील सौ जयश्री व्हनखंडे यांनी केली आहे.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/smc-election-2022-ward-25-solapur-municipal-corporations-elections-will-bjp-retain-seat-in-solapur-municipal-election-ward-25-au128-777905.html", "date_download": "2022-10-04T17:24:20Z", "digest": "sha1:PWH7CXXQX3HV6EYIVVGFGPGNPCQF2IWI", "length": 11837, "nlines": 220, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nSMC Election 2022 ward 25 : सोलापूर महापालिका निवडणूक, प्रभाग 25 मध्ये भाजप जागा कायम राखणार का\nसोलापूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. 2017 च्या मनपा निवडणुकीत भाजपची सत्ता होती. प्रभाग 25 चा विकास केल्यास तिन्ही जागा भाजपनं जिंकल्या होत्या. यावेळी प्रभाग रचनेत बदल झालेत.\nप्रभाग 25 मध्ये भाजप जागा कायम राखणार का\nगोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल |\nसोलापूर : राज्यातील 14 महानगरपालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. त्यात सोलापूर महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला जोरदार धक्का देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठं बंड केलं. शिवसेना (शिंदे गट)-भाजपची सत्ता स्थापन झाली. राज्यातील शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडली. याचे पडसाद आगामी निवडणुकीत दिसू शकतात. सोलापूर मनपात यंदा 113 नगरसेवक निवडून येतील. तीन सदस्यीय प्रभाग रचना आहे. सोलापूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. 2017 च्या मनपा निवडणुकीत भाजपची सत्ता होती. प्रभाग 25 चा विकास केल्यास तिन्ही जागा भाजपनं जिंकल्या होत्या. यावेळी प्रभाग रचनेत बदल झालेत.\nसोलापूर मनपा प्रभाग 25 अ\nप्रभाग 25 ची लोकसंख्या व आरक्षण\nसोलापूर मनपा प्रभाग 25 ची लोकसंख्या 23 हजार 716 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची 2 हजार 705 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 907 आहे. सोलापूर मनपा प्रभाग 25 अ मधून भाजपचे सुभाष शेजवळ, ब मधून मनीषा हुच्चे तर क मधून वैभव हत्तुरे निवडून आले होते. तिन्ही उमेदवार भाजपचे निवडून आले होते. यावेळी प्रभाग 25 मध्ये अ व ब सर्वसाधारण महिलांसाठी, तर क हा सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे.\nसोलापूर मनपा प्रभाग 25 ब\nसोलापूर प्रभाग 25 ची व्याप्ती\nसंभाजी तलाव, स्वातंत्र्य सैनिक नगर, चैतन्या शॉपिंग सेंटर, भारती विद्यापीठ, संतोष नगर, कोणार्क नगर, संतोष नगर, वामन नगर, डी-मार्ट, अष्टविनायक नगर, कुमठेकर हॉस्पिटल, डी फार्मसी कॉलेज, मंत्रीचंडक नगर, सिंद विहार व परिसर. उत्तरेला विजापूर रोडवरील ब्रॉडगेट रेल्वे पुलापासून आग्नेयकडे ब्रॉटगेज रेल्वे रुळाने आसरा पुलापर्यंत. पूर्वेला आसरा पुलापासून नैऋत्येकडे मुख्य रस्त्याने म्हाडा अपार्टमेंटच्या दक्षिण हद्दीपर्यंत. तेथून दक्षिणेकडे जुने इंडियन मॉडेल स्कूलच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत. दक्षिणेकडे इंडियन मॉडेल स्कूलच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापासून नैऋत्येकडे जुन्या पाईप पाईन रोडने नटराज जनरल विजापूर रोडपर्यंत.\nसोलापूर मनपा प्रभाग 25 क\n; प्रभाग क्रमांक 16मध्ये काय घडणार\nBMC election 2022 : मुंबई महापलिका निवडणुकीची घटिका समित आली, प्रभाग 86 मध्ये काय होणार\n नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीला पुन्हा जमेल का\nSMC Election 2022 Ward No 36 | राष्ट्रवादी भाजपला देणार टक्कर की शिवसेना नव्याने उभारी घेणार पालिकेच्या रणधुमाळीत कोण बाजी मारणार\nआलीयाचा जबरदस्त शिमरी ड्रेस लुक; अन् बेबी बंप\nNeha Sharma : नेहाच्या बाथरोबमधल्या फोटोजने वाढवला तापमानाचा पारा\nAlia Bhatt Hot Photos: आलियाने दाखवला बेबी बंपमध्ये जलवा\nShweta Tiwari Photo: वय 41 चे अदा तरूणीपेक्षा ही भन्नाट\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/795/", "date_download": "2022-10-04T15:51:42Z", "digest": "sha1:QT3O2EQE3YITN2JWBV3MRV5VAHVN74IV", "length": 10498, "nlines": 72, "source_domain": "desimarathi.com", "title": "शुगर १०० च्या आत येईल बीपी, कॉलेस्ट्रॉल होईल कमी ७ दिवस घरच्या घरी तयार करून उपाशीपोटी हे प्या.. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / शुगर १०० च्या आत येईल बीपी, कॉलेस्ट्रॉल होईल कमी ७ दिवस घरच्या घरी तयार करून उपाशीपोटी हे प्या..\nशुगर १०० च्या आत येईल बीपी, कॉलेस्ट्रॉल होईल कमी ७ दिवस घरच्या घरी तयार करून उपाशीपोटी हे प्या..\nआजकाल प्रत्येक वयोगटात शुगर चे पेशंट अढलून येतात. अयोग्य खाणे पिणे आणि बदलती जीवनशैली यामुळे आपण कधी शुगर च्या विळख्यात सापडतो ते आपल्याला कळतच नाही. पण मित्रांनो तुमच्या रक्तातील वाढलेली साखर नियंत्रित करण्यासाठी गोळ्यान पेक्षा असे काही सोपे घरागुती उपाय तुम्हाला मधुमेह मुक्त करू शकतात. आज आम्ही आपल्याला असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय करून आपण मधुमेह बीपी, कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात. तर मग जाणून घेऊया. काय आहे उपाय आणि त्यासाठी लागणारे पदार्थ काय आहेत.\nदालचिनी :- मधुमेह कमी करण्यासाठी दालचिनी खूप फायदेशीर आहे. मात्र, यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब व इतर आजार कमी होतात.\nमेथी :- रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीच्या बिया खूप उपयुक्त असतात. मेथी मधील घटक रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात. हा उपाय करण्यासाठी आपण मेथीच्या बिया वापरणार आहोत.\nआद्रक (आले) :- उच्च रक्तदाब कमी करण्या बरोबरच रक्तातील साखर सुधा आले मुळे कमी होते. हा उपाय करण्यासाठी आपण अद्रक देखील वापरणार आहोत.\nकडीपत्ता :- शरीराची प्रतिकारशक्ती कडीपत्ता मुळे खूप वाढते. तसेच मधुमेह सुधा यामुळे कमी होते. पोट साफ होते. आपल्याला करपट ढेकर येत नाही.\nचला तर मग बघुयात हा उपाय कसा करायचा.\nरक्तातील साखर नियंत्रित ठेवणारा आजचा उपाय बनवण्यासाठी आपण सर्व प्रथम एक भांडे घेवून त्यात एक ग्लास इतके पाणी घेणार आहोत. यानंतर आपल्याला आवश्यक आहे दालचिनी फक्त छोटासा तुकडा आपल्याला यासाठी लागणार आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे मेथीच्या बिया आपल्याला फक्त एक चमचा मेथी बिया लागणार आहेत.\nयानंतरचा तिसरा घटक म्हणजे आद्रक (आले) .आपण एक छोटासा आलेचा तुकडा खिसून यामध्ये टाकायचे आहे.\nयानंतरचा चौथा आणि शेवटचा घटक म्हणजे कडीपत्ता. आपल्याला ८-१० पाने आपल्या उपायासाठी लागणार आहेत हे सर्व पाने आपण त्या मिश्रणात टाकायची आहेत.\nआत्ता हे सर्व घटक उकळून घायचे आहेत आपण वापरलेले हे सर्व चार घटक मधुमेह साठी खूप फायदेशीर आहेत. हे सर्व घटक रक्तातील ग्लुकोज लेव्हल कमी करण्यास मदत करतात. पाणी अर्धे होई पर्यंत हे मिश्रण उकळायचे आहे. उकळून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे असेच ठेवून द्यायचे आहे. यानंतर हे एका कपामध्ये गाळून घ्यायचे आहे. आणि सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायचे आहे. हे पिल्यानंतर किमान अर्धा तास तरी काही खावू नये. हा उपाय फक्त सात दिवस करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फरक दिसेल.\nतसेच मटण, दूध, बटर, आइस्क्रिम, क्रीम यांचे सेवन कमी करा. माव्यापासून बनलेली मिठाई स्लो पॉइजनच काम करतात त्यामुळे त्यांचे सेवनही अतिशय कमी करा. सिगारेट, दारूचे सेवन करु नका.\nमित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.\nPrevious खास शेतकरी बांधवांसाठी 1 रुपयाची तुरटी, शेतातील व घरातील उंदीर,घुस, कायमचे पळवून लावा.\nNext पित्त वारंवार खवळतंय पिताशय धुटल्यासारखे साफ होईल एकही खडा सापडणार नाही परत. (फक्त हा उपाय करा.)\n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/yavatmal/news/one-died-after-his-foot-slipped-in-the-dhavanda-river-went-down-to-the-dhavanda-river-bed-for-bathing-130300707.html", "date_download": "2022-10-04T16:57:38Z", "digest": "sha1:2SWT3KZF5PORJE3A6XHKUF6K7XTQA2EY", "length": 5624, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "धावंडा नदीच्या पात्रात पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू ; अंघोळीसाठी उतरला होता धावंडा नदी पात्रात | One died after his foot slipped in the Dhavanda River; Went down to the Dhavanda river bed for bathing| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिग्रस शहरातील घटना:धावंडा नदीच्या पात्रात पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू ; अंघोळीसाठी उतरला होता धावंडा नदी पात्रात\nशहरातील गंगानगर भागाजवळील धावंडा नदी पात्रात आंघोळ करायला गेलेल्या युवकाचा शुक्रवार, दि. ९ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता पाय घसरून पडल्याने नदी पात्रात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह दिग्रस हिंदू स्मशानभूमीजवळ शनिवार, दि. १० सप्टेंबरला सकाळी ९ वाजता नदी पात्रात तरंगताना दिसला. असता नागरिकांनी त्याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. विजय राजाराम जाधव वय ३५ वर्ष रा.गंगानगर, दिग्रस असे मृताचे नाव आहे.\nशहरातील गंगानगर भागाजवळील धावंडा नदी काठावर दि. ९ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता मृत विजय जाधव हे आंघोळ करण्यासाठी म्हणून गेला होता. दरम्यान नदी काठी गेल्यानंतर विजयचा पाय घसरल्याने तो सरळ धावंडा नदीपात्रात पडला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित युवराज खंडारे, शिवा नैताम यांनी नदी पात्रात उडी घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ९ वाजता दिग्रस हिंदू स्मशानभूमीजवळील नदी पात्रात त्याचा मृतदेह तरंगताना दिसला. यावेळी मासेमारीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृताच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगी असा आप्त परिवार आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनात बाबाराव पवार, गजानन चव्हाण व वसंता जाधव करीत आहे.\nभारत ला 22 चेंडूत 16.36 प्रति ओवर सरासरी ने 60 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/amravati-missing-girl-in-love-jihad-case-found-in-satara/", "date_download": "2022-10-04T17:42:57Z", "digest": "sha1:3DRD7ZCN2OZWXPKFUTCPL7ZSE763FN2C", "length": 6812, "nlines": 109, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "अमरावतीतील लव्ह- जिहाद प्रकरणातील बेपत्ता तरुणी सापडली; सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात | Hello Maharashtra", "raw_content": "\nअमरावतीतील लव्ह- जिहाद प्रकरणातील बेपत्ता तरुणी सापडली; सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात\n अमरावती येथील आंतरधर्मीय विवाह प्रकरण चांगलंच तापलं आहे. एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांनाच खडेबोल सुनावत २ तासांत मुलीला शोधून आणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता या तरुणीचा शोध लागला असून पश्चिम महारष्ट्रातील सातारा पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.\nअमरावतीच्या पोलीसांनी काल रात्रीपासून मुलीचा तपास सुरु केला होता. ठिकठिकाणी नाकाबांदी करत पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. या मुलीचे लोकेशन पुणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत असल्याने तिचा शोध व्हावा अशी विनंती लोहमार्ग पोलिसांना करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी माहिती घेताच ही मुलगी निजामुद्दीन ते वास्को-द-गामा गोवा एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने प्रवास करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. ही ट्रेन सातारा या ठिकाणी असल्याने पोलिसांनी स्टेशन मास्तर यांना फोन करून गाडी स्टेशनवरच थांबवावी अशी विनंती केली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या मुलीला ताब्यात घेतले.\nदरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अमरावती खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्याचे कालच पाहायला मिळालं होत. या संपूर्ण प्रकरणामुळे अमरावतीची बदनामी होत आहे. पूर्ण अमरावतीमध्ये लव्ह जिहाद प्रकरण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या मुलाला पकडून आणलं आहे. रात्रीपासून पोलीस त्याची चौकशी करत आहेत, मात्र तरीही ती मुलगी अजून कशी काय सापडली नाही असा सवाल नवनीत राणा यांनी पोलिसांना केला. तसेच पोलिसांनी नवनीत यांचा कॉल रेकॉर्डिंग केल्यानेही त्यांनी पोलिसांना खडेबोल सुनावले होते.\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2021/12/30/competitionresult/", "date_download": "2022-10-04T17:09:29Z", "digest": "sha1:2J2FV2VNPBRYHXCOSHGVJHT6W6BVWB6F", "length": 22034, "nlines": 157, "source_domain": "kokanmedia.in", "title": "सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रांगोळी स्पर्धेत प्राची सावंत आणि चित्रकला स्पर्धेत यश शिंदे प्रथम - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रांगोळी स्पर्धेत प्राची सावंत आणि चित्रकला स्पर्धेत यश शिंदे प्रथम\nसिंधुदुर्गनगरी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये रांगोळी स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या गटात जिल्हा परिषदेच्या पावशी-मिटक्याचीवाडी येथील शाळेच्या प्राची सदानंद सावंत हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. रांगोळी स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवीच्या गटात वाडोस नं. १ शाळेचा विद्यार्थी यश मधुकर शिंदे याला पहिला क्रमांक मिळाला आहे. जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, निबंधलेखन या स्पर्धांमधले विजयी विद्यार्थी व शिक्षक यांचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, आरोग्य सभापती अनिषा दळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी अभिनंदन केले आहे.\n२८ व २९ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तालुका स्तरावरच्या पहिल्या तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांचे निकाल आज (३० डिसेंबर) जाहीर करण्यात आले. एकूण तीन गटांमध्ये घेण्यात आलेल्या या विविध स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत.\nरांगोळी स्पर्धा – ५ वी ते ७ वी गट\nप्रथम क्रमांक – प्राची सदानंद सावंत, जि. प. शाळा, पावशी, मिटक्याचीवाडी, कुडाळ\nद्वितीय क्रमांक – जागृती योगेश पांचाळ, जि. प. शाळा, सांगुळवाडी नं. १, वैभववाडी\nतृतीय क्रमांक – भार्गवी घनश्याम आळवे, जि. प. शाळा, झाराप-कामळेवीर, कुडाळ\n८ वी ते १० गट\nप्रथम क्रमांक – पूर्वा रामदास चांदरकर, माध्यमिक विद्यालय, नेमळे, सावंतवाडी\nद्वितीय क्रमांक – मनीष रवींद्र मेस्त्री, कलेश्वर हायस्कूल, नेरूर, कुडाळ\nतृतीय क्रमांक – मंथन संजय सुतार, रेकोबा माध्यमिक विद्यालय, वायरी, मालवण.\n११ वी ते १२ वी गट\nप्रथम क्रमांक – मितेश राजेंद्र पाताडे, माध्यमिक विद्यालय कनेडी, कणकवली\nद्वितीय क्रमांक – प्रसाद राजाभाऊ खोरगाडे, आर. पी. डी. हायस्कूल, सावंतवाडी\nतृतीय क्रमांक – गौरेश शशिकांत राऊळ, खेमराज ज्यु. कॉलेज, बांदा, सावंतवाडी\nचित्रकला स्पर्धा – ५ वी ते ७ वी गट\nप्रथम क्रमांक – यश मधुकर शिंदे, जि. प. शाळा वाडोस नं. १, कुडाळ\nद्वितीय क्रमांक – आर्यन सुनील पवार, विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली\nतृतीय क्रमांक – आदर्श नंदकुमार चव्हाण, जि. प. शाळा कुसुंबे नं. १, कुडाळ\n८ वी ते १० वी गट\nप्रथम – सर्वेश मधुसूदन खांबल, दोडामार्ग हायस्कूल, दोडामार्ग\nद्वितीय – श्रावणी दिनेश मेस्त्री, जांभवडे हायस्कूल, जांभवडे, कुडाळ\nतृतीय – तन्मय संजय मुळीक, माध्यमिक विद्यालय, शिवडाव, कणकवली\n११ वी ते १२ वी गट\nप्रथम – प्रसाद सुहास कदम, शिरगाव ज्यु. कॉलेज शिरगाव, देवगड\nद्वितीय – शेजल महादेव कुबल, दोडामार्ग ज्यु. कॉलेज, दोडामार्ग\nतृतीय – ओंकार वसंत हळदणकर, पाट ज्यु. कॉलेज, पाट, कुडाळ\nनिबंध स्पर्धा – गट ५ वी ते ७ वी\nप्रथम – श्रेया प्रेमनाथ मांजरेकर, जि. प. शाळा झाराप-कामळेवीर, कुडाळ\nद्वितीय – चिन्मयी जयसिंग खानोलकर, जि. प. शाळा, दोडामार्ग नं. १, दोडामार्ग\nतृतीय – प्रथमेश औदुंबर तळेकर, जि. प. शाळा, कुंभवडे नं. १, वैभववाडी\nगट ८ वी ते १० वी\nप्रथम – सुहानी सुगंध मोंडकर, पाट हायस्कूल, पाट, कुडाळ\nद्वितीय – सोनिया गजानन गवंडळकर, भेडशी हायस्कूल, भेडशी, दोडामार्ग\nतृतीय – यशश्री चंद्रकांत केरकर, अणसूर पाल हायस्कूल, अणसूर, वेंगुर्ला\nगट – ११ वी ते १२ वी\nप्रथम – लक्ष्मी दत्ताराम पारकर, कनिष्ठ महाविद्यालय, आचरा, मालवण\nद्वितीय – ईशा सुधीर पराडकर, कनिष्ठ महाविद्यालय, आचरा, मालवण\nतृतीय – निष्ठा दिलीप गवंडी, गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालय व ज्युनियर कॉलेज, शिरोडा, वेंगुर्ला\nवक्तृत्व स्पर्धा – गट ५ वी ते ७ वी\nप्रथम – मैथिली अनंत हुंबळे, जि. प. शाळा आंबोली, नागरतास, सावंतवाडी\nद्वितीय – इमाद अन्वर कुरवले, जि. प. शाळा विजयदुर्ग (उर्दू), देवगड\nतृतीय ध्रुवी महेश भाट, वराडकर हायस्कूल, कट्टा, मालवण\nगट ८ वी ते १० वी\nप्रथम – श्रेयस श्रीकांत गवस, पिकुळे हायस्कूल, पिकुळे, दोडामार्ग\nद्वितीय – श्रद्धा सत्यवान मडव, जांभवडे हायस्कूल, जांभवडे, कुडाळ\nतृतीय – दुर्गा नंदकुमार मुणगेकर, नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करुळ, ता. कणकवली\nगट ११ वी ते १२ वी\nप्रथम – सिद्धी शशिकांत सावंत, ज्यु. कॉलेज, बांदा, सावंतवाडी\nद्वितीय – रिद्धी मनोज ओगले, पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड\nतृतीय – संस्कृती विजय हरकूळकर, कणकवली कॉलेज, कणकवली\nफक्त शिक्षकांसाठीच्या देशभक्तिपर गीतलेखन व गायन स्पर्धा\nगट – प्राथमिक शिक्षक\nप्रथम – सचिन लक्ष्मण जाधव, जि. प, शाळा, देवगड सडा, देवगड\nद्वितीय – सखाराम राघो गुरव, जि. प. शाळा, हिर्लोक नं. १, कुडाळ\nतृतीय – योगेश सुधाकर सकपाळ, जि. प. शाळा म्हापण, खवणेश्वर, वेंगुर्ला\nगट – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक\nप्रथम – स्वप्नील श्रीकृष्ण गोरे, मिलाग्रिस हायस्कूल, सावंतवाडी\nद्वितीय – प्रसाद गजानन शेवडे, शेठ म. ग. हायस्कूल, देवगड\nतृतीय – नितीन लक्ष्मीकांत धामापूरकर, नेमळे हायस्कूल, नेमळे, सावंतवाडी\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nमामलेदार केशव जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले चिरनेरचे सत्याग्रही\nराजू भाटलेकर यांना पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान\nमहाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे डेरवण येथे आयोजन\nदेवरूख महाविद्यालयाला फाइन आर्ट कलाप्रकारात सहा पारितोषिके\nकरकरे सरांच्या तासानंतर गणित वाटले अगदी सोप्पे\nसवाल नको, कृतियुक्त जबाबही हवा\nआझादी का अमृतमहोत्सवकुडाळकोकणकोकण बातम्याकोकण मीडियाजिल्हा परिषद शिक्षण विभागनिबंध स्पर्धारत्नागिरीरत्नागिरी बातम्यावक्तृत्व स्पर्धासिंधुदुर्गसिंधुदुर्ग बातम्यास्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवKokanKokan MediaKokan NewsKonkanPadmashriParashuram GangavanePinguliRatnagiriRatnagiri NewsSindhudurgSindhudurg NewsSindhusahityasarita\nPrevious Post: रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांच्या संख्येतील वाढ सुरूच; १३ नवे रुग्ण\nNext Post: सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार नवे करोनाबाधित\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nशारदीय नवरात्र - दिवस पाचवा\nनवरात्रानिमित्त एसटीच्या लांजा आगारातर्फे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नवदुर्गा दर्शन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती सोबतच्या इमेजमध्ये...\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (16) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (10) क्रीडा (16) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (57) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (7) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,082) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,591) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (279) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (26) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (304) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (235) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (349)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/gadchiroli/gadchiroli-flood-news-due-to-rain-traffic-on-20-routes-stopped-due-to-flood/articleshow/93578541.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2022-10-04T17:40:24Z", "digest": "sha1:H6DSCHG2TQKOO2KT4IJIE4IUVASUKSTG", "length": 14196, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nविदर्भात पावसाचा हाहाकार,गडचिरोलीत पुन्हा पूरपरिस्थिती; तब्बल २० मार्गावरील वाहतूक बंद\nविदर्भात पावसानं पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आलाय. त्यामुळं २० मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.\n२० मार्गावरील वाहतूक बंद\nगडचिरोली: देशात मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.मात्र,गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून तब्बल २० मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पुरामुळे भामरागड येथील १५० आणि देसाईगंज येथील हनुमान वॉर्डातील ४३ अशा एकूण १९३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एका मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७५ कच्ची घरे आणि २ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.\nमागील चोवीस तासांत कोरची तालुक्यात १६१.३ मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल कुरखेडा तालुक्यात १२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून ५ लाख २ ९ हजार ७२५ क्यूसेक्स तर तेलंगणातील मेडिगड्डा धरणाच्या ८५ दरवाज्यांमधून ६ लाख ३६ हजार १३० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती नद्यांची पाणी पातळी धोका पातळीच्या वर पोहचली आहे.\nमुलुंडमध्ये स्वातंत्र्यदिनी शोककळा; इमारतीचे छत कोसळले, वयोवृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू\nदरम्यान गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी,असे आवाहन प्रशासनाने केले.\nपुरामुळे खलील मुख्य मार्ग झाले बंद\nगडचिरोली-आरमोरी, गडचिरोली -चामोर्शी, आलापल्ली-भामरागड, देसाईगंज-लाखांदूर, आष्टी-गोंडपिपरी, सिरोंचा-कालेश्वरम या प्रमुख मार्गांसह देसाईगंज-कोकडी-अरततोंडी, कोरची- भिमपूर - बोटेकसा, कोरची मसेली - बेतकाठी, कुरखेडा-वैरागड, वैरागड- पातलवाडा, लाहेरी- बिनामुंडा, अहेरी-लंकाचेन, अहेरी-वट्रा, अहेरी- देवलमरी इत्यादी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.\nकोरची तालुक्यात सर्वात जास्त पाऊस\nअ.क्र. तालुक्याचे नांव पर्जन्यमान\nजे एकनाथ शिंदेंनी केलं तेच नितीश कुमार करणार, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोठा निर्णय\nगडचिरोली जिल्हयाचं सरासरी पर्जन्यमान : ८२.५\nदरम्यान, गोंदिया जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं छत्तीसगडला जाणारे १३५ प्रवासी अडकून पडले होते.\nगोंदियात ३६ तासापासून कोसळधार, जिल्ह्यात रेड अलर्ट, छत्तीसगडला जाणारे १३५ प्रवासी अडकले\nमहत्वाचे लेख४१ अधिकारी आणि जवानांना पोलिस शौर्य पदक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nदेश दोन महिन्यांवर लग्न आलेलं, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nमुंबई एसटीतील चालक आणि वाहक पदाच्या भरतीतील उमेदवारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र\nक्रिकेट न्यूज रोसूने रडवले... भारताची चिंता वाढली, गोलंदाजांची धुलाई करत आफ्रिकेचा धावांचा डोंगर\nमुंबई दसरा मेळाव्याची जय्यत तयारी, शिंदे गटाने भरली १० कोटींची कॅश, फक्त १०० रुपयांत साखर-तेलासह ४ वस्तू मिळणार... वाचा, मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन\nकृषी Positive Story :अपघातात हात गमावूनही जिद्दीनं लढले, बबन साबळेंची रेशीम शेतीची संघर्ष कथा\nदेश राजस्थानात घडतंय बिघडतंय, गहलोत समर्थक मंत्र्याची पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी बॅटिंग\nक्रिकेट न्यूज मोहम्मद सिराजकडून संघात आल्यावर घडली मोठी चूक, भारतीय संघाला बसला पराभवाचा फटका...\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/2104365", "date_download": "2022-10-04T17:01:46Z", "digest": "sha1:CW7YOXNQCL6IXTJVLJ5WZMMZN5QEVRHN", "length": 3354, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"साचा:बदल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"साचा:बदल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:५१, २० एप्रिल २०२२ ची आवृत्ती\n४५ बाइट्सची भर घातली , ५ महिन्यांपूर्वी\n२२:५६, २६ फेब्रुवारी २०२२ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nMinorax (चर्चा | योगदान)\n१६:५१, २० एप्रिल २०२२ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nसंतोष गोरे (चर्चा | योगदान)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\n| सूचना= '''या लेखातील [[विकिपीडिया:मर्यादा|मजकूर]] मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या [[विकिपीडिया:विकिकरण|पुनर्लेखनास]] मदत करू शकता.\n[[विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन|नवीन सदस्यांना मार्गदर्शन]]
हा साचा [[विकिपीडिया:शुद्धलेखन|अशुद्धलेखन]], अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा [[{{चर्चापाननाव}}|चर्चापानावर]] पहावी.'''
\n--दाखवा-लपवा सुचना १ कोड चालू-->\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3/26272/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/ar", "date_download": "2022-10-04T17:31:36Z", "digest": "sha1:D6C473V3ROPVQKAME7E7ZVW5UVGSTM6N", "length": 10812, "nlines": 163, "source_domain": "pudhari.news", "title": "नारायण राणे म्हणाले 'अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही' | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/कोकण/'अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही'\nनारायण राणे म्हणाले 'अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही'\nचिपळूण; पुढारी ऑनलाईन : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळून येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही, मी केंद्रीय मंत्री आहे. मी जे बोललो ते गुन्हा नाहीच. आदेश कुठलाही काढू देत तो काही राष्ट्रपती आहे का असा सवाल राणे यांनी केला आहे.\nमाझ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे माहित नाही. तक्रारदार सुधाकर बुडगजरला मी ओळखत नाही. उद्धव ठाकरे चिथावणीखोर बोलतात त्यावेळी गुन्हा होत नाही, असेही राणे यांनी म्हटले आहे.\nकेंद्रीय मंत्री राणेंच्‍या अटकेचे नाशिक पोलिस आयुक्तांचे आदेश\nराणे यांच्‍या अटकेचे आदेश; चिपळूणात पोलीस बंदोबस्त वाढविला\nआमचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे राणेंनी ठामपणे सांगितले.\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nरत्नागिरी: विवाहितेचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह 200 फूट खोल दरीत आढळला\nराणेंनी ज्यावेळी शिवसेना सोडली तेव्हाच शिवसेना गेली, अशी टीका त्यांनी केली आहे.\nदिल्लीत देखील आमचे सरकार हे लक्षात ठेवा. बोलणाऱ्यांनी समोर यावं, असे आव्हान त्यांनी दिले आहे.\nनारायण राणेंविरोधात महाड येथे गुन्हा दाखल\n#नारायण राणे अटक: ‘सरकारमध्ये इतकी हिंमत नाही’\nनारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.\nराष्ट्रवादी देणार भाजपला धक्का; वैभव शिंदे राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता\nनारायण राणे यांच्यावर केवळ राजकीय सुडापोटी कारवाई : चंद्रकांत पाटील\nअटक करताना प्रोटोकॉल पाळण्याची सूचना पोलीस पथकाला करण्यात आली आहे. आता राणे यांना अटक होते की काय याकडे लक्ष लागून आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी बडगुजर यांनी नाशिक पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे.\nदरम्‍यान, चिपळूणमध्‍ये पोलिस बंदोबस्‍त वाढविण्‍यात आला आहे. वालोपे येथील रिमझ हॉटेलला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.\nराजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकत नाही. प्रत्येकाची एक स्टाइल असते. राणेंचीदेखील बोलण्याची एक स्टाइल आहे. त्यात द्वेष नाही. पण केवळ राजकीय सुडापोटी राणेंवर कारवाई केली जात असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.\nहे ही वाचा :\nआक्रोश मोर्चा मधून शेट्टी यांचा सरकारला इशारा;…अन्यथा जलसमाधी\nनारायण राणे : महाड महापुरासंदर्भात केंद्रातून तज्ज्ञ मंडळींमार्फत निरीक्षण करणार\nनिलेश, नितेश राणे यांचे शिवसेनेला ‘ओपन चॅलेंज’\nपहा व्हिडिओ : मोहरम निमित्त बाबुजमाल दर्ग्यातील खत्तलरात्र\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/diwali/", "date_download": "2022-10-04T17:28:36Z", "digest": "sha1:FKUF6KQXQJGMM7NYRHFGRX2MYTFESVHP", "length": 31730, "nlines": 129, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "दिवाळी | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nदिवाळीचा सण म्हणजे सणांची मंदियाळी… लौकिकार्थाने सर्वात मोठ्या प्रमाणावर व अनेक दिवस साजरा केला जाणारा सण म्हणजे दिपावली. दिवाळीतील प्रत्येक दिवसाला स्वत:चे महत्त्व आहे. प्रत्येक दिवसाची एक स्वत:ची खासियत आहे. या दिवसात मराठी लोकांमध्ये उत्साह व चैतन्य भरलेले असते.\nदिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी.\nतिथी : आश्विन वद्य त्रयोदशी)\nपार्श्वभूमी : एकदा यमराजाने आपल्या दूतास प्रश्न केला की ,”लोकांचे प्राण हरण करण्याचे काम करीत असता तुम्हास कोणाची दया आली होती काय” त्यावर दूतांनी उत्तर दिले ,”एकदा इंद्रप्रस्थ शहराचा राजा हंस हा मृगयेकरता रानात फिरत असता भूक, तहान व श्रम यांनी व्याकूळ झाला . अशी स्थिती आल्यावर शोध करीत तो हैम नावाच्या राजाकडे गेला. हैम राजाने त्याचे उत्तम स्वागत केले. हैम राजा त्यावेळेस पुत्रसंतती प्राप्त झाल्यामुळे आनंदात होता त्या दिवशी त्याच्या घरी षष्ठी पूजन असल्यामुळे षष्टी देवी स्त्री रूपाने प्रगट झाली व राजास म्हणाली की ” या मुलाचे लग्न झाल्यानंतर चौथ्या दिवशी हा सर्प दंश होऊन मरण पावेल ” त्यावर दूतांनी उत्तर दिले ,”एकदा इंद्रप्रस्थ शहराचा राजा हंस हा मृगयेकरता रानात फिरत असता भूक, तहान व श्रम यांनी व्याकूळ झाला . अशी स्थिती आल्यावर शोध करीत तो हैम नावाच्या राजाकडे गेला. हैम राजाने त्याचे उत्तम स्वागत केले. हैम राजा त्यावेळेस पुत्रसंतती प्राप्त झाल्यामुळे आनंदात होता त्या दिवशी त्याच्या घरी षष्ठी पूजन असल्यामुळे षष्टी देवी स्त्री रूपाने प्रगट झाली व राजास म्हणाली की ” या मुलाचे लग्न झाल्यानंतर चौथ्या दिवशी हा सर्प दंश होऊन मरण पावेल ” हे शब्द ऐकून राजास फार वाईट वाटले व आलेल्या हंस राजासही परम दु:ख झाले. त्याने त्या मुलाचा अपमृत्यू टाळण्याकरिता पुष्कळ प्रयत्न केले. शेवटी एका सरोवरात मधोमध एक खांब पुरून , त्यावर एक बंगला बांधून त्यात त्या मुलाला ठेवले ;परंतु देवीने सांगितल्याप्रमाणे त्या मुलाचे लग्न झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्याला सर्पदंश होऊन तो मरण पावला. हे यमराज या वेळेस त्या मुलाचे प्राण हरण करते वेळी आम्हास दया आली. असा प्रसंग कोणावरही येऊ नये , असे जर आपण कराल तर लोकांवर फारच उपकार होतील.” हे दुतांचे भाषण श्रवण करून यमराजाने सांगितले की ” अश्विन वद्य १३ पासून पाच दिवस जो दिवे लावील त्यास केंव्हाही अपमृत्यू येणार नाही. त्यामुळेच धनत्रयोदशीपासून घरोघरी दिवे, पणत्या लावायला सुरूवात होते.\nकार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यांनी देवांना अमृत देऊन अमर केले. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. याच दिवशी यमाचीही पूजा केली जाते.\nसाजरा करण्याची पारंपारिक पद्धत : भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करण्याचा प्रघात आहे.\nसायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी तसेच मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावावा.\nतांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी धनत्रयोदशीस करण्याची पद्धत आहे.\nआयुर्वेदाचा देव धन्वंतरी असल्याकारणे वैद्यांमध्ये या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nतिथी : अश्विन वद्य चतुर्दशी\nपार्श्वभूमी : नरकासुर या नावाचा दैत्य फार बलिष्ठ झाला होता. त्याने सर्व मानव,राजांस जिंकले होते ;इतकेच नव्हे तर इंद्राची छत्रचामरेसुद्धा त्याने हिरावून घेतली होती. त्यामुळे तो सर्वांस अजिंक्य झाला होता. हे वर्तमान श्रीकृष्णाला समजताच त्याने आपली स्त्री सत्यभामा हिला बरोबर घेऊन, तिच्या हातांनी त्याचा अश्विन वद्य चतुर्दशीस तीन प्रहर रात्रीस चंद्रोदयी वध करविला. नंतर श्रीकृष्ण चतुर्दशीच्या दिवशी पहाटेस आपल्या स्त्री सह परत नगरास आला. त्या वेळेस सर्व लोकांनी त्याला स्नान घालून , स्त्रियांनी दिवे ओवाळले व जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. त्या युद्धाची आठवण म्हणून हा दिवस पाळण्यात येतो.\nया दिवसाच्या संदर्भात अजुन एक अख्यायिका प्रचलित आहे ती अशी, श्रीविष्णूने वामनावतार घेऊन बळी राजास पाताळी दडपिले तो हाच दिवस होय. बळीराजाची निष्ठा व उदारपणा पाहून श्रीविष्णू प्रसन्न झाले व “वर माग” असे म्हणाले. त्यावेळेस बळी राजाने ” तीन अहोरात्र माझे राज्य असो ” असा वर मागितला. शिवाय या दिवसात जे लोक आपल्या घरी दिवे लावतील त्यांच्या घरी लक्ष्मी नेहमी वास करो व नरकाचे ठिकाणी जे लोक दिवे लावतील त्यांच्या पितरांचा नरकापासून उद्धार होवो” असे म्हणाले. त्यावेळेस बळी राजाने ” तीन अहोरात्र माझे राज्य असो ” असा वर मागितला. शिवाय या दिवसात जे लोक आपल्या घरी दिवे लावतील त्यांच्या घरी लक्ष्मी नेहमी वास करो व नरकाचे ठिकाणी जे लोक दिवे लावतील त्यांच्या पितरांचा नरकापासून उद्धार होवो” असेही वरदान मागून घेतले. तेंव्हा पासून हि चाल पडली असावी.\nसाजरा करण्याची पारंपारिक पद्धत : सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात. स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. डाव्या पायाने नरकासूर म्हणून कारंटे फोडावे स्नानानंतर मुले फटाके उडवतात. या दिवशी देवाची पूजा देखील सूर्योदयोपूर्वी करतात. देवपूजेत सुगंधी अत्तरांचा वापर करण्याचा प्रघात आहे. सर्वत्र समृध्दी व्हावी याकरितां पहाटेच पणत्या लावण्याची प्रथा आहे. स्नानानंतर घरातील सर्व मंडळी फराळ करतात. फराळाच्या पदार्थांमध्ये चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे, अनरसे, चिरोटे इ. पदार्थ प्रामुख्याने असतात. दिवस आनंदात घालवुन सायंकाळी फटाके वाजविण्याची परंपरा आहे.\nतिथी : अश्विन वद्य चतुर्दशी\nपार्श्वभूमी : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी पौराणिक कथा आहे. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्माfनष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.\nसाजरा करण्याची पारंपारिक पद्धत : प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा करण्याची प्रथा आहे.\nलक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. ब्राह्मणांना आणि अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मानिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.\nवैशिष्ट्य : सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य \nलक्ष्मीपूजनास केर काढण्याची प्रथा आहे. मध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा, अशी प्रथा आहे. याला ‘अलक्ष्मी (कचरा, दारिद्र्य) निःसारण’ म्हणतात. एरव्ही कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे करायचे नसते. फक्त या रात्री ते करायचे असते. कचरा काढतांना सुपे आणि दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात.\nतिथी : कार्तिक शुद्ध प्रतिपदा ( दिवाळी पाडवा )\nपार्श्वभूमी : बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते त्याला तो दान देत असे. दान देणे हा गुण आहे, पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा व कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे व तो शास्त्रात व गीतेने सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये. पण बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत होऊन वाटेल तसे वागू लागतात. तेव्हा भगवान विष्णूने मुंजा मुलाचा अवतार घेतला. वामन म्हणजे लहान मुंजा मुलगा असतो व तो ओम भवति भिक्षां देही म्हणजे भिक्षा द्या असे म्हणतो. विष्णूने वामनावतार घेतला व बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, काय हवे म्हणजे भिक्षा द्या असे म्हणतो. विष्णूने वामनावतार घेतला व बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, काय हवे तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले. वामन कोण आहे व या दानामुळे काय होणार याचे ज्ञान नसल्याने बलिराजने त्रिपाद भूमी या वामनाला दान दिली. त्याबरोबर या वामनाने विराट रूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पायाने अं‍तरिक्ष व्यापले व तिसर्‍या पाय कोठे ठेवू असे बलिराजास विचारले, तिसरा पाया आपल्या मस्तकावर ठेवा असे ‍बलिराजा म्हणाला. तेव्हा तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात घालावयाचे असे ठरवून वामनाने ‘तुला काही वर मागावयाचा असेल तर माग असे बलिराजास सांगितले. तेव्हा ‘आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे व आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याने जे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे असा त्याने वर मागितला. ते तीन दिवस म्हणजे आश्वीन कृष्ण चतुर्दशी, आमावस्या व कार्तिक शुद्ध प्रतिपदा याता बलिराज्य असे म्हणतात.\nसाजरा करण्याची पारंपारिक पद्धत : बलीप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करतात. प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात. या दिवशी पक्वान्नांचे भोजन करतात.\nया दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.\nवैशिष्ट्य : अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी (दसरा) हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. साडेतीन मुहुर्तांना ईश्‍वराची पराशक्ती ब्रह्मांडात प्रक्षेपित होत असते. या शक्तीच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील सत्त्वगुणाला चालना मिळून सर्वत्र मंगलकारी लहरींचे प्रक्षेपण होऊन सद्गुणांना चालना मिळते. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांच्या वेळी अनेक शुभकर्मे केली जातात.\nतिथी : यमद्वितीया (कार्तिक शुध्द द्वितीया)\nपार्श्वभूमी : यम हा सूर्यपुत्र आहे. या तिथीला यमामध्ये असणारा तमोगुण अल्प होऊन त्याच्यातील सत्त्व गुण वृद्धींगत होतो. त्यामुळे यमाचे उग्र आणि रौद्र रूप शांत होऊन तो सौम्य बनतो. यमाकडून लयकारी आणि विनाशकारी शक्ती प्रक्षेपित न होता स्थितीच्या कार्यासाठी पूरक असणारी धारिणी अन् पोषिणी या शक्तींचे प्रक्षेपण चालू होते.\nया दिवशी यमाचे रूप सौम्य झाल्यामुळे त्याची तारक शक्ती कार्यरत असते. यम हा सूर्यपुत्र असून यमुना ही सूर्यपुत्री आहे. या तिथीला यम आणि यमुना हे भाऊ अन् बहीण एकमेकांना भेटून आनंद साजरा करतात. सूर्याच्या अंशापासून निर्माण झालेल्या यम आणि यमुना या दैवी शक्तींची सात्त्विक भेट प्रथम भूलोकात (पृथ्वीवर) होते अन् त्यानंतर ते माता-पिता सूर्यदेव आणि संध्या यांना भेटण्यासाठी सूर्यलोकात जातात. त्यामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या सूर्याच्या सत्त्वप्रधान तेजोलहरी आणि मंगलकारी शक्ती ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर भाऊबीज साजरी केली जाते.\nसाजरा करण्याची पारंपारिक पद्धत : भावाला तेल-उटणे लावून अंघोळ घालावी. बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ आपल्या ऐपतीनुसार तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्रालाच भाऊ समजून ओवाळते.\nवैशिष्ट्य : अपमृत्यू निवारणार्थ ‘श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ’ असा संकल्प करून यमाच्या चौदा नावांनी तर्पण करण्याची प्रथा आहे. हा विधी पंचांगात दिलेला असतो. याच दिवशी यमाला दीपदान कराण्याची देखील पद्धत आहे. यम ही मृत्यू आणि धर्म यांची देवता आहे.\nदिवाळीमध्ये रोज सणानुरुप मिष्टान्नाचे भोजन करण्याची प्रथा आहेच, परंतु दिवाळीचे वैशिष्ट्य म्हणजे फराळाचे मराठमोळे पदार्थ… बाजारात वर्षभर हे जिन्नस उपलब्ध असले तरी अस्सल मराठमोळ घर तेच जिथे या पदार्थांच्या तळणीचा वास येतो… घरी बनवलेला फराळ सकाळी अभ्यंगस्नान करुन एकत्र कुटुंबिय व मित्र-परिवारासमवेत गप्पा मारत खाण्याचा दिवाळसणाचा आनंदच हा सण ‘सणांचा राजा’ असल्याची जाणीव करून देतो..\nकरंज्या; चकल्या; चिरोटे (पाकातले); अनारसे; कडबोळी; साटोर्‍या; शेव; चिवडा; शंकरपाळे ; लाडू\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.allinmarathi.com/2020/05/warren-buffett-quotes-in-marathi.html", "date_download": "2022-10-04T16:16:23Z", "digest": "sha1:KCWMV5ZF3E7AHIP2GBHINQM5ZODJLFEK", "length": 8659, "nlines": 61, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "वॉरन बफे सुविचार मराठीत / Warren Buffett Quotes in marathi - All in Marathi", "raw_content": "\nBest Motivational Quotes By Warren Buffett/ वॉरन बफे यांचे सर्वोत्कृष्ट प्रेरक कोट्स\nजगातील सर्वात यशस्वी आणि महान गुंतवणूकदार असलेल्या वॉरेन बफेचे प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांचे जीवन आणि विचार प्रभावित करणारे आहेत. वॉरेन बफेचे नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.\nवॉरेन वाफे वॉल स्ट्रीट जादूगार आणि स्टॉक मार्केट प्लेयर या नावाने २००८ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. यासह ते आपल्या औदार्य आणि महानतेसाठी देखील ओळखले जातात.\nवॉरेन बफे अशी व्यक्ती आहे जी त्यांच्या संपत्तीपैकी 85 टक्के लोकांच्या हितासाठी दान केली. त्याच वेळी, आपल्या सर्वांनी वॉरेन बफेकडून केवळ गुंतवणूकदारांची धोरणेच शिकली पाहिजेत असे नाही तर त्यांच्या आयुष्यापासून आणि महान कल्पनांमधून प्रेरणा घेण्याची देखील आवश्यकता आहे.त्यामुळे आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही वॉरन बफे यांचा सुविचार संग्रह मराठीत घेऊन आलो आहोत.\nWarren Buffett Quotes collection in marathi / वॉरन बफे यांचा प्रेरणादायी सुविचार संग्रह\n“विविधता आपली संपत्ती वाचवू शकते, परंतु लक्ष केंद्रित केल्याने आपली संपत्ती मिळू शकते.”\n“गुंतवणूकीचा अर्थ म्हणजे भविष्यात अधिक पैसे कमविण्याची इच्छा ठेवणे.”\n“पहिला नियम कधीही हार मानू नका, दुसरा नियम म्हणजे पहिला नियम कधीही विसरू नये. “\n“सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वत: ला खड्यात सापडलात तर खोदणे थांबवा.”\n“जेव्हा एखाद्या महान कंपनी संकटांतून जात असेल तेव्हाच गुंतवणूक करण्याची उत्तम संधी मिळते.”\n“पैसा ही प्रत्येक गोष्ट नसते. नेहमी लक्षात ठेवा की असे बोलण्यापूर्वी आपण खूप पैसे कमवावेत. “\n“आपल्या स्टॉकवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करून आपण आपला जास्तीत जास्त जोखीम कमी करू शकता.”\n“आपण समजू शकत नाही अशा व्यवसायात कधीही गुंतवणूक करु नका.”\n“आजच्या गुंतवणूकीला उद्याच्या वाढीपासून फायदा होऊ शकत नाही.”\n“वॉलस्ट्रिट ही अशी जागा आहे जिथे रॉल्स रॉयसवरील लोक रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचा सल्ला घेतात.”\n“जेव्हा इतर लोक झोपलेले असतात तेव्हा आपण स्वत: ला अर्धा जागा करून स्वतःचे संरक्षण करू शकत नाही.”\n“गुंतवणूकीचा गंभीर घटक म्हणजे व्यवसायाची मूलभूत किंमत निश्चित करणे आणि त्याला पुरेसे मूल्य देणे.”\n“आपण आपल्या सवयी मोडण्यापूर्वी आपण त्यांना बळकट केले पाहिजे.”\n“आपली सर्व अंडी एका टोपलीमध्ये ठेवू नका.\n“जोखीम तेव्हाच येते जेव्हा आपण काय करीत आहात हे आपल्याला माहित नसते.”\n“दोन्ही पायांनी नदीच्या खोलीची कधीही परीक्षण करु नका.”\n“कोणत्याही महत्वाच्या कामाला किती वेळ लागतो यांनी काही फरक पडत नाही. कारण 9 गर्भवती महिलांसह आपण एका महिन्यात कधीही एका मुलाला जन्म देऊ शकत नाही. “\n“व्यापारातील किंमत थोडी कला आणि थोडे विज्ञान आहेत.”\n“जोपर्यंत आपला स्टॉक 50% पर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपण कधीही स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश करू शकत नाही.”\n“आपण करेपर्यंत आपला वेळ नियंत्रित करू शकत नाही”\nआपण आपल्या जीवनात इतर लोकांना आपले लक्ष्य निश्चित करू देऊ नका. “\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी वॉरेन बफे सुविचार मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nतुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….\nनोट : वॉरेन बफे सुविचार मराठीमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/author/suhasini-deshpande/", "date_download": "2022-10-04T15:39:07Z", "digest": "sha1:3BZN5L6QMQ2PXMNEYCELBX56WMZIYZL3", "length": 12006, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सुहासिनी देशपांडे : Read All The Stories Published by सुहासिनी देशपांडे | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nभारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या तसेच राष्ट्रीय काँग्रेसच्या इतिहासावर आपल्या नावाची अमीट मुद्रा उमटवणाऱ्या श्रीअरविंद यांचे १५० वे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच १५…\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nटाइप १ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो का\nजेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले\nपुणे : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला चार दिवस विलंब ; वाहतुककोंडी टाळण्यासाठी निर्णय\nमिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती\n“सकाळी नऊ वाजता बांग देणाराही आता…” राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांवर टीकास्र\nपिंपरी : सोसायट्यांच्या समस्यांवरून भाजप-राष्ट्रवादीचे ‘मतांचे राजकारण’ ; अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सोसायट्यांचा मेळावा\nजेवल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळा, अन्यथा पचनसंस्थेसह शरीराला होईल नुकसान\nमनोबल वाढवा, शौर्याची परंपरा राखा ; पिंपरी पोलीस आयुक्तांचे आवाहन\nराज ठाकरेंची भूतदया, रस्त्यावर जखमी अवस्थेतील म्हैस पाहताच थांबले, अन्…\nवादळी पावसात जिल्हाधिकारी कार्यालयातून उडालेली ‘ती’ कागदपत्रे नव्हती, तर छताचे पॅनल्स ; जिल्हाधिकारी कार्यालयाचा दावा\nपुणे : दहावी, बारावीची परीक्षा खासगीरित्या देणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक ; संपर्क केंद्रांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी\nपुणे : पीआयक्यूएल तंत्रज्ञानाद्वारे गांधीजींच्या चित्रपटाचे जतन ; चित्रपटाला किमान एक हजार वर्षाचे आयुष्य\n‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत पहिल्यांदा स्पष्टच बोलला दिग्दर्शक ओम राऊत, म्हणाला, “लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून…”\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/nationalist-youth-congress-will-teach-a-lesson-to-those-who-write-perverted-posts-on-facebook/", "date_download": "2022-10-04T16:48:31Z", "digest": "sha1:ABMIVCEDT7QZWHSOS7D2HVIKI434G6TK", "length": 11450, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"पवार साहेबांच्या तब्येतीसंदर्भात विकृत पोस्ट करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“पवार साहेबांच्या तब्येतीसंदर्भात विकृत पोस्ट करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”\n“पवार साहेबांच्या तब्येतीसंदर्भात विकृत पोस्ट करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”\nमुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना होत असलेला पोटदुखीचा त्रास वाढल्यानं ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर काही ठिकाणी पवारांच्या आरोग्यासाठी होम हवन केलं गेलं. तर दुसरीकडे समाज माध्यमांवर पवारांच्या प्रकृतीवर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक जणांनी यावर चिंता व्यक्त केली होती. तर दिल्लीतील काही भाजप नेत्यांनी आणि काही नेटकऱ्यांनी शरद पवारांवर विकृत लिखाण देखील केलं होतं. त्यानंतर या विकृत लिखाणावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक होताना दिसत आहे.\nशरद पवार यांच्या आजारपणाविषयी सोशल मीडियावर हीन दर्जाची पोस्ट करणाऱ्या विकृतांवर कारवाई केली जाणार आहे. सायबर क्राईम विभागाकडे अशा युझर्स विरोधातच तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रावादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली आहे. शरद पवार यांच्यासह कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्यावर किंवा कार्यकर्त्यांवर मर्यादा सोडून टीका केली तर ते आम्ही सहन करणार नाही, असा इशारा मेहबूब शेख यांनी दिला आहे.\nशरद पवार सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यानं त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. ते उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत. ही आमच्यासाठी आणि पवारांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. शरद पवारांच्या आजारपणानंतर अनेक काळजीचे आम्हाला फोन आले. यातून साहेबांवरचं प्रेम दिसून येतं, अशी प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी माध्यमांना बोलताना दिली.\nदरम्यान, भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी हद्दच पार केली. साहेबांवर केलेली टीका आमच्या जिव्हारी लागणारी होती. त्यामुळे सोशल मीडियावर टाकलेल्या विकृत पोस्टवर आयटी कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अशा लोकांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शेख यांनी यावेळी दिला आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nकेंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ‘हा’ निर्णय घेतला मागे\nआमचा पक्ष भाजपसारखा नाही, दिलेली आश्वासने पाळण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे- राहुल गांधी\n“देवेंद्र फडणवीसांनी फालतू राजकारण करणं सोडून द्यायला हवं”\nशरद पवारांच्या आजारपणावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शंभुराज देसाईंनी झापलं, म्हणाले…\nरवी शास्त्रींनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट\nउद्धव ठाकरेंना फोन करून नरेंद्र मोदींनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस\n“शिवसेना मी घराघरात पोहोचवली, मीच स्वत: राजीनामा देणार होते”\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.santoshdahiwal.in/2016/12/book29.html", "date_download": "2022-10-04T16:15:34Z", "digest": "sha1:N2PJUAZ6U2OH5CJCUCNNQ2ZNOBFR2BOM", "length": 2280, "nlines": 34, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: परिवर्तनशील शिक्षण", "raw_content": "\nया पुस्तकाची pdf आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nछोटी खेळणी मोठे विज्ञान\nआणखी वाचनीय पुस्तकांसाठी येथे क्लिक करा\nआणखी वाचनीय पुस्तकांसाठी येथे क्लिक करा\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/international/crude-oil-at-record-lows-community-verified-icon-136393/", "date_download": "2022-10-04T16:38:34Z", "digest": "sha1:FLF5DPN77EH6K7KOZCYIRBI2UVKQHSB3", "length": 9204, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "कच्चे तेल नीचांकी पातळीवर", "raw_content": "\nHomeआंतरराष्ट्रीयकच्चे तेल नीचांकी पातळीवर\nकच्चे तेल नीचांकी पातळीवर\nनवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांची अडचण दूर झाली आहे. मात्र, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लोकांना दिलासा मिळालेला नाही. इंडियन ऑइलसह सर्व कंपन्यांनी पेट्रोलवरील तोटा भरून काढला आहे. परंतु, डिझेलमध्ये अजूनही तोटा आहे. ब्रेंट क्रूड गुरुवारी ९४.९१ प्रति बॅरल डॉलर होता.\nमंदीच्या भीतीने एक दिवस आधी ९१.५१ प्रति बॅरल डॉलरवर पोहोचला होता. भारत सध्या गरजेच्या ८९ टक्के तेल आयात करतो, असे अधिकाऱ्यांने सांगितले. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी साडेचार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री दरात वाढ केलेली नाही. तर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारला महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली.\nएकेकाळी तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रतिलिटर १४ ते १८ रुपये आणि डिझेलवर २० ते २५ रुपये तोटा होत होता. मात्र, आता कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने तेल कंपन्यांचा तोटा कमी झाला आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर न वाढवल्यामुळे तेल कंपन्यांना १४ ते १८ हजार कोटींचा फटका बसला आहे.\nPrevious articleराज्यपाल भगतसिंह कोश्यारी शुक्रवारी लातूर दौ-यावर\nNext articleपंजाबमध्ये कैद्याच्या पाठीवर तप्त सळईने गँगस्टर लिहिले\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणा-या नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\n५० प्रवाशांसह बस कोसळली दरीत\nरॉसोचे शतक; भारताला २२८ धावांचे आव्हान\nतुळजापुरला पायी जाणार्‍या भक्ताचा वाहनाच्या धडकेत मृत्यू\nविलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी\nगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून मृत्यू\nउत्तराखंडमध्ये हिमस्खलन, १० जणांचा मृत्यू\nअनुकंपातील नोकरी हा अधिकार नसून सवलत\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/latest/28616/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A5%AD%E0%A5%A6-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/ar", "date_download": "2022-10-04T15:38:19Z", "digest": "sha1:4W2KMVLWBBNJGZNOB6XUAP7VPFUBKCA3", "length": 11497, "nlines": 158, "source_domain": "pudhari.news", "title": "दक्षिण मुंबई ७० टक्के जाणार पाण्यात; पर्यावरण विभाग जागा झाला | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/दक्षिण मुंबई ७० टक्के जाणार पाण्यात; पर्यावरण विभाग जागा झाला\nदक्षिण मुंबई ७० टक्के जाणार पाण्यात; पर्यावरण विभाग जागा झाला\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nदक्षिण मुंबई 2050 पर्यंत 70 टक्के दक्षिण मुंबई पाण्याखाली जाणार आहे. तापमान वाढीमुळे मुंबइईची बिकट अवस्था भविष्यात होणार आहे. याबाबत मुंबई वातावरण कृती आराखड्याचे सादरीकरण शुक्रवारी मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समोर करण्यात आले.\nगेल्या दोन वर्षांत आलेली चक्रीवादळे, तासाला 100 मिलिमीटरपेक्षा जास्त पडणारा पाऊस, समुद्राला भरती असताना वाढणारी लाटांची उंची, शहरात तुंबून राहणारे पाणी, तापमानामध्ये झालेली वाढ यामुळे 2050 पर्यंत 70 टक्के दक्षिण मुंबई पाण्याखाली जाणार आहे. त्यातही नरिमन पॉईंट, मंत्रालय, कफ परेडमधील 80 टक्केपेक्षा जास्त भाग पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईला वाचवण्यासाठी आता राज्य सरकारसह मुंबई महापालिका, एमएमआरडीए व अन्य शासकीय व निमशासकीय संस्था यांनी पुढाकार घेतला असून, नोव्हेंबर 2021 पर्यंत मुंबईचा वातावरण कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.\nशुक्रवारी मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई वातावरण कृती आराखड्यासंदर्भात सादरीकरण झाले. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दक्षिण मुंबई कुठे, किती पाण्याखाली जाईल याचे चित्रच उभे केले. महानगरपालिकेच्या कुलाबा ए विभाग, डोंगरी बी विभाग, चंदनवाडी सी विभाग व ग्रँट रोड डी विभागतील 70 टक्के भाग पाण्याखाली जाणार आहे. दक्षिण मुंबई वाचवण्यासाठी काहीच वर्षे हाती आहेत.\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nमुंबई महापालिका आणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया, सी-40 सिटीजच्या सहकार्याने सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत सविस्तरपणे मुंबई वातावरण कृती आराखडा तयार केला जाणार असून, नोव्हेंबर 2021 मध्ये आराखडा जाहीर केला जाईल आणि त्यावर अर्थातच मुंबईकरांच्या हरकती व सूचना मागवल्या जातील.\nकोण, कोठे, किती पाण्यात\nफोर्ट ए – १९१४५०\nडोंगरी बी विभाग – १३१७१८\nचंदनवाडी सी विभाग -१७१९४१\nफोर्ट ए विभाग ५८००० / १० वस्त्या\nग्रँटरोड डी विभाग ११०००/१० वस्त्या\nवातावरण कृती आराखड्यात आता आणखी दिरंगाई झाली तर पुढील दहा वर्षांत मुंबई राहण्यालायक राहणार नाही. वातावरण बदलाचे हे आव्हान हाताळण्यासाठी व्यापक आणि सर्वसमावेशक धोरण तयार करणे, हे या आराखड्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. वातावरण बदलाचे धोके कमी करणारे ठोस, प्रभावी आणि सर्वसमावेशक असे अनुकूल धोरण स्वीकारले जाईल.\n– आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री\nमुंबई शहरातील वातावरणामध्ये गेल्या दहा वर्षांपासून मोठा बदल होत चालला आहे. अवेळी पडणारा पाऊस, चक्रीवादळ, तापमानामध्ये होत असलेली वाढ यामुळे मुंबई शहराचे भवितव्य धोक्यात आले आहे. चार बाजूंनी समुद्राने वेढलेली व सात बेटांवर वसलेली मुंबई, कधी पाण्याखाली जाईल हेच सांगणे कठीण आहे. हे संकट थांबवणे कोणाच्या हातात नाही. या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी पर्यावरण विभाग सरसावला आहे.\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nव्हॉटस्अपचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक\nहिंगोली : 30 हजारांची लाच घेताना सरपंच अडकला जाळ्यात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/sampadakiy/28504/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE/ar", "date_download": "2022-10-04T16:36:03Z", "digest": "sha1:WNGXXYNFCSQACR2VGZK4JTALYR5JK6MA", "length": 13859, "nlines": 148, "source_domain": "pudhari.news", "title": "गोवा काँग्रेस चा ‘वाडा’ | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nगोवा काँग्रेस चा ‘वाडा’\nकाँग्रेस गोव्यातील सत्तेच्या स्पर्धेत कधी धावणार अशीच परिस्थिती अद्याप आहे. गोव्यात आगामी सत्तेसाठी भाजप, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि मगोप धावत आहेत. विधानसभा निवडणूक हेच त्यांचे सध्या एकमेव लक्ष्य आहे. या शर्यतीत काँग्रेस कधी धावणार आहे, असा प्रश्‍न पडतो.\nराजकीय पक्षांनी वेळेवर योग्य निर्णय घेतले नाहीत, विलंब केला, तर आमदार दुसर्‍या पक्षात पळून जातील, त्यांनाही करिअर आहेच ना हो…राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल बोलत होते, गोव्याची राजधानी पणजीत आझाद मैदानावरील जाहीर सभेत. राजकारण नफेखोरीचे करिअर होऊन खूप काळ लोटला, हेच त्यांनी स्पष्ट केले. 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 17 जागा मिळालेल्या. जनादेश त्यांच्या बाजूने होता. या पक्षात पाच माजी मुख्यमंत्री आहेत. पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी या सर्वांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. ते भांडतच राहिले. ‘तुला नाही, मलाच..’ म्हणत राहिले.\nदरम्यान, भाजपने सत्तेच्या लोण्याचा गोळा मटकावला. 40 सदस्यांच्या विधानसभेत 21 हा बहुमताचा जादुई आकडा. तो गाठण्यासाठी अन्य पक्ष, अपक्ष काँग्रेसच्या आमंत्रणाची वाट पाहत वैतागून गेलेले. काँग्रेसने राज्यपालांना तातडीने भेटून सत्तेसाठीचा दावाही केला नाही. भाजपने गतीने हालचाली केल्या. त्यांचे आमदार होते 13. करायचे होते 21. झाले, गोवा फॉरवर्डचे तीन, अपक्ष दोन आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगोप) तीन यांची मोट बांधली. 21 चे गणित सुटले. कारभार सुरू झाल्यावर गोवा फॉरवर्ड, मगोप आणि एक अपक्षाने सरकारवर सतत दबाव आणण्याचे प्रयत्न केले. संघाचे केडरबेस असणारे कार्यकर्ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘थांबा आणि पाहा’चे धोरण अवलंबिले. त्यांनी वेळ येताच डोईजड होऊ पाहणार्‍यांची शिकार केली. आठही सहकार्‍यांना घरचा रस्ता दाखवला. याचे कारण एका रात्रीत काँग्रेसचे दहा आमदार भाजपवासी झाले होते. त्यांना करिअरचा ‘वाटा’ मिळाला.\nमहिला स्वातंत्र्य अबाधित राखणारा निर्णय\nआता येत्या फेब्रुवारीत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेस सोडून सर्वच पक्ष धावत आहेत. काँग्रेसचे माजी गोवा प्रभारी चेल्लाकुमार, सध्याचे दिनेश गुंडू राव, निवडणूक निरीक्षक पी. चिदम्बरम सारेच गोवा वारी करतात आणि निर्णयाबाबत दिल्लीकडे बोट दाखवून विमान पकडतात. चिदम्बरम यांचा दोन दिवसांचा दौरा 25 आणि 26 ऑगस्टला झाला. त्यांच्याकडून युतीबाबत, प्रदेशाध्यक्ष पदाच्या वादाबाबत, संभाव्य उमेदवारांबाबत काही ठोस प्रतिपादन अपेक्षित होते. तसे काहीच झाले नाही. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नैतिक पाठबळ दिले आणि दहा दिवसांनी परत येणार, असे सांगून गेले. स्वबळावर सर्व 40 जागा लढविण्याची घोषणाही त्यांनी केली.\nत्यांच्या दौर्‍यातून निष्पन्‍न काय झाले, याचा विचार केला असता हाती फारसे काही लागत नाही. राजकारण बदलले, कार्यपद्धती बदलल्या, गती बदलली, स्थानिक गरजा आणि निर्णयांची समीकरणे बदलली आहेत. काँग्रेसच्या पाचपैकी दोन माजी मुख्यमंत्र्यांचा एक पाय सध्याच भाजपमध्ये आहे, तरीही काँग्रेसवाले काय बदलायचे नाव घेत नाहीत. स्वबळावर लढणार म्हणणार्‍या पक्षाची देशभर काय स्थिती आहे, ते सर्वज्ञात आहे, तरीही ही मंडळी ‘काय आमच्या आजोबांचा चौसोफी, टोलेजंग वाडा होता राव,’ या मानसिकतेतून बाहेर येत नाहीत.\nनिवडणुकीच्या तोंडावर काही इच्छुकांना पक्षात पायघड्या अंथरल्या जात आहेत. ते करताना त्यांच्या विश्‍वासार्हतेचे गंभीर प्रश्‍न आहेत. ज्यांना पक्षात घेतले आहे, ते माकडाला लाजवतील, अशा उड्या मारून पळून जाऊ शकतात, हे जनता जाणून आहे. काँग्रेसकडे भाजपसारखे कार्यकर्त्यांचे जाळे नाही. केंद्रात सत्ता नाही. त्यामुळे बंडोबांच्या, नाराजांच्या पदरात काही टाकता येत नाही. ‘करिअर है बॉस…’ म्हणत ते रातोरात भाजपवासी होऊ शकतात. सत्ताधीश भाजप काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याच्या हातात ‘कमळ’ देऊ शकते. या प्रयोगांचा भाजपचा व्यासंगही दांडगा आहे. या प्राप्त राजकीय अवकाशात काँग्रेस व्यवहार्य निर्णय गतीने घेत नाही. दस्तुरखुद्द काँग्रेसजनांच्याच या भावना आहेत. काँग्रेसच्या दुसर्‍या फळीतील युवा कार्यकर्ते स्थानिक ज्येष्ठांच्या आणि दिल्लीस्थित श्रेष्ठींच्या या कार्यपद्धतीवर चरफडतात, ते यामुळेच. काही वेळा ते उघडही बोलतात. श्रेष्ठी मात्र हा आवाज ऐकण्यासाठी वाड्यातून बाहेर यायला तयार नाहीत.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20757/", "date_download": "2022-10-04T16:59:17Z", "digest": "sha1:RBKCNTOFTNCNWJ5JYQ25TOU6YQHHPAWS", "length": 18374, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पारीनी, जूझेप्पे – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपारिनी,जुझेप्पे : ( २२ किंवा २३ मे १७२९ -१५ ऑगस्ट १७९९). इटालियन कवी. जन्म बोसीसीओ ह्या गावी. शिक्षण मिलानला बार्नबाइट पंथाच्या शिक्षणसंस्थेत झाले. (१७४० – ५२ ). १७५२ मध्ये त्याच्या कवितांचा बोलबाला मिलानच्या वाङमयीन वर्तुळांत झालेला होता. १७५४ मध्ये धर्मगुरू म्हणून दीक्षा घेतल्यानंतर ड्युक गाब्रिओ सेर्बेल्लोनी ह्याच्या घरात तो शिक्षक म्हणून काम करू लागला. तेथे तो आठ वर्षे होता. त्या निमित्ताने इटलीतील उमरावी जीवन त्याला अगदी जवळून निरखता आले. ड्यूकच्या घरात पारीनीला मिळणारी वागणूकही फारशी चांगली नवती. तथापि ह्या काळात त्याने उत्तम काव्यलेखन केले. त्यात काही सुंदर उद्देशिकांचा समावेश होता. ll Giorno (इं. शी. द डे ) ह्या आपल्या सर्वश्रेष्ठ दीर्घकाव्याची रचना त्याने ह्याच काळात सुरू केली. १७६२ मध्ये ड्यूकच्या नोकरीतून तो मुक्त झाला. त्यानंतर मिलानमधील एक ऑस्ट्रियन मंत्री काउंट फर्मिआन ह्याच्या आश्रयाने Gazzetaa di Milano ह्या नियतकालिकाचे त्याने संपादन केले. मिलान येथे वक्तृत्व शास्त्राचा प्राध्यापक म्हणूनही त्याने काम केले ( १७६९ – ९९). १७९६ मध्ये नेपोलियनने ऑस्ट्रियनांना इटलीतून हुसकावून लावून इटलीवर फ्रांसचे वर्चस्व प्रस्थापित केले. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व श्रीमंत, उमराव वर्गांतील मंडळींबद्दल मनात अढी असलेल्या पारीनीने मिलानमध्ये घुसणाऱ्या फ्रेंच फौजांना मुक्तिदूत मानले. त्यानंतर तो मिलानच्या नगरपरिषदेचा ( टाऊन कौन्सिल )सदस्य होता परंतु फ्रेंचांबद्दल त्याचा लवकरच भ्रमनिरास झाला आणि नगरपरीषेदेतून त्याला दूर व्हावे लागले (१७९९). मिलान येथे तो निधन पावला. उपर्युक्त ll Giorno ह्या दिर्घकाव्यावर पारीनीची कीर्ती मुख्यत्वेकरून अधिष्ठित आहे. चार भागांच्या ह्या उपरोधप्रचुर काव्यात एका तरुण उमरावाच्या दैनंदिन जीवनाचे वर्णन केलेले आहे. उमराव वर्गातील मंडळींचे पोकळ, भ्रष्ट जीवन ह्या काव्यातून परखडपणे उघड करण्याचा पारीनीचा हेतून होता तसेच गरीब आणी श्रीमंत ह्यांच्यातील विषमताही त्याला दाखवून द्यावयाची होती. पारीनीची शैली साधी पण प्रभावी आणि डौलदार अशी आहे. इटालियन साहित्यातील श्रेष्ठ दीर्घकाव्यांत ह्या काव्याची गणना होते. ह्या काव्याचे पहिले दोन भाग अनुक्रमे १७६३ आणि १७६५ मध्ये प्रसिद्ध झाले, तर नंतरचे दोन १८०१ मध्ये प्रकाशित झाले. पारीनीच्या काव्यातील प्रभावी उपरोध लक्षात घेऊन त्याला ‘ इटलीचा अलेक्झांडर पोप ‘ असेही म्हटले जाते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/31449/", "date_download": "2022-10-04T16:36:39Z", "digest": "sha1:XSFP3LRDIDYGYC2MYAVWDPYWFEQVVEOB", "length": 20096, "nlines": 237, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "रूमानियन भाषा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nरूमानियन भाषा: रूमानियन भाषा ही ⇨रोमान्स भाषासमूहात समाविष्ट होणारी पूर्वेकडील एक भाषा. २,२१,५०,००० लोक ही भाषा बोलतात. त्यांपैकी १,६०,००,००० रूमानिया देशात आहेत. रूमानियन भाषेचे चार स्पष्ट असे स्थानिक भेद आहेत.\n(१) डाको-रूमानियन ही खुद्द रूमानिया आणि रूमानियाला जोडून असलेल्या यूगोस्लाव्हीया, बल्गेरिया आणि सोव्हीएट संघातील मॉल्डेव्हीया राज्य येथील संलग्न प्रदेशात बोलली जाते.\n(२) मॅसिडो-रूमानियन अथवा आरूमानियन ही ग्रीसमधले मॅसिडोनिया व थेसाली हे प्रदेश आणि यूगोस्लाव्हीया व बल्गेरियामधील काही भाग या ठिकाणी बोलली जाते.\n(३) मेग्लेनो-रूमानियन ग्रीसमध्ये सालोनिकीजवळ बोलली जाते.\n(४) इस्त्रियो-रूमानियन ही यूगोस्लाव्हीयाच्या वायव्य भागातील इस्त्रिया प्रदेशात मल्योरी पर्वताजवळ बोलली जाते.\nएक डाको-रूमानियन सोडली, तर इतर भाषाभेद झपाट्याने अस्तंगत होत आहेत. किंबहुना भाषाभेद ३ व ४ हे जवळजवळ नामशेष झालेलेच आहेत.\nऐतिहासिक दृष्टीने पाहिले, तर रूमानियन भाषा ही पूर्वेकडील रोमन साम्राज्यात बोलल्या जाणाऱ्या लॅटिन भाषेची वंशज. रोमनांचे बाल्कन द्वीपकल्पावरील आक्रमण ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात सुरू झाले आणि डेश (म्हणजे साधारणतः आजचा रूमानिया) जिकंल्यानंतर इ.स. दुसऱ्या शतकात ते पूर्ण झाले. भौगोलिक साहचर्यामुळे स्लाव्हिक भाषांचा रूमानियन भाषेच्या शब्दसंपत्तीवर फार मोठा प्रभाव पडला. अठराव्या शतकात ग्रीक आणि तुर्की भाषांनीदेखील रूमानियन भाषेवर आपला ठसा उमटविला. एकोणिसाव्या शतकात आधुनिक विज्ञान, कला वगैरेंशी संबंधित शब्दांची फ्रेंच, इटालियन आणि इंग्रजीमधून रूमानियन भाषेत भर पडली.\nरूमानियन भाषेतील स्वनव्यवस्था आणि व्याकरण खूपसे रोमान्स भाषांच्या धाटणीचे आहे, तर शब्दसमूह मुख्यतः स्लाव्हिक भाषासमूहाकडून प्रभावित आहे. स्वनिमविन्यासापुरते म्हणावयाचे, तर रूमानियन भाषेतील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लॅटिन भाषेतील ऱ्हस्व उ आणि दीर्घ ओ यांतील भेद ‘u’ आणि ‘o’ असा रूमानियन भाषेत कायम राखला गेला आहे क्, ग् या व्यंजनांचे जोडाक्षरांमध्ये ओष्ठ्यीकरण झाले आहे. उदा., लॅटिन ŏoto (आठ) >opt त्याचप्रमाणे ‘ग्न’ चे ‘म्न’ मध्ये परिवर्तन झालेले आहे आणि दोन स्वरांमधील ‘ल’ चे परिवर्तन ‘र’ मध्ये झालेले आहे. या भाषेच्या व्याकरणातील काही वैशिष्ट्ये सांगायची, तर नामांना सरळ आणि सामान्य रूपे असतात, त्याचप्रमाणे नामे निश्चित करणारी उपपदे नामाला शेवटी जोडली जातात. उदा., ओमु-ल : द मॅन (उलट पक्षी फ्रेंचमध्ये ल्-ओम्).\nएकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत रूमानियन भाषा शेजारच्या स्लाव्हिक भाषेप्रमाणेच सिरिलिक लिपीमध्ये लिहिली जात असे पण १८५९ मध्ये रोमन लिपीचा स्वीकार करण्यात आला . मात्र मॉल्डेव्हियात अजूनही सिरिलिक लिपी वापरली जाते.\nसर्वात जुने रूमानियन ग्रंथ पंधराव्या शतकातील आहेत आणि ते मुख्यत धार्मिक स्वरूपाचे आहेत. १६८८ मध्ये बायबलचा अनुवाद करण्यात आला. एकोणिसाव्या शतकापासूनच राष्ट्रीय भावनेच्या वाढीमुळे उत्कृष्ट वाङ्‌मय निर्माण व्हायला सुरूवात झाली. आधुनिक रूमानियन भाषेत समृद्ध वाङ्‌मय निर्माण झालेले आहे पण भाषांतरांच्या अभावामुळे देशाबाहेर ते दुर्दैवाने अपरिचितच आहे.\nकेळकर, अशोक रा. कळमकर, य. शं.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/be-filled-soon/", "date_download": "2022-10-04T16:08:22Z", "digest": "sha1:QMUDIANVLGTM2B4J2IHSA7RDFFDN4TEP", "length": 8680, "nlines": 207, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "be filled soon Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nअल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार – मंत्री संदीपान भुमरे\nमुंबई :- अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत, अशी माहिती मंत्री संदीपान भुमरे यांनी आज विधानसभेत दिली. लक्षवेधी ...\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे लवकरच भरणार – मंत्री गिरीश महाजन\nमुंबई :- राज्यात 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातील प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी ‘एमपीएससी’ मार्फत ...\nराज्य उत्पादन शुल्क विभागाची रिक्त पदे लवकरच भरू – मंत्री शंभूराज देसाई\nमुंबई : महाराष्ट्राचा राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वांत मोठा विभाग आहे. यापुढील काळात या ...\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\nसगळे देशवासी गुजरातचे मीठ खातात – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू\nभौतिकशास्त्राचे नोबेल तीन संशोधकांना विभागून जाहीर\nकाॅंग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांचा सोनिया गांधींवर आरोप, म्हणाले – “सोनिया गांधी….”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/bed-tea/", "date_download": "2022-10-04T15:40:01Z", "digest": "sha1:K644IHQ6RTL55NTVNTH732JRGZXPBXYP", "length": 7238, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "bed tea Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nसकाळी ‘बेड टी’ घेत असाल तर सावधान \nकाही लोकांना चहा पसंत असतो तर काही लोकांना ब्लॅट टी पसंत असते. असे कमीच लोक असतील ज्यांना चहा आवडतं नसेल. ...\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\nसगळे देशवासी गुजरातचे मीठ खातात – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू\nभौतिकशास्त्राचे नोबेल तीन संशोधकांना विभागून जाहीर\nकाॅंग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांचा सोनिया गांधींवर आरोप, म्हणाले – “सोनिया गांधी….”\nदसरा मेळाव्यांविषयीची उत्सुकता शिगेला; उद्या शाब्दिक तोफा धडाडणार\nपुणे: ऑनलाईन फसवणूक प्रकरणात दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y91830-txt-ratnagiri-today-20220831122520", "date_download": "2022-10-04T17:05:12Z", "digest": "sha1:IK4PBMX5GESCWL6LHFI5MHE2JFRRPWWB", "length": 8480, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी शराफत वागळे | Sakal", "raw_content": "\nकाँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी शराफत वागळे\nकाँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी शराफत वागळे\nरत्नागिरीः शराफत वागळे यांना नियुक्तीपत्र देताना हारिस शेकासन.\nकाँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी शराफत वागळे\nरत्नागिरी, ता. ३१ ः सामाजिक अधिकार मिळवण्याची ताकद निर्माण करण्यासाठी समाजात जागरूकता येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी केले. जांभारी येथील सामाजिक युवा कार्यकर्ते शराफत वागळे यांची काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी जाहीर केले.\nशहरातील काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या रत्नागिरी तालुका अल्पसंख्याक विभागाची बैठक उत्साहात पार पडली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, रमेश शाहा व शब्बीर भाटकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या सभेला मुस्लिम युवकांची चांगली उपस्थिती होती. देशातील परिस्थिती बघता अल्पसंख्यांक समाजाला स्वतःचे अधिकार मिळवण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संघटित होणे आवश्यक आहे. रत्नागिरी तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्यास काँग्रेस पक्ष अजिबात मागे राहणार नाही, असे प्रतिपादन अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष शेकासन यांनी केले.\nशराफत वागळे यांची रत्नागिरी तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसैन दलवाई, माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलिफे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड व इतर नेते व पदाधिकाऱ्यांनी वागळे यांचे अभिनंदन केले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y92779-txt-ratnagiri-20220902032935", "date_download": "2022-10-04T16:59:34Z", "digest": "sha1:QK63EWEDCA5WC4GHY6DW2PNX4NNZNO45", "length": 8616, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "rat0215.txt | Sakal", "raw_content": "\nमुरुवाडा- झोपडपट्टीत तेरा जुगारीविरुद्ध कारवाई\nरत्नागिरी, ता. २ ः शहरातील मुरुगवाडा-झोपडपट्टी येथे अवैधरित्या चालणाऱ्या तीन पत्ती जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. जुगार खेळणाऱ्या तेरा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. महेंद्र मधुसूदन मांजरेकर (वय ४५रा. मुरुगवाडा-रत्नागिरी), अनंत बळीराम मयेकर (५७, मुरुगवाडा), रोहित संतोष चव्हाण (२५, मुरुगवाडा) संतोष भास्कर नागवेकर (४२, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी), सुरेंद्र सुरेश सुर्वे (३९, पेठकिल्ला, रत्नागिरी), राकेश पद्माकर पारकर (य ३४, रा. मुरुगवाडा), शेखर चंद्रकांत भोंगले (४७, मुरुगवाडा), सतेज प्रमोद मयेकर (४०, मुरुगवाडा), सचिन जनार्दन सुर्वे (४७, मुरुगवाडा), जितेंद्र संभाजी पाटील (३२, मांडवी-रत्नागिरी), शिवाप्पा हनुमंत कोळी (४१, मुरुगवाडा, रत्नागिरी), सुभाष संतोष मयेकर (२६, मुरुगवाडा), सचिन गजाजन मयेकर (३५, मुरुगवाडा, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. ३१) ऑगस्टला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील मुरुगवाडा येथे अवैधरित्या तीन पत्ती जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. अचानक पोलिसांनी केलेल्या कारवाईत जुगार अड्यावर गोंधळ उडाला. पोलिसांनी चारही बाजूनी फौजफाटा लावल्याने सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस नाईक अमोल भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/obc-reservation-petition-hearing-obc-politics-obc-reservation-supreme-court-result-rak94", "date_download": "2022-10-04T16:26:12Z", "digest": "sha1:3U7RFJVF7NRZBLWF7XIJGFLXJC55DLPU", "length": 8399, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "OBC Reservation: विशेष खंडपीठ स्थापन करण्याची घोषणा; सुनावणी लांबणीवर | Sakal", "raw_content": "\nOBC Reservation: विशेष खंडपीठ स्थापन करण्याची घोषणा; सुनावणी लांबणीवर\nनवी दिल्ली : महाराष्ट्र स्थानिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पक्षांना 5 आठवडे या प्रकरणी यथास्थिती ठेवण्याचे निर्देश दिले आणि त्यासाठी विशेष खंडपीठ स्थापन केले जाईल असे सांगितले.\nय़ा प्रकरणी दिनांक 20.07.2017 च्या आदेशानुसार, न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागासवर्गीय आयोगाने शिफारस केल्यानुसार ओबीसी आरक्षणास परवानगी दिली होती परंतु न्यायालयाने स्पष्ट केले होते की 367 संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले जाऊ शकत नाही जेथे निवडणूक प्रक्रिया आधीच अधिसूचित करण्यात आली होती.\nहेही वाचा: समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरात चोरी\nमहाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका खूप दिवस रखडल्या आहेत, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्यात सत्तांतर झाल्यावर ओबीसींना राजकीय आरक्षण लागू केल्यामुळे हा तिढा सुटला. पण राज्यातील ज्या 92 नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया अगोदर सुरू झाली होती अशा नगरपालिकामध्ये हे आरक्षण लागू होणार नाही असे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानंतर सरकारने आरक्षण लागू होण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या दरम्यान कोर्टाने सर्व पक्षाना पाच आठवडे स्थिती जशी आहे तशी ठेवण्याची निर्देश देत, त्यासाठी विशेष खंडपीठ स्थापन केले जाईल असे सांगितले आहे.\nहेही वाचा: Jio चे दमदार रीचार्ज प्लॅन, फ्री ओटीटी सबस्क्रिप्शन मिळेल 150GB डेटा\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g97357-txt-navimumbai-20220918091932", "date_download": "2022-10-04T17:10:52Z", "digest": "sha1:DIUE23Y6MHSMGOUR6IAEJI7LGUPJQK7U", "length": 7594, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "भाडे थकवल्याने एकाला मारहाण | Sakal", "raw_content": "\nभाडे थकवल्याने एकाला मारहाण\nभाडे थकवल्याने एकाला मारहाण\nनवी मुंबई (वार्ताहर) : रुमचे भाडे वेळेवर न दिल्याच्या रागातून घरमालक असलेल्या पिता-पुत्रांनी भाडोत्रीला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार नेरूळमध्ये घडला आहे. याप्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे.\nतुर्भे गाव येथील नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सिद्धार्थ साळवे (३९) यांनी दारावे गाव सेक्टर-२३ मधील सिद्धेश्वर कृपा अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये साळवे यांनी शशिकांत म्हात्रे यांचे घर भाड्याने घेतले होते. दर महिन्याला साळवे पुढील महिन्याचे भाडे शशिकांत म्हात्रे यांना देत होते. मात्र, ऑगस्ट महिन्यामध्ये साळवे यांना आर्थिक अडचणीमुळे आगाऊ भाडे देता आले नाही. त्यामुळे १० सफ्टेंबर रोजी त्यांनी म्हात्रे यांना गुगल पेद्वारे ऑगस्ट महिन्याचे भाडे पाठवून दिले होते. पण या गोष्टीचा राग आल्याने म्हात्रे यांनी साळवे यांना संपर्क साधून एकच महिन्याचे भाडे दिल्याबाबत जाब विचारला. तसेच भाडे देण्यास उशीर केल्याने साळवे यांना शिवीगाळ आणि मारहाण केली होती. या प्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात प्रकार दाखल झाल्यानंतर रुम मालक शशिकांत व साईप्रसाद म्हात्रे या पिता-पुत्रांविरोधात मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-cnd22b02007-txt-kopdist-today-20220824125510", "date_download": "2022-10-04T16:50:33Z", "digest": "sha1:FORL2WQ6FSECZA375WR5Q7Y4C4KVKRM4", "length": 8721, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "चंदगडला शुक्रवारी उद्योजक, नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन | Sakal", "raw_content": "\nचंदगडला शुक्रवारी उद्योजक, नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन\nचंदगडला शुक्रवारी उद्योजक, नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन\nचंदगड, ता. २४ : तालुक्यातील उद्योजक आणि नव उद्योजकांसाठी शुक्रवारी (ता. २६) मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सकाळी साडेदहा ते दुपारी तीन या वेळेत हा कार्यक्रम होणार असल्याचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी सांगितले.\nउद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या विभागाची माहिती पत्रके घेऊन हजर राहणार आहेत. सर्व योजनांसाठी कर्ज मागणी अर्ज व ऑनलाईन योजनेसाठी संबंधित तपशील व पूर्ण माहिती दिली जाणार आहे. यशस्वी उद्योजक, जिल्हा अग्रणी बॅंक, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी विभाग, नाबार्ड, ग्रामीण जीवन उन्नती अभियान, जिल्हा रेशीम कार्यालय, मत्स्य व्यवसाय, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सारथी संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळ, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ या विभागांचे अधिकारी माहिती देणार आहेत. इच्छुकांनी जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म तारखेचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, बॅंक पासबुक आदी कागदपत्रांची मूळ प्रत व एक झेरॉक्स प्रत घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-grg22b03935-txt-kopcity-today-20220807122117", "date_download": "2022-10-04T17:14:05Z", "digest": "sha1:UKAZSLJGQ7VIAS5YJTNGZEYMVM2ON6FA", "length": 6996, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "गारगोटी : प्रांत कार्यालयास निधी | Sakal", "raw_content": "\nगारगोटी : प्रांत कार्यालयास निधी\nगारगोटी : प्रांत कार्यालयास निधी\nसहा कोटी ७८ लाख ः आबिटकर\nगारगोटी, ता. ७ : येथील भुदरगड-आजरा प्रांत कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी सहा कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याकामी पाठपुरावा केल्याने हा प्रश्न मार्गी लागला. यामुळे स्वतंत्ररीत्या होणाऱ्या प्रशस्त इमारतीच्या कामाचा लवकरच प्रारंभ होईल, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.\nभुदरगड व आजरा तालुक्यांसाठी येथे २०१३ मध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय मंजूर झाले. या वेळी तात्पुरती सोय म्हणून येथील गावचावडीशेजारील महसूल भवन येथे उपविभागीय कार्यालय सुरू झाले. गारगोटीत अद्ययावत शासकीय इमारती नसल्याने महसूल विभागातील या महत्त्वाच्या कार्यालयाचा कारभार अपुऱ्या जागेतच सुरू झाला. येथील अपुरी जागा व सोयी-सुविधांच्या अभावामुळे अधिकाऱ्यांची व नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे प्रांत कार्यालयासाठी स्वतंत्र इमारतीची मागणी होती. मंजूर निधीतून लवकरच येथे नवीन प्रशस्त इमारत उभारण्यात येईल.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y90089-txt-kolhapur-20220824042630", "date_download": "2022-10-04T16:42:57Z", "digest": "sha1:CAGWMCES4GCXGA6REBLYHHBMVPR2BH66", "length": 7653, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "गहाळ मोबाईल मालकांना परत | Sakal", "raw_content": "\nगहाळ मोबाईल मालकांना परत\nगहाळ मोबाईल मालकांना परत\nगहाळ दीडशे मोबाईलचा शोध\nसायबर पोलिसांची विशेष मोहीम; संबंधितांनी मानले आभार\nकोल्हापूर, ता. २४ ः गहाळ झालेले तब्बल दीडशे मोबाईल शोधून ते मूळ मालकांना सायबर पोलिसांनी परत केले. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याबद्दल संबधितांनी पोलिसांचे आभार मानले.\nमोबाईल आज सर्वांच्या गरजेचा भाग आहे. पैशांची तरतूद करून अथवा कर्ज काढून किमती मोबाईल घेतला जातो; पण असा मोबाईल ज्या वेळी गहाळ होतो, तेव्हा तो परत मिळण्याची शक्यता नसते. अशा गहाळ मोबाईलसंबंधीच्या तक्रारींची दखल घेत सायबर पोलिसांनी ते शोधून काढण्याची मोहीम हाती घेतली. तांत्रिक तपास करत राज्यासह कर्नाटकातील विविध पंधरा लाख रुपये किमतीचे दीडशे मोबाईल शोधून काढले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते आज मोबाईल संबंधितांना परत केले. या वर्षातील ही दुसरी यशस्वी मोहीम ठरली. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्माचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.\nजूनमध्ये राबविलेल्या मोहीमेत ११ लाखांचे ११७ मोबाईल शोधून संबधितांना परत केले होते. गेल्या तीन महिन्यात २६ लाखांचे एकूण २६७ मोबाईल शोधून संबधितांना परत केले. भविष्यातही सातत्याने ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y93464-txt-kopcity-today-20220904040052", "date_download": "2022-10-04T16:15:57Z", "digest": "sha1:V6VVYV4JHLA7XH3N6PXCAFEH6N6SO3BD", "length": 8709, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "कागल ४ | Sakal", "raw_content": "\nहळदीः एनएमएमएस परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक जी. के. भोसले व शिक्षक, शिक्षकेत्तर.\nसेनापती कापशी, ता. १: हळदी (ता. कागल) येथील श्री चौंडेश्वरी हायस्कूल मधील १७ विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत (एनएमएमएस) गुणवत्ता यादीत आले. त्यांना प्रत्येकी ४८ हजार रुपये मिळणार आहेत. ४० पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील १८ विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीची संधी आहे.\nशाळेतील यशस्वी विद्यार्थी व गुण असेः गौरी साताप्पा डुरे(१४९), साक्षी लक्ष्मण आसवले(१४१), मानसी सुरेश डुरे(१३८), ज्योति यशवंत उंडगे(१३६), साई संदिप वाडकर (१३१), स्वराज दिगंबर केंगार(१३०), स्वरुप शिवाजी काळुगडे(१२८), रणवीर पोपट देवडकर(१२७), नंदिनी दिपक कुंभार (१२५), प्राची प्रशांत पोवार(१२४), तनुजा विठ्ठल लाड(१२३), काजल साताप्पा साबळे(१२१), श्रुतिका सुरेश इंदलकर(११९), मधुरा बळीराम निकम(११७), शताक्षी क्रांतिकुमार व्हरांबळे(११५), नम्रता धनाजी सुतार(११०), यश एकनाथ खाडे(८५). याशिवाय मयुरी भोसले(१०९), शुभम जाधव(१०८), श्रेया इंदलकर(१०६), वैष्णवी चव्हाण(१०३), श्रेया शिंदे(९८), अभय पोवार(९७), संकेत भांदिगरे(९६), विघ्नेश साबळे(९३), शिवतेज चव्हाण(९३), प्रणाली कामते(९२), पायल गोरुले(९१), ज्ञानेश्वर लाड(९१), पूजा आरागडे (८९), चंदना जाधव(८८), मंगेश बारड(८५), शुभम निकम(८५), समीक्षा भराडे(७७), भक्ती जाधव(७७).\nअध्यापक प्रकाश कोकितकर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक जी. के. भोसले, खासदार संजय मंडलिक, गजाननराव गंगापूरे, अँड. विरेंद्र मंडलिक, आण्णासाहेब थोरवत यांची प्रेरणा मिळाली. परशराम लोकरे, रंगराव पाटील, संभाजी भोसले, अरविंद फराकटे, मोहन घस्ते, राजू कांबळे, सु-याप्पा मेटकर उपस्थित होते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y96588-txt-kolhapur-20220916025545", "date_download": "2022-10-04T16:22:26Z", "digest": "sha1:WTDLSHXE7WB5TJWT6NNLYEJ7CV4QTTJR", "length": 11702, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "कागलच्या कारभारी कंत्राटदाराचा ''उद्योग'' | Sakal", "raw_content": "\nकागलच्या कारभारी कंत्राटदाराचा ''उद्योग''\nकागलच्या कारभारी कंत्राटदाराचा ''उद्योग''\nकागलच्या कारभारी कंत्राटदारांची ‘चर्चा’\nअधिकाऱ्यांच्या आयडीचा परस्‍पर वापर; बांधकाम विभागातील प्रकाराने खळबळ\nसदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा\nकोल्‍हापूर, ता. १६ : गडहिंग्‍लज तालुक्यात बांधकामकडून केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी सहायक लेखाधिकाऱ्यांच्या आयडीचा परस्‍पर वापर केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये ज्या कंत्राटदारांच्या नावे कामे आहेत त्या पाच कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे. मात्र प्रत्यक्षात कंत्राटदारांनी कागल येथील दोन कारभारी कंत्राटदारांना पोट ठेका दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी कारभाऱ्यांकडून प्रयत्‍न सुरू आहेत. अधिकाऱ्यांवर दबावही टाकला जात आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास कारभारी कंत्राटदाराशी संबंधित अनेक प्रकरणे उघड होण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.\nाबांधकाम विभागात इ-एमबी ऑनलाईन प्रणाली सुरू आहे. मोजमाप पुस्‍तिकाही कागदी स्‍वरुपात न येता थेट संगणकीकृत येते. जेथे काम सुरू आहे तेथील कनिष्‍ठ अभियंत्यांकडून ऑनलाईन एम.बी. लिहिण्यात येते. उपअभियंत्यांकडून जिल्‍हा परिषदेकडे ती पाठवली जाते. बांधकाम विभागातील प्रकल्‍प शाखेतील अभियंत्यांकडून ही एम.बी. तपासून सहाय‍यक लेखाधिकाऱ्यांकडे पाठवली जाते. सहायक लेखाधिकारी आर्थिक बाबी तपासून कार्यकारी अभियंत्यांकडे ही ऑनलाईन एम. बी. पाठवतात. मात्र गडहिंग्‍लज येथील पाच कामांची एम.बी. प्रकल्‍प शाखेतून सहायक लेखाधिकाऱ्यांच्या लॉगीनमधून काही कंत्राटदारांनी थेट कार्यकारी अभियंत्यांकडे पाठवली. एम. बी. कार्यकारी अभियंत्यांकडे गेल्यानंतर सहायक लेखाधिकाऱ्यांना मेसेज आला. मात्र आपल्या ऐवजी दुसऱ्याच कोणाकडून एम.बी. पुढे पाठवल्याचे निदर्शनास आले.\nसहा‍यक लेखाधिकाऱ्यांनी जेवढ्या एम.बी. परस्‍पर गेल्या त्या कंत्राटदारांकडे चौकशी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र कारवाईचा इशारा दिल्यानंतर त्यांनी दोन पोटठेकेदारांची नावे पुढे केली. या पोटठेकेदारांनी आता हे प्रकरण दडपडण्याचा प्रयत्‍न चालवला आहे. ज्यांच्या नावे कामे मंजूर आहेत त्यांचा माफीनामा घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणला जात आहे.\nकारभारी सांगेल त्याला काम\nकारभारी कंत्राटदार सांगेल त्या ठेकेदाराला काम देण्याची प्रथा आहे. असे झाले नाहीतर विरोध करणाऱ्या कंत्राटदाराला त्रास दिला जातो. आगावू कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे. कामांची बिले तत्‍काळ काढली जातात. इतरांना धारेवर धरणारा बांधकाम विभाग, वित्त विभागही कारभाऱ्यांच्या या कंत्राटदारांच्या वाट्याला जात नाही. वरिष्‍ठ अधिकारी, कर्मचारीही त्यांच्या त्रासाला कंटाळले आहेत. यामुळे कंत्राटदारांची दहशत मोडून काढण्याची आयती संधी बांधकाम विभागास मिळाली आहे.\nसहायक लेखाधिकाऱ्यांच्या लॉगीनचा परस्‍पर वापर झाला आहे. या प्रकरणी पाच कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे. ज्यांच्या संगणक व मोबाईलवरून हा प्रकार झाला आहे, त्याचा शोध घेतला जात आहे. कामात पोटठेकेदार होता का, याची माहितीही घेतली जात आहे.\n- सचिन सांगावकर, कार्यकारी अभियंता बांधकाम\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y98244-txt-kopcity-today-20220921054451", "date_download": "2022-10-04T16:24:19Z", "digest": "sha1:5LTUKMQX4AQWBHPQJHWMEFHZERA4RGJB", "length": 13569, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "नवरात्रोत्सव बैठक | Sakal", "raw_content": "\nलोगो- कालच्या टुडे १ सेकंड मेनवरून\nदसऱ्यातच दिवाळी साजरी करा\nपोलिस अधीक्षक बलकवडे; नवरात्रोत्सवात महाद्वाररोड खुला, दुचाकीसह रिक्षाला प्रवेश\nकोल्हापूर, ता. २१ ः महापूर, कोरोनामुळे व्यवसायाला फटका बसला होता. यंदा नवरात्रोत्सवात महाद्वारोड खुला ठेवण्यात येणार आहे. या मार्गावर दुचाकीसह रिक्षा वाहतुकीला मुभा दिली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी मंडप या मार्गावर बॅरिकेडस् न लावता तो मार्ग खुला ठेवण्यात येणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी दसऱ्यातच दिवाळी साजरी करावी असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या हॉलमध्ये व्यापाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयाचे व्यापारी वर्गांने स्वागत केले.\nगेली तीन वर्षे महापूर, कोविड अशा कारणांमुळे सणासुदीच्या काळातील व्यवसायावर मर्यादा आल्या होत्या. कोविडचे निर्बंध उठले असल्याने यंदाचा नवरोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. मात्र, मुख्य मार्ग खुले नसल्याने त्याचा उपयोग व्यावसायिकांना होत नाही. महाद्वाररोड बंद करू नये, अशी मागणी व्यापारी वर्गांनी उचलून धरली होती. याच अनुषंगाने आज सकाळी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दर्शन रांग, भवानी मंडप, महाद्वाररोडची पाहणी केली. त्यानंतर व्यापारी वर्गांसोबत बैठक घेतली.\nपोलिस अधीक्षक बलकवडे यांनी कोरोना निर्बंध उठल्याने नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. व्यापार खंडित होऊ नये यासाठी महाद्वाररोड, भाऊसिंगजी रोड खुला ठेवण्यात येणार आहे. फेरीवाल्यांशी वाद टाळण्यासाठी त्यांचीही बैठक घेण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनीही आपल्या दुकानाच्या दारातील लोखंडी जाळ्या काढाव्यात, उत्सव काळापुरते वाहन ‘शेअर’ करावे, दुचाकीचा शक्यतो वापर करून कोंडी टाळावी. सर्व घटकांनी मिळून ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन केले.\nकोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, माजी नगरसवेक किरण नकाते, अजित ठाणेकर, बाबा निंबाळकर, जयंत गोसानी......, माजी अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सूचना मांडल्या. तहसीलदार शीतल मुळे-भांबरे, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, स्नेहा गिरी, माजी नगरसेवक ईश्वर परमार, ईस्टेट विभागाचे नारायण भोसले, सराफ संघाचे उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव प्रितम ओसवाल, सचिव तेजस धडाम, सदस्य शिवाजी पाटील, अशोक ओसवाल, विजय भोसले, परेश भेदा, मनोज बहिरशेठ आदी उपस्थित होते.\n*भाविकांना बाजारात सहज पोहचता यावे\n*महाद्वाररोडवर रिक्षाला परवानगी द्या\n*महाद्वार आणि ताराबाईरोडवरील अतिक्रमणे हटवा\n*फूल विक्रेत्यासंह रिक्षा थांब्याचे नियोजन करा\n*महाद्वाररोड बॅरिकेड्स न लावता ठेवणार खुला\n*मार्गावर दुचाकीसह रिक्षा वाहतुकीला मुभा\n*छत्रपती शिवाजी चौक ते भवानी मंडप मार्ग राहणार खुला\n*गर्दीचे ठराविक दिवस वगळून वाहतुकीस परवानगी\n*रात्री १० ते सकाळी६ या वेळेतच मालवाहतुकीला मुभा\n*गर्दीसह सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार नियोजनात बदल\n*अतिक्रम निर्मुलन मोहिमेस पोलिस बंदोबस्त\n*मंदिर परिसरातील मार्गावर पॅचवर्कसह पट्टे मारणार\nशेतकरी संघाच्या इमारतीसाठी प्रयत्न...\nउत्सव काळापुरते भवानी मंडप येथील शेतकरी संघाची इमारत मिळावी यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला परवानगी मिळाल्यास भाऊसिंगजीरोडचा प्रश्न अपोआप सुटेल. हा मार्ग उत्सव काळातही खुला ठेवता येईल असे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.\nमहाद्वाररोडवर सम-विषम पार्किंगचा प्रयोग प्रायोगितत्त्‍वावर करण्यात येणार आहे. याचे नियोजन शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण करत असल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-ale22a01035-txt-pd-today-20220905092355", "date_download": "2022-10-04T17:45:06Z", "digest": "sha1:SXZFM5ECJQOS3Y6RWP23EO66UP2AKGXA", "length": 6652, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "राजुरीत शेतकऱ्यांना विमा पॉलिसी वाटप | Sakal", "raw_content": "\nराजुरीत शेतकऱ्यांना विमा पॉलिसी वाटप\nराजुरीत शेतकऱ्यांना विमा पॉलिसी वाटप\nआळेफाटा, ता. ५ : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत मेरी पॉलिसी मेरे हाथ हा कार्यक्रम गुरुवार (ता १) सप्टेंबर पासून राबविण्यात येत असून राजुरी (ता. जुन्नर) या गावातील शेतकऱ्यांना फळपिक विमा पॉलिसी वाटप केली आहे.\nभारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून राजुरी या गावांमध्ये मेरी पॉलिसी मेरे हाथ हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी मंडळ कृषी अधिकारी बेल्हे राजश्री नरवडे, कृषी सहायक मुकेश महाजन, राजुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुदाम औटी, माजी सभापती दीपक औटी, सचिव संतोष वायकर व संचालक वल्लभ शेळके, लक्ष्मण घंगाळे व विमा पॉलिसी धारक शेतकरी रघुनाथ हाडवळे, अमृता हाडवळे व भारतीय कृषी विमा कंपनी जुन्नर तालुका प्रतिनिधी नंदकिशोर खेडकर आदी उपस्थित होते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22y27704-txt-pune-today-20220921030222", "date_download": "2022-10-04T16:00:25Z", "digest": "sha1:BCA4FMCM5CVAIKJNFZIM2ZIG5R4GHY3N", "length": 7263, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "पोलिस अंमलदाराच्या डोक्यात दांडका | Sakal", "raw_content": "\nपोलिस अंमलदाराच्या डोक्यात दांडका\nपोलिस अंमलदाराच्या डोक्यात दांडका\nपुणे, ता. २१ ः कॅबचालकावर चाकूने वार करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेत असतानाच पोलिस अंमलदाराच्या डोक्यात दांडका मारून एका पोलिस अधिकाऱ्याला ढकलून दिल्याचा प्रकार बाणेर रस्त्यावर मंगळवारी घडला. अभिनव शैलेंद्रकुमार सिंग (२७, रा. फेज ३, हिंजवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस अंमलदार संदीप बर्गे यांनी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाणेर येथील डी-मार्टच्या पार्किंगमध्ये कॅब चालक गाडी उभी करून थांबला होता. त्यावेळी सिंग याने पुणे रेल्वे स्टेशन येथे जाण्याबाबत विचारले असता, कॅब चालकाने नकार दिला. त्या रागातून सिंग याने चालकाच्या पोटावर चाकूने वार केले. त्याबाबत चतुश्रृंगी पोलिसांना माहिती मिळताच रात्रपाळीवर असलेले पोलिस अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. सिंग याला ताब्यात घेत असताना, त्याने अंमलदार बर्गे यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. तर, पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला ढकलून देत खाली पाडले. यात अंमलदार जखमी झाले आहेत. याप्रकरणी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/dr-prabodh-chobe-writes-vitamins-books-pjp78", "date_download": "2022-10-04T17:20:21Z", "digest": "sha1:N3CPLGM6UTYMQHM3EVCGKLBA352JUSYY", "length": 17019, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "शोधांचे जनक आणि त्यांचे कष्ट | Sakal", "raw_content": "\nमानवजातीच्या इतिहासात विविध रोगांनी हाहाकार माजविण्याचे मोठमोठे कालखंड होऊन गेले.\nशोधांचे जनक आणि त्यांचे कष्ट\n- डॉ. प्रबोध चोबे\nमानवजातीच्या इतिहासात विविध रोगांनी हाहाकार माजविण्याचे मोठमोठे कालखंड होऊन गेले. मुळात, रोग होतात कशाने याबद्दल एवढ्या अंधश्रद्धा आणि त्या जोडीला वैज्ञानिक अंधश्रद्धाही होत्या, की प्रत्येक रोगाचे खरे कारण सापडून ते निश्चित होऊन त्यावर उतारा सापडायला प्रत्येक रोगागणिक निदान शंभर ते तीनशे वर्षे लागली होती. इथे वैज्ञानिक अंधश्रद्धा अशासाठी म्हटले की, सूक्ष्म जिवाणू आणि त्यावर प्रतिजैविके निघाल्यावर तर प्रत्येक रोग फक्त सूक्ष्म जिवाणुंमुळेच होतो व फक्त औषधांनीच बरा करता येतो असा अनेक वैज्ञानिकांचा गोड गैरसमज झालेला होता. आहाराचा रोगांशी संबंध असू शकतो हे त्याकाळी कोणालाच माहीत नव्हते.\nआज ज्या रोगांना आपण व्हिटॅमिन्सच्या अभावामुळे होणारे रोग म्हणतो त्यातले पेलाग्रा, बेरीबेरी, मुडदूस या साऱ्या रोगांनी अगदी अलिकडच्या इतिहासातही लाखो लोकांना मारले होते. लाखो लोकांना असह्य यमयातना भोगायला लागल्या होत्या हे आज खरे नाही वाटणार किंबहूना आज आपण खाऊन-पिऊन सुखी असलेले लोक हे मानणारच नाही की आजही दरवर्षी साधारणपणे ३० कोटी लोक व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे दृष्टी गमावतात किंबहूना आज आपण खाऊन-पिऊन सुखी असलेले लोक हे मानणारच नाही की आजही दरवर्षी साधारणपणे ३० कोटी लोक व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे दृष्टी गमावतात पण हे कटु सत्य आहे पण हे कटु सत्य आहे याच वेगवेगळ्या व्हिटॅमिनच्या अभावामुळे होणाऱ्या रोगांचा एक एक करीत परामर्ष घेणारे हे पुस्तक आहे ‘व्हिटॅमिन्स.’ अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये या लेखकद्वयीने एखाद्या रहस्यकथेच्या रूपातलं हे अत्यंत रंजक पुस्तक लिहिले आहे.\nहे पुस्तक म्हणजे केवळ विज्ञानच नव्हे तर त्यात आरोग्य शास्त्राचा इतिहास आहे, भूगोल आहे, समाजशास्त्रही आलेले आहे. या पुस्तकात काही रोचक संदर्भही असे आलेले आहेत की ज्यामुळे वाचकांना अधिक आनंद मिळतो. उदाहरणार्थ, बटाटा कुठून व कसा आला मार्गारिन हा शब्द कुठून आला मार्गारिन हा शब्द कुठून आला त्याचा आणि नेपोलियन बोनापार्टच्या पुतण्याचा संबंध काय त्याचा आणि नेपोलियन बोनापार्टच्या पुतण्याचा संबंध काय रॉयल सोसायटीचा उगम कसा झाला रॉयल सोसायटीचा उगम कसा झाला\nमुळातच एखाद्या रसायनाच्या आहारातील अभावामुळे लाखो लोकांचे जीवन उध्वस्त करू शकणारे रोग होऊ शकतात हे मानणेच त्या काळात कठीण होते. तिथून हा प्रवास चालू होतो. उलट-सुलट रिझल्टमुळे प्रवासाचे मार्ग अनेकदा बदलले गेले. मिळालेले रिझल्टस् बरोबर आहेत का हे काळाच्या चाचणीवर सिद्ध होईपर्यंत कित्येकदा आपले संशोधनाचे मार्ग चुकले हे समजून विषयाला वेगळी कलाटणीही मिळाली. एखाद्या घटकाच्या त्रुटीमुळे रोग होतो हे कळल्यानंतर तो घटक कोणता हे काळाच्या चाचणीवर सिद्ध होईपर्यंत कित्येकदा आपले संशोधनाचे मार्ग चुकले हे समजून विषयाला वेगळी कलाटणीही मिळाली. एखाद्या घटकाच्या त्रुटीमुळे रोग होतो हे कळल्यानंतर तो घटक कोणता तो अन्नपदार्थांपासून वेगळा कसा काढायचा तो अन्नपदार्थांपासून वेगळा कसा काढायचा त्याची रासायनिक रचना कशी शोधायची त्याची रासायनिक रचना कशी शोधायची तो जरूरीपेक्षा जास्त खाल्ल्या गेल्यावर शरीरावर त्याचे कोणते दुष्परिणाम होतात तो जरूरीपेक्षा जास्त खाल्ल्या गेल्यावर शरीरावर त्याचे कोणते दुष्परिणाम होतात अशा असंख्य प्रश्नांचे रहस्य सोडविण्यासाठी शेकडो शास्त्रज्ञांनी घेतलेल्या कष्टांचा लेखाजोखा एखादी रहस्यमय कादंबरी लिहावी त्या प्रकारे लेखकद्वयीने मांडला आहे. आणि हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.\nया पुस्तकातून आणखी एक शिकायला मिळते ते म्हणजे कोणत्याही क्लिष्ट प्रयोगांची मांडणी कशी करायची प्रयोगांची मांडणी व व्यवस्थापन किती काटेकोरपणे करावे लागते ते ही व्हिटॅमिन्स या प्रकरणातील ''उंदीर व भांडी'' या प्रयोगातून वाचायला मिळते. उच्चशिक्षण क्षेत्रातील मराठी वाचकांना यादृष्टीने या पुस्तकातील काही प्रकरणे निश्चित मार्गदर्शक ठरतील.\nव्हिटॅमिन ए च्या शोधाचे बीज रोवणारा एल्मर आधी उदरनिर्वाहासाठी रात्रभर जागून रस्त्यावरचे दिवे लावण्याचे व बंद करण्याचे काम करायचा. पपई, आंबे, गाजरे अशा केशरी रंगाच्या अन्नातील कॅरटीन हे रंगद्रव्य शरीरात गेल्यावर व्हिटॅमिन ए बनते हे शोधून काढणारा चेप्लिन एक चित्रकार होता. चित्रे काढताना रंगांबद्दल आकर्षण निर्माण झाले म्हणून ते रंग ज्या रसायनांमुळे निर्माण झाले ती रसायने शिकण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन रसायनशास्त्रज्ञ बनला. पुढे प्रयोग करताना आकर्षण वाटले म्हणून वनस्पतीशास्त्रज्ञ बनला. आणि नंतर बायोटेक्नॉलॉजीकडे वळला. शेवटी त्याला नोबेल पारितोषिक मिळाले. मुलांमधील नैसर्गिक कल ओळखून त्यांची वाट त्यांनाच शोधायचे स्वातंत्र्य दिले तर उत्तम शास्त्रज्ञ घडू शकतो हे आपल्या सुजाण पालकांनी या व अशा अनेक उदाहरणांवरून लक्षात ठेवायला हवे.\nशिक्षकांनी विद्यार्थी घडवले याची उदाहरणे तर या पुस्तकात पाना-पानांवर आढळतात. उदाहरणार्थ एल्मर शाळेत नापास झाला होता; पण प्राचार्य चांगले भेटले व त्यांनी त्याची विज्ञानाची आवड ओळखली. एल्मर नापास असूनही त्यांनी त्याला हायस्कूलमध्ये घेतले. रायबोफ्लेविनच्या शोधात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या कूनला चांगले शिक्षक भेटले व म्हणून तो विज्ञानाच्या मार्गाकडे ओढला गेला. बी कॉम्प्लेक्सच्या शोधात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या एस्मंड स्नेलला हँच हे प्राध्यापक रसायनशास्त्र शिकवायचे म्हणून त्याला त्यात रस निर्माण झाला. अॅनिमियावर सखोल संशोधन करण्याऱ्या जॉर्ज व्हिपलवर लफायेट मेंडलचा प्रभाव पडला म्हणूनच त्याच्या हातून एवढे असाधारण काम झाले. जॉन हॉपकिन्स विद्यापीठात दाखल झाल्यावर तिथलेही एकापेक्षा एक सरस शिक्षक पाहून जॉर्ज हरखून गेला होता. लेखकांच्याच शब्दात सांगायचे झाले तर या पुस्तकात वाचकांना व्हिटॅमिन्सविषयीचं ज्ञान आणि माहिती तर मिळेलच; पण त्याबरोबरच त्यांना त्या शोधामागच्या गोष्टी, शोधकथा, संशोधकांनी घेतलेले अपार कष्ट आणि गमतीजमती या सगळ्यांचा आस्वाद घेता येईल.\nपुस्तकाचं नाव : व्हिटॅमिन्स\nलेखक : अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये\nप्रकाशक : साकेत प्रकाशन, पुणे आणि औरंगाबाद\nपृष्ठं : ४४० मूल्य : ३५०\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/video-story/devendra-fadanvis-on-pune-rain-fadnavis-said-about-the-rain-in-pune", "date_download": "2022-10-04T16:38:05Z", "digest": "sha1:CZ6OL6SEOJE42LLC2VGDAK3I2JQFH2CP", "length": 5328, "nlines": 145, "source_domain": "www.esakal.com", "title": "Devendra Fadanvis On Pune Rain : पुण्यातल्या पावसाबाबत फडणवीस म्हणाले... | Sakal", "raw_content": "\nDevendra Fadanvis On Pune Rain : पुण्यातल्या पावसाबाबत फडणवीस म्हणाले...\nरविवारी संध्याकाळी पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही तास झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले. यावरच फडणवीसांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/pune-nagar-vachan-mandir/", "date_download": "2022-10-04T16:37:37Z", "digest": "sha1:DI6RDNZKCG4FKP6AEPKEETOSQHJKBYAQ", "length": 10897, "nlines": 98, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "पुणे नगर वाचन मंदिर | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\n‘पुणे नगर वाचन मंदिर’ संस्थेने दुर्मीळ ग्रंथांच्या जतनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, डिजिटायझेशनच्या माध्यमातून संस्थेने आतापर्यंत पन्नास हजार पृष्ठांचे ज्ञानभांडार संगणक प्रणालीच्या साहाय्याने जतन करून ठेवले आहे. दुर्मीळ ग्रंथाच्या जतनाचा हा प्रकल्प केवळ पुणे नगर वाचन मंदिरापुरताच मर्यादित राहू नये, असाही संस्थेचा मानस आहे. वाई, सोलापूर, कोल्हापूर यासह ज्या गावांमध्ये जुनी ग्रंथालये आहेत, तेथील ग्रंथसंपदाही जतन करून ठेवावी लागणार आहे. आर्थिक बाबींचा विचार करता हे काम छोटय़ा ग्रंथालयांना शक्य होणार नाही, अशी त्यांची स्थिती आहे. ही परिस्थिती ध्यानात घेऊन अशा ग्रंथालयांमधील ग्रंथसंपदेचेही डिजिटायझेशन पुणे नगर वाचन मंदिराकडून करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. गेली १६६ वर्षे अव्याहतपणे वाचन संस्कृतीच्या प्रसाराचे कार्य करत असलेले पुणे नगर वाचन मंदिर आता हायटेक होणार आहे. संस्थेच्या आजवरच्या कामाची आणि ग्रंथालयाची माहिती देणारी वेबसाइट तयार करण्यात आली असून, ग्रंथालयातील सुमारे साठ हजार पुस्तकांच्या डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.\nशहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या पुणे नगर वाचन मंदिराने कालानुरूप कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार सदस्यांना पुस्तकांसाठी शहरात येणे जिकिरीचे होत असल्याने वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी शाखा विस्तारीकरणाचे काम हाती घेतले. त्यात वारजे आणि बिबवेवाडी येथे शाखा सुरू करण्यात आला. नगर वाचन मंदिर हे पुण्यातील सर्वांत जुन्या ग्रंथालयांपैकी एक असल्याने अनेक जुनी आणि दुर्मिळ पुस्तके, ग्रंथ या ठिकाणी संग्रहित आहेत. सध्याच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही पुस्तके डिजिटल स्वरूपात आणण्यात येत आहेत. पुढील महिन्यात हा डिजिटायझेशनचा प्रकल्प प्रत्यक्षात येणार असून, पहिल्या टप्प्यात सुमारे दोन ते तीन लाख पानांचे डिजिटायझेशन करण्यात येईल.\nसंस्थेने हाती घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती कार्यवाह अरविंद रानडे यांनी दिली. ‘संस्थेच्या ग्रंथालयातील महत्त्वाचा ठेवा टिकवून ठेवण्यासाठी डिजिटायझेशनचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने संस्थेची माहिती सर्वांपर्यंत सहजगत्या पोहोचण्यासाठी वेबसाइट सुरू करण्यात येत आहे. त्यावर संस्थेचा इतिहास, ग्रंथालयातील पुस्तके अशी माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. संस्थेने बदलाच्या दिशेने टाकलेली ही महत्त्वपूर्ण पावले आहेत असे म्हणता येईल.’\nदुर्मिळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनसाठी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रंथालयातील पुस्तकांचे डिजिटायझेशन करतानाच इतर कोणाकडे दुर्मिळ पुस्तके असल्यास त्यांचेही डिजिटायझेशन करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. त्यासाठी दुर्मिळ पुस्तके संग्रही असलेल्यांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठीचा खर्च पुणे नगर वाचन मंदिर करणार असून या प्रकल्पाबाबत विविध ग्रंथालयांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू असून त्या ग्रंथालयांनी या योजनेला मन:पूर्वक प्रतिसाद दिला आहे. मात्र, हे ग्रंथ जतन होणार आहेत समाजाच्या साथीने, समाजाच्या सहकार्याने\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nमहाराष्ट्र आरोग्य मंडळ चेतना अपंगमती विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/latest/22977/%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AA-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A5%AC-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/ar", "date_download": "2022-10-04T16:18:52Z", "digest": "sha1:UH6JURCYTQMOX2VGZDFZIPBC3TB3W5R4", "length": 17767, "nlines": 175, "source_domain": "pudhari.news", "title": "'हनीट्रॅप' टोळी जेरबंद; तरुणीसह ६ जणांना ठोकल्‍या बेड्या | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/पुणे ; 'हनीट्रॅप' टोळी जेरबंद; तरुणीसह ६ जणांना ठोकल्‍या बेड्या\n'हनीट्रॅप' टोळी जेरबंद; तरुणीसह ६ जणांना ठोकल्‍या बेड्या\nपुणे; पुढारी वृत्तसेवा : तिचे शिक्षण केवळ नववी पास..सोशल मीडियाचा वापर करण्यात चांगलीच पटाईत..पती खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात, पतीच्या मित्रासोबत ओळख झाली. तो देखील गुन्हेगार..त्यातूनच त्यांनी ‘हनीट्रॅप’ टोळी च्या माध्यमातून व्यवसायिक, तरुणांना जाळ्यात खेचण्यात सुरूवात केली.\nअनेकजण त्यांचे सावज सुद्धा झाले. कोणी अब्रूला घाबरून तर कोणी भीतीपोटी त्यांना पैसे देत पोलिसात जाण्याचे टाळले. मात्र चार दिवसापूर्वी मुंबईच्या एका व्यवसायिकाने पोलिसात जाण्याचे धाडस केले. अन् अवघ्या ७२ तासांच्या आत पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे आणि त्यांच्या पथकाने संपूर्ण हनीट्रॅप टोळी गजाआड केली.\nअफगाणिस्तान संघर्ष : जीवाच्या भीतीने १३४ क्षमतेच्या विमानात घुसले ८०० लोक\nसिराजनं (Siraj) लॉर्ड्सवर स्टम्प पळवून केला विजय साजरा\nया टाेळीने पनवेल येथील व्यवसायिक नितीन दत्ता पवार (वय ३१) यांना मारहाण करत खंडणी उकळणार्‍या सहा जणांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nरविंद्र भगवान बदर (वय 26,रा. इंदापूर), सचिन वासुदेव भातुलकर (रा येवलेवाडी), आण्णा राजेंद्र साळुंके (वय 40,रा. गोकुळनगर कोंढवा), अमोल साहेबराव ढवळे (वय 32, रा.बाणेर मुळ सोलापूर माढा),मंथन शिवाजी पवार (वय 24,रा. इंदापूर) आणि (19 वर्षीय) तरुणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.\nटोळीतील (19 वर्षीय) तरुणीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून व्यवसायिक नितीन पवार यांच्यासोबत ओळख निर्माण केली. त्यातूनच मैत्री करत त्यांना तरुणीने जाळ्यात खेचले. रविवारी तिने व्यवसायिकाला भेटण्यासाठी कोंढवा येथील येवलेवाडी परिसरात बोलाविले होते.\nआमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा\nअफगाणिस्तान : कोण आहे क्रूरकर्मा हिब्तुल्लाह अखुंदजादा…\nत्यावेळी आरोपी तरुणीने त्यांच्या अंगाशी झटून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर व्यवसायिक चारचाकी गाडीत बसून तरुणीसोबत निघाले होते.\nदरम्यान अचानक तिघा अनोळखी व्यक्तींनी गाडी अड़वून गाडीत बसून त्यांना मारहाण केली. तसेच इन्स्टाग्रामवरील महिलेसोबत बलात्कार केला असल्याची पोलिसात खोटी तक्रार देण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली.\nपैसे दिले नाही तर संबंधीत महिलेसोबत त्यांना लग्न करावे लागेल असे कागदावर लेखी घेतले. त्यावर व्यवसायिकाची सही व हाताचा अंगठा देखील घेतला. त्यानंतर व्यवसायिकाकडे ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली.\nयावेळी व्यवसायिकाच्या खिशातील ५० हजारांची रोकड व त्यांच्या जवळील एटीएम कार्डद्वारे 30 हजार असे 70 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पाच लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर आरोपी व्यवसायिकाला सतत फोन करत होते. शेवटी त्यांनी कोंढवा पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती.\nचौकशीत गुन्ह्याची दिली कबुली\nतांत्रिक विश्लेषनाद्वारे पोलिसांनी माग काठून आरोपींना बोपदेव घाट गारवा हॉटेल येथून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक टोळीतील रविंद्र बदर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.\nतरुणीच्या पतीसोबत त्याची मैत्री होती. त्यातूनच त्याने संबंधीत तरुणी व तिच्या भावाला एकत्र करून येवलेवाडी परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. तेथून तो ही हनीट्रॅप टोळी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nहनीट्रॅप टोळीला गजाआड करण्‍याची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे कर्मचारी योगेश कुंभार, गणेश चिंचकर, महेश राठोड, अभिजित रत्नपारखी यांच्या पथकाने केली.\nसुरुवातीला तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करायची, संबंधितांशी ओळख वाढली की पुण्यात भेटायच्या बहाण्याने बोलवायची. एकदा का सावज जाळ्यात अडकले की, भाड्याने घेतलेल्या फ्लॅटवर शरीर संबंध प्रस्थापित करत असे.\nतेथून तरुण बाहेर पडला की टोळीतील सदस्य त्याला अडवत असत. टोळीत तरुणीचा भाऊ देखील होता. तरुणाला तु त्या मुलीवर बलात्कार केला आहेस, असे सांगून मारहाण करत. त्यानंतर त्यांच्याच टोळीतील काही व्यक्ती मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची मागणी करत. संबंंधित व्‍यक्‍ती पुढील कारवाई नकाे या भीतीपाेटी या टाेळीला पैसे देत असत.\nपैसे मागण्यासाठी संपर्क केला अन् जाळ्यात अडकले…\nहे सर्व प्रकरण मिटविण्यासाठी फिर्यादी पवार यांच्याकडे टोळीने 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली. यामध्ये या टोळीने पाच लाख घेण्याचे ठरविले होते. त्यातील ८० हजारांची रोकड देखील त्यांनी घेतली होती.\nराहिलेल्या चार लाख ८० हजाराेसाठी आरोपी पवार यांना फोन करत होते. त्यांनी तक्रार दाखल करत याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत आरोपींचा माग काढला.\nत्यानंतर सर्वांना अटक केली. टोळीने अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडील मोबाईलमध्ये त्यांनी अनेकांशी असा संवाद साधला आहे. त्यामुळे त्या मोबाईलची सायबर तज्ज्ञां‍कडून पडताळणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nइम्रान खान : पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबान्यांचं कौतुक\nअनिल देशमुख : सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच\nसंपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन…\nसंबंधीत टोळीने अनेकांना हनीट्रॅपच्या माध्यमातून लुटल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र काही जण भीतीपोटी किंवा अब्रुला घाबरून पुढे येत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल, किंवा कोणाकडून खंडणी उकळली गेली असेल तर त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.\nउर्फी जावेद हिला बिग बॉसच्या घरातून दाखवला बाहेरचा रस्ता\nतालिबान राजवटीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये ही धोक्याची घंटा\nसेकंड हँड मर्सिर्डिज ‘अशी’ घ्या कंपनीनेच सुरू केली सुविधा\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nव्हॉटस्अपचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/kolhapur/24822/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82/ar", "date_download": "2022-10-04T16:41:30Z", "digest": "sha1:X7OBV7VW2ZGBZZCZYJ363WDRBWWELSU7", "length": 10135, "nlines": 154, "source_domain": "pudhari.news", "title": "राजेश... ज्याने पायाने पेपर लिहीत इंजिनियरिंग पूर्ण केलं! | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/कोल्हापूर/’राजेश'... ज्याने पायाने पेपर लिहीत इंजिनियरिंग पूर्ण केलं\nराजेश... ज्याने पायाने पेपर लिहीत इंजिनियरिंग पूर्ण केलं\nकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा\nजन्मत:च दोन्ही हात नसलेला राजेश… आई, वडील किंवा नातेवाईकांचेही छत्र डोक्यावर नाही… पायाने लिहिणार्‍या राजेशने कष्टाने इंजिनिअरिंगची पदवी मिळवली… अन् नुकताच तो एका आय. टी. कंपनीत ज्युनिअर सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून जबाबदारी निभावत आहे. निसर्गाने विकलांतगतेचे ओझे त्याच्या माथी मारले होते; पण या सर्वांवर मात करून तो फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊन स्वत:च्या पायावर उभा राहिला आहे.\nबारा वर्षांपूर्वी राजेश मुंबईच्या अनाथाश्रमामार्फत हेल्पर्स ऑफ द हँडीकॅप्ड संस्थेत दाखल झाला. तेव्हा तो केवळ पंधरा वर्षांचा होता. जन्मत:च दोन्ही हात नसलेला, आई, वडील किंवा अन्य कोणी नातेवाईक यांचा पत्ता नसलेला हा मुलगा. संस्थेचे प्रमुख पी. डी. देशपांडे आणि त्यांचे सहकारी यांच्याकडे राजेशच्या वर्तनाविषयी अनेक तक्रारी येऊ लागल्या होत्या. हा एक वर्तन समस्यांनी ग्रासलेला, व्यसने करणारा पौंगडावस्थेतील मुलगा होता. संस्थेच्या घरौंदा वसतिगृह आणि समर्थ विद्यालयातील प्रेमळ आणि शिस्तबद्ध संगोपनाचा राजेशवर परिणाम जाणवू लागला. समर्थ विद्यालयातून तो दहावी उत्तीर्ण झाला.\nझायडस कॅडिला कोरोना लसीचे डिसेंबरपर्यंत ४ कोटी डोस\nकर्णधार विराट कोहली – कोच माईक हेसन जोडी जमणार\nअकरावीला महावीर कॉलेजला प्रवेश घेतलेल्या राजेशची आवड काही वेगळीच होती. पी. डी. देशपांडे यांनी त्याच्यातील तांत्रिक कौशल्ये ओळखून गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये आयटी डिप्लोमासाठी प्रवेश मिळवून दिला. दोन्ही हात नसल्यामुळे हाही अभ्यासक्रम त्याच्या द़ृष्टीने अडथळ्यांची शर्यतच ठरली. अपयश पचवत निर्धाराने आणि नेटाने पुढे जात त्याने इंजिनिअरिंगचा डिप्लोमा मिळवला. पुढे कराडच्या सरकारी कॉलेजातून डिग्री घेतली.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nहात नसलेल्या, पायानेच लिहू शकणार्‍या तरुणाने बी.ई.ची पदवी मिळवली ही काही साधी गोष्ट नव्हती. याच संघर्षातून तो आता बेंचमार्क आय. टी. सोल्युशन्स या कंपनीत ज्युनिअर सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून जबाबदारी पेलू लागला आहे. राजेश पायानेच संगणक हाताळून आपले काम करतो. कंपनीतील इतर कर्मचार्‍यानांही तो त्यांच्या कामात सहकार्य करताना दिसून येतो.\nबळजबरीने तरुणीचा घेतला किस चालत्या रिक्षामध्ये उडी मारून कृ्त्य (video)\nजान्हवी कपूर स्टायलिश अदा, पण…\n‘मन झालं बाजिंद’ अभिनेत्री श्वेता खरात चा पहा हटके लूक…\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/997/", "date_download": "2022-10-04T15:48:57Z", "digest": "sha1:O2BDXLEQP73CZ43EVOJRMEIVVPZ75YAJ", "length": 7387, "nlines": 79, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "गर्दी टाळण्यासाठी योग्य निर्णय घ्यायलाच हवा - आरोग्यमंत्री - Rayatsakshi", "raw_content": "\nगर्दी टाळण्यासाठी योग्य निर्णय घ्यायलाच हवा – आरोग्यमंत्री\nगर्दी टाळण्यासाठी योग्य निर्णय घ्यायलाच हवा – आरोग्यमंत्री\nमुख्यमंत्री आज किंवा उद्या घोषणा करतील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषदेत माहिती\nरयतसाक्षी: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांमध्ये कठोर निर्बंध लावण्याचे संकेत दिले आहे. आरोग्यमंत्री म्हणाले, टास्क फोर्सच्या बैठकीत महत्वाची चर्चा झाली. निर्बंधाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. तो आज किंवा उद्यामध्येच घेतला जाईल, असे सांगितले.\nलसीकरणाबाबत केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटाच्या शाळा सुरु ठेवल्या पाहिजेत. त्यांचे शाळेत लसीकरण न करता लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन करावे अशी चर्चा झाली. लसीकरणापासून वंचित असलेल्या लोकांचे लसीकरण तातडीने झाले पाहिजे, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनाची दोन दिवसांत बैठक घेतली जाईल. जे जिल्हे लसीकरणात मागे आहेत त्यांना सूचना केल्या जाणार आहेत.\n31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एवढेच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारे वर्ष असावे, असे आरोग्यमंत्र्यांन सांगितले. गर्दी टाळावी, संसर्ग होईल असे कुठलेही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचे पालन करा, असे देखील राजेश टोपे यांनी आवाहन केले आहे.\nराज्यात 5 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून गुरुवारी राज्यात पाच हजारांहून अधिक रूग्णांची भर पडली आहे. मुंबईमध्ये आज 3671 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात 520 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.\nशेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर\nदादा भडकले; पहाटेच्या शपथविधीचा प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ‘जेव्हा बोलायचे ,तेव्हा बोलेल’\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30964/", "date_download": "2022-10-04T15:48:16Z", "digest": "sha1:PSNDPXM7TKDJC4PNRCZW3PNQKAPNRUSY", "length": 69296, "nlines": 241, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "रत्नागिरी जिल्हा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nरत्नागिरी जिल्हा : महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशातील एक जिल्हा. क्षेत्रफळ ८,२४९ चौ. किमी. असून ते राज्याच्या २·७% आहे. लोकसंख्या १३,७९,६५५ (१९८१). ती राज्याच्या २·२% आहे. अक्षवृत्तीय विस्तार १६०३०’ ते १८०४’ उत्तर व रेखावृत्तीय विस्तार ७३०२’ ते ७३०५२’ पूर्व रेखांश यांदरम्यान आहे. जिल्ह्याची उत्तर–दक्षिण लांबी सु. १८० किमी. असून पूर्व–पश्चिम विस्तार सरासरी ६४ किमी. आहे. रत्नागिरी जिल्ह्याची उत्तरेला रायगड जिल्हा, पूर्वेला सह्याद्री पर्वताच्या रांगा व त्याचप्रमाणे सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हे, दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिमेला अरबी समुद्र आहे. सांप्रतच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा मिळून पूर्वी रत्नागिरी हा १५ तालुक्यांचा एकच जिल्हा होता परंतु १ मे १९८१ पासून रत्नागिरी जिल्ह्याचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांत विभाजन करण्यात आले. उत्तरेस सावित्री नदीपासून दक्षिणेस शुक नदीपर्यंतचा रत्नागिरी जिल्हा व त्याच्या दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंतचा सिंधुदुर्ग जिल्हा होय. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजे व राजापूर असे एकूण नऊ तालुके आहेत. सर्वांत उत्तरेला मंडणगड तालुका व सर्वांत दक्षिणेला राजापूर तालुका आहे. क्षेत्रफळाने संगमेश्वर तालुका हा सर्वांत मोठा, तर मंडणगड तालुका सर्वांत लहान आहे. जिल्ह्यात एकूण १,३९२ खेड्यांचा समावेश होतो त्यांपैकी चार ओसाड खेडी आहेत. रत्नागिरी (लोकसंख्या ४७,०३६–१९८१) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.\nभूवर्णन : प्राकृतिक दृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्याचे तीन विभाग पडतात : (१) सह्याद्री, (२) वलाटी किंवा पठारी प्रदेश, (३) खलाटी किंवा किनारपट्टीचा प्रदेश. रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वेस सह्याद्रीच्या रांगा असून हा संपूर्ण प्रदेश चढउतारांनी युक्त्त आहे. डोंगराळ प्रदेशाने जिल्ह्याची ८५% भूमी व्यापलेली आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेत उंच व दुर्गम कडे आहेत. पर्वतरांगांदरम्यानच्या भागात खोल दऱ्या आहेत. दऱ्याखोऱ्यांच्या दक्षिणोत्तर लांबचलांब पसरलेल्या या पट्ट्यालाच ‘सह्याद्री पट्टा’ किंवा ‘बांद्री पट्टा’ असे म्हणतात. सह्याद्रीच्या उंच शिखरांवर पूर्वी बांधलेले महिपतगड, सुभानगड, भैरवगड, प्रचितगड यांसारखे गड आहेत. प्रदेशाचा उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. या प्रदेशात भरपूर पाऊस पडतो. पावसाळ्यात उतारावरून पाणलोट वाहतात व नद्यांना जाऊन मिळतात. प्रदेशात जंगले खूप असून लोकसंख्या विरळ आहे. कशेडी, कुंभार्ली व आंबा हे या विभागातील प्रमुख घाट असून त्यांमधून अनुक्रमे रायगड, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांशी दळणवळण चालते.\nडोंगराळ प्रदेशाच्या पायथ्याशी जो काहीसा सपाट व पठारी भाग दिसतो, त्यालाच ‘वलाटी’ असे म्हणतात. या पट्टीत काळी व तांबडी जमीन तसेच जांभा व बेसाल्ट प्रकारचे खडक आहेत. भात हे या भागातील मुख्य पीक आहे. वलाटीच्या पश्चिमेला जो किनारपट्टीचा प्रदेश आहे त्यालाच ‘खलाटी’ असे म्हणतात. किनारपट्टीवरील जमीन रेतीमिश्रित असून तीत प्रामुख्याने नारळाची लागवड केलेली आढळते. जिल्ह्यातील बरीचशी लोकसंख्या याच प्रदेशात केंद्रित झालेली आहे. समुद्राच्या कडेला ज्या ठिकाणी डोंगरासारखे उंच भाग आहेत, तेथे किल्ले बांधलेले दिसतात. सुवर्णदुर्ग, जयगड, रत्नदुर्ग, पूर्णगड, गोपाळगड हे अशा प्रकारचे किल्ले आहेत. रत्नदुर्ग व जयगड येथील दीपगृहे महत्त्वाची आहेत.\nजिल्ह्यात जांभ्या मृदेचे प्रमाण अधिक आहे. ऑक्सिडीकरण क्रियेच्या प्रमाणानुसार या मृदेचा रंग गर्द लाल ते तपकिरी लाल आढळतो. जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे या जमिनीची धूप दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे काही ठिकाणी खडक उघडे पडले आहेत, तर काही ठिकाणी जमिनीची जाडी अगदी काही सेंमी.पर्यंत आढळते. या मृदा अम्लयुक्त्त आहेत. त्यांच्यामध्ये चुनखडीचे प्रमाण फारच कमी, तर सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण बरेच असते. खाड्यांतील पाणी काही ठिकाणी तीर ओलांडून आजूबाजूच्या भागात पसरून तेथे खारजमीन तयार झालेली दिसते. वलाटीच्या भागात काही ठिकाणी काळी कसदार जमीन आढळते. जमिनीच्या सुपीकतेवरून जिल्ह्यातील मृदेचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात : (१) साधारण ओलावा धरून ठेवणारी जमीन की, जेथे भाताचे पीक घेण्यात येते. (२) किनाऱ्यालगतची जमीन जेथे नारळाच्या व सुपारीच्या बागा आहेत. (३) डोंगरउताराची वरकस जमीन जेथे काजू, आंबा यांसारख्या फळांचे व नाचणीचे पीक घेतले जाते. (४) क्षारयुक्त्त जमीन जी कृषी उत्पादनासाठी योग्य नाही.\nरत्नागिरी जिल्ह्यात बॉक्साइट, चिनी माती, डोलोमाइट, मँगॅनीज, सिलिका, क्रोमाइट व इल्मेनाइट हे खनिज पदार्थ मिळतात. जिल्ह्यात जांभा दगड मोठ्या प्रमाणावर सापडतो. जांभा दगड कापून त्याच्या चौकोनी विटा काढतात. त्यांचा बांधकामासाठी उपयोग केला जातो. काळीथर हा दगड डोंगराळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर सापडत असून, त्या दगडापासून मोठमोठे खांब व खडी तयार केली जाते. त्याशिवाय कुरुंदाचा दगडही येथे मिळतो. मालगुंड, तिवरे, पूर्णगड या भागांत इल्मेनाइट खनिज मिळते. राजापूर तालुक्यातील वाटुळ या गावाच्या आसपास सिलिकायुक्त्त वाळू अधिक मिळते. काच तयार करण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. दापोली, मंडणगड या तालुक्यांतून बॉक्साइट मिळते. राजापूर, दापोली व चिपळूण तालुक्यांत चिकणमाती मिळते. तिचा उपयोग मंगलोरी कौले, विटा, फरशा व भांडी तयार करण्याकरिता होतो.\nनद्या : जिल्ह्यातील बहुतेक सर्व नद्या सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेत उगम पावून पश्चिमेला अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्यांची लांबी ६५ किमी. पेक्षा अधिक नाही. शास्त्री, वाशिष्ठी, अंबा, जगबुडी, नळकडी, मुचकुंदी, जोग, काजळी व शुक (वाघोटन) या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. सह्याद्रीच्या डोंगराळ भागात तीव्र उतारामुळे नद्या वेगाने वाहतात. पुढे वलाटी व खलाटीच्या प्रदेशांत त्यांना इतर प्रवाह मिळून त्यांचा आकार वाढतो. जिल्ह्यातील नद्यांना पावसाळ्यात पूर येतात, तर उन्हाळ्यात बहुतेक नद्या कोरड्या पडतात. फक्त्त वाशिष्ठी नदीला बारमाही पाणी असते, कारण सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाण्यावर पोफळी (रत्नागिरी) येथे वीज तयार केल्यानंतर ते पाणी पुढे वाशिष्ठी नदीत सोडले जाते. त्या पाण्याचा उपयोग पुढे वाशिष्ठीच्या दोन्ही तीरांवरील शेतीसाठी केला जातो. हीच जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाची नदी आहे. सह्याद्रीच्या तिवरे भागात तिचा उगम होतो. तिची लांबी सु. ४८ किमी. असून समुद्रकिनाऱ्यापासून ४० किमी. पर्यंत या नदीतून वाहतूक केली जाते. उत्तरेकडील जगबुडी ही वाशिष्ठीची प्रमुख उपनदी असून तिचा उगम सह्याद्रीतील हटलोट खिंडीजवळ होतो. वाशिष्ठीच्या दक्षिणेस शास्त्री नदी (लांबी सु. ६४ किमी.) असून ती प्रचितगडाजवळ उगम पावते. अगदी उत्तरेस रत्नागिरी–रायगड सरहद्दीवरून वाहणारी सावित्री नदी महाबळेश्वरच्या डोंगरात उगम पावते. नदीच्या मुखाकडील प्रवाहात सु. ५८ किमी.पर्यंत म्हणजे रायगड जिल्ह्यातील महाडपर्यंत लहानलहान जहाजांची वाहतूक होऊ शकते. मोठी जहाजे मात्र मुखापासून आत सु. ३८ किमी. मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळपर्यंतच येऊ शकतात. जिल्ह्यातील बहुतेक सर्व नद्या व खाड्या भरतीचे पाणी घेणाऱ्या आहेत. जलवाहतुकीच्या दृष्टीने नद्यांचे मुखाकडील प्रवाह फार उपयुक्त्त आहेत. नद्यांच्या दोन्ही तीरांवर काही प्रमाणात सुपीक जमिनी असून त्या शेतीसाठी महत्त्वाच्या आहेत. अरबी समुद्रकिनाऱ्यावरील बाणकोट, केळशी, दाभोळ, जयगड, भाट्ये, पूर्णगड, जैतापूर या खाड्या विशेष प्रसिद्ध आहेत.\nहवामान : समुद्रसान्निध्य लाभल्याकारणाने हवामान उष्ण, दमट व सम प्रकारचे असते. मे महिना सर्वाधिक तापमानाचा, तर जानेवारी महिना किमान तापमानाचा असतो. मोसमी हवामान असल्याने जिल्ह्यात तीन ऋतू स्पष्टपणे दिसून येतात. हिवाळ्यातील दैनिक सरासरी कमाल तापमान २८0 से. व किमान तापमान २०0 से., तर उन्हाळ्यातील दैनिक सरासरी कमाल तापमान ३०0 ते ३३0 से. व किमान तापमान २१0 ते २६0 असते. उंचीमुळे सह्याद्रिपट्टीतील हवामान थंड असते. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर तापमानाची तीव्रता कमी होते. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे चार महिने पावसाळा ऋतू असून या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. जुलै महिन्यात सर्वांत जास्त पाऊस पडत असून तो वार्षिक पर्जन्यमानाच्या सु. एक-तृतीयांश असतो. पर्जन्याचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे सह्याद्री पर्वताकडे वाढत जाते. घाटमाथ्यावर पर्जन्य सर्वाधिक पडतो. जिल्ह्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३३० सेंमी. आहे. हवेतील आर्द्रता ५० टक्क्यांपेक्षा कमी क्वचितच असते.\nवनस्पती व प्राणी : जिल्ह्यातील ४९·६१ चौ. किमी. क्षेत्र म्हणजेच जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या १·२२% क्षेत्र अरण्यांखाली आहे. त्यापैकी ११·२९ चौ. किमी क्षेत्रातील अरण्ये राखीव आहेत. बहुतेक क्षेत्र वनखात्याच्या अधिकाराखालील आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या सह्याद्रिपट्टीत मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजे, राजापूर या तालुक्यांत जंगलांचे प्रमाण जास्त आहे. सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये आहेत. त्याच्या पश्चिमेला पानझडी वृक्ष दिसून येतात. जंगलांमध्ये साग, शिसव, नाणा, किंजळ, शिवण, हिरडा, खैर इ. महत्त्वाच्या वृक्षांच्या जाती आहेत. जंगलांतून लाकडाचे उत्पादन मिळविले जाते. त्याशिवाय मध, मेण, डिंक, कात, लाख, रंग, औषधी वनस्पती, कातडी कमावण्यासाठी लागणारे पदार्थ अशी दुय्यम उत्पादनेही जंगलांतून मिळतात. अलीकडे रबराच्या झाडांची लागवडही करण्यात आलेली आहे. जंगलांत वाघ, लांडगा, सांबर, रानडुक्कर, ससा, कोल्हा, हरिण इ. प्राणी दिसून येतात.\nआर्थिक स्थिती : कच्च्या मालाचा तुटवडा, लोहमार्ग व हवाईमार्ग यांसारख्या दळणवळण साधनांचा अभाव व प्रशिक्षित कामगार पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्ह्याची औद्योगिक प्रगती फारच अल्प झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील जे अविकसित जिल्हे आहेत, त्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश होतो. हा मागासलेपणा घालविण्यासाठी महाराष्ट्र व केंद्र शासनांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. येथे कारखाने सुरू करणाऱ्या कारखानदारांना त्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या १५% अनुदान व पाणी, जमीन, वीज यांसारख्या इतर सवलती जाहीर केल्या आहेत. उत्पादित मालावरील विक्रीकरातही सूट दिली जाते. प्रशिक्षित कामगार उपलब्ध व्हावेत म्हणून जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतने व औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. मागासलेल्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने एकात्मिक क्षेत्र विकास हा युनिसेफपुरस्कृत कार्यक्रम महाराष्ट्रात प्रथमतः केवळ रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत १९८१ पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत माता-बाल कल्याण, सकस आहार, आरोग्य, सामुदायिक स्वच्छता, शिक्षण, रोजगार व आर्थिक विकास प्रशिक्षण आणि संस्थाविकास या प्रमुख योजना राबविल्या जातात. शेती हा या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय असून सु. ७०% लोकसंख्या याच व्यवसायावर अवलंबून आहे. फळबागा व मच्छिमारी या दोन व्यवसायांना जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. विशिष्ट प्राकृतिक रचनेचा परिणाम म्हणून एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी लागवडयोग्य क्षेत्र फार कमी (सु. ३०%) आहे. जलसिंचनाच्या सुविधा अत्यंत अपुऱ्या असून बहुतांशी शेती मोसमी पर्जन्यावर आधारित आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी केवळ २% क्षेत्रच ओलिताखाली होते (१९८३-८४). एकूण ३,७८३ हे. एवढ्या जलसिंचित क्षेत्रापैकी १,३५२ हे. क्षेत्राला विहिरींद्वारे जलसिंचन केले जाते. खेड तालुक्यातील कसबा नातू या गावाजवळ मध्यम स्वरूपाचा जलसिंचन प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे १,३७० हे. क्षेत्र जलसिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पांतर्गत लाभ होणारी बहुतेक सर्व जमीन खेड तालुक्यामधीलच आहे.\nभात हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हलक्या जमिनींमध्ये नाचणी, वरी, तीळ इ. खरीप पिके घेतली जातात. रत्नागिरी-२४, जया, सोना, पंकज अशा भाताच्या अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जातीही लावल्या जातात. यांशिवाय कोळंबा, पटणी, भडस, वरंगळ या प्रकारच्या भातांचीही लागवड केली जाते. भातापासून पोहे व चुरमुरे तयार करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. दापोली येथील कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. राजापूर, संगमेश्वर, चिपळूण व खेड तालुक्यांत भाताच्या लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे. रब्बी हंगामात वाल, कुळीथ, मूग, पावटा, उडीद, चवळी यांसारखी पिके घेतली जातात. थोडीबहुत मिरचीची लागवड केली जाते. आंबा, फणस, काजू, रातांबे, नारळ, सुपारी इ. जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिके आहेत. येथील हापूस आंबा प्रसिद्ध असून तो परदेशांतही पाठवला जातो. डोंगरउतारावरील तांबड्या जमिनीत व खाऱ्या हवेत हापूस आंब्याचे उत्पादन चांगले मिळते. हापूसशिवाय पायरी, माणकुर या जातीच्या आंब्यांचीही लागवड केली जाते. रायवळ आंब्याचे उत्पादनही बऱ्याच प्रमाणात होते. आंब्यापासून लोणची, मुरांबे, आंबा पोळी, आंबावडी इ. पदार्थ तयार करण्याचा तसेच आंब्याचा रस काढून तो हवाबंद डब्यात भरण्याचा (कॅनिंगचा) व्यवसाय चालतो. आंब्यासाठी लागणारी लाकडी खोकी व बांबूच्या करंड्या तयार करणे हा पूरक व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो. रातांबीच्या झाडाला येणाऱ्या फळांना कोकम म्हणतात. कोकम फळापासून मिळणारी उत्पादनेही घेतली जातात. नारळ हे किनारी प्रदेशातील प्रमुख उत्पादन आहे. रत्नागिरी, गुहागर आणि चिपळूण तालुक्यांमध्ये नारळाखालील क्षेत्र अधिक आहे. नारळाच्या खोबऱ्यापासून तेल काढणे, नारळ व नारळाच्या झाडापासून काथ्या, ब्रश, दोरखंडे, पायपुसणी, पिशव्या, केरसुण्या इ. वेगवेगळ्या उपयुक्त वस्तू तसेच शोभेच्या वस्तू बनविण्याचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतात. त्याचप्रमाणे माडाच्या झाडापासून नीरा मिळविली जाते. माडाच्या कमी उंचीच्या व जास्त नारळ देणाऱ्या नवीन जाती शोधून काढण्यासाठी रत्नागिरीजवळील, भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. बाणोली, सिंगापुरी, टी. डी. अशा माडाच्या नवीन जातींची लागवड करण्यात येते. गुहागरी नारळ विशेष प्रसिद्ध मानला जातो, कारण त्याची चव चांगली असते. जिल्ह्यात पोफळीच्या भरपूर बागा पहावयास मिळतात. गुहागर, राजापूर, रत्नागिरी, दापोली व मंडणगड तालुक्यांत पोफळीची मोठाली आगरे आहेत. त्यांपासून सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. फणस हे तर जिल्ह्याचे वैशिष्ट्यच आहे. फणसाचे गरे वाळविणे, फणस पोळी तयार करणे हे त्यांवर आधारित व्यवसाय चालतात. येथील काजूला परदेशांतही मोठी मागणी असते. काजूचे गर काढणे, ते हवाबंद डब्यात भरणे, बाजारपेठेत पाठविणे हे व्यवसाय मुख्यतः रत्नागिरी तालुक्यात शिरगाव व खेडशी येथे अधिक चालतात. देवरूखजवळील सडवली येथे गुच्छ गवताची (सिट्रोनेला ग्रास) लागवड केलेली आहे. त्या गवतापासून तेल काढतात. हे तेल अत्तर, उदबत्ती, साबण इ. सुगंधी वस्तू बनविण्यासाठी उपयोगी पडते. बहुतेक ठिकाणी पोफळीच्या व काही ठिकाणी आंब्यांच्या झाडांवर पानवेली चढविलेल्या असतात. तसेच काही ठिकाणी पोफळीच्या झाडांवर मिरवेली दिसतात. त्यांपासून ‘मिरी’ उत्पादन घेतले जाते.\nरत्नागिरी जिल्ह्याला सु. १६७ किमी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. किनारपट्टीच्या प्रदेशातील दालदी, खारवी, भंडारी, गाबीत व कोळी हे लोक मासेमारीचा व्यवसाय करतात. सप्टेंबर ते मेपर्यंत मासेमारीचा व्यवसाय चालतो. खाडीमध्ये मात्र बाराही महिने मासळी पकडता येते. किनारपट्टीवर रापण, पाग, गरी (जाळे, काठी, दोर) इ. साधनांच्याद्वारे मासेमारी केली जाते. अधिक खोल समुद्रात यांत्रिक होड्यांच्या साहाय्याने मासेमारी केली जाते. समुद्रात पकडलेले मासे जिल्ह्यात ४९ बंदरांवर उतरविण्याची सुविधा उपलब्ध आहे. अरबी समुद्रात सुरमई, बांगडा, कर्ली, रावस, पापलेट, पेडवे, रेणवे, कोळंबी इ. जातींची मासळी मिळते. जिल्ह्याच्या लगतच्या समुद्रात कोळंबी मोठ्या प्रमाणावर सापडते. कोळंबीची निर्यातही मोठ्या प्रमाणावर केली जाते. कोळंबीवर प्रक्रिया करण्याचे तसेच ती हवाबंद करण्याचे जिल्ह्यात पाच कारखाने आहेत. १९८४-८५ मध्ये कोळंबीचे ५,१५३ मे. टन उत्पादन झाले व किंमतीपोटी ६·१२ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. १९८२-८३ ते १९८४-८५ या काळात माशांच्या विक्रीपासून ३४·६९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. कालव प्रकारची कवच असलेली मासळी हर्णै, जैतापूर व रत्नागिरी येथे मिळते. कोळंबीची पैदासकेंद्रे कोंकण कृषी विद्यापीठाने चालविली आहेत. रत्नागिरी येथे मत्स्य संशोधन केंद्र व मासेमारीचे शिक्षण देणारे विद्यालय सुरू करण्यात आलेले आहे. खाण्यासाठी उपयोगी नसलेल्या मासळीपासून खत तयार केले जाते. राजापूर तालुक्यातील नाटे येथे माशांची भुकटी तयार करण्याचा उद्योग आहे. ती भुकटी खतासाठी वापरली जाते. काही मासळी वाळवून किंवा खारवून ठेवली जाते. सर्वसामान्यपणे एकूण पकडलेल्या माशांपैकी १८% वाळविले जातात, १०% खारविले जातात, तर उरलेल्या ७२% ताज्या माशांपैकी ७०% मासे लगतच्या पुणे, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांत आणि मुंबई शहरात पाठविले जातात व बाकीच्या माशांची जिल्ह्यातच विक्री केली जाते. किनारपट्टीवर मीठ तयार करण्याचा व्यवसायही महत्त्वाचा आहे.\nऔद्योगिक दृष्ट्याही हा जिल्हा मागासलेला आहे. जिल्ह्यात एकूण नोंदणीकृत कारखान्यांची संख्या ९८ आहे. ती राज्यातील एकूण कारखान्यांच्या ०·५% आहे. त्यांमधील कामगारांची संख्या ३,२२२ आहे. ही संख्या राज्यातील कामगार संख्येच्या ०·३% आहे. यावरून जिल्ह्याचा औद्योगिक मागासलेपणा लक्षात येतो. जिल्ह्यात चिपळूणजवळील खेर्डी, खेडमधील लोट्याचा माळ व रत्नागिरीजवळील मिरजोळे येथे औद्योगिक वसाहती आहेत. येथील कारखान्यांना कोयना जलविद्युत्‌ प्रकल्पामधून वीज पुरवठा केला जातो. चिपळूणजवळ अगंज पोलादाची भांडी, कागद, पुठ्ठा, ॲल्युमिनियमची भांडी व रंगीबेरंगी फरश्या बनविण्याचे उद्योग चालतात. रत्नागिरीजवळ सिमेंट, सिमेंटच्या वस्तू, लोखंडी खिडक्या, दरवाजे, पोलादी वस्तू, होड्या बांधणे असे उद्योग चालतात. चिपळूण तालुक्यातील खेर्डी व पेढांबे येथे काजूच्या बोंडांपासून फेणी हे मद्य तयार करणे, चिपळूण व दापोली तालुक्यांतील आंजर्ले येथे औषधे तयार करणे, रत्नागिरी तालुक्यात पाली, बसणी व खेडशी येथे साबण तयार करणे, पाडगाव, देवरुख व लांजे येथे मातीची भांडी राजापूर तालुक्यातील आडिवरे, दापोली तालुक्यातील गव्हे व चिपळूण येथे कौले तयार करणे इ. उद्योग चालतात. रत्नागिरी येथे शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय मोठा आहे. कृषी उत्पादनावर आधारित बरेच उद्योगधंदे जिल्ह्यात आहेत. भात सडण्याच्या व लाकूड कापण्याच्या गिरण्या हे व्यवसायही महत्त्वाचे आहेत. रत्नागिरी, चिपळूण व संगमेश्वर येथे शेतमालाच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. रत्नागिरी तालुक्यातील रनपार (रंदपार)-पावस यांदरम्यान ‘स्वरूपानंद शिपबिल्डिंग अँड शिप रिपेअर यार्ड लिमिटेड’ हा जहाजबांधणी व दुरुस्ती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पश्चिम जर्मनीच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ३५० कोटी रुपये असून त्यात किमान तीन हजार स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच प्रकल्पासाठी लागणारा तंत्रज्ञवर्ग तयार करण्यासाठी एक प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणचा औद्योगिक कायापालट होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यात लोहमार्ग अजिबात नाहीत. जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणातील ही महत्त्वाची समस्या आहे. मुंबई–कोकण–गोवा हा १७ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातो. जिल्ह्यात एकूण २,९६६ किमी. लांबीचे पक्के रस्ते आहेत. त्यांपैकी सिमेंट काँक्रीट व डांबराचे १,२०८ किमी. व खडीचे रस्ते १,७५८ किमी. आहेत. कच्च्या रस्त्यांची एकूण लांबी १,४२५ किमी. होती (१९८४-८५). चिपळूणहून कुंभार्ली घाटातून कराडला रत्नागिरीहून आंबा घाटातून कोल्हापूरला रस्ता जातो. रत्नागिरी येथे विमानतळ आहे. जिल्ह्यात बाणकोट, हर्णै, दाभोळ, गुहागर, पालशेत, बोरया, जयगड, तिवरे, रत्नागिरी (भगवती बंदर), रनपार (रंदपार), पूर्णगड, मुसाकाजी अशी लहानमोठी बंदरे अरबी समुद्रकिनाऱ्यावर आहेत. रत्नागिरी येथील बंदराचा अधिक विकास करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५८७ गावांमध्ये एकूण ६१३ डाक कार्यालये आहेत. त्यांशिवाय ५२ दूरध्वनी कार्यालये, २,१८७ दूरध्वनी संच व १८,१८५ रेडिओ संच होते (१९८१-८२). रत्नागिरी शहरात एक आकाशवाणी केंद्र आणि एक लघुशक्त्तिशाली दूरदर्शन केंद्रही आहे. जिल्ह्यातून तीन दैनिके, पाच साप्ताहिके, एक पाक्षिक व एक मासिक प्रकाशित होत होते (१९८२).\nलोक व समाजजीवन : रत्नागिरी जिल्ह्याची १९८१ साली एकूण लोकसंख्या १३,७९,६५५ असून तीपैकी ६,११,०२९ पुरुष आणि ७,६८,६२६ स्त्रिया होत्या. शहरी लोकसंख्येचे प्रमाण केवळ १०·५% होते. समुद्रकिनाऱ्यालगतच्या खेडेगावांमध्ये मच्छीमारी करणाऱ्या लोकांची वस्ती आहे. लोकसंख्येची सरासरी घनता दर चौ. किमी.स १६७ आहे. सर्वांत कमी घनता लांजे तालुक्यात (दर चौ. किमी.स १३१) आणि सर्वाधिक घनता रत्नागिरी तालुक्यात (दर चौ. किमी.स २२८) होती (१९८१). खेडेगावांतील घरे उतरत्या छपरांची दिसून येतात. जिल्ह्यातील ७३३ गावांचे विद्युतीकरण झालेले होते (१९८१-८२). येथील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीबरोबरच कुक्कुटपालन व पशुपालन हे जोडव्यवसाय केले जातात. भात, नाचणी अथवा तांदळाची भाकरी, भाजी आणि मासे हे लोकांचे मुख्य अन्न आहे. जेवणामध्ये कोकमचे सार घेण्याची पद्धत आहे. तांदूळ, गहू व खोबरे यांची पक्वान्ने बनवितात. जिल्ह्यात औद्योगिकीकरण कमी प्रमाणात झालेले आहे तसेच शेतीयोग्य जमीन थोडी असल्याने शेतीमधील उत्पन्न वर्षभर पुरत नाही म्हणून घरातील तरुण वर्ग मुंबईला नोकरी करतो. रोजगारासाठी मुंबईकडे लोकसंख्येचे, विशेषतः पुरुषांचे, सातत्याने स्थलांतर घडून येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे. दर हजार पुरुषांमागे १,२५९ स्त्रिया असे जिल्ह्यातील प्रमाण होते (१९८४-८५). त्यामुळे जिल्ह्यातील लोकसंख्यावाढीचा वेगही कमी आहे. गेल्या तीन दशकांतील लोकसंख्यावाढीचा वेग अनुक्रमे ६.५२% (१९५१–६१), ११·५६% (१९६१–७१) व ७.८९% (१९७१–८१) असा होता, तोच वेग महाराष्ट्राच्या बाबतीत अनुक्रमे २३·६६%, २७·४५% व २४·४०% असा होता. १९७१-८१ या दशकात राज्याच्या लोकसंख्यावाढीच्या दरापेक्षा हा दर जवळजवळ १७ टक्क्यांनी कमी होता. साक्षरतेचे प्रमाण ४३·९% होते (१९८१). गौरी-गणपती व शिमगा हे प्रमुख सण असून त्यावेळी मुंबईहून चाकरमानी आपापल्या घरी आवर्जून येतात. गौरी-गणपतीच्या सणाला भजने-फुगड्या यांचा कार्यक्रम, तर शिमग्याच्या वेळी पालखी नाचविण्याचा कार्यक्रम चालतो. कोळी लोक नारळी पौर्णिमेचा सण आनंदाने साजरा करतात. जिल्ह्यात सहा कायम चित्रपटगृहे व पाच फिरती चित्रपटगृहे आहेत (१९८४-८५). डोंगराळ प्रदेशात धनगर राहत असून ते शेतीही करतात. याच भागात कातकरी राहतात. कातकरी मध गोळा करणे, शिकार करणे यांसारखे व्यवसाय करून आपली उपजीविका करतात. रत्नागिरी जिल्ह्यात मुसलमानांची संख्याही बरीच आहे. बरेच मुसलमान आखाती देशांत नोकऱ्यांसाठी जातात. जिल्ह्यात अनुसूचित जाति-जमातींचेही लोक आहेत.\nमुंबई शहराशी सतत संबंध असल्याने येथील लोकांच्या राहणीमानात फरक पडू लागला आहे. जिल्ह्यात एकूण २,४१३ प्राथमिक शाळा, १६३ माध्यमिक शाळा, २० उच्च माध्यमिक विद्यालये, कला विज्ञान व वाणिज्य शाखांची चार महाविद्यालये होती (१९८४-८५). दापोली येथे कोंकण कृषी विद्यापीठ आहे. इतर महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. रत्नागिरी येथे शासकीय तंत्रनिकेतन आहे. जिल्ह्यात एकूण ९ रुग्णालये, ८ दवाखाने, ६४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २ प्रसूतिगृहे, १४१ डॉक्टर, २७१ परिचारिका आणि ८६५ खाटा यांची व्यवस्था आहे (१९८४).\nमहत्त्वाची स्थळे : पूर्वेकडे सह्याद्रीच्या उंचउंच अशा अतूट रांगा, पश्चिमेला पसरलेला अथांग अरबी समुद्र, या दोन परिसीमांमधील लहानमोठ्या दऱ्या आणि त्यांमध्ये दूरवर पसरलेले समुद्र खाड्यांचे पाणी, हिरवीगार दाट वनश्री, नारळी-पोफळीच्या बागा अशा निसर्गरम्य देखाव्यांनी रत्नागिरी जिल्हा नटलेला आहे. पर्यटकांना मोहिनी घालतील अशी अनेक रमणीय स्थळे जिल्ह्यात ठिकठिकाणी आढळत असल्याने ती पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक जिल्ह्यात येतात.\nरत्नागिरी, चिपळूण (लोकसंख्या–२७,२४०–१९८१), खेड (१०,२१६), राजापूर (८,८८४), दापोली (७,८२७), दाभोळ (६,३६३), पोफळी (४,८१७), हर्णै (४,७०३) ही जिल्ह्यातील महत्त्वाची नगरे व गावे आहेत. चिपळूणजवळील परशुराम मंदिर, राजापूरजवळील धूतपापेश्वर, देवरुखजवळील मारळेश्वर, रत्नागिरीजवळील गणपतिपुळे, संगमेश्वरजवळील कर्णेश्वर ही प्रसिद्ध देवस्थाने आहेत. गणपतिपुळे हे पर्यटन केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. संगमेश्वरजवळच संभाजी महाराजांना मोगलांनी पकडले होते. तेथे संभाजी महाराजांचे एक स्मारक उभारण्याची योजना आहे. पावस येथे स्वामी स्वरूपानंद यांची समाधी आहे. राजापूर, संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी, आरवले, दापोली तालुक्यातील उन्हावरे येथे गरम पाण्याचे झरे आहेत. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले असून त्यांपैकी रत्नागिरीजवळील रत्नदुर्ग, जयगड व पूर्णगड, चिपळूण तालुक्यातील गोवळकोट, दापोली तालुक्यातील दाभोळच्या खाडीजवळील गोपाळगड व हर्णै येथील समुद्रात एका खडकाळ बेटावर बांधलेला सुवर्णदुर्ग, खेड तालुक्यातील पालगड, महिपतगड, रसाळगड, सुमारगड इ. किल्ले उल्लेखनीय आहेत. दापोली तालुक्यातील पन्हाळे काजी गावाजवळच्या एका टेकडीवर कोरीव लेणी सापडली आहेत. लोकमान्य टिळक, नामदार गोखले, अण्णसाहेब कर्वे, कवी केशवसुत, रँग्लर परांजपे, अप्पासाहेब पटवर्धन यांसारख्या थोर व्यक्त्ती रत्नागिरी जिल्ह्यानेच देशाला दिल्या आणि म्हणूनच या जिल्ह्याला ‘नररत्नांची खाण’ असे म्हटले जाते.\nपटवर्धन, मधुसूदन चौधरी, वसंत\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending/drink-as-much-alcohol-as-possible-the-japanese-government-appeal-to-the-citizens-the-reason-will-surprise-you-pvp-97-3081503/lite/", "date_download": "2022-10-04T15:53:43Z", "digest": "sha1:JB3I66RXA4L3X4EY6UXSCYYCP74ZHMCD", "length": 23800, "nlines": 262, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Drink as much alcohol as possible, the Japanese government's appeal to the citizens, the reason will surprise you | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nजास्तीत जास्त दारू प्या, जपान सरकारचं नागरिकांना आवाहन, कारण जाणून वाटेल आश्चर्य\nदारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे वैद्यकीय विज्ञान म्हणते. पण याउलट जपान सरकार मात्र तरुणांना जास्त दारू पिण्यास प्रोत्साहन देत आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nदेशात दारूच्या सेवनाला प्रोत्साहन देण्यासाठी \"सेक व्हिवा\" अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. (Pexels)\nदारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे वैद्यकीय विज्ञान म्हणते. पण याउलट जपान सरकार मात्र तरुणांना जास्त दारू पिण्यास प्रोत्साहन देत आहे. विशेष म्हणजे त्यासाठी देशव्यापी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. एका अहवालानुसार देशात दारूच्या सेवनाला प्रोत्साहन देण्यासाठी “सेक व्हिवा” अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांना दारूच्या आहारी जाण्यासाठी नॅशनल एनटीएमार्फत ही मोठी मोहीम चालवली जात आहे.\nतरुणांमध्ये दारूचा कल वाढावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित या स्पर्धेत २० ते ३९ वयोगटातील तरुण सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेअंतर्गत तरुणांना त्यांच्या पिढीत दारू पिण्याचे प्रमाण कसे वाढवता येईल हे सांगावे लागेल. या स्पर्धेत जाहिरात (प्रमोशन), ब्रँडिंगसह अत्याधुनिक योजनांवरही रणनीती तयार करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराला प्राधान्य दिले जाणार आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\n‘मालकाला हिंदू कुटुंब हवे’ असे म्हणत बेंगळुरूतील महिलेला नाकारलं जातंय घर; ट्विटरवर स्क्रीनशॉट पोस्ट करत व्यक्त केला संताप\nजपानमध्ये सरकार तरुणांना दारू प्यायला सांगत आहे, याचं कारण म्हणजे जपानची तरुण पिढी त्यांच्या पालकांपेक्षा कमी दारू पिते. याचा जपानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मद्यपानाचे प्रमाण कमी झाल्यामुळे साक (तांदूळापासून बनवलेल्या मद्याचा एक प्रकार) सारख्या पेयांवर मिळणारा करही कमी झाला आहे. म्हणूनच सरकारने आपल्या नागरिकांना दारू प्यायला लावण्यासाठी व्यवसायाची कल्पना विचारली आहे.\nजपान सरकारने राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून ही कल्पना मागवली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्याची योजना आहे. तरुण पिढीने अधिकाधिक दारू प्यायल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. स्पर्धेतील सहभागींना अधिक मद्य सेवन, आकर्षक ब्रँडिंग आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कल्पना मांडावी लागेल.\nचार पायांवर चालणाऱ्या सापाला पाहून नेटकरीही पडले बुचकळ्यात; हा Viral Video एकदा पाहाच\nजपानमध्ये दारूचे सेवन कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे दारू पिण्याकडे तरुणांचा उदासीन दृष्टीकोन असल्याचे सांगितले जात आहे. जपानमधील तरुण दारू पिण्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. येथील तरुण त्यांच्या पालकांपेक्षा कमी दारू पितात. अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे, त्यामुळे लोकांचे दारू पिण्याचे आकर्षण कमी होत आहे. त्याच वेळी, काहींचे म्हणणे आहे की देशाची जुनी लोकसंख्या हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे जपानमधील वाइन मार्केट कमी होत आहे. जागतिक बँकेच्या मते, जपानमधील लोकसंख्येपैकी एक तृतीयांश म्हणजेच २९% लोकसंख्या ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची आहे.\n‘घेऊन टाक’ म्हणत ‘या’ अमेरिकी माणसाने धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका; Viral Video पाहून तुम्हीही कराल कौतुक\nस्थानिक मीडियाने अधिकार्‍यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, जपानमधील १९९५ मधील दारूचे सरासरी दरडोई सेवन १०० लिटरवरून २०२० मध्ये ७५ लिटरवर आले आहे. जपानी टाईम्सच्या वृत्तानुसार, जपानमध्ये दारूवर ५ टक्के कर आहे. हा एकूण कर महसूल २०११ मध्ये ३ टक्के आणि २०२० मध्ये आणखी घसरून १.७ टक्क्यांवर आला. मागील वर्षाच्या तुलनेत २०२० आर्थिक वर्षात अल्कोहोल करांच्या एकूण महसुलात ११० अब्ज येन म्हणजेच ८०६ दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त घट झाली आहे.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n बिबट्याची शेपूट आणि पाय ओढून खेचत होता, लोक VIDEO बनवत राहिले…\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nटाइप १ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो का\nजेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले\nपुणे : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला चार दिवस विलंब ; वाहतुककोंडी टाळण्यासाठी निर्णय\n“सकाळी नऊ वाजता बांग देणाराही आता…” राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांवर टीकास्र\nपिंपरी : सोसायट्यांच्या समस्यांवरून भाजप-राष्ट्रवादीचे ‘मतांचे राजकारण’ ; अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सोसायट्यांचा मेळावा\nजेवल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळा, अन्यथा पचनसंस्थेसह शरीराला होईल नुकसान\nमिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती\n दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील ‘या’ शहरासह चार शहरात मिळणार 5G सेवा…\nमनोबल वाढवा, शौर्याची परंपरा राखा ; पिंपरी पोलीस आयुक्तांचे आवाहन\nराज ठाकरेंची भूतदया, रस्त्यावर जखमी अवस्थेतील म्हैस पाहताच थांबले, अन्…\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nViral : वाढदिवसात मुलाने हकनाक खाल्ला मार, बर्थडे बॉयने थेट कानशिलातच लगावली, काय झाले पाहा..\nलंका दहन करण्यापूर्वीच हनुमान बनलेल्या व्यक्तीचा झाला मृत्यू; शेपटीला आग लावताच असं काही घडलं की…\nगणवेश घालून रील्स बनवणं लेडी कंडक्टरच्या अंगाशी आलं; झाली निलंबनची कारवाई\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nVideo: भुकेलेल्या वाघाच्या पिल्लांना दूध पाजताना दिसली कुत्री; नेटकरी म्हणतात ”आई तर….”\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मस्क यांनी सांगितला युक्रेन-रशिया युद्धावरील शांतता मार्ग; युक्रेनकडून रिप्लाय आला, “F**k…”\nViral Video : गाय आणि वासराने पाणीपुरीवर मारला ताव; नेटकरी म्हणतात, “यांनी तर मुलींनाही…”\nसूर्याला झोप लागली तर काय होतं भारतीय संशोधकांना आढळली खास माहिती\nVIDEO: विमानात गुलाब जामून नेण्यास कर्मचाऱ्यांची मनाई, मग प्रवाश्याने जे केलं ते…\nViral: महिला पत्रकाराने रिपोर्टींग करताना माईकवर कंडोम लावला अन.. भर पावसातला ‘तो’ फोटो चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/entertainment/sushmita-sen-rohman-shawl-patchup-again-134891/", "date_download": "2022-10-04T17:12:14Z", "digest": "sha1:HRUKTLGLNM4NXKAZKIGWMAXRDGZST6QS", "length": 9274, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "सुष्मिता सेन-रोहमन शॉलचे पुन्हा पॅचअप?", "raw_content": "\nHomeमनोरंजनसुष्मिता सेन-रोहमन शॉलचे पुन्हा पॅचअप\nसुष्मिता सेन-रोहमन शॉलचे पुन्हा पॅचअप\nमुंबई : प्रसिद्ध उद्योजक ललित मोदी यांच्याशी नातेसंबंधांमुळे सुष्मिता सेन सतत चर्चेत आहे. एकीकडे ललित मोदी बिनधास्त सुष्मितावरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे सुष्मिता सेनने या प्रकरणावर अद्याप मौन बाळगले आहे. मात्र आता सुष्मिता सेन ही पुन्हा एकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलमुळे चर्चेत आली आहे. रोहमन शॉल आणि सुष्मिता सेनचे पुन्हा एकदा पॅचअप झाल्याचे बोलले जाते आहे.\nसुष्मिताने नुकताच तिची आई शुभ्रा सेन यांचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. या फॅमिली पार्टीचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात सुष्मिता तिची आई, मुली आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल दिसत आहेत. रोहमनचे सुष्मिता, मुलींसोबत चांगलं बॉन्डिंग आहे आणि ते व्हीडीओमध्येही स्पष्टपणे दिसत आहे.\nव्हीडीओमध्ये रोहमन शॉल सुष्मिता सेनच्या मुलींसोबत मस्ती-मस्करी करताना दिसत आहे. सुष्मिता सेनचा हा व्हीडीओ लाईव्ह सेशनमधील आहे. हा व्हीडीओ पाहून सुष्मिताचे काही चाहते खुश आहेत, तर रोहमनला सुष्मिताच्या फॅमिली पार्टीमध्ये पाहून काहींच्या भुवया उंचावल्या आहेत.\nकारण, काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर सुष्मिताने तिचे रोहमन शॉलशी ब्रेकअप झाल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून ललित मोदींशी असलेल्या नात्यामुळे ती चर्चेत आहे. मात्र या व्हीडीओनंतर त्या दोघांचे पॅचअप झाल्याचे बोलले जात आहे.\nPrevious articleशोएब अख्तर रुग्णालयात दाखल\nNext articleविधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसमध्ये नाराजी\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणार नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nनॅशनल क्रश रश्मिकाला आले रडू\nजॅकलीन होतेय सुकेशच्या नावाने ट्रोल\nएकताला अटकेचं वॉरंट मिळालेच नाही\nमाझा भारत महान म्हणत आलियाने जिंकली प्रेक्षकांची मने\n‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये आर्यन खान दिसणार\nअसे चित्रपट पाहण्यात जनतेने पैसा, वेळ का वाया घालवावा\nरश्मिका अजूनही गुंतलीय जुन्या नात्यात\nटेलिव्हिजनला कमी लेखू नका शशांक केतकरने सुनावलेच…\n‘आदिपुरुष’ मध्ये झळकणार तेजस्विनी पंडित\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0+%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0+%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9C+%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2022-10-04T16:10:27Z", "digest": "sha1:24IOJKUKE6OWZRGYJ63QMWWGC27PLAVN", "length": 10496, "nlines": 68, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nसेंटर फॉर डिसीज कंट्रोल\nसेंटर फॉर डिसीज कंट्रोल\nवस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nलॉकडाऊन चालू झाल्यापासून आपण भाजीपाला, खाद्यपदार्थांचे पॅकेट अशा गोष्टी बाहेरून घरी आणल्यावर पुसून घेतो, धुवून घेतो. तरीही यावर कोरोना वायरस नसेल ना ही भीती आपल्याला खात असते. यासंबंधी अमेरिकेतल्या सरकारी संस्थेनं यासंबंधी नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केलीत. वस्तूंना किंवा कुठल्याही सामानाला, जागेला हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याचा धोका किती असतो, यासंबंधीची ही माहिती आहे.\nसेंटर फॉर डिसीज कंट्रोल\nवस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय\nलॉकडाऊन चालू झाल्यापासून आपण भाजीपाला, खाद्यपदार्थांचे पॅकेट अशा गोष्टी बाहेरून घरी आणल्यावर पुसून घेतो, धुवून घेतो. तरीही यावर कोरोना वायरस नसेल ना ही भीती आपल्याला खात असते. यासंबंधी अमेरिकेतल्या सरकारी संस्थेनं यासंबंधी नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केलीत. वस्तूंना किंवा कुठल्याही सामानाला, जागेला हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याचा धोका किती असतो, यासंबंधीची ही माहिती आहे......\nकोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nआता आपल्याला मुलामुलींशीही कोरोनाबद्दल नीट संवाद साधावा लागणार आहे. कोरोना साथरोग म्हणजे काय, त्याने काय होतं आणि तो आला म्हणून आपण घरात का बसायचं हे मुलांच्या छोट्याशा मेंदूला न कळण्याजोगं असतं. पण त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टींबद्दल असंख्य प्रश्न पडतात. मुलांच्या या सगळ्या प्रश्नांची योग्य शास्त्रीय उत्तरं आपण दिली पाहिजेत. त्यासाठी काही काळजी घेणंही गरजेचं आहे.\nकोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं\nआता आपल्याला मुलामुलींशीही कोरोनाबद्दल नीट संवाद साधावा लागणार आहे. कोरोना साथरोग म्हणजे काय, त्याने काय होतं आणि तो आला म्हणून आपण घरात का बसायचं हे मुलांच्या छोट्याशा मेंदूला न कळण्याजोगं असतं. पण त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टींबद्दल असंख्य प्रश्न पडतात. मुलांच्या या सगळ्या प्रश्नांची योग्य शास्त्रीय उत्तरं आपण दिली पाहिजेत. त्यासाठी काही काळजी घेणंही गरजेचं आहे......\nकोरोनाला आपल्याला अंगाला न खेटू देता सुरक्षित शॉपिंग कसं करायचं\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआता ४ मेपासून दोन आठवड्याचा नवा लॉकडाऊन सुरू होणार आहे. या काळात काही ठिकाणी छोटी छोटी किंवा जास्त गर्दी होणार नाही अशी दुकानं उघडण्याला परवानगीही देण्यात आलीय. परवानगीचा अर्थ काही आपण मोकळे झालो, असा नाही. अजून कोरोनावर औषधं सापडलं नाही. त्यामुळे कोरोनाला अंगाला न खेटू देता शॉपिंग करावी लागेल. वाचा त्यासाठीच्या साध्यासोप्या गोष्टी.\nकोरोनाला आपल्याला अंगाला न खेटू देता सुरक्षित शॉपिंग कसं करायचं\nआता ४ मेपासून दोन आठवड्याचा नवा लॉकडाऊन सुरू होणार आहे. या काळात काही ठिकाणी छोटी छोटी किंवा जास्त गर्दी होणार नाही अशी दुकानं उघडण्याला परवानगीही देण्यात आलीय. परवानगीचा अर्थ काही आपण मोकळे झालो, असा नाही. अजून कोरोनावर औषधं सापडलं नाही. त्यामुळे कोरोनाला अंगाला न खेटू देता शॉपिंग करावी लागेल. वाचा त्यासाठीच्या साध्यासोप्या गोष्टी......\nहात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nकोरोनाला पळवून लावण्यासाठी जगभरात हात धुण्याचा ट्रेंड आलाय. यासाठी काही लोक साबणाचा वापर करत आहेत. तर काहीजण सॅनिटायझर वापरत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी इतकी वाढलीय की पुरवठा कमी पडू लागला. साहाजिकच, किंमतही वाढली. पण सॅनिटायझर आपले हात साबणापेक्षा चांगले स्वच्छ करू शकत नाही. मुलं हाताला लावलेलं सॅनिटायझर चाटतात, असं समोर आलंय.\nहात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर\nकोरोनाला पळवून लावण्यासाठी जगभरात हात धुण्याचा ट्रेंड आलाय. यासाठी काही लोक साबणाचा वापर करत आहेत. तर काहीजण सॅनिटायझर वापरत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी इतकी वाढलीय की पुरवठा कमी पडू लागला. साहाजिकच, किंमतही वाढली. पण सॅनिटायझर आपले हात साबणापेक्षा चांगले स्वच्छ करू शकत नाही. मुलं हाताला लावलेलं सॅनिटायझर चाटतात, असं समोर आलंय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/balasahab-thakeray/", "date_download": "2022-10-04T16:21:43Z", "digest": "sha1:R3LKBHA3BUBJOGDI3WTLOUV6EBMFJOBY", "length": 21418, "nlines": 104, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "बाळासाहेब ठाकरे | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nबाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे – नोव्हेंबर १७, इ.स. २०१२;मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते.ज्यांच्या एका ‘आवाजा’वर हजारो मुठी वळल्या अशा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मनावर अखंड गारुड केले आहे. प्रबोधकरांच्या या ‘बाळा’ने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मराठी आणि हिंदुत्ववादाचा ‘भगवा’ सतत फडकवत ठेवला. व्यंगचित्रकार ते महानेता असा प्रवास केलेल्या बाळासाहेबांचे अल्पचरित्र…\nसर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत.\nपुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्‍यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठीजनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.\nमहाराष्ट्रात निर्माण झालेले मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. ‘हर हर महादेवची’ गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवस प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोकं तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही काही नाव सुचतंय का संघटनेसाठी काही नाव सुचतंय का संघटनेसाठी” बाळासाहेब बोलले ..” विचार तर चालू आहे..पण संघटनेला नाव…” “मी सांगतो नाव……..शिवसेना………यानंतर बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली.\nसमाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार;तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला.\nशिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे पाच लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थ, बाळासाहेब आणि गर्दी हे गणित आजतागायत कायम आहे.\nवक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक-वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. बाळासाहेब संपादक असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखांबद्दल लोकांना कायमच उत्सुकता असते.\nबाळासाहेब व भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भाजप युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे इ.स. १९९५ मध्ये शिवसेना-भाजपचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले काँग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.\nहिंदुत्वाच्या मुद्द्यावरही बाळासाहेबांनी आपले विचार नेहमीच रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट आणि जहाल भूमिकेमुळे ते ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच.\nझुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बे चे मुंबई असे नामकरण… अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी राजकारणात (सत्ताकारणात) जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही. तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे प्राप्त झाली, होत आहेत. इतर पक्षांत व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत व बाळासाहेबांमध्ये हाच फरक आहे. बाळासाहेब आणि शिवसेनेच्या विरोधकांनीही कधी ते नाकारले नाही.\nजातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था, साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार ‘ठाकरी’मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे, अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, आनंद दिघे, दत्ताजी नलावडे,…. असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता राजकारण करण्याची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.\nअनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे आहेत.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nश्रीपाद अमृत डांगे यशवंतराव चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://prime.marathisrushti.com/girnar/", "date_download": "2022-10-04T16:10:11Z", "digest": "sha1:ABY3OH6RVZQCSHLZLDBECHPN4HJCMO4W", "length": 13030, "nlines": 49, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "गिरनार – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nदत्त महाराजांची अनेक स्थाने आपल्याला माहिती आहेत. औदुंबर, नरसोबाची वाडी, कुरवपूर, पिठापुर, गाणगापूर आणि अनेक. अनेक दत्त भक्त या ठिकाणी दर वर्षी, काही दर पौर्णिमेला जात असतात. गिरनार हे स्थान इतके वर्षे फारसे कोणाला माहीत नव्हते आणि आंतरजालावर त्याची माहिती ही फारशी मिळत नव्हती. गिरनार म्हटले की अगदी विकिपीडियावर सुद्धा जैन मंदिरांचा समूह असेच येते. मला इथे जैन समुदायाबद्दल काहीही वाईट लिहायचे नाहीये पण त्यांनी सर्व प्रथम गिरीशिखरांवरील दत्त पादुकावर दावा सांगितला. त्यांनी त्यांचे २२वे तीर्थांकर नेमिनाथ यांच्या पादुका आहेत असा आक्षेप घेऊन ती जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. आम्ही या विषयी तेथील गजानन बापू यांच्याशी विस्तृत चर्चा केली.\nसनातन हिंदू धर्मावर केलेला एक मोठा आघातच होता. त्यावर उपाय म्हणून हिंदूंनी तेथे गिरीशिखरावर काही वर्षांपूर्वी श्री दत्ताची एक मूर्ती आणली आणि तेथे स्थापित केली. आपण दत्तमहाराजांचे कुठलेही स्थान पाहिले तर तेथे मूर्ती नसते तर कायम चरण पादुका असतात. येथे मात्र ह्या झालेल्या धर्म आघातामुळे ही मूर्ती आणावी लागली.विशेष म्हणजे ही दत्त मूर्ती गफार नावाच्या एका मुसलमान दत्तभक्ताने १०००० पायऱ्या चढून रात्री ३ वाजता तेथे आणली आहे\nचरण पादुका गुलाबाच्या फुलांनी झाकलेल्या असतात. जैन समुदायाने आम्हाला नेमिनाथ यांच्या पादुका दाखवत नाहीत असा खोटा प्रचार केला. त्याला विरोध करून प्रकटन कोर्टात नेले आणि असंख्य दावे लावले.\n३८०० फूट उंचीवर नेमिनाथ यांच्या मंदिरांचा समूह आहे आणि अजूनही त्यांचे तेथे मंदिराचे काम करणे चालू आहे. मंदिराचे दगड डोली करून चार चार लोक रोज वरती नेत असतात. या डोंगरावर जैन समुदायाची बरीच मंदिरे आहेत आणि धर्म प्रसारासाठी त्यांचे तेथे हर प्रकारे प्रयत्न चालू असतात. मुळात नेमिनाथ आधी का दत्त आधी हा प्रश्न म्हणजे राम आधी का बाबर आधी असा विचारण्यासारखा आहे. आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करताना दुसऱ्याची जागा बळकावणे योग्य नाही.\nकोर्टाच्या आदेशानुसार तेथे आता पोलीस बंदोबस्त असतो. हिंदू साधू आणि जैन समुदाय यांच्यात आजही खटके उडत असतात. जेव्हा सनातन हिंदू धर्माचा प्रश्न येतो तेव्हा हिंदू जागृत होतात. आज अनेक बापू आणि गुरू यांवर तेथे कोर्टात दावे लागले आहेत. अनेक बापूंनी त्यासाठी तुरूंगवास ही भोगला आहे.\nगुरूशिखर हे उभ्या सुळक्यासारखे आहे. श्रीदत्तगुरुंच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. याच स्थानावर बसून भगवान श्रीदत्तात्रेयांनी १२,००० वर्षे तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा सर्व दत्तभक्तांमध्ये आहे. १० X १२ चौ.फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती एक पुजारी बसू शकेल एवढी जागा आहे. बाजूलाच प्राचीन गणेश अन् हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते. चरणकमलाच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग आहे. १०००० पायऱ्या सुरू करण्यापूर्वी पहिल्या पायरीवर डोके टेकवून दत्त महाराजांना शरण जायचे.\nपहिल्या पायरीवर साष्टांग नमस्कार घालून दत्त गुरूंना प्रार्थना करायची की माझ्याकडून दर्शन करून घ्या. पुढच्या ९९९९ पायऱ्या दत्त महाराज आपल्याकडून करून घेतात. शारीरिक दृष्ट्या अधू लोकही केवळ मानसिक बळावर या १०००० पायऱ्या चढून जातात. काही मंडळी गिरनार ची ३८ किलोमीटर ची परिक्रमा करून गिरनार शिखरावर जातात. बाकी कशाला आम्ही तर ६ महिन्याच्या प्रेग्नंट बाईला हे शिखर सर करताना पाहिलं. मानसिक भाव, भक्तीभाव या जोरावर हे सहज शक्य होतं. अगदीच शक्य नसेल तर डोलीची व्यवस्था आहेच. थोडे दिवसांनी रोप वे पण होणार आहे.\nगिरीशिखराच्या थोडे खाली असलेल्या कमंडलू कुंडाचे पाणीच तेथे सर्व गोष्टींसाठी वापरले जाते. मुख्य कुंडातून इतर कुंडात ते पाणी साठवले जाते. महंत श्री मुक्तानंदगिरी बापू तेथील सध्याचे प्रमुख आहेत. इतर काहीजण तेथे सेवेसाठी आहेत त्यात योगेशबापू हे एक प्रमुख आहेत. आश्रमाच्या वतीने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत अखंड अन्नदान चालू असते. चहा सुद्धा आश्रमातर्फेच करून देतात. १०००० पायऱ्यावर चहा, पूर्ण जेवण उपलब्ध करून देणे हे अतिशय कठीण आहे. प्रचंड वारा, कडक ऊन, धुवांधार पाऊस अशा अतिशय विपरीत परिस्थितीत हे सर्वजण विनामोबदला अहोरात्र सेवा बजावत असतात. अनेकजणांच्या देणगीवर ही सेवा अखंड चालू आहे. सध्या धुनिवर ठेवण्यासाठी पिंपळाचे लाकूड मिळणे कठीण जात आहे. पंचक्रोशीत फिरून पिंपळाचे झाड विकत घेऊन ते कापून गिरनार पायथ्याशी आणले जाते व इथून माणसांकडून वर आणले जाते. प्रसादासाठी लागणारे सर्व धान्य, चहा, साखर हे वर आणण्यासाठी बराच पैसा लागतो. आज देवस्थान साधारण १० रु किलो या प्रमाणे वर आणायचा मोबदला देतात. १०००० पायऱ्या चढून तेथे अन्नदान किंवा प्रसाद अखंड देणे सोपे काम नव्हे. आपणही कधी गिरनारवर गेलात तर सढळ हस्ते येथे काही रक्कम समर्पित करा.\nअजून एक गोष्ट करायला पाहिजे. गिरनार हे दत्त देवस्थान असून हिंदू धर्माचे स्थान म्हणूनच इतिहासात राहायला हवे. त्यासाठी जे जे करावे लागेल ते सर्व करू या. आज आंतरजालावर फक्त जैन मंदिर असाच उल्लेख आहे. बाकी कशाला, जुनागड रेल्वे स्टेशन वर सुद्धा दत्त स्थान म्हणून उल्लेख नाहीये. सर्व जगाला ज्ञान देणाऱ्या दत्त महाराजांचे स्थान सध्या धोक्यात आले आहे. तेथे जाऊन आपण त्याचा अनुभव तर घ्याच पण ते टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.\nहिंदू धर्माच्या रक्षणासाठी ते अति आवश्यक आहे… जय गुरुदेव \nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/features/arogya/27554/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE/ar", "date_download": "2022-10-04T17:34:39Z", "digest": "sha1:HFUOPV2TDMPA6IGRASHMGFNPJ37N72KA", "length": 13574, "nlines": 154, "source_domain": "pudhari.news", "title": "‘वर्क फ्रॉम होम’मुळे ‘ड’ जीवनसत्त्व ची कमतरता? | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/फीचर्स/आरोग्य/‘वर्क फ्रॉम होम’मुळे ‘ड’ जीवनसत्त्वांची कमतरता\n‘वर्क फ्रॉम होम’मुळे ‘ड’ जीवनसत्त्व ची कमतरता\nकोरोना विषाणूची लागण होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक जण घरात बसून काम करतोय. लॉकडाऊन दरम्यान तासन्तास घरातच राहिल्याने बहुतांश लोक सूर्यप्रकाशापासून दूर राहिले आहेत. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने सध्या अनेक लोकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व ची कमतरता असल्याचे दिसून येत आहे.\nप्रयोगशाळेत नियमित वैद्यकीय चाचणीसाठी येणार्‍या 10 पैकी 7 तरुणांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव असल्याचे आढळून येत आहे. म्हणूनच ‘ड’ जीवनसत्त्व तयार होण्यासाठी आवश्यक सूर्यप्रकाश शरीराला मिळणे गरजेचे आहे. यासाठी पहाटेच्या वेळी अर्धा तास तरी सूर्यप्रकाशात राहणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत.\nशरीरातील हाडांचा विकास आणि कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व फार महत्त्वाचे असते. आपल्या आहारात कॅल्शियम शोषण्यासाठी शरीराला ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते.\nभेसळयुक्त मसाले कसे ओळखाल, जाणून घ्‍या सविस्‍तर\nरात्री झोपण्‍यापूर्वी 'या' टिप्‍स फॉलो करा, मस्‍त निरोगी जगा\nपरंतु, ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे आहारातून कॅल्शियमचे अपुरे शोषण होते. या परिस्थितीत शरीराला हाडांमध्ये साठलेले कॅल्शियम वापरावे लागते. त्यामुळे हाडे कमकुवत होत जातात. याशिवाय शरीरात ‘व्हिटॅमीन डी’चा मोठ्या प्रमाणात अभाव असल्यास थोडी देखील दुखापत झाली तरी हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात.\nविशेषत: मांडी आणि नितंबांना किरकोळ दुखापत झाल्यास हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात. शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असल्यास तणाव आणि नैराश्य वाढते. यामुळे केसांच्या वाढीवर आणि आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होतो.\nजीवनसत्त्व ‘ड’ शरीराला आवश्यकतेनुसार प्राप्त झाल्यास मेंदूशी संबंधित विकार, हृदयरोग, टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, ऑस्टियोपोरोसिस, हाडांचे फ्रॅक्चर, लठ्ठपणा व कर्करोग यांसारख्या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. 2019 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात, 70 ते 80 टक्के भारतीयांमध्ये जीवनसत्त्व ‘ड’ची कमतरता असल्याचं दिसून आले आहे. तर 84 टक्के गर्भवती महिलांमध्ये जीवनसत्त्व ‘ड’ ची कमी असून याचा परिणाम नवजात बाळांवरही होत असल्याचे समोर आले आहे.\nबहुतांश लोकांमध्ये जीवनसत्त्व ‘ड’ ची कमतरतेची समस्या दिसून येत आहे. त्यातच आता लॉकडाऊनमध्ये लोक घरातच असल्याने त्यांना पुरेशा सूर्यप्रकाश मिळत नाही. अपुर्‍या सूर्यप्रकाशामुळे अनेक लोकांमध्ये जीवनसत्त्व ‘ड’ची कमी पाहायला मिळत आहे.\nम्हणूनच या कालावधीत घरात राहून शरीराला जीवनसत्त्व ‘ड’ मिळावा, यासाठी जीवनशैलीत योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहाराचे सेवन करावेत, आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा आणि वजन नियंत्रणात ठेवा.\nसूर्यकिरणांद्वारे शरीराला पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व ‘ड’ मिळते. परंतु, कोव्हिड काळात घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आल्याने अनेक जण सूर्यप्रकाशापासून वंचित राहिले. याचा परिणाम सध्या अनेकांमध्ये जीवनसत्त्व ‘ड’ची कमतरता भासू लागली आहे.\nया जीवनसत्त्व ‘ड’च्या कमतरतेमुळे बर्‍याच लोकांना पाठदुखी, स्नायू आणि हाडांचे दुखणे, थकवा, जळजळ, केस गळणे, दातांची समस्या, नैराश्य आणि त्वचेशी संबंधित तक्रारी जाणवत आहेत. सध्या वैद्यकीय चाचण्यांसाठी येणार्‍या दररोज 10 पैकी 7 लोकांमध्ये जीवनसत्त्व ‘ड’ची कमतरता दिसून येत आहे.\nशरीरात जीवनसत्त्व ‘ड’ ची कमतरता तपासून पाहण्यासाठी ‘25 – हायड्रोक्झिव्हिटामिन डी’ ही वैद्यकीय चाचणी केली होती. ही एक साधी रक्ताची चाचणी असून सर्व प्रयोगशाळेत ही चाचणी केली जाते. जीवनसत्त्व ‘ड’ची कमी असल्याने स्नायू कमजोर होणे, सांधेदुखी, थकवा जाणवणे आणि नैराश्य येणे ही लक्षणे दिसून येतात.\nशरीरातील जीवनसत्त्व ‘ड’ची गरज भागविण्यासाठी रोज सकाळच्या कोवळ्या उन्हात दहा ते तीन मिनिटे चालावे, नियमित आहारात जीवनसत्त्व ‘ड’युक्त पदार्थांचा समावेश करा. जसे की, मासे, कॉड लिव्हर ऑईल, ताजे लोणी, चीज, मशरूम, अंड्यातील पिवळा भाग, सोयाबीन व दुधजन्य पदार्थ इ. याव्यतिरिक्त शरीरात जीवनसत्त्व ‘ड’ची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टर काही सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला देतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thanedinman.com/anniss-statement-to-thane-collector/", "date_download": "2022-10-04T17:02:26Z", "digest": "sha1:LNZC5CEPZGUZYMKQEC6VOKZVRF2CEVLP", "length": 6543, "nlines": 97, "source_domain": "thanedinman.com", "title": "अंनिसचे ठाणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nअंनिसचे ठाणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या 20 ऑगस्ट रोजी 9 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या हत्येनंतर कॉ. गोविंद पानसरे तसेच कर्नाटक राज्यातील डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. या चारही हत्यांमध्ये एक समान धागा असून, या खुनांच्या सूत्रधारापर्यंत तपास यंत्रणा अजूनही पोहोचू शकलेल्या नाहीत.\nतपास यंत्रणांनी तपास करून या सूत्रधारांना अटक करावी, त्यांच्याशी संबंधित धार्मिक मूलतत्त्ववादी संघटनांवर बंदी घालावी, सामाजिक कार्य करणार्‍या लोकांच्या जिवांचे रक्षण करण्यासाठी कायदा आणावा आदी मागण्या राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना करणारे निवेदन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना बुधवारी महाराष्ट्र अंनिस, ठाणे जिल्ह्याध्यक्ष राजेश देवरुखकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल चौगुले, उत्तम जोगदंड आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य सावित्री जोगदंड हे उपस्थित होते. जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी निवेदन अग्रेषित करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती राजेश देवरुखकर यांनी दिली.\nTags: कर्नाटककल्याणठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरडॉ. नरेंद्र दाभोलकरतपास यंत्रणपंतप्रधानमुख्यमंत्रीराष्ट्रपती\nसायन्स व वृक्ष नक्षत्र उद्यानांचे नूतनीकरण होणार\nसागरी सुरक्षेसाठी डॉर्नियर विमान\nसागरी सुरक्षेसाठी डॉर्नियर विमान\nचांगल्या नफ्यासाठी गुळात भेसळ\nइयान वादळाने अमेरिकेचे मोठे नुकसान\nपाकच्या ट्विटर अकाउंटला भारतात स्थगिती\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/09/Yougesh-baba-Corona-Warrior-Awardee.html", "date_download": "2022-10-04T16:43:41Z", "digest": "sha1:A5KRR6OH342DADSVYKZ6FOMIOY76L6NQ", "length": 6690, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "शिक्षकदिनानिमित्त योगेशबाबा मोटे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित", "raw_content": "\nHomeसांगलीशिक्षकदिनानिमित्त योगेशबाबा मोटे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित\nशिक्षकदिनानिमित्त योगेशबाबा मोटे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित\nजत/प्रतिनिधी : कोरोनाच्या पहिल्या व विशेषतः दुसऱ्या लाटेत जत तालुक्यातील रुग्णांची सेवा करताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे एक नांव म्हणजे योगेशबाबा मोटे. 108 या रुग्णवाहिकेचे चालक अशी सेवा देत योगेशबाबा यांनी कोरोणाबाधित रुग्णांची सेवा व त्यांना मानसिक आधार तर दिलाच शिवाय काही रुग्णांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले. याची दखल घेत योगेशबाबा मोटे यांना शिक्षक दिनानिमित्त कोरोना योध्दा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nशहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत संभाजी कोडग सर यांनी कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला. हा पुरस्कार विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज ऊर्फ बाळ निकम यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड युवराज निकम, काँग्रेसचे जत शहर अध्यक्ष तथा नगरसेवक भूपेंद्र कांबळे, पत्रकार मनोहर पवार, अनिल मदने, युवा नेते संतोष देवकर, मोहन माने-पाटील आदी उपस्थित होते.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.santoshdahiwal.in/2016/11/book25.html", "date_download": "2022-10-04T16:04:58Z", "digest": "sha1:PV7WIU7Y3JTUSJAAUKF5DL2XCYF23IY4", "length": 2278, "nlines": 35, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: ओरिगामी मराठी - भाग ५", "raw_content": "\nओरिगामी मराठी - भाग ५\nया पुस्तकाची pdf आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nओरिगामी मराठी - भाग ४\nआणखी वाचनीय पुस्तकांसाठी येथे क्लिक करा\nआणखी वाचनीय पुस्तकांसाठी येथे क्लिक करा\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/parbhani/the-chairmans-son-assaulted-a-mahadistrivan-employee-a-case-was-registered-135138/", "date_download": "2022-10-04T17:37:27Z", "digest": "sha1:KN5GRET66QG6GOI4KKR64LRJAQRSOHXZ", "length": 9843, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "सभापतीच्या मुलाची महावितरण कर्मचा-यास मारहाण, गुन्हा दाखल", "raw_content": "\nHomeपरभणीसभापतीच्या मुलाची महावितरण कर्मचा-यास मारहाण, गुन्हा दाखल\nसभापतीच्या मुलाची महावितरण कर्मचा-यास मारहाण, गुन्हा दाखल\nपूर्णा : फार्म हाउसची लाईट चालू कर असे म्हणून महावितरण कंपनीच्या कर्मचा-यास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महावितरण कर्मचा-यांने दिलेल्या तक्रारीवरून चुडावा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कृषि उत्त्पन्न बाजार समिती सभापतीच्या मुलासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात खळबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.\nया बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील मौजे चुडावा येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्र कार्यालयावर कर्तव्य बजावत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञानिक चंद्रप्रकाश धर्मपाल इंगोले (राÞप्रभात नगर नांदेड) यांना दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारी २: ३० वाजताच्या सुमारास सभापती बालाजी देसाई यांचे चिरंजीव गोविंद देसाई, स्वप्नील देसाई (दोघे रा. चुडावा) यांनी आमच्या फार्म हाऊसची बंद झालेली लाईट का चालू करत नाही म्हणत मारहाण केली व जाती वाचक शिवीगाळ केली.\nया प्रकरणी पीडित कर्मचारी इंगोले यांनी पूर्णेत धाव घेत वरिष्ठ अधिका-यांना सांगितले. तसेच दि. १० ऑगस्ट रोजी चुडावा पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केल्याने आरोपी गोविंद बालाजी देसाई, स्वप्निल रामकिशन देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपवि. अधिकारी गावडे करत आहेत. दरम्यान बातमी लिहीपर्यत आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश आले नव्हते.\nPrevious articleनांदेड- हुबळी रेल्वेचा गोवापर्यंत विस्तार करण्याची मागणी\nNext articleशक्य असेल तेथे आघाडी करणार\nमहिलेसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू\nअखेरच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणार नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nमहिलेसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू\nगरोदर महिलेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल\nपरभणीत अभिनेते आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत रंगणार होम मिनीस्टर कार्यक्रम\nपरभणीत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गरोदर महिलेचा मृत्यू\nबालविवाह रोखण्यासाठी पोलिस दलाने प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात : रुपाली चाकणकर\nकार उलटल्याने एकाचा मृत्यू; दोघे जखमी\nबस कंडक्टर व प्रवाशी महिलेत हाणामारी\nकार-मोटारसायकल अपघातात दोन गंभीर जखमी\nतेलबिया पिक लागवड क्षेत्र वाढवण्याची गरज : कृषिमंत्री अब्‍दुल सत्‍तार\nपुर्णेत शिवसैनिकांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवला\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/394/", "date_download": "2022-10-04T17:35:51Z", "digest": "sha1:EMLIQVXQIBYNOFC5ZQODSRKPPNI5GIKT", "length": 9894, "nlines": 68, "source_domain": "desimarathi.com", "title": "दुर्लक्ष करू नका, संसर्ग जाणवताच घरातील या एका पदार्थाची एक चिमट खा,छातीतील कफ गायब, घशाची खवखव थांबेल,तोंडाला चव येईल. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / अध्यात्म / दुर्लक्ष करू नका, संसर्ग जाणवताच घरातील या एका पदार्थाची एक चिमट खा,छातीतील कफ गायब, घशाची खवखव थांबेल,तोंडाला चव येईल.\nदुर्लक्ष करू नका, संसर्ग जाणवताच घरातील या एका पदार्थाची एक चिमट खा,छातीतील कफ गायब, घशाची खवखव थांबेल,तोंडाला चव येईल.\nमित्रांनो आपले स्वागत आहे,\nकोरो’नाच्या महामा’रीत सर्दी खोकल्याचे वायरल इन्फेक्शन फार वेगाने पसरत आहे. अशा प्रकारचे इन्फेक्शन जाणवल्यावर हा घरगुती उपाय करा. घसा दुखणे तोंडाला चव नसणे किंवा घशातील छातीतील कप बाहेर काढण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त अत्यंत गुणकारी असा आहे.\nलहानापासून अगदी थोरा मोठा पर्यंत अगदी कोणालाही करता येण्यासारखा आजचा घरगुती उपाय हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे अद्रक.मित्रांनो च्यामध्ये आपण अद्रक चा वापर करत असतो.पण हेच जर ठराविक अनुपानासोबत सेवन केल्याने ते रामबाण औषध म्हणून कार्यकर्ते.\nहे अगदी प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात उपलब्ध असते.घशाची खवखव घशातील इन्फेक्शन नष्ट करून तोंडाची गेलेले परत आणण्यासाठी अद्रक मधील उपलब्ध घटक मदत करतात. साधारण एक इंच अद्रक किसून त्यामधील रस काढून घ्यायचा आहे. एक चमचा रस आपल्या एक वेळच्या उपाय साठी घ्यायचा आहे.\nयानंतर चा दुसरा घटक म्हणजे मध कफ आणि पित्त यावर मध हे अत्यंत रामबाण औषध आहे. घशातील किंवा छाती मधील कप बाहेर काढण्यासाठी मदाचा पूर्वीपासून वापर केला जात आहे.आपण एक चमचा मध या आल्याचा रस मध्ये टाकायचे आहे.\nनंतर चा शेवटचा घटक म्हणजे सैंधव मीठ अंटीबॅक्टेरियल आणि अंटीवाईरळ म्हणून कार्यकर्ते.घशातील इन्फेक्शन घसा दुखत असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्याचा सल्ला आपल्याला नेहमी दिला जातो. आपण एक चिमटी या मध्ये टाकायचे आहे. आता हे तीनही घटक एकत्र मिसळून एकजीव करायचे आहेत मित्रांनोसर्दी घशाचे इन्फेक्शन जाणवताताच गरम कोमट पाणी पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. सोबतच शक्तीनुसार प्राणायाम आणि इतर योगासने आपल्याला आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यात निश्‍चितपणे मदत करतात.\nहे तयार झालेले मिश्रण सकाळ, दुपार, संध्याकाळ असे दिवसातून तीन वेळा आणि शक्यतो जेवणानंतर घ्या. यानंतर अर्धा ते एक तास काही खाऊ पिऊ नये. लहान मुलांना देताना यामधील अर्धा ते एक चमचा या प्रमाणात हे प्यायला द्यायचे आहे.\nतुम्ही निरोगी असाल आणि एक उद्या महत्त्वाच्या कामानिमित्त तुम्हाला घराबाहेर पडावे लागत असेल तरीही तुम्ही हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी दिवसातून एक वेळ अवश्य करायचा आहे तोंडाची चव गेली असेल छातीमध्ये कप साचलेला असेल किंवा घसा खवखवत करत असेल तर किमान तीन दिवस हा उपाय करायला हवा.\nनेहमीच औषधोपचाराचा बरोबर देखील हा उपाय तुम्ही चालू ठेवू शकता फक्त या दोघांमध्ये किमान अर्ध्या तासाचे अंतर ठेवावे माहिती आवडल्यास शेअर करा.\nPrevious सर्दी​-घसा-​खोकला​-कफ, कोमट पाण्यात एक चमचा घ्या, संसर्ग होणार नाही, खरंच जालीम उपाय..\nNext इम्युनिटी चा बाप आहे हे फळ,नियमित सेवनाने संपूर्ण शरीरात प्रचंड एनर्जी निर्माण होईल,ऊर्जा वाढते,शक्ती वाढते..\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \nया वनस्पती ची ४ पाने खा आणि पोट दुखी,गैस ,मुतखडा यांसारख्या अनेक समस्येपासून मिळवा सुटका….\nकि’न्नर असल्या कारणाने आईने काढले होते घराबाहेर मग पायलट बनवून उज्वल केले कुटुंबीयांचे नाव\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2022-10-04T17:45:00Z", "digest": "sha1:RGGBSO22IMFWT3D5J2NS7GULCEYBE5YN", "length": 6979, "nlines": 248, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: fa:وال‌مارت\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: kn:ವಾಲ್ ಮಾರ್ಟ್\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: da:Walmart\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: bo:ཝལ་མར།\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: te:వాల్-మార్ట్\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: de:Walmart\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sk:Walmart\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lv:Walmart\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: sv:Walmart\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: bat-smg:Wal-Mart\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pnb:والمارٹ\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: lt:Walmart\nr2.5.1) (सांगकाम्याने बदलले: fi:WalMart\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: nl:Walmart\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: en:Walmart\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: hi:वॉल मार्ट\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: tr:Wal-Mart\nसांगकाम्याने वाढविले: bn:ওয়ালমার্ট बदलले: ml:വാൾ-മാർട്ട്\n\"वॉलमार्ट\" हे पान \"वॉल-मार्ट\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.\nसांगकाम्याने वाढविले: hak:Wal-Mart Kûng-sṳ̂\nनवीन पान: {{माहितीचौकट कंपनी | नाव = वॉलमार्ट | लोगो = वॉलमार्ट-लोगो.svg | लोगो रुं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/03/blog-post_66.html", "date_download": "2022-10-04T16:41:23Z", "digest": "sha1:FFHSEKHTXKCWYSQZNL4RGJVQCLKMDWUI", "length": 6338, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "येळदरी येथील माने कुटूंबियांना आ विक्रमसिंह सावंत यांच्याकडून मदत", "raw_content": "\nHomeजतवार्तायेळदरी येथील माने कुटूंबियांना आ विक्रमसिंह सावंत यांच्याकडून मदत\nयेळदरी येथील माने कुटूंबियांना आ विक्रमसिंह सावंत यांच्याकडून मदत\nजत वार्ता न्यूज - March 21, 2021\nजत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील येळदरी येथील जळीतग्रस्त सिद्राया माने कुटूंबियांना आमदार विक्रमसिंह सावंत यांचेकडून संसार उपयोगी साहित्याची मदत करण्यात आली.\nयेळदरी मानेवस्ती येथे शुक्रवारी दुपारी झोपडीवजा कुडाचे घरास आग लागून झालेल्या नुकसानीत माने कुटूंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. या आगीत संसारपयोगी साहित्य, रोख रक्कम, तीन तोळे सोने, शेळी, दोन कोकरु, एक दुचाकी जळून खाक झाले होते. यामध्ये सुमारे दहा लाखाचे नुकसान झाल्याने माने कुटुंब उघड्यावर पडले आहे. यामुळे त्यांना आर्थिक साहाय्य व धीर देण्याच्या हेतूने आ.सावंत यांनी संसार उपयोगी साहित्याची मदत देऊन माने कुटूंबियांस धीर दिला.\nयावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, सरपंच राम सरगर, दानम्मादेवी जत तालुका शेतकरी सहकारी दूध संघ संचालक रावसाहेब मंगसुळी, व ग्रामस्त उपस्थित होते.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/the-tallented-marathi-actor-birth-anniversary/", "date_download": "2022-10-04T16:07:45Z", "digest": "sha1:HCGJKWB32AVAFUUIQIJ7XMXJWLG3D3AR", "length": 11169, "nlines": 119, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मराठी सिनेसृष्टीतील अजरामर अभिनेता लक्ष्याचा आज जन्मदिवस, पाहा त्याचे आठवणीतील फोटोज्", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमराठी सिनेसृष्टीतील अजरामर अभिनेता लक्ष्याचा आज जन्मदिवस, पाहा त्याचे आठवणीतील फोटोज्\nमराठी सिनेसृष्टीतील अजरामर अभिनेता लक्ष्याचा आज जन्मदिवस, पाहा त्याचे आठवणीतील फोटोज्\nमुंबई | मराठी चित्रपटसृष्टीतला हरहुन्नरी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपल्या लक्ष्याचा आज जन्मदिवस. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या लक्ष्याचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 26 ऑक्टोबर 1954 रोजी रत्नागिरी येथे झाला होता.\nलक्ष्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पुढे त्यांनी शाळेत, कॉलेजमधील नाटक स्पर्धेत भाग घेण्यास सुरूवात केली. खरंतर या नाटकातूनच लक्ष्याच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली होती.\nनाटकांपासून सुरुवात करत लक्ष्याने चित्रपसृष्टीतही आपलं पाउल ठेवलं. लक्ष्याने 1984 साली लेक चालली सासरला या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर लक्ष्याच्या सुपरहिट अभिनयाची गाडी सुसाट सुरू झाली.\nलक्ष्याचे सर्वच चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे होते. परंतु अशी ही बनवाबनवी, धडाकेबाज, हमाल दे धमाल, धुमधडाका, दे दणादण यांसारख्या चित्रपटांची जादू आजही प्रेक्षकांवर तशीच टिकून आहे.\nअशी ही बनवाबनवी चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला तो लक्ष्याच्या स्त्रीच्या भुमिकेमुळे मात्र यासोबतच या चित्रपटातील इतर कलाकार आणि लक्ष्यांची जमलेली केमिस्ट्रीही प्रेक्षकांना विशेष भावली. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, महेश कोठारे आणि लक्ष्या यांच्या चित्रपटांनी आजही मराठी प्रेक्षकांना भुरळ घातलेली आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nलक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं. पुढे यातूनच त्यांच्यात प्रेम फुलत गेलं आणि नंतर या दोघांनी लग्नही केलं. त्यांना स्वानंदी आणि अभिनय अशी दोन मुलं आहेत.\nलक्ष्याला वयाच्या 50 व्या वर्षी गंभीर आजराने ग्रासल. त्यानंतर बरेच दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर लक्ष्याने 16 डिसेंबर 2004 रोजी अखेरचा श्वास घेतला.\n11 महिने पूर्ण झाले तरी शेतकरी आंदोलन मात्र सुरूच; पण आता पुढे काय\nदेशातुन कोरोना लवकरच हद्दपार होणार, 8 महिन्यातील सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद\nआर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी\nफोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार, तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे\nमहाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविना, महाविकास आघाडीला ‘या’ गोष्टीची भीती\n‘एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र’, नवाब मलिकांच्या ट्विटनं पुन्हा खळबळ\nगावावरुन आलं, बुधवार पेठेत गेलं अन् भलतंच घडलं…\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/04/us-president-office-white-house-unfollows-pm-narendra-modi-on-twitter.html", "date_download": "2022-10-04T17:09:06Z", "digest": "sha1:3GODF6ACB2N3OWSTUA5LVTNW3ZTHCABI", "length": 5521, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "'व्हाइट हाउस'ने पंतप्रधान मोदींना केले अनफॉलो | Gosip4U Digital Wing Of India 'व्हाइट हाउस'ने पंतप्रधान मोदींना केले अनफॉलो - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome देश-विदेश बातम्या 'व्हाइट हाउस'ने पंतप्रधान मोदींना केले अनफॉलो\n'व्हाइट हाउस'ने पंतप्रधान मोदींना केले अनफॉलो\n'व्हाइट हाउस'ने पंतप्रधान मोदींना केले अनफॉलो\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय व्हाइट हाउसने ट्विटरवर अनफॉलो केले आहे. करोनाच्या विरोधात लढाईत अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मदत दिल्यानंतर व्हाइट हाउसने त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली होती. व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवनासहित सहा ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केले आहे.\nव्हाइट हाउसने अचानकपणे अनफॉलो का केले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. याआधी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. त्यानंतर व्हाइट हाउसच्या ट्विटर हॅण्डलने पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कार्यालयाला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. सध्या व्हाइट हाउस १३ जणांना ट्विटरवर फॉलो करत असून हे सर्वजण अमेरिकन सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत.\nयाआधी व्हाइट हाउसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून पंतप्रधान मोदींनी फॉलो करण्यात येत होते. पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव नेते होते. मात्र, अचानकपणे ट्विटरवर व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदींसह सहा भारतीय ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/built-temple-of-yogi-adityanath-by-big-fan/", "date_download": "2022-10-04T17:07:16Z", "digest": "sha1:OSV7GV3JB3K32TIPCB5YUQL7COKFHGF7", "length": 6541, "nlines": 119, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "याला म्हणतात जबरा फॅन!! योगींचें मंदिरचं बनवलं; रोज करतो पूजा | Hello Maharashtra", "raw_content": "\nयाला म्हणतात जबरा फॅन योगींचें मंदिरचं बनवलं; रोज करतो पूजा\n राजकारणी लोकांना चाहत्यांची कमी नसते. आपल्या लाडक्या नेत्यासाठी काहीही करण्यासाठी काही कार्यकर्ते तयार असतात. साहेबांचा आदेश, साहेबांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन असं तुम्ही यापूर्वी ऐकलं असेल. पण उत्तरप्रदेशात तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका जबऱ्या फॅन ने थेट त्यांचे मंदिरच बांधले आहे. येव्हडच नव्हे तर तो रोज सकाळ- संध्याकाळ मंदिरात येऊन योगीची पूजाही करतो .\nयोगी आदित्यनाथ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर मौर्य यांनी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर रामजन्मभूमीपासून सुमारे 25 किमी अंतरावर भरत कुंडजवळ कल्याण भदरसा गावातील मौर्य का पूर्वामध्ये बांधले आहे. मंदिरात योगीची धनुर्धारी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या मूर्तीची उंची ५ फूट ४ इंच आहे. सकाळ- संध्याकाळ प्रभाकर मौर्य या मंदिरात येऊन आरती म्हणतात.\nप्रभाकर मौर्य हे योगींचें कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. योगी आदित्यनाथ यांनी अनेकदा त्यांचा सन्मान केला आहे. योगींच्या मंदिराबाबत जो काही खर्च झाला ते सर्व त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून मिळवलेल्या कमाईतून केलेली आहे. प्रभाकर मौर्य यांनी युट्युब वर योगींच्या समर्थनार्थ शेकडो गाणी गायली आहेत. सध्या देशभर या मंदिराची चर्चा सुरु आहे.\nBKC दसरा मेळाव्यासाठी सत्तारांच्या 500 गाड्या, भुमरेंचं काय\nWhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या\n अमेरिकेत 4 भारतीयांचे अपहरण, 8 महिन्यांच्या मुलीचाही आहे समावेश\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/55-lakhs-prize-spain-visit-maha-political-parties-up-the-ante-for-dahi-handi-winners-in-show-of-strength-mhod-gh-748721.html", "date_download": "2022-10-04T17:32:05Z", "digest": "sha1:SY2IUZTU4UJLP7SVFCMZEE7YZ7IDPFPG", "length": 13663, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "55 lakhs prize spain visit maha political parties up the ante for dahi handi winners in show of strength mhod gh - 55 लाखांचं बक्षीस, स्पेनचा दौरा! गोविंदाना खूश करण्यासाठी दहीहंडीत राजकीय पक्षांकडून खैरात – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\n55 लाखांचं बक्षीस, स्पेनचा दौरा गोविंदाना खूश करण्यासाठी राजकीय पक्षांकडून खिरापतीचे थर\n55 लाखांचं बक्षीस, स्पेनचा दौरा गोविंदाना खूश करण्यासाठी राजकीय पक्षांकडून खिरापतीचे थर\nDahi Handi: राज्यात दोन वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. या उत्सवाच्या निमित्तानं गोविंदाना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बक्षिसांची खैरात केली आहे.\nDahi Handi: राज्यात दोन वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. या उत्सवाच्या निमित्तानं गोविंदाना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बक्षिसांची खैरात केली आहे.\nएकनाथ शिंदेंचा समर्थक असल्याचा फायदा उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्गाने प्रवास\nपोलीस विभागात भरतीचं स्वप्न बघताय मग पात्रतेपासून पदांपर्यंत ही माहिती असणं IMP\n'त्या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध युवासेना खडाजंगी, वरूण सरदेसाईंना विचारला जाब\nसंजय राऊतांनंतर शहाजी बापूंचा विनायक राऊत आणि खा. सावंत यांच्यावर बाण; म्हणाले..\nमुंबई, 19 ऑगस्ट : कोरोनामुळे दोन वर्षांच्या शांततेनंतर यंदा 'दहीहंडी' (Dahi Handi ) उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदा, दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी गुरुवारी (18 ऑगस्ट 2022) विधानसभेत केली. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित दहीहंडी कार्यक्रमातील तरुण सहभागींना म्हणजेच गोविंदाना स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत (sports quota) सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करता येईल. दहीहंडी पथकातील गोविंदाना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रमुख राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. या पक्षांकडूनही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. या पक्षांतर्फे गोविंदांना 1.11 लाख ते 55 लाख रुपयांपर्यंतची बक्षीसं जाहीर करण्यात आली आहेत. दोन वर्षांपूर्वीपेक्षा ही रक्कम जास्त आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) यंदा एकूण 55 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मनसेचे ठाणे आणि पालघर अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी सांगितले की, पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विजेत्याला 11 लाख रुपये दिले जातील. जो संघ विश्वविक्रमाशी बरोबरी करेल किंवा तो मोडेल, त्याला स्पेनला (Spain) जाण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील इस्कॉन मंदिरात कसा साजरा होतो जन्माष्टमी महोत्सव, पाहा VIDEO भाजपनं (BJP) शिवसेनेच्या (Shiv Sena) बालेकिल्ल्यांमध्ये स्वत:ला बळकट करण्यासाठी मुंबईत 300 हून अधिक दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानावर सर्वांत मोठा कार्यक्रम होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे किमान 3 आमदार असलेल्या मतदारसंघात भाजपच्या या खेळीकडे एक प्रकारे सत्तापालट म्हणून पाहिलं जातंय. मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आशीष शेलार यांनी या कार्यक्रमात स्वतः लक्ष घातलंय. दरम्यान, शिवसेनेनं सेना भवन या मुख्यालयासमोर ‘निष्ठा दहीहंडी’चं आयोजन केलं आहे. आदित्य ठाकरे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी कार्यक्रमाला भेट देणार आहेत या निष्ठा दहीहांडीसाठी स्वामी प्रतिष्ठानने एकूण 51 लाख रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली असून विजेत्याला 11 लाख रुपये मिळणार आहेत. Nashik : 197 वर्ष जुन्या मुरलीधर मंदिरात जन्माष्टमीची धूम, पाहा VIDEO संस्कृती युवा प्रतिष्ठानने प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या संघाला 21 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांनी सांगितलं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अनेक ठिकाणी राजकीय दहीहंडीला भेट देणार आहेत. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या दोघांच्या नावाने दोन दडीहंडी असतील, अशी घोषणा केली आहे. तसंच प्रत्येकी 11 लाख रुपयांचे पहिलं बक्षीस असेल असंही त्यांनी सांगितलंय. “ही दहीहंडी निष्ठा, एकता, संस्कृती आणि हिंदुत्वाचा आवाज आहे. या हंडीला आनंद दिघे यांचा आशीर्वाद आहे आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केला आहे,” असं त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं की, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाका दहीहंडी कार्यक्रमातील विजेत्यांना ठाणे आणि मुंबईतील दोन हंडीसाठी प्रत्येकी 2.15 लाख रुपये मिळतील. भाजपचे राम कदम हे भगवान कृष्णाच्या वेशातील 75 लहान मुलांसह आणि भारत मातेची वेषभूषा केलेल्या 75 लहान मुलांसह दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करणार आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2022-10-04T17:51:00Z", "digest": "sha1:6SV7ABZ776UXOZQES6KLCUJZ6PTDAQ6E", "length": 4745, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेरेंड वेस्टडिक - विकिपीडिया", "raw_content": "\n(बेरेंड वेस्टडिज्क या पानावरून पुनर्निर्देशित)\nबेरेंड वेस्टडिक (५ मार्च, इ.स. १९८५, द हेग, नेदरलँड्स - ) हा नेदरलँड्सकडून चार एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\nनेदरलँड्सच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nनेदरलँड्स संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१७ बोर्रेन(ना.) •४ राजा • बारेसी • बुखारी • बुर्मन • कूपर • ग्रूथ •८५ किरवेझी • क्रुगर • लूट्स • सीलार •१३ स्वॅर्जन्स्कि •२२ डोशेटे • वेस्टडिज्क •३३ झुडेरेंट •प्रशिक्षक: ड्रिनेन\nनेदरलँड्सचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९८५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी २२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24955/", "date_download": "2022-10-04T17:42:43Z", "digest": "sha1:TMN6NF7QBRVNLHLI353MGFOGRQ7UR3E2", "length": 38928, "nlines": 235, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "एकत्र कुटुंबपद्धति – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nएकत्र कुटुंबपद्धति : हिंदू समाजातील एक वैशिष्ट्यपूर्ण संस्था. हिंदूमध्ये एकत्र कुटुंब हे केवळ जास्त पिढ्यांचेच असते किंवा जास्त काळपर्यंत अस्तित्वात असते असे नसून, अशा कुटुंबास एक विधिमान्य दर्जा व त्यांच्या घटकांस काही वैशिष्ट्यपूर्ण अधिकार प्राप्त झालेले आहेत.\nघराण्याचा अस्तित्वात असलेला समान पुरुष पूर्वज, त्याची कुठल्याही श्रेणीपर्यंत असणारी पुरुषानुवर्ती पुरुषसंतती व ह्या सर्वांच्या पात्न्या, विधवा व अविवाहित मुली या सर्वांचे मिळून एक एकत्र हिंदू कुटुंब होते. याप्रमाणे हिंदू कुटुंबहाकायद्याने नसून रक्ताने जोडलेला वरील मर्यादेत बसणारा एकगोत्री आप्तवर्ग होय. सामान्यत: हिंदू कुटुंब हे एकत्र कुटुंबच आहे, अशी कायद्याची धारणा आहे व विभाजनाचा प्रत्यक्ष पुरावा दाखविल्याखेरीज या धारणेचे खंडन होत नाही. सामायिक रहिवास, सामायिक देवता, सामायिक भोजन व सामायिक मालमत्ता ही सर्वसाधारणपणे एकत्र कुटुंबाची लक्षणे आहेत. परंतु सामायिक मालमत्ता हे मात्र एकत्र कुटुंबाच्या अस्तित्वाचे अपरिहार्य लक्षण नव्हे. त्यामुळे सामायिक मालमत्तेशिवायही एकत्र कुटुंब अस्तित्वात असू शकते.\nकायद्याच्या क्षेत्रात एकत्र कुटुंबाला तदंतर्गत असणाऱ्या सहदायादवर्गामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हासहदायादवर्ग मात्र केवळ रक्ताच्या नात्यामुळे निर्माण न होता, एखाद्या नातेवाईकाच्या एका विषिष्ट प्रकारच्या संपत्तीशी उत्तराधिकारामुळे एकसमयावच्छेदेकरून निगडित होणाऱ्या गटामध्ये विधिचालनानुसार निर्माण होतो. प्रत्येक हिंदूची वडिलार्जित व स्वार्जि किंवा स्वकष्टार्जित अशी दोन प्रकारची संपत्ती असू शकते. पिता, पितामह किंवा प्रपितामह यांपासून पुत्र, पौत्र किंवा प्रपौत्र यास वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीस ‘वडिलार्जित’ असे नामाभिधान आहे. अन्य कुठल्याही व्यक्तीकडून वा कुठल्याही मार्गाने मिळवलेली संपत्ती ही सर्वसाधारणपणे स्वार्जित म्हणून गणली जाते. अर्थात पित्याची स्वार्जित संपत्ती ही वारसाहक्काने पुत्राच्या हाती पडल्यास ती पुत्राचे हाती वडिलार्जित संपत्ती बनते. या संपत्तीच्या अवस्थांतूनच सहदायादवर्ग जन्मास येतो. परंतु मिताक्षरा व दायभाग असे हिंदू कायद्याचे दोन पंय असून त्यांच्याप्रमाणे अशा सहदायादवर्गाची व्याख्या व व्याप्ती वेगवेगळी असते. मिताक्षरापंथानुसार पुत्राला जन्मतःच पित्याच्या दोन्ही प्रकारच्या संपत्तीत मालकी हक्क मिळत असला, तरी न्यायनिर्णित विधीप्रमाणे मिताक्षरापंथीय पुत्राला पित्याच्या स्वार्जित संपत्तीमध्ये जन्मसिद्ध हक्क मिळत नाही फक्त वडिलार्जितामध्येच मिळतो, असे ठरले गेले आहे. त्यामुळे उपर्युक्त उदाहरणामध्ये पित्याच्या स्वार्जितांचे वारसाहक्काने पुत्राच्या वडिलार्जितामध्ये रूपांतर झाल्याबरोबर, अशा पुत्राचे स्वतःचे पुत्र, पौत्र व प्रपौत्र हे त्या संपत्तीमध्ये जन्मसिद्ध हक्क मिळवतात व या सर्वांचा एक सहदायादवर्ग निर्माण होतो. अशा रीतीने सहदायादवर्गात फक्त पुरुषच असतात व एकावेळी एकंदरीत फक्त चार पिढ्यांचेच पुरुष त्यामध्ये मोडतात. अर्थात उपर्युक्त मूळ पुरुष निवर्तल्यावर त्याच्या पुढील चार पिढ्यांचे पुरुष सहदायादवर्गाचे सभासद होतात. हा सहदायादवर्ग विभाजन होईपर्यंत पिढ्यान्पिढ्या चालू शकतो. परंतु दायभाग पंथाप्रमाणे सहदायादवर्ग हा चार पिढ्यांचाच असला, तरी दायभागानुसार पुत्राला पित्याच्या कुठल्याही संपत्तीमध्ये जन्मसिद्ध अधिकार नसल्यामुळे व पित्याची दोन्ही प्रकारची संपत्ती पुत्राला पित्याच्या मरणानंतरच मिळत असल्यामुळे सदरहू सहदायादवर्गामध्ये पिता असेपर्यंत पुत्राचा अंतर्भाव होऊ शकत नाही. त्यामुळे दायभागपंथीय सहदायादवर्ग हा भिन्नशाखीय वंशजाचीचा बनलेला असतो. उदा., उपर्युक्त वडिलार्जित संपत्ती मिळवणाऱ्या पुत्राबरोबर त्याचे बंधू, मृत बंधूंचे पुत्र, मृत बंधूंच्या मृत पुत्रांचे पुत्र इ. भिन्नशाखीय पुरुष वंशज त्यांच्या सहदायादवर्गामध्ये समाविष्ट होतात. हे सर्व पूर्वीपासून एकत्र कुटुंबाचे घटक असतातच परंतुत्यांच्याव्यतिरिक्त एकत्र कुटुंबामध्ये स्त्रिया व चार पिढ्यांनंतरची पुरुष संतती यांचाही समावेश होऊ शकतो. याप्रमाणे एकत्र कुटुंब व सहदायादवर्ग यामध्ये थोडा फरक असला, तरी वरील रीतीने प्राप्त झालेली सहदायादवर्गाची संपत्ती म्हणजेच तत्संबंधी एकत्र कुटुंबाची सामायिक संपत्ती हे समीकरण विधिमान्य झालेले आहे. हा बाह्यतः विरोधाभास वाटला, तरी अशा सहदाय संपत्तीवर सहदायादवर्गाचा मालकीहक्क असतो व त्या वर्गामध्ये न मोडणाऱ्या एकत्र कुटुंबाच्या इतर घटकांचे अशा संपत्तीमध्ये निर्वाहादी उपयोगासाठी लाभप्रद्र हितसंबंध असतात, असे त्याचे स्पष्टीकरण आहे.\nदायभाग पंथ बंगालमध्ये रूढ असून मिताक्षरा पंथ हा भारतात इतरत्र रूढ आहे. मिताक्षरा सहदायाची काही खास लक्षणे आहेत. सहदायादवर्गाच्या चार पिढ्यांच्या मर्यादेपर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस जन्मसिद्ध हक्क मिळतो व त्या वर्गापैकी कुठलीही व्यक्ती मृत झाल्यास तिचा सामायिक मालमत्तेमधील हक्क तिच्या वारसांकडे न जाता उत्तरजीवित्वाच्या तत्त्वानुसार उर्वरित सहदायादांकडे अनुक्रमित होतो. सहदायादवर्गापैंकी सर्वांची सहदायादावर सारखीच मालकी असल्यामुळे व नवीन सहदायाद जन्मास आल्यास इतरांचा वैयक्तिक मालकीहक्क कमी होणे आणि एखादा सहदायाद मृत झाल्यास इतरांचा मालकीहक्क त्या प्रमाणात वाढणे क्रमप्राप्तअसल्यामुळे, विभागणी होईपर्यंत कुठल्याही विशिष्ट सहदायादाला सहदायाच्या कुठल्याही विशिष्ट भागांवर आपला खास वैयक्तिक हक्क सांगता येत नाही व तोपर्यंत त्याच्या वैयक्तिक अविभक्त हितसंबंधाची व्याप्ती बदलती व अतिरिक्त स्वरूपाची असते. परंतु दायभाग पंथाने जन्मसिद्ध हक्क व उत्तरजीवित्व ही दोन्ही तत्त्वे झिडकारलेली असल्याकारणाने दायभागपंथीय सहदायादाच्या अविभक्त हितसंबंधांचे स्वरूप किंवा सहदायामधील त्याचा हिस्सा प्रथमापासूनच निश्चित स्वरूपाचा असतो व त्याच्या मृत्यूनंतर तो त्याच्या विधवा, मुलगा आदी वारसांकडे वारसा हक्काने अनुक्रमित होतो. यावरून एकत्र किंवा अविभक्त असतानासुद्धा दायभागपंथीय सहदायादाचे अविभक्त हितसंबंध हे विभक्तसदृश असतात, असे आढळून येईल. त्याचप्रमाणे काहीखास अपवाद वगळल्यास मिताक्षरापंथीय सहदायादास आपला सहदायामधील अविभक्त हितसंबंध हस्तांतरित करता येत नाही, तर दायभागपंथीय सहदायादाच्या हितसंबंधाचे स्वरूप म्हणजेच त्याचा सहदायातील हिस्सा प्रथमपासून निश्चित असल्यामुळे त्याचे त्याला सुलभतेने हस्तांतरण करता येते.\nसहदायादांची सहदाय मालमत्ता म्हणजेच एकत्र किंवा अविभक्त कुटुंबाची सामायिक मिळकत. ही नाना प्रकारची असू शकते व तिच्यामध्ये वडिलार्जित संपत्ती, एखाद्या सहदायादाने सामायिक संपत्तीमध्ये संमिश्रित केलेली त्याची वैयक्तिक स्वार्जित संपत्ती तसेच सहदायादांनी वडिलार्जित संपत्तीच्या मदतीने व सामायिक प्रयत्नांनी मिळवलेली संपत्ती या सर्वांचा समावेश होऊ शकतो.\nअविभक्त असेपर्यंत सहदायाच्याबाबतीत सर्व सहदायादांना उपभोगाचा सारखाच हक्क असतो. सहदायातून आपल्या निर्वाहाची व्यवस्था करून घेणे व सर्व सहदायावर ताबा असणे, हे प्रत्येक सहदायादाचे महत्त्वाचे आहेत. सहदायादवर्गामध्ये प्रथमत: समान पूर्वज व त्यांच्या मृत्यूनंतर उर्वरितांमधील सर्वसाधारणत: जेष्ठ पुरुष हाकर्ता म्हणून समजला जातो. या कर्त्यास इतर सहदायादांचे सर्वसामान्य अधिकार असतातच. त्याशिवाय सामायिक मालमत्तेची व्यवस्था पाहणे, कुटुंबाचे उत्पन्न स्वमतानुसारकुटुंबाच्या गरजांसाठी खर्च करणे, एकत्र कुटुंबाचे वादामध्ये वादी वा प्रतिवादी या नात्याने भाग घेणे, संविदेत सहभागी होणे, अशा कुटुंबाचा सामायिक धंदा चालवणे व त्यासाठी प्रसंगविशेषी कर्ज उभारणे इ. अनेक हक्क त्याला कर्ता या नात्याने प्राप्तहोतात. परंतु विशेष म्हणजे विधिमान्य गरजेसाठी किंवा सहदायलाभासाठी कर्त्याला इतर सहदायादांच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या मनाविरुद्धसुद्धा मालमत्तेचे किंवा तिच्या विशिष्ट भागाचे हस्तांतरण करण्याचा आहे. असे सबळ कारण नसताना त्याने केलेले हस्तांतरण शून्यनीय असते व त्यास इतर सहदायादांपैकी कोणीही आक्षेप घेतल्यास कोर्ट ते रद्दबातल करतो.\nएकत्र कुटुंबाच्या सामायिक मालमत्तेचे स्वार्जित संपत्तीमध्ये रूपांतर करण्याचा एक सर्वसाधारण मार्ग म्हणजे विभाजन. विभाजन हे दरडोई तत्त्वावर नसून दरशाखा तत्त्वानुसार होते. हिस्सेदार समदायादास पुत्रपौत्रादी असल्यास पुन्हा त्यांच्याबरोबर विभागणी होईपर्यंत त्यांच्या हातातील हिस्सा हा त्याच्या पुत्रापौत्रदिकांच्या बाबतीत सामायिकच राहतो. त्याचप्रमाणे अविवाहित किंवा निपुत्रिक असणार्‍या हिस्सेदाराचा हिस्सा हातात्पुरता स्वार्जितासारखा हस्तांतरणीय असला, तरी त्याचे मूळचे स्वरूप वडिलार्जित असल्यामुळे सदरहू दायादास पुढे पुत्र झाल्यास किंवा त्याने पुत्र दत्तक घेतल्यास सदरहू पुत्राच्या जन्मसिद्ध अधिकारामुळे पुन्हा पितापुत्रांमध्ये सहदायादवर्ग निर्माण होतो व उपरोक्त हिस्सा सामायिक मालमत्ता बनते. विभाजनामध्ये सर्व सहदायाबादांना हिस्सा मिळतोच. त्याशिवाय विभाजन पितापुत्रांमध्ये असल्यास पित्याची पत्नी, केवळ पुत्रांमध्ये असल्यास त्यांची विधवा माता व पुत्रपौत्रांमध्ये असल्यास त्यांची विधवा आजी ह्या स्त्रियांनासुद्धा खास अपवाद म्हणून हिस्सा मिळतो. त्याशिवाय १९३७ चा ‘हिंदू संपत्तिविषयक हक्क’ या अधिनियमान्वये एखादा मिताक्षरा सहदायाद मृत झाल्यास त्याचे सामायिक मालमत्तेमधील अविभक्त हितसंबंध वारसाहक्काने त्याच्या विधवेस मिळण्याची तरतूद केली आहे व तिला तत्संबंधी विभाजन मागण्याचाही हक्क देण्यात आला आहे. मिताक्षरा सहदायादवर्गास लागू असलेल्या उत्तरजीवित्वाच्या अनुक्रमणपद्धतीस सांविधिक कायद्याने दिलेला हा पहिलाच व मोठा धक्का होय.\nएकत्र कुटुंबपद्धती १९५६ च्या हिंदु-उत्तराधिकार अधिनियमाने बाह्यतः जरी नष्ट केलेली नसली, तरी अस्तित्वात असलेल्या सहदायादवर्गाचे क्रमशः परंतु निश्चितपणे विघटन होण्याची व नवीन सहदायादवर्ग उत्पन्न होण्यास प्रतिबंध करण्याची भरपूर तरतूद त्यातील कलम ६ व कलम १९ (ब) या अन्वये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तिसाव्या कलमान्वये आपल्या अविभक्त हितसंबंधांची मृत्युपत्रान्वये विल्हेवाट लावण्यIचा अधिकार सहदायादास देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या चाळीस-पन्नास वर्षात एकत्र कुटुंबपद्धती ही कायद्याच्या उपाययोजनेमुळे पार नष्ट होईल, असे अनेकांचे मत आहे, सामायिक जमीन कसणे हाकुटुंबाच्या उत्पन्नाचा एकमेव मार्ग राहिला नसल्यामुळे व त्याला नोकरी, धंदा इ. व्यक्तिगत पर्याय उपलब्ध झाल्यामुळे तसेच औद्योगिकीकरण, लोकसंख्येचे नागरीकरण, सामाजिक परिवर्तन इ. कारणांमुळे एकत्र हिंदू कुटुंब हे दिवसेंदिवस आईबाष व अज्ञान मुले एवढ्यांपुरते संकुचित होत आहे व काहीअंशी लयाला जाऊ पहात आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु सगोत्र बंधूंना एकमेकांविषयी विलक्षण ओढ अजूनहीवाटते, ही गोष्ट तितकीच खरी आहे. त्याशिवाय १९६१ च्या आयकर अधिनियमान्वये व्यक्तिगत उत्पन्नापेक्षा अविभक्त हिंदू कुटुंबास आयकरांतून जास्त सूट मिळत असल्यामुळे, तसेच धंदा करताना परक्या लोकांबरोबर भागीदारी करण्यापेक्षा आपापसात एकत्र कुटुंब या नात्याने धंदा करणे जास्त चांगले आहे, असे अनेक धनिक पितापुत्रांना आढळून आल्यामुळे हिंदू समाजामध्ये विशेषत: व्यापारी वर्गामध्ये, एकत्र कुटुंबपद्धतीला चिकटून राहण्याची, एवढेच नव्हे, तर संमिश्रणाच्या मार्गाने नवनवीन सहदायादवर्ग निर्माण करण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे. त्यामुळे एकत्र कुटुंबाच्या भवितव्याविषयी निश्चित अंदाज वर्तवणे कठीणच आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/ajit-pawar-criticizes-sudhir-mungantiwar-on-vande-mataram-issue-and-targets-government-on-farmers-relief-issue-au36-784494.html", "date_download": "2022-10-04T17:41:01Z", "digest": "sha1:RO3D5TU6IJMHMZIO2AAGLKOOFZKJ7WGG", "length": 10821, "nlines": 186, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\n‘वंदे मातरम’ला विरोध नाही, पण महागाई, शेतकरी प्रश्नावर का बोलत नाहीत अजितदादांचा मुनगंटीवारांना खोचक सवाल\nविरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढलेल्या वंदे मातरम् संदर्भातील शासन आदेशावरुनही अजित पवार यांनी खोचक सवाल केलेत.\nअजित पवार, सुधीर मुनगंटीवार\nसुनील काळे | Edited By: सागर जोशी\nमुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यानंतर पहिलंच पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) होत आहे. विरोधकांची आक्रमकता पाहता हे अधिवेशन अधिक गाजण्याची शक्यता आहे. सरकारनं बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय. तशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढलेल्या वंदे मातरम् संदर्भातील शासन आदेशावरुनही अजित पवार यांनी खोचक सवाल केलेत.\n‘वंदे मातरम’ला विरोध नाही, पण…\nअजित पवार म्हणाले की, जे महत्वाचे विषय आहेत त्यावर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जात आहेत आणि त्यावर चर्चा घडवल्या जात आहेत. आपण जय महाराष्ट्र म्हणतो, जय हिंद बोलतो, जय हरी बोलतो. आता वंदे मातरम् मध्येच काय काढलंय त्याला विरोध नाही. पण तुम्ही महागाईवर बोलत नाही. इंधन दरवाढीवर बोलत नाही. जीएसटी वाढीवर बोलत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावलाय.\nशेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार अनुदान द्या\nइतकंच नाही तर अतिवृष्टी आणि शेतकरी मदतीवरुनही अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, आम्ही एनडीआरएफच्या नियमांच्या दुप्पट मदत करु. पण एनडीआरएफचे निकषच कालबाह्य झाले आहेत. दुप्पट मदत जाहीर करुन शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही. आम्ही सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांना तिप्पट मदत जाहीर केली होती. साधारण 15 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. अजूनही अतिवृष्टी सुरु असल्यानं त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही अजित पवार यांनी व्यक्त केलीय. सरकार कुणाचंही असलं तरी गरीब माणूस, शेतकरी अडचणीत असल्यावर त्याला पुन्हा उभं करण्यासाठी जी मदत द्यायला हवी ती होताना दिसत नाही. पीक कर्ज वाटपाचं टार्गेट ठेवलं त्याच्या निम्म्यानंही पीक कर्ज वाटप झालेलं नसल्याचं अजितदादा म्हणाले.\nआलीयाचा जबरदस्त शिमरी ड्रेस लुक; अन् बेबी बंप\nNeha Sharma : नेहाच्या बाथरोबमधल्या फोटोजने वाढवला तापमानाचा पारा\nAlia Bhatt Hot Photos: आलियाने दाखवला बेबी बंपमध्ये जलवा\nShweta Tiwari Photo: वय 41 चे अदा तरूणीपेक्षा ही भन्नाट\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/girish-mahajan-said-that-when-ed-came-there-was-a-corona-now-eknath-khadses-counterattack-he-said-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T16:21:04Z", "digest": "sha1:4BYMSSFVY7V26KCGXACIHWVNUS5AUSYQ", "length": 10899, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "गिरीश महाजन म्हणाले ईडी आली की कोरोना होतो, आता एकनाथ खडसेंचा पलटवार, म्हणाले...", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nगिरीश महाजन म्हणाले ईडी आली की कोरोना होतो, आता एकनाथ खडसेंचा पलटवार, म्हणाले…\nगिरीश महाजन म्हणाले ईडी आली की कोरोना होतो, आता एकनाथ खडसेंचा पलटवार, म्हणाले…\nजळगाव | कोरोनामुळे किती त्रास होतो याची मला जाणीव आहे. त्यामुळेच मी वीस दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. मला अशा प्रकारची नौटंकी जमत नाही. जळगाव महानगरपालिका हातातून गेल्यामुळे गिरीश महाजन यांना चांगलाच झटका बसला आहे. त्यामुळेच त्यांना ईडी वगैरे लक्षात येत आहे, असे बोचरे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना दिले. ते ‘टिव्ही 9 मराठी’शी बोलत होते.\nएकनाथ खडसे यांना ‘ईडी’च्या नोटिसा आणि तारखांमुळे कोरोना होतो. पण माझे तसे नाही. मला एकदाच कोरोना झाला. दहा दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. सोमवारी केलेला माझा अहवाल निगेटिव्ह आला. मला कोरोना होतो, तो ‘ईडी’च्या तारखा पाहून होत नाही. सन्मानीय नेते एकनाथ खडसे यांना ‘ईडी’ची तारीख आली की, लगेच कोरोना होतो. अशी बोचरी टीका गिरीश महाजन यांनी केली होती.\nएकनाथ खडसे यांनी भाजपला जळगाव महापालिकेत मिळालेल्या अपयशाची आठवण करुन दिली. गिरीश महाजन कोरोनामुक्त झाले त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. मात्र जळगावची महानगरपालिका गिरीश महाजन यांच्या हातातून गेल्यामुळे त्यांना चांगलाच झटका बसला आहे. कदाचित त्यामुळे त्यांना ईडी वगैरे लक्षात येत आहे, असा टोला खडसे यांनी लगावला.\nदरम्यान, गिरीश महाजन हे नियमित व्यायाम करून फिट राहतात. तरुण नेते म्हणून ते परिचित आहेत. गिरीश महाजन यांना झालेला कोरोना खरा आहे की, जळगाव महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्याचा हा कोरोना आहे. याचा तपास केला पाहिजे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वामध्ये गर्विष्ठपणा आहे. नगरसेवकांना तुच्छ लेखणे, स्थानिक मागण्यांकडे दुर्लक्ष करणे हे होत होते, अशी टीकाही एकनाथ खडसेंनी केली होती.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nइंदोरीकरांनी मुला-मुलीच्या जन्माबाबत केलेल्या वक्तव्यावर न्यायालयाने 8 महिन्यांनी दिला ‘हा’ मोठा निकाल\n…म्हणून पून्हा शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल\n‘ईडी’च्या नोटिसा पाहून एकनाथ खडसेंना कोरोना होतो, पण माझं तसं नाही- गिरीश महाजन\n‘…तर रात्रीचे नियम सकाळी लावावे लागतीत’; मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याचा जनतेला इशारा\nकाँग्रेसच्या ‘या’ नेत्याला झाली कोरोनाची लागण, ट्विट करुन दिली माहिती\nइंदोरीकरांनी मुला-मुलीच्या जन्माबाबत केलेल्या वक्तव्यावर न्यायालयाने 8 महिन्यांनी दिला ‘हा’ मोठा निकाल\nपैसे थेट खात्यावर जमा करा मग लॉकडाऊनचं बघा- पृथ्वीराज चव्हाण\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2021/12/06/ratnagirizpstandingcommittee/", "date_download": "2022-10-04T16:19:59Z", "digest": "sha1:427KGRHI3QRNI7GRKUMGU646ZZTP34NZ", "length": 16600, "nlines": 107, "source_domain": "kokanmedia.in", "title": "बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ घरात जिल्हा परिषदेची पहिली बैठक - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nबाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ घरात जिल्हा परिषदेची पहिली बैठक\nरत्नागिरी : आंबडवे (ता. मंडणगड) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद भेट देणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र आज (६ डिसेंबर) होणारा त्यांचा दौरा रद्द झाला. आंबेडकरांच्या गावाला भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रपती ठरले असते. मात्र त्यानिमित्ताने भारत स्वतंत्र झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक सर्वप्रथम आंबेडकरांच्या मूळ घरात झाली होती, अशी आठवण रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी दिली.\nश्री. लिमये म्हणाले, अखंड रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन १९८१ साली झाले. त्यानंतर बारा वर्षे जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट होती. १९९२ मध्ये निवडणूक झाली. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून मी प्रत्येक तालुक्याचा दौरा करायचे ठरविले. मंडणगडपासून सुरुवात केली. त्या महिन्यात मंडणगडला गेलो होतो. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी असलेले त्यांचे घर सध्या बंद आहे, अशी माहिती मला मिळाली. त्यामुळे मी लगेच तेथे गेलो. भारतीय घटनेच्या शिल्पकाराची ती वास्तू पाहून मी नतमस्तक झालो. ही वास्तू आपल्या जिल्ह्यात असल्यामुळे ती जितीजागती राहिली पाहिजे, या उद्देशाने जिल्हा परिषदेची एक मासिक बैठक त्याच ठिकाणी घेण्याचे मी ठरविले. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यासाठी पाहणी करायला सांगितले. जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह सुमारे शंभर जणांच्या बैठकीची व्यवस्था तेथे होण्याची शक्यता नसल्याचा अहवाल अधिकाऱ्यांनी मला दिला. त्यामुळे तात्पुरता तो विचार सोडून दिला.\nश्री. लिमये म्हणाले, जिल्हा परिषदेची बैठक होणार नसली तरी त्या स्मारकामध्ये जिल्ह्याचा कोणता तरी कारभार चालविला जावा, अशी माझी इच्छा होती. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होणार नसली तरी स्थायी समितीची बैठक तेथे घ्यावी, असा विचार माझ्या मनात आला. त्यानुसार जुळवाजुळव केली आणि पावसाळ्यानंतर १९९२ मधल्या ऑक्टोबरमध्ये स्थायी समितीची बैठक तेथे घेतली. त्यानिमित्ताने बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि विभाजित झालेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेने सर्वप्रथम बाबासाहेबांना तेथे अभिवादन केले. त्यावेळचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून तो मान मला मिळाला याचा अभिमान वाटतो.\nजिल्हा परिषदेने बाबासाहेबांच्या मूळ गावी विविध उपक्रम राबवावेत आणि जिल्हा परिषदेचे म्हणून तेथे काही काम करावे, बैठका घ्याव्यात आणि बाबासाहेबांच्या साक्षीने कारभार केल्याचा आनंद अनुभवावा, अशी सूचनाही श्री. लिमये यांनी केली.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nमामलेदार केशव जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले चिरनेरचे सत्याग्रही\nराजू भाटलेकर यांना पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान\nमहाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे डेरवण येथे आयोजन\nदेवरूख महाविद्यालयाला फाइन आर्ट कलाप्रकारात सहा पारितोषिके\nकरकरे सरांच्या तासानंतर गणित वाटले अगदी सोप्पे\nसवाल नको, कृतियुक्त जबाबही हवा\nAmbedkarआंबडवेकोकणकोकण बातम्याकोकण मीडियाडॉ. बाबासाहेब आंबेडकरबाबासाहेबांचे स्मरणरत्नागिरीरत्नागिरी जिल्हा परिषदरत्नागिरी जिल्हा परिषद स्थायी समिती बैठकराजाभाऊ लिमयेDr B R AmbedkarDr Babasaheb AmbedkarKokanKokan NewsKonkanRatnagiri\nPrevious Post: रत्नागिरी जिल्ह्यात ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा संसर्ग नाही; सक्रिय करोनाबाधितांची संख्या ३२\nNext Post: रत्नागिरी जिल्ह्यात ८ नवे रुग्ण; ५ करोनामुक्त\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nशारदीय नवरात्र - दिवस पाचवा\nनवरात्रानिमित्त एसटीच्या लांजा आगारातर्फे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नवदुर्गा दर्शन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती सोबतच्या इमेजमध्ये...\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (16) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (10) क्रीडा (16) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (57) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (7) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,082) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,591) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (279) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (26) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (304) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (235) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (349)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/2313/", "date_download": "2022-10-04T16:15:24Z", "digest": "sha1:NU22IT4PTQXGNUAYYIKI5EJLX7JMBTUX", "length": 6613, "nlines": 77, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "मुस्लिम मुलीला वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळणार - Rayatsakshi", "raw_content": "\nमुस्लिम मुलीला वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळणार\nमुस्लिम मुलीला वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळणार\nनांदेड जिल्हासत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\nनांदेड, रयतसाक्षी : शहरातील कुंभार टेकडी भागातील एक मुलगी वडिलांच्या निधनानंतर संपत्तीत हिस्सा मिळविण्यासाठी जिल्हासत्र न्यायालयात पोहचली. मुस्लीम मुलीला तिच्या वडिलांच्या संपत्तीत २५ टक्के वाटा देण्याचे आदेश जिल्हासत्र न्यायालयाने दिले आहेत.\nकुंभार टेकडी भागातील रझिया बेगम यांच्याकडे मुस्लिम ७७ टक्के वारस हक्क कायद्यानुसार हिस्सा मिळावा यासाठी भाऊ जमील अहमद यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. जमिल अहमद यांनी मृत्यूपूर्वी वडिलांनी लिहिलेल्या हिबानामा (पुरस्कार पत्र) च्या आधारे त्यांची बहीण रझिया हिला मालमत्तेतील हिस्सा देण्यास नकार दिला होता.\nत्यामुळे रझिया बेगम यांनी ऍड शिवराज पाटील यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आले की, हिबानामा उर्दूमध्ये लिहिला गेला आहे आणि त्याचे भाषांतर न्यायालयीन भाषेत सिद्ध् केले पाहिजे, परंतु तसे झाले नाही. हिबानामाप्रमाणे पुरस्कार देणे आणि पुरस्कार स्वीकारणे हे ही न्यायालयात सिद्ध् झाले नाही. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर न्यायालयाने मुस्लिम कायद्यानुसार मालमत्तेतील ५० टक्के हिस्सा मुलाला आणि २५ टक्के हिस्सा मुलीला देण्याचे आदेश दिले.\nशांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत\nआशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nभारताच्या विरोधानंतर श्रीलंकेने चीनचे हेरगिरी करणारे जहाज रोखले.\nउपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान: NDAकडून जगदीप धनखड तर विरोधी पक्षांकडून अल्वा मैदानात,…\nनवीन पक्ष बनवला नाही, तर तुम्ही आहात कोण- सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला सवाल\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.allinmarathi.com/2021/09/teachers-day-speech-in-marathi.html", "date_download": "2022-10-04T15:55:48Z", "digest": "sha1:JGAJLGXGG6JLPIMQM2DOGUG4OPSOECBA", "length": 8734, "nlines": 49, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "शिक्षक दिन भाषण मराठीत | teachers day speech in marathi | shikshak din bhashan in marathi. - All in Marathi", "raw_content": "\nशिक्षक दिन भाषण 2021: दरवर्षी आपण 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करतो. कोरोना महामारीमुळे दीर्घ सुट्टीनंतर आता शाळा सुरू होत आहेत. यावेळी कोरोना कालावधीत, शालेय शिक्षणाच्या बदललेल्या स्वरूपाबरोबरच शिक्षक दिन साजरा करण्याचे स्वरूपही बदलले असेल. परंतु हे सर्व असूनही, आपण शिक्षकांच्या सन्मानार्थ हा दिवस संस्मरणीय बनवू शकतो.\nशिक्षक दिन विशेष करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली असावी. भेटवस्तूंपासून भाषणापर्यंत तुम्ही तयारी सुरू केली असावी. यावेळी कोरोना संकटामुळे, आम्ही आमच्या क्षमतेनुसार भेटवस्तू,फुले देऊ शकत नाही, म्हणून आम्ही आमच्या शिक्षकांबद्दल आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो, किमान शब्दश:. कारण शिक्षक आणि गुरू हे कोणत्याही भेटवस्तूचे भुकेलेले नसून आदरांचे आहेत. चला तर मग Shikshak din karyakram patrika marathi, shikshak din bhashan in marathi, teachers day speech in marathi, teachers day bhashan in marathi,शिक्षक दिन वृत्तांत लेखन मराठी, जाणून घेऊया शिक्षकदिनी भाषण कसे करायचे.\nआदरणीय शिक्षक आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना\nदरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सर्व येथे एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम, मी येथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या निमित्ताने, मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे ज्यांनी मला माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिली.\nआपण दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि गुरूंचे आशीर्वाद घेतो. या दिवशी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या आयुष्याची 40 वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून घालवली आणि आपली कर्तव्ये पार पाडली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. शिक्षणाची आवड आणि शिक्षकांबद्दलचा आदर लक्षात घेता त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.\nयोग्य मार्गदर्शनाने शिक्षक आपले भविष्य उज्ज्वल करतात. म्हणूनच असे म्हटले जाते की शिक्षकांचे स्थान आपल्या पालकांपेक्षा जास्त आहे. शिक्षणाशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. शिक्षक आपल्यातील वाईट गोष्टी काढून टाकतात आणि आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवतात. शिक्षक हा आपल्या समाजाचा कणा आहे. विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवण्यात आणि त्यांना देशाच्या आदर्श नागरिकांमध्ये घडवण्यात ते महत्वाची भूमिका बजावतात.\nआपण नेहमी आपल्या शिक्षकांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. शिक्षक दिनानिमित्त मी सर्व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी शिक्षक दिन भाषण मराठीत | teachers day speech in marathi | shikshak din bhashan in marathi. करून द्या शिक्षकांना शुभेच्छा.\n…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏धन्यवाद 🙏..\nतुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….🙏\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/02/blog-post_74.html", "date_download": "2022-10-04T15:49:56Z", "digest": "sha1:3J26DCDTPB3XN62KMVNTOCG7YL6M6ARC", "length": 6635, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जतेत शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी", "raw_content": "\nHomeजतवार्ताजतेत शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी\nजतेत शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी\nजत/प्रतिनिधी: जत शहरासह तालुक्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जत शहरातील शिवाजी चौकात मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी किल्ले रामगड येथून आणलेल्या मशालीचे स्वागत केले. यानंतर आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते सिंहासनारूढ छ.शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती सुरेश शिंदे, केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या पुणे विभागाचे संचालक प्रकाश जमदाडे, संजय कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंती निमित्त विविध गटातील विद्यार्थ्यांच्या वकृत्व, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या व विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली.\nजत येथील छ.शिवाजी चौकात असलेला चबुतरा मागील सोळा वर्षे शिवाजी महाराज यांच्या अश्र्वारूढ पुतळ्याच्या प्रतिक्षेत आहे. चबुतरा तयार करण्याचे काम झाले आहे. राजकीय श्रेयवादामुळे पुतळा बसवण्यास विलंब होत आहे. अश्वारूढ पुतळा बसवावा अशी मागणी शिवप्रेमी नागरिकांतूून होत आहे.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/yuva-sena-chief-aditya-thackeray-criticizes-eknath-shinde-devendra-fadnavis-government-ssd92", "date_download": "2022-10-04T16:19:58Z", "digest": "sha1:VAG6JRBK2S4QLO6VNOENGQYQ4XQE5QNV", "length": 8835, "nlines": 66, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Thackeray vs Shinde | स्वत:ला 50 खोके आणि महाराष्ट्राला धोके; ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल", "raw_content": "\nAaditya Thackeray : स्वत: ला 50 खोके आणि महाराष्ट्राला धोके; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल\nलोकं यांना गद्दारच म्हणत आहेत, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना लगावलाय.\nAditya Thackeray Speech : '50 खोके एकदम ओके हे महाराष्ट्रात सर्वत्र गेलेले आहे. खोके सरकार अजूनही आपलं काम दाखवू शकलं नाही', असं म्हणत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर निशाणा साधलाय. 'जिथे-जिथे स्थानिक आमदारांनी गद्दारी केली तिथे मी लोकांना जाऊन विचारत आहे की त्यांनी केल ते योग्य केल का लोकं यांना गद्दारच म्हणत आहेत', असा टोलाही आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना लगावलाय. (Aditya Thackeray Latest News)\nMumbai : मंत्रालयात आता ED चे सरकार; सहाव्या मजल्यावर लागला बोर्ड\nयुवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांची निष्ठा यात्रा आज रत्नागिरीत येऊन धडकली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत केलं. आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसेनेकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली. यावेळी 50 खोके एकदम ओकेच्या घोषणाही देण्यात आल्या.\nकाय म्हणाले आदित्य ठाकरे\nरत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. या सभेला शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की '50 खोके एकदम ओके हे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात प्रत्येक घरात गेलेलं आहे. कारण, त्यांना माहिती आहे त्यांना हे पटलेलं आहे की स्वत:ला 50 खोके आणि महाराष्ट्राला धोके अशीच परिस्थिती या आमदारांनी केली आहे'. (Aditya Thackeray News)\nप्रकाश पाटील, वामन म्हात्रेंची कालच शिवसेनेकडून हकालपट्टी अन् काही तासांतच CM शिंदेंकडून मोठे 'गिफ्ट'\nपुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की 'महाराष्ट्रात खोके सरकार स्थापन होऊन जवळपास अडीज ते तीन महिन्यांचा कालावधील उलटला. मात्र, तरी देखील हे सरकार एक सुद्धा असं काम ठळकपणे दाखवू शकलं नाही की ते आम्ही केलेलं आहे. काल परवा शिंदे सरकारने एक पत्रकारपरिषद घेतली, त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही मुंबईत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने 140 मोफत रुग्णालय सुरू करत आहोत. त्यांना मी सांगू इच्छितो की त्या दवाखान्याची कल्पना त्याचं बजेट हे मुंबई महापालिकेने दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंचं हे स्वप्न होतं की मुंबईत आम्ही दवाखाने सुरू करू'\n'मी आतापर्यंत सतत सांगत आलेलो आहे की हे गद्दारांचं सरकार आहे, बेईमानीचं सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठित खंजीर खुपसणारं सरकार आहे. हे सिद्ध करून दाखवतो असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच फटकेबाजी केली आहे. आम्ही जेव्हा 50 खोके एकमद ओकेच्या घोषणा देत होतो, तेव्हा हेच गद्दार आमदार आम्हाला येऊन विचारत होते की तुम्हाला 50 खोके पाहिजेत का त्यामुळे त्यांनीच मान्य केलं आहे आपण 50 खोके घेतलेत. असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावलाय.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/international/general-qamar-javed-bajwa-pakistan-army-chief-said-pakistan-learnt-a-lot-from-the-wars-304157.html", "date_download": "2022-10-04T16:18:13Z", "digest": "sha1:IQ6H7GIIIAYKJKQTGS4IJYI7B776CNBA", "length": 9432, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सीमेवर सांडलेल्या रक्ताचा बदला घेणार - पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची धमकी – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /बातम्या /\nसीमेवर सांडलेल्या रक्ताचा बदला घेणार - पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची धमकी\nसीमेवर सांडलेल्या रक्ताचा बदला घेणार - पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची धमकी\nपाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. सीमेवर सांडलेल्या रक्ताचा आम्ही बदला घेणार आहोत अशी दर्पोक्ती त्यांनी केली.\nपाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. सीमेवर सांडलेल्या रक्ताचा आम्ही बदला घेणार आहोत अशी दर्पोक्ती त्यांनी केली.\nभारतानं वर्ल्ड कप जिंकावा म्हणून हे काय करतोय धोनी 2011 चा 'धोनी रिटर्न्स'\nअखेर ती वेळ आलीच... Jio 5G उद्या 'या' चार शहरात होणार लाँच\nरिषभ पंतला गर्लफ्रेंड ईशा नेगीनं दिल्या रोमँटिक अंदाजात केलं बर्थडे विश, म्हणाली\nक्लीन स्वीपच्या इराद्यानं टीम इंडिया इंदूरच्या मैदानात, पाहा संभाव्य प्लेईंग XI\nइस्लामाबाद, ता. 7 सप्टेंबर : पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. सीमेवर सांडलेल्या रक्ताचा आम्ही बदला घेणार आहोत अशी दर्पोक्ती त्यांनी केली. डिफेन्स डे च्या कार्यक्रमात बोलताना गुरूवारी त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. यावेळी पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित होते असं वृत्त पाकिस्तानच्या जीओ न्यूज नं दिलं आहे. पाकिस्तानकडे जे वाकड्या नजरेने बघतील त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असंही ते म्हणाले. आपल्या भाषणात बाजवा यांनी काश्मीर प्रश्नाचा उल्लेख करत काश्मिरमधल्या लोकांवर अत्याचार होत असल्याची नेहमीची टेपही वाजवली. बाजवा भाषणात म्हणाले आमच्या सशस्त्र सेनेने देशाची सेवा करताना खूप काही गमावलं आहे. त्यापासून आम्ही अनेक गोष्टी शिकलोही आहोत. दहशतवादाचं सावट आमच्यावर आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वात मोठा पीडित देश आहे. पाकिस्तानचे विभाजन करण्याचाही प्रयत्न झाला मात्र लष्करी जवान आणि नागरिकांनी शौर्य दाखवत हा प्रयत्न हाणून पाडला. 1965 आणि 1971 च्या युद्धातून देशानं धडा घेतला आहे. आज अवस्त्र असल्याने देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत झाली आहे. दहशतवादीची देशाने मोठी किंमत चुकवली असून 70 हजार लोकांचा बळी गेलाय. त्यामुळं देशाचं कधीही न भरून येणारं नुकसान झालंय. काही दिवसांपूर्वीच इम्रान खान यांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेलेले पंजाबचे मंत्री नवज्योसिंग सिद्धू यांनी बावजा यांची गळाभेट घेतली होती. आम्हाला शांतता पाहिजे असं बावजा यांनी म्हटल्याची माहितीही सिद्धू यांनी नंतर पत्रकारांना दिली होती. आता काही दिवस जात नाहीत तोच त्यांनी भारताला धमकी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने भारतासोबत शांतता चर्चेसाठी कितीही प्रयत्न केलेत तरी लष्कर ते प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.\nVIDEO : भद्रावतीच्या बसस्टॅण्ड जवळ वाघाचं दर्शन, वन विभागाचा शोध सुरू\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2022-10-04T16:38:21Z", "digest": "sha1:5HYASFPUTX3ZSKXVZBSKXUEP4DS7MGSN", "length": 2045, "nlines": 36, "source_domain": "marathilekh.com", "title": "येणे-जाणे का हो सोडले Archives - Marathi Lekh", "raw_content": "\nयेणे-जाणे का हो सोडले\nयेणे-जाणे का हो सोडले | Yene-Jane Ka Ho Sodale Marathi Lyrics गीत – ग. दि. माडगूळकर संगीत – सुधीर फडके …\nमुलांना काळ्या वर्णाच्या मुलींशी लग्न का करावे वाटत नाही\nब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले\nआपण स्वतःशी प्रेम कसे करू शकतो मला तर माझ्यात फक्त दोष दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1289/", "date_download": "2022-10-04T17:49:51Z", "digest": "sha1:VL3XTDXRC3XDP5HC35LATU3RUYUAXGNE", "length": 7905, "nlines": 80, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "नवे निर्बंध : ....तर दारूची दुकानेही बंद करावी लागतील - Rayatsakshi", "raw_content": "\nनवे निर्बंध : ….तर दारूची दुकानेही बंद करावी लागतील\nनवे निर्बंध : ….तर दारूची दुकानेही बंद करावी लागतील\nऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाहीत तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाहीत\nरयतसाक्षी : गर्दी होत असेल तर दारूची दुकाने, धार्मिक स्थळेही बंद करावी लागतील, असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिला. कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाहीत तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nशाळा बंद ठेवल्या, मात्र दारूची दुकाने सुरू असल्याने विरोधक टीका करत आहेत. गर्दी होत असेल तर दारू दुकाने बंद करू. १८ वर्षांवरील कोरोना रुग्णांना मधुमेहाचा धोका वाढल्याचा अहवाल आहे. यावर आयसीएमआरच्या सूचनांचे पालन करू, असेही टोपे म्हणाले.\nराज्य सरकारची सुधारित नियमावली\nशनिवारी जाहीर केलेल्या नियमावलीत ब्यूटी पार्लर आणि व्यायामशाळा बंदचा निर्णय होता, परंतु हेअर सलूनला ५०% क्षमतेने परवानगी असताना ब्यूटी पार्लर, जिम बंदच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका सुरू झाली होती. त्यानंतर रविवारी सुधारित नियमावली जारी केली.\nत्याप्रमाणे या ब्यूटी पार्लरमध्ये तोंडावरील मास्क न काढता करण्यात येणाऱ्या सेवांना परवानगी असेल. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच या सेवा पुरवल्या जातील. सलून कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणे गरजेचे असल्याचे सरकारने या सुधारित आदेशात स्पष्ट केलेले आहे. जिमही ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. कोणताही व्यायाम करताना मास्क काढता येणार नाही.\nसंपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच जिम करण्याची परवानगी आहे. जिममधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, असेही सुधारित आदेशात म्हटले आहे. राज्यात लागू झालेल्या निर्बंधानुसार रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली असून कारणाशिवाय लोकांना घराबाहेर पडता येणार नाही. याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता महाराष्ट्रातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.\nमहाआवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी- पालकमंत्री अशोक चव्हाण\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1784/", "date_download": "2022-10-04T16:18:52Z", "digest": "sha1:GXC6G7JAMXKW4563MPJJG2SLMALPA2NN", "length": 16041, "nlines": 100, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "• आजपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन - Rayatsakshi", "raw_content": "\n• आजपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन\n• आजपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन\n• मलिक, परिक्षा घोटाळा अशा अनेक मुद्दयांवर सत्ताधारी- विरोधक येणार आमनेसामने\nरयतसाक्षी : मुंबई बॉम्बस्फोटांचा आरोपी दाऊदसोबत व्यवहार करणारे मंत्री मनी लाँड्रिंगप्रकरणी पोलिसांच्या अटकेत आहेत आणि तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, हे देशाच्या इतिहासातील एकमेव उदाहरण असल्याचे अधोरेखित करत, त्यांच्या राजीनाम्यासाठी सभागृहात संघर्ष करणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अशा घटनाविरोधी, जनताविरोधी व शेतकरीविरोधी सरकारचा चहा पिण्याची इच्छा नाही, असे ते म्हणाले.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे विधिमंडळ सदस्य या बैठकीला उपस्थित होते.\nराज्य सरकारचे प्रमुख असलेले शिवसेना नेते मुंबईच्या खुन्याशी व्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला. मलिकांचा राजीनामा घेण्यासाठी सभागृहात संघर्ष करणार असल्याचे ते म्हणाले.\nमोठ्या कालावधीनंतर सभागृह दीर्घकाळ चालणार आहे. आम्हालाही जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. मात्र, चर्चा होऊ देणे ही सरकारची जबाबदारी असेल, असे ते म्हणाले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोललो तर आमचे १२ आमदार निलंबित केले याकडे लक्ष वेधत राज्यातील अनेक प्रश्नांवर सरकारला जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.\nअधिवेशनात अजित पवारांवर भिस्त; मुख्यमंत्र्यांची पूर्णवेळ उपस्थिती नाही\nमुंबई | गुरुवारपासून सुरू होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा भार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या प्रकृतीमुळे या अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहणार नाहीत. सभागृहनेते म्हणून मुख्यमंत्री मोजके दिवस अधिवेशनाला हजेरी लावणार असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी बॅकफूटवर राहण्याची अधिक शक्यता आहे.\n३ ते २५ मार्च असे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होत आहे. १२ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर दुसरी एक शस्त्रक्रिया पार पडली. तेव्हापासून मुख्यमंत्री सरकारी कामकाज दूरदृश्य प्रणालीद्वारे करत आहेत. सत्ताधारी बचावात्मक पवित्र्यात राहणार ईडीच्या कारवाया, मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी, ओबीसी आणि मराठा आरक्षण, १२ आमदारांचे निलंबन मागे घेणे असे गोंधळाचे अनेक विषय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजणार आहेत.\nविरोधक आक्रमक झालेले आहेत. मात्र सभागृहाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला बहुतांश दिवस उपस्थित असणार नाहीत. त्यामुळे या अधिवेशनात सत्ताधारी बचावात्मक पवित्र्यात राहण्याची अधिक शक्यता आहे.\nमलिक यांचा राजीनामा घेणार नाही, विधानसभा अध्यक्ष निवडही होणार\nमंत्रिमंडळातील मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा की नाही घ्यायचा याबाबतचा अंतिम अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही याबाबत महाविकास आघाडी ठाम असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता.२) स्पष्ट केले. दरम्यान, विधानसभाअध्यक्ष निवड अधिवेशनात होणार असल्याचे ते म्हणाले.\nअधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आघाडीतर्फे सायंकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान आयोजित करण्यात आले होते. विरोधी पक्ष भाजपने या चहापानावर बहिष्कार टाकला होता. मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही या भूमिकेवर महाविकास आघाडी ठाम आहे. सभागृह सुरू झाल्यानंतरही अनेक निर्णय होत असतात. पश्चिम बंगालमध्ये काही मंत्र्यांना अटक झाली आहे. मात्र, ते मंत्रिपदावर कायम आहेत याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.\nएसटीचा अहवाल परब विधिमंडळात मांडतील :राज्यात एसटीचा संप सुरू आहे त्याबाबत विचारले असता एसटीच्या विलीनीकरणसंदर्भातील अहवाल तयार झाला असून परिवहनमंत्री अनिल परब हे हा अहवाल विधिमंडळात सादर करतील. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत राज्यपालांना आम्ही फोनवरून थेट विचारू शकत नाही. त्यामुळे कधीतरी चहा पिता पिता याबाबत विचारू, असेही ते म्हणाले.\nपाच दिवस कळ काढू : मागील अधिवेशन फक्त पाच दिवस होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. मात्र, आता जास्त दिवसांचे अधिवेशन आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीसाठीचे पत्र राज्यपालांना पाठवले असल्याचेही पवार यांनी सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सात मार्चला सरकार कोसळणार अशी भविष्यवाणी केली आहे. आता आपण पाच दिवस कळ काढूया,असा टोला त्यांनी लगावला.\nभाजप या मुद्द्यांवर घेरणार\n२. कृषिपंपांची वीज तोडणी\n३. छत्रपतींच्या वारसांचे उपोषण\n४. मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न\n५. महाज्योतीला न दिलेला निधी\n६. महात्मा फुले कृषी कर्जमाफीचा फज्जा\n७. आदिवासी पेसा योजनेतील कपात\n८. सामाजिक न्यायचे अन्यायकारी रोस्टर\n१०. चरमसीमेला पोहोचलेला भ्रष्टाचार\nमुख्यमंत्र्यांची चार दिवस उपस्थिती\n३ मार्च रोजी राज्यपालांचे अभिभाषण, ११ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला आणि २५ मार्च रोजी अधिवेशनाचा समारोप असे मोजके चारच दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात येतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nराज्यातील आगामी निवडणूकांसाठी आयोगाच्या हालचाली\nराजकिय आरक्षण गेल्यानंतर, ओबीसींचे शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणही जाण्याची शक्यता- ऍड. प्रकाश आंबेडकर\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/640/", "date_download": "2022-10-04T17:46:52Z", "digest": "sha1:APBP6YAEMEYGFSASKGIVYZXNF5HRSH47", "length": 8111, "nlines": 79, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "भाजपाचे किरीट सोमय्या यांचा आघाडीतील मंत्र्यांवर हल्लाबोल - Rayatsakshi", "raw_content": "\nभाजपाचे किरीट सोमय्या यांचा आघाडीतील मंत्र्यांवर हल्लाबोल\nभाजपाचे किरीट सोमय्या यांचा आघाडीतील मंत्र्यांवर हल्लाबोल\nभाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी तुम्ही लुटा, चोरी करा, ३-३ बायका करा म्हणत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय.\nरयतसाक्षी: भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय. तुम्ही लुटा, चोरी करा, ३-३ बायका करा आणि आरोप केले की गोरगरीब म्हणायचं. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर ३ बायका करून त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव दिल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.\nकिरीट सोमय्या म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मीडिया एजन्सीने सल्ला दिलाय की तुम्ही चोरी करा, लुटा, ३-३ बायका करा आणि किरीट सोमय्यांनी आरोप केले तर तुम्ही म्हणायचं गोरगरीबांचा. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का त्यांना ३ बायका आहेत, त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव देतात. त्यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपली आहे. त्यांच्याकडे जगमित्र साखर कारखान्यासाठी ८३ कोटी रुपये आले कोठून त्यांना ३ बायका आहेत, त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव देतात. त्यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपली आहे. त्यांच्याकडे जगमित्र साखर कारखान्यासाठी ८३ कोटी रुपये आले कोठून त्यांनी साखर कारखान्याच्या नावाने हिंदू मंदिरांची जमीन लाटली. धनंजय मुंडे यांना उत्तर तर द्यावंच लागेल.”\nरोहित पवारांच्या माफीला कोण विचारतं”\nरोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका केल्यास माफ करणार नाही असं म्हटलं. त्यावर किरीट सोमय्या यांनी रोहित पवारांच्या माफीला कोण विचारतं असं उत्तर दिलं. “आज माफी मागण्याची वेळ अजित पवार यांच्यावर आहे. अजित पवार यांनी आपल्या ताई, आपली माई, आपली आई, आपली पत्नी, आपले पुत्र यांच्या नावावर बेनामी संपत्ती उभी केली,” असे आरोप किरीट सोमय्या यांनी केले.\n“अजित पवार यांची १०५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त झाली. शरद पवार, अजित पवार, रोहित पवार अथवा पार्थ पवार कुणीही असो यांनी खूप वर्ष महाराष्ट्राला बनवलं, फसवलं, लुटलं. आत्ता तर हिशोब द्यावा लागेल,” असं म्हणत सोमय्या यांनी पवार कुटुंबाला इशारा दिला आहे.\nतीर्थक्षेत्र त्रिकूट चा विकास लोकसहभागातून होणार, आज मॅरेथॉन स्पर्धा चे आयोजन\n“अनेक सहकारी साखर कारखाने आज खासगी झाले, पण…”\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/can-be-known/", "date_download": "2022-10-04T17:37:05Z", "digest": "sha1:OBLLU7SJDWEJCQA5BBT2CCVE23SUADXM", "length": 7662, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "can be known ... Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nदुसऱ्याच्या मेंदूतील भावना जाणून घेता येणार…\nन्युयॉर्क : अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील वाहन उद्योग क्षेत्राचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकणारे अमेरिकेतील अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी कृत्रिम ...\nकोल्हापूर-मुंबई विमान सेवेचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\nUttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; 10 जणांचा मृत्यू तर अन्य 11 जण बेपत्ता\nDussehra 2022 : “विजयादशमीच्या पावन पर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा…” दसरा सणानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या जनतेला शुभेच्छा\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2020/11/blog-post_94.html", "date_download": "2022-10-04T16:29:36Z", "digest": "sha1:I5X7MICVAKFMGM6W4D4KHZT75STXBGKR", "length": 13615, "nlines": 55, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत तालुक्यातील बेकायदेशिर धान्य वाहतूक व त्या सबंधीत दोषी सरकारी धान्य दुकानदारांवर गुन्हे दाखल व कठोर कारवाई; तहसिलदार सचिन पाटील", "raw_content": "\nHomeजतवार्ताजत तालुक्यातील बेकायदेशिर धान्य वाहतूक व त्या सबंधीत दोषी सरकारी धान्य दुकानदारांवर गुन्हे दाखल व कठोर कारवाई; तहसिलदार सचिन पाटील\nजत तालुक्यातील बेकायदेशिर धान्य वाहतूक व त्या सबंधीत दोषी सरकारी धान्य दुकानदारांवर गुन्हे दाखल व कठोर कारवाई; तहसिलदार सचिन पाटील\nजत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील बिळूर, बनाळी, दरिबडची या ठिकाणी शासकीय धान्य साठा काळाबाजारात नेऊन विक्री केला जाणार असलेच्या संशयावरुन पकडणेत आलेल्या वाहनांवर व वाहन चालक मालकांवर जिवनावश्यक वस्तूची बेकायदेशिर वाहतुक केले जात असलेचे कारणास्तव गुन्हे दाखल करणेत आलेले आहेत. त्याबाबत वाहन चालक दुकानदार व सापडून आलेल्या परिसरातील रास्त भाव धान्य दुकानदारांची कसून चौकशी व तपासणी करुन संबंधीत दोषींवर कडक कारवाई करणेबाबतची प्रक्रिया महसूल व पुरवठा विभागाकडून करणेत येत असलेचे तहसिलदार सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.\nमागिल पंधरा दिवसात जत तालुक्यातील एकूण तीन ठिकाणी बेकायदशिर धान्य वाहतूक करत असलेली वाहने ग्रामस्थांनी पोलीसांकरवी महसूल प्रशासनाला पकडुन दिली आहेत. त्यामध्ये आढळून आलेला धान्य साठा शासकीय असलेचा सापडून आलेल्या गोणीवरुन निदर्शनास आलेला आहे. या प्रकरणी तालुक्यातील शासकीय धान्य दुकान चालवणारे परवानाधारक व दुकानाशी संबंधीत असणारे लोक पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांचेवर रितसर फौजदारी गुन्हे दाखल करणेत आले आहेत. शिवाय त्यांची कसून चौकशी चालू असून तालुक्यातील जनतेच्या तक्रारीवरुन व ग्रामस्थांनीच रंगेहात वाहणे पकडून दिलेने, सापडून आलेला धान्य साठा हा रेशनींग लाभार्यांचा असलेचा व त्यांना धान्य माल न देता तो काळयाबाजारात बेमालूम विक्री केले जात असलेच्या तक्रारीच्या अनुशंगाने बिळूर, बनाळी, डफळापूर, दरिबडची येथील दुकानांच्या कसून चौकशी व तपासणी महसूलचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथकाकडून तातडीने करुन त्याचा अहवाल मा.जिल्हाधिकारीसो, व मा. जिल्हा पुरवठा अधिकारीसो, यांचे कार्यालयास पाठवणेत येत आहे. या प्रकरणी दोषीं रेशन दुकानदारांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नसून त्यांचेवर कडक कारवाई होणेबाबत वरीष्ठ कार्यालयास अहवाल सादर केला जात आहे. असे तहसिलदार पाटील यांनी सांगितले.\nजत तालुक्यातील योजनापात्र लाभार्थ्यांनी रास्त भाव धान्य दुकानदाराकडून पॉस मशिनव्दारे धान्य खरेदी केलेनंतर रोखीची पावती घ्यावी. व पावतीनुसार होणारी रक्कमच दुकानदारास दयावी. दुकानदार पावती देणेस टाळाटाळ व नकार देत असलेस त्याबाबतची लेखी तकार ग्रामस्तरावरील दक्षता कमीटी अध्यक्ष सरपंच व सदस्य सचिव तलाठी यांचेकडे करणेत यावी.\nधान्य वितरण प्रणाली बाबत माहिती देताना श्री पाटील यांनी नमुद केले आहे की, तालुक्यातील जे अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजना लाभार्थी आहेत व ज्यांचे नावाची पॉस मशिनवर १२ अंकी नंबरने नोंद आहेत. अशा पात्र शिधापत्रिका धारकांस कार्डातील एका सदस्याचा पॉस मशिनवर अंगठा लावून सदर योजनांचा लाभ दिला जात असतो. ऑनलाईन वितरणप्रणाली आधारसिडींग निगडीत असलेने शिधापत्रिकांतील सर्व सदस्यांचे आधार कार्ड पॉस मशिनला जोडणी करणे अत्यावश्यक असलेने ज्या योजनापात्र शिधापत्रिकांतील लाभार्थ्यांनी अदयापी आधारकार्ड जोडणीसाठी दुकानदारांकडे दिलेले नाही. त्यांनी ते तात्काळ देणेची कार्यवाही करावी.\nस्वस्त धान्य दुकानदाराकडून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकामधील प्रति व्यक्ती ३ किलो गहू दर रु.२/- तर प्रति व्यक्ती २ किलो तांदळ दर रु.३/- असे मिळून पाच किलो धान्य प्रति व्यक्ती देय आहे. तर अंत्योदय योजनाअंतर्गत प्रति कार्ड धारकांस गहू २५ किलो व तांदुळ १० किलो असा मिळून ३५ किलो धान्य आणि प्रति अंत्योदय कार्ड धारकांस १ किलो साखर किंमत रु.२०/- देय आहे. या नियोजित प्रमाण व दरापेक्षा जास्त व कमी प्रमाण व दर परस्पर दुकानदारांकडून आकारणे बेकायदेशिर आहे. तसे आढळलेस किंवा तशी तक्रार लाभार्थ्यांकडून ग्राम दक्षता समिती किंवा तहसिल कार्यालयास प्राप्त होताच त्याची गंभीर दखल घेवून सखोल चौकशीअंती दोषी रास्त भाव धान्य दुकानाविरोधात जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ दुरुस्ती आदेश २०१३ नुसार कडक कारवाई करण्याचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास सादर करणेची कार्यवाही केली जाते.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.vishvasnews.com/marathi/politics/fact-check-viral-video-of-lal-krishna-advani-is-not-recent-he-did-not-go-to-watch-the-kashmir-files/", "date_download": "2022-10-04T16:58:59Z", "digest": "sha1:AR3H33OJFRLWUK5D4APP4WHLTK3S5NO7", "length": 14667, "nlines": 110, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact Check: Lal Krishna Advani did not go to watch The Kashmir Files, viral video is misleading. - Fact Check: The Kashmir Files पाहायला लाल कृष्ण अडवाणी नाही गेले, दिशाभूल करणारा दावा व्हायरल", "raw_content": "\nFact Check: The Kashmir Files पाहायला लाल कृष्ण अडवाणी नाही गेले, दिशाभूल करणारा दावा व्हायरल\nलाल कृष्ण अडवाणी फेब्रुवारी 2020 मध्ये काश्मिरी पंडित वर बनलेल्या ‘शिकारा’ मुवि च्या स्पेशल स्क्रिनिंग मध्ये लाल कृष्ण अडवाणी गेले होते. हा चित्रपट विधु विनोद चोपड़ा ह्यांनी डायरेक्ट केला आहे. व्हिडिओ मध्ये विधु विनोद चोपड़ा देखील दिसतात. ह्या व्हिडिओचा आता रिलीज झालेल्या The Kashmir Files सोबत काही संबंध नाही आहे.\nनवी दिल्ली (विश्वास न्यूज): काश्मिरी पंडितांवर नुकतीच The Kashmir Files हे चित्रपट चर्चेत आहे. ह्या संदर्भात सोशल मीडिया वर एक 26 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात भाजप चे वरिष्ठ नेता लाल कृष्ण आडवाणी दिसतात. दावा करण्यात येत आहे कि अडवाणी हे काश्मिरी पंडितांवर बनलेल्या ह्या The Kashmir Files चित्रपट पाहून रडले. विश्वास न्यूज च्या तपासात समजले कि हा व्हिडिओ जवळपास दोन वर्ष जुना आहे, काश्मिरी पंडितांवर अजून एक चित्रपट बनले होते, ‘शिकारा’, त्याच्या स्क्रिनिंग ला अडवाणी भावुक झाल्याचा हा व्हिडिओ आहे.\nकाय होत आहे व्हायरल\nफेसबुक यूजर Ishwar Lal Chouhan ने 12 मार्च 2022 रोजी व्हिडिओ पोस्ट करून दावा केला: कश्मीरी पंडितों पर बनी फिल्म #TheKashmiriFiles को देखकर रो पड़े भाजपा के वरिष्ठ नेता लालकृष्ण आडवाणी जी….\nफेसबुक वर अन्य यूजर्स देखील हा व्हिडिओ पोस्ट करून असाच दावा करत आहे.\nव्हायरल दाव्याचा तपास करण्यास आम्ही किवर्ड सर्च पासून सुरु केले. आम्हाला 8 फरवरी 2020 रोजी NDTV च्या एका बातमीची लिंक मिळाली. ह्यात व्हायरल व्हिडिओ अपलोड केला होता. ह्या बातमी प्रमाणे, विधु विनोद चोपड़ा चे चित्रपट शिकारा रिलीज झाली असून, तो चित्रपट बघायला, भाजप चे वरिष्ठ नेता लाल कृष्ण अडवाणी पोहोचले. चित्रपट पाहून ते भावुक झाले. हा व्हिडिओ विधु विनोद चोपड़ा ह्यांनी देखील शेअर केला.\n7 फरवरी 2020 रोजी timesnowhindi ने देखील हि बातमी घेतली, ज्यात देखील दिले होते कि चित्रपट पाहून अडवाणी भावुक झाले. विधु विनोद चोपड़ा, शिकारा चित्रपटाचे डायरेक्टर आहे. ते स्वतः अडवाणींकडे जाऊन त्यांना सावरताना दिसतात.\nह्या दाव्याबद्दल अधिक माहिती साठी, आम्ही लाल कृष्ण अडवाणी ह्यांच्या पीए ला संपर्क केला, त्यांनी सांगितले कि कॉरोन काळापासून अडवाणी घराबाहेर निघाले नाही आहे. ते The Kashmir Files मुवि बघायला गेले हि मात्र अफवा आहे.\nव्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह, फेसबुक यूजर Ishwar Lal Chouhan ह्यांचे फेसबुक प्रोफाइल आम्ही स्कॅन केले. ते एका विशिष्ठ राजनेतिक दलासोबत जुडलेले आहे. ते ऑक्टोबर 2012 पासून सक्रिय आहे.\nनिष्कर्ष: लाल कृष्ण अडवाणी फेब्रुवारी 2020 मध्ये काश्मिरी पंडित वर बनलेल्या ‘शिकारा’ मुवि च्या स्पेशल स्क्रिनिंग मध्ये लाल कृष्ण अडवाणी गेले होते. हा चित्रपट विधु विनोद चोपड़ा ह्यांनी डायरेक्ट केला आहे. व्हिडिओ मध्ये विधु विनोद चोपड़ा देखील दिसतात. ह्या व्हिडिओचा आता रिलीज झालेल्या The Kashmir Files सोबत काही संबंध नाही आहे.\nClaim Review : कश्मीरी पंडितों पर बनी फिल्म The Kashmir Files देखकर रो पड़े लाल कृष्ण आडवाणी\nFact Check: नितीन गडकरी चा एडिटेड व्हिडिओ खोट्या संदर्भात व्हायरल\nFact Check: गुजरात मध्ये भाजप समर्थकांनी नाही केले आहे आम आदमी पार्टी जिंकल्याचा दावा, एडिटेड व्हिडिओ होत आहे व्हायरल\nFact Check: सुप्रिया सुळेंचे एडिटेड चित्र होत आहे व्हायरल\nFact Check: इंग्लंड च्या ट्रेन ऑफ लाईट्स चा व्हिडिओ तेजस ट्रेन च्या नावाने व्हायरल\nFact Check: गुजरात चे चित्र अयोध्याच्या नावाने व्हायरल\nFact Check: बॉलीवूड च्या कलाकारांनी बिपीन रावत ह्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली दिली होती, व्हायरल दावा खोटा\nFact Check: कलबुर्गी च्या रामनवमी चा जुना व्हिडिओ आता अमरावतीच्या नावावर व्हायरल\nFact Check: मंदिरात नाही, घरांमध्ये लागली होती आग, व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल\nFact Check: व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेली मुलगी पाकिस्तानी नाही, इराणी आहे, पोस्ट दिशाभूल करणारी आहे\nFact Check: शाळेच्या पुस्तकांवर टॅक्स लागत असल्याचा दावा खोटा, टॅक्स फ्री असतात पुस्तकं\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: बुलडोझर ने पाणी टाकण्याचा व्हिडिओ जुना आहे, व्हिडिओ पाकिस्तान चा सांगून व्हायरल\nFact Check: नितीन गडकरी चा एडिटेड व्हिडिओ खोट्या संदर्भात व्हायरल\nFact Check: गुजरात मध्ये भाजप समर्थकांनी नाही केले आहे आम आदमी पार्टी जिंकल्याचा दावा, एडिटेड व्हिडिओ होत आहे व्हायरल\nFact Check: दिल्ली च्या वक्फ बोर्ड च्या नावाने खोट्या ट्विट चा स्क्रीनशॉट व्हायरल\nFact Check: बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत ने पुस्तक लिहले नाही, व्हायरल दावा खोटा\nFact Check: निवृत्ती नंतर सेनेतील कुत्र्यांचा जीव घेण्यात येत नाही, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: सुप्रिया सुळेंचे एडिटेड चित्र होत आहे व्हायरल\nFact Check: हेअर ड्रायर ने पीच सुखावण्याचे हे चित्र जुने आहे\nFact Check: मुलायम सिंह ह्यांच्या चित्राला केक भरवणारा व्यक्ती अखिलेश यादव नाही, सपा नेते मनीष आहेत\nFact Check: पीएम मोदी च्या नावाने व्हायरल लेटर खोटे, 2016 पासून आहे सोशल मीडिया वर\nआरोग्य 17 जागतिक 35 राजकारण 486 विधानसभा निवडणूक 2 व्हायरल 542 समाज 272 स्वास्थ्य 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/01/railway-accident-bhunewshwr.html", "date_download": "2022-10-04T17:31:58Z", "digest": "sha1:RLY7PC3RRLV4Y4LFOR7XETOSX3DECMYV", "length": 4261, "nlines": 57, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला अपघात ,४० जखमी | Gosip4U Digital Wing Of India मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला अपघात ,४० जखमी - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome क्रीडा बातम्या मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला अपघात ,४० जखमी\nमुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला अपघात ,४० जखमी\nमुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला अपघात ,४० जखमी\nमुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातात ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सालागाव-निरगुंडी स्थानकांदरम्यान हा सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.\nमिळालेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळं मार्ग भरकटून लोकमान्य टिळक एक्स्प्रेस एका मालगाडीला धडकली. या धडकेनंतर गाडीचे सात डबे रुळावरून घसरले. त्यात अनेक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनानं मदत व बचावकार्य हाती घेतलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/news/award-distribution-of-eco-friendly-household-ganeshotsav-competition-an-initiative-of-shakti-foundation-130305799.html", "date_download": "2022-10-04T17:46:33Z", "digest": "sha1:6MKTLAVFGC7DHFOOR7J24R5TEM5J67WG", "length": 7145, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे पुरस्कार वितरण ; सामर्थ्य फाउंडेशनचा उपक्रम | Award distribution of eco-friendly household Ganeshotsav competition; An initiative of Shakti Foundation | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे पुरस्कार वितरण ; सामर्थ्य फाउंडेशनचा उपक्रम\nसामर्थ्य फाउंडेशनद्वारे रविवारी टिळक पार्क येथे पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयेजित केला हाेता. फाउंडेशनच्या विविध समाजसेवी उपक्रमांतून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. आगामी काळात ‘सामर्थ्य’च्या माध्यमातून समर्थ सामाजिक चळवळ निर्माण होईल, असा विश्वास पर्यावरण अभ्यासक व ज्येष्ठ पक्षिमित्र दीपक जोशी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वसुधा देव हाेते. व्यासपीठावर पुरस्कार प्रायोजक चिन्मय देव, संस्थेचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, सचिव डॉ. गजानन वाघोडे, स्पर्धा समन्वयक प्रवीण पळसपगार, सूर्यकांत बुडकले, प्रशांत चाळीसगावकर यांची उपस्थिती होती. पाहुण्यांचे स्वागत वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, कायदेविषयक सल्लागार ॲड. संतोष भोरे, कार्यकारिणी सदस्य श्रीराम देशपांडे, किरण चौक, दिनेश चंदन, विजय शिंदे, राजेंद्र निकुंभ, विलास राठोड, सुदर्शन देशपांडे, सुधीर धुळधुळे, मिलिंद शनवारे, मुकुंद देशमुख आदींनी केले.\nपर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परीक्षक दीपक जोशी व ज्येष्ठ व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांनी स्पर्धकांच्या गणेशोत्सवाचे निरीक्षण करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला. पर्यावरणपूरक सजावटीचे अनेक कल्पक मार्ग गणेश भक्तांनी शोधले आहेत. मातीची गणेश मूर्ती व पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट करणाऱ्या गणेशभक्तांना स्पर्धेतून प्रोत्साहित करण्यात आल्याचे संस्थाध्यक्ष प्रबोध देशपांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. संस्थेद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती ॲड. संतोष भाेरे यांनी दिली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक सोनोने यांनी केले, तर आभार डॉ. गजानन वाघोडे यांनी मानले. निसर्गाच्या सान्निध्यात कार्यक्रम : स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा टिळक पार्क येथे अभिनव पद्धतीने निसर्गाच्या सान्निध्यात घेण्यात आला. यावेळी स्पर्धक व विजेत्यांना रोपटे वाटप करून वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. गणेशोत्सवात संस्थेच्या वतीने सार्वजनिक मंडळांनाही रोपट्यांचे वाटप करण्यात आले.\nदक्षिण आफ्रिका 227-3 (20.0)\nदक्षिण आफ्रिका ने भारत ला 49 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/uddhav-thackeray-will-not-have-a-candidate-to-contest-the-assembly-claims-bjp-state-president-bawankule-130291284.html", "date_download": "2022-10-04T16:25:56Z", "digest": "sha1:FLWH6VJPI3XFWPTHRP5A4DC7OMMGSFTV", "length": 6761, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "म्हणाले- ''उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही'' | Uddhav Thackeray will not have a candidate to contest the assembly, claims BJP state president Bawankule - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा:म्हणाले- ''उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही''\nयेणाऱ्या काळात आपण सर्व आश्चर्य चकित व्हाल एवढे पक्षप्रवेश भाजपामध्ये होईल. 2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच लोक शिल्लक राहतील असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना केला.\nशिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांनी 25 ते 30 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गुरूवारी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. विभागीय भाजपा कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.\nलवकरच संपूर्ण अमरावती लोकसभा, तिवसा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते औपचारिक कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश घेणार आहे. या शिवाय शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी भाजपच्या संपर्कात आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे असे बावनकुळे यांनी सांगितले.\nउद्धव ठाकरे गटाकडचे काही कार्यकर्ते शिंदे गटात आणि काही भाजपमध्ये येत आहेत. 2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच लोक शिल्लक राहतील. येणाऱ्या काळात भाजपामध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होणार आहे. पुढच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीकडेही विधानसभा लढवायला उमेदवार राहणार नाही, अशी दर्पोक्ती बावनकुळे यांनी केली.\nमनसे प्रमुख राज ठाकरे पक्ष संघटन बळकट करण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. याबाबत विचारले असता राज ठाकरे यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असे ते म्हणाले. भाजप-मनसे युतीचा आता काही विचार नाही. मात्र, जसा काळ पुढे जाईल तसे निर्णय घेऊ असे बावनकुळे यांनी सांगितले. नागपुरात झालेला कार्यक्रम फक्त एक झलक आहे. शिवसेनाच नव्हे तर काँग्रेस व राष्ट्रवादीसह अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. भारतीय जनता पक्षात येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. संपूर्ण राज्यात पक्षप्रवेश सोहळे घेण्यात येईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेसोबत भगवा फडकवू.\nभारत ला 56 चेंडूत 12.85 प्रति ओवर सरासरी ने 120 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/honoring-shobha-chavan-a-teacher-of-kolewadi-school/", "date_download": "2022-10-04T17:39:19Z", "digest": "sha1:G5CNBWBS6X5OCKVEFFKWEF2KABDDDI3B", "length": 6196, "nlines": 111, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "कोळेवाडी शाळेच्या शिक्षिका शोभा चव्हाण यांचा सन्मान | Hello Maharashtra", "raw_content": "\nकोळेवाडी शाळेच्या शिक्षिका शोभा चव्हाण यांचा सन्मान\nकराड | कोळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षिका श्रीमती शोभाताई अरुण चव्हाण यांना ‘रोटरी क्लब ऑफ मलकापूर’ यांच्या वतीने दिला जाणारा नेशन बिल्डर अवॉर्ड – 2022 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधत सोमवार दि. 12 सप्टेंबर रोजी हा शिक्षक सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व शिल्ड असे देवून गाैरव करण्यात आला.\nश्रीमती शोभाताई चव्हाण यांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्यासोबत नवोदय प्रवेश पात्र विद्यार्थी, विद्यार्थ्यांचा बौद्धिक -सामाजिक व सर्वांगीण केलेला विकास या त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे अध्यक्ष अरूण यादव व सचिव राजन वेळापूरे यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश देशमुख, केंद्रप्रमुख सदाशिव आमणे, कोळे केंद्रप्रमुख श्रीम. मुसळे, मुख्याध्यापक श्री. शिनगारे आदी उपस्थित होते. कराड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, शिक्षण विस्तारअधिकारी जमिला मुलाणी यांनीही अभिनंदन केले.\nश्रीमती शोभा चव्हाण म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रात काम करण्यात एक समाधान मिळते. प्रत्येक शिक्षक विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करत असतो. सामाजिक संस्थांनी आमचा गाैरव करणे म्हणजे आम्हांला पुढील कार्यात काम करण्यास प्रोत्साहन देणे असते. आज शिक्षणात आमुलाग्र बदल घडत आहेत. या बदलात जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी टिकूनच नव्हे तर अग्रभागी असतो.\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/6th-september/", "date_download": "2022-10-04T17:27:21Z", "digest": "sha1:QBDXDLK6JYDRN7WGF7SWJGHT662U4HOZ", "length": 10978, "nlines": 115, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "६ सप्टेंबर – दिनविशेष | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\n१५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.\n१८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.\n१९३९: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.\n१९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.\n१९६५: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.\n१९६६: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.\n१९६८: पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले.ऑपरेशन ग्रँड स्लॅम ही त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची योजना होती.पॅटन रणगाडे आणि\nसेबरजेट विमाने असलेल्या पाकिस्तानच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला व पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरूवात झाली.\n१९९३: ज्येष्ठ कवी गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड\n१९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.\n२०१४: झेलम नदीला आलेल्या पुराने भारत प्रशासित जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तान-प्रशासित काश्मीर मधे गंभीर परिस्थिती,भारतात १५० तर\nपाकिसस्तानात जवळ जवळ २०० लोकांचा मृत्यू\n१७६६: इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १८४४)\n१८८९: स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी १९५०)\n१८९२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ऍपलटन यांचा जन्म.\n१९०१: कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले –भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार. राजा हरिश्चंद्र या पहिल्या मूकपटात त्यांनी भूमिका\nकेली होती. त्यांचे चिरंजीव चंद्रकांत गोखले व नातू विक्रम गोखले अशा तीन पिढ्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले. (मृत्यू: १८ मे १९९७)\n१९२१: बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२)\n१९२३: युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म.\n१९२९: हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००४)\n१९५७: पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस यांचा जन्म.\n१९६८: पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर यांचा जन्म.\n१९७१: भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म.\n१९३८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रुडहॉम यांचे निधन.\n१९६३:मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै –कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक, इतिहास व तत्त्वज्ञानाचे व्यासंगी, त्यांना कन्नड, कोंकणी, इंग्लिश, तुळू, संस्कृत, तेलुगू,\nतामिळ, मराठी, कन्नड, बंगाली, पर्शियन, पाली, ऊर्दू, ग्रीक, जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्‍नडमध्ये भाषांतर केले. (जन्म: २३ मार्च १८८३)\n१९७२: अल्लाउद्दीन खाँ –हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतातील महर्षितुल्य कलाकार व संगीतकार, सरोद, व्हायोलिन व अन्य अनेक वाद्ये ते तयारीने वाजवत असत. सरोदवादक व संगीतकार (जन्म: १८६२)\n१९९०: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचे निधन. (जन्म: २३ जून १९१६)\n२००७: इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n५ सप्टेंबर – दिनविशेष ७ सप्टेंबर – दिनविशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/friend-shot-dead-by-mistake-while-hunting-three-commit-suicide-out-of-guilt-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T17:25:16Z", "digest": "sha1:W66FIH7EZS4TYLIMAZ2BTUAHLMEWIIZ4", "length": 10581, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "चुकून गोळी लागून झाला मित्राचा मृत्यू, अपराधी भावनेतून तीन जणांची आत्महत्त्या", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nचुकून गोळी लागून झाला मित्राचा मृत्यू, अपराधी भावनेतून तीन जणांची आत्महत्त्या\nचुकून गोळी लागून झाला मित्राचा मृत्यू, अपराधी भावनेतून तीन जणांची आत्महत्त्या\nदेहरादून | देहरादून येथे अगदी मनाला हेलावून टाकणारी घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. आपला मित्र हा आपल्याला काही सख्ख्या नात्यांपेक्षा देखील प्रिय असतो. अशाच एका मित्रांच्या समूहातील एकाचा मृत्यू चुकून गोळी लागून झाला. त्यानंतर त्याच्या मित्रांना अपराधी भावना येऊ लागली आणि याच भावनेतून त्याच्या तीन मित्रांनी आत्महत्त्या केलं असल्याचं समोर आलं आहे.\nउत्तराखंडमधील तेहरी जिल्ह्यातील कुंडी गावाजवळच्या जंगल परिसरात हा प्रकार घडला. 7 मित्रांचा समूह शनिवारी रात्री भिलंगणा ब्लॉकमधील गावातून या जंगलात शिकारासाठी गेला होता. 22 वर्षांचा राजीव या ग्रुपचं नेतृत्व करत होता. त्याच्या हातात गोळ्यांनी भरलेली बंदूक होती. चालताना त्याचा पाय निसटला आणि तो खाली पडला. त्यावेळी त्याच्या खांद्यावरील बंदुकीतून गोळी सुटली आणि संतोष नावाच्या तरुणाला लागली. संतोष खाली कोसळताच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊ लागला.\nसोबान, पंकज आणि अर्जुन यांच्या मनात अपराधी भावनेने घर केलं. त्यांनी कीटकनाशक पिऊन आपलं जीवन संपवलं. त्यानंतर राहुल आणि सुमीत या दोघांनी तातडीने याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यांनी तिघांना बेळेश्वर आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी पंकज आणि अर्जुन यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. तर उपचारादरम्यान सोबानने प्राण सोडले.\nदरम्यान, सात मित्रांच्या समूहातील तीन जणांचा करुण अंत झाल्यामुळे संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या ग्रूपमधील उर्वरित मित्रांनी त्यांचे चार मित्र गमावल्यामुळे ते सध्या मोठ्या धक्क्यात आहेत.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nफखर जमान रनआऊट प्रकरण, ‘या’ कारणामुळे क्विंटन डी कॅाकला क्लीनचीट\nकोरोनामुळे मृत्यू झाल्यास आता पुण्यातील ‘या’ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नाहीत\n ‘100 अब्ज डाॅलर्स’ कमवत ठरली देशातली ‘या’ क्रमांकाची मोठी कंपनी.\nविवाहितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, धक्कादायक कारणानं महाराष्ट्राची मान शरमेनं झुकली\nआयपीएलच्या पहिल्या सामन्याआधी कोहलीला मोठा फटका; संघाचा हा मोठा खेळाडू कोरोना पाॅझिटिव्ह\n IPLमध्ये ‘या’ 3 भारतीयांनी अजून एकही चौका मारला नाही\nIPLच्या इतिहासातील 5 जबरदस्त खेळी, ज्या कुणीच विसरु शकत नाही\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/vishwas-nangre-patil-says-he-is-not-on-facebook-mhka-385353.html", "date_download": "2022-10-04T15:53:20Z", "digest": "sha1:O5IGQ3NQ3YUKUJNCGXW2QK6PYPTYY2C7", "length": 9382, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "facebook, cyber crime : विश्वास नांगरे पाटील म्हणतात, 'मीच सोशल मीडियाचा पीडित', vishwas nangre patil says he is not on facebook mhka – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nविश्वास नांगरे पाटील म्हणतात, 'मीच सोशल मीडियाचा पीडित'\nविश्वास नांगरे पाटील म्हणतात, 'मीच सोशल मीडियाचा पीडित'\nमाझं फेसबुकवर एकही अकाउंट नाही, माझ्या नावाने फिरणाऱ्या पोस्ट्स माझ्या नाहीत, असं आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे. मी स्वत:च सोशल मीडियाचा पीडित आहे, असंही ते म्हणाले.\nमाझं फेसबुकवर एकही अकाउंट नाही, माझ्या नावाने फिरणाऱ्या पोस्ट्स माझ्या नाहीत, असं आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे. मी स्वत:च सोशल मीडियाचा पीडित आहे, असंही ते म्हणाले.\nवसई : मुख्यमंत्र्यांमध्ये उठणं-बसणं भासवलं, कोट्यवधी लुबाडले\nJ-K कारागृह महासंचालकाचं हत्या प्रकरण, नोकराच्या डायरीमुळे मोठा खुलासा\nशेतात एकटी असल्याचे पाहून महिलेस बेदम मारहाण, दागिन्यांसह रोख रक्कम पळवली\nपत्नीसह पोटच्या दोन मुलींना जिवंत जाळलं; तिघींचाही मृत्यू, डोंबिवलीत घटनेनं खळबळ\nप्रशांत बाग नाशिक, 24 जून : आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा राज्यभरातल्या तरुणांवर चांगलाच प्रभाव आहे. अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं आयोजित केली जातात, त्यांचे विचार ऐकण्यासाठी सगळेच जण उत्सुक असतात. त्यामुळेच फेसबुकवर त्यांच्या नावाने असलेल्या अकाउंटलाही जोरदार प्रतिसाद मिळत असतो. विश्वास नांगरे पाटील हे तरुणांचे 'आयडॉल' असल्यामुळे त्यांच्या फेसबुक पोस्टला मिळणारे लाखो लाइक्स, कमेंट्स पाहिल्या तर आपल्याला आश्चर्य वाटत नाही. त्यांच्या या पोस्टमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा यापासून ते प्रेरणादायी विचार, कविता, वेगवेगळी छायाचित्रं असा सगळ्या प्रकारच्या पोस्ट्सचा समावेश असतो. 'माझं फेसबुक अकाउंट नाही' असं असलं तरी खुद्द विश्वास नांगरे पाटील यांनी मात्र एका पत्रकार परिषदेत दिलेल्या स्पष्टीकरणामुळे नवीच माहिती समोर आली आहे. माझ्या नावाने सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट्स माझ्या नाही. या पोस्टवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे. एवढंच नव्हे तर माझं फेसबुक अकाउंटच नाही, असंही विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं. विश्वास नांगरे पाटील हे सध्या नाशिकचे शहर पोलीस आयुक्त आहेत. फेसबुकवरच्या बनावट अकाउंट्सच्या विरोधात त्यांनी सायबर सेलकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांच्या नावाची 19 फेसबुक पेजेस डिलीट करण्यात आली, असंही त्यांनी सांगितलं. बनावट अकाउंट्स बनावट फेसबुक अकाउंट्समुळे मीच सोशल मीडियाचा पीडित आहे, असं नांगरे पाटील म्हणाले. सोशल मीडियावरची बनावट अकाउंट्स आणि त्यामुळे पसरणारी खोटी माहिती, फेक न्यूज हा सगळ्यांच्याच चिंतेचा विषय बनला आहे. पण खुद्द विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांनाच हा प्रश्न भेडसावतो आहे यावरून हा प्रश्न किती गंभीर आहे हे लक्षात येतं. ======================================================================================= VIDEO : मंत्रिमंडळात खडसेंना संधी का नाही अजित पवारांची तुफान फटकेबाजी\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/2497/", "date_download": "2022-10-04T17:33:18Z", "digest": "sha1:7JDOL3WXT2UP4SN2C2GYGAD6NG6OMEYI", "length": 8251, "nlines": 78, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "कमळेश्वर धानोरा शिवारात वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या - Rayatsakshi", "raw_content": "\nकमळेश्वर धानोरा शिवारात वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या\nकमळेश्वर धानोरा शिवारात वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या\nसहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई; २७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त\nशिरुर का., रयतसाक्षी: तालुक्यातील कमळेश्वर धानोरा शिवारात सिंदफणा नदी पात्रात पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने धाड टाकून २७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . दरम्यान , सिंदफणा नदीपात्रात यंत्राद्वारे अवैध वाळू उपस्याच्या गुप्त माहिती वरुन केलेल्या कारवाईत जेसीबी, ट्रॅक्टरसह १५० ब्रास वाळू साठा बुधवारी (दि .४ ) जप्त करण्यात आला.\nसहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना कमळेश्वर धानोरा येथे काही इसम सिंदफणा नदीपात्रात विनापरवाना बेकायदेशीर जेसीबी च्या साह्याने वाळू उपसा करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने चोरटी वाहतूक करुन विक्रीसाठी साठा करत करत असल्याची गुप्त माहिती मिळाली . पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अधिकारी , कर्मचारी यांच्यासह महसूलचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी कमळेश्वर धानोरा शिवारातील सिंदफना नंदी पात्रात ४:०० दरम्यान , छापा मारला असता नदी पात्रात वाळू उपसा करून ट्रॅक्टर मध्ये वाळू भरणारे जीसीबी वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर ताब्यात घेऊन मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासहाय्याने जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतले.\nजीसीबी, ट्रॅक्टरने नदीपात्रातून वाळू वाहतूक करत साठा केलेला अंदाजे दीडशे ब्रास वाळूसाठा जप्त करून जेसीबी व दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. जप्त वाहनं व जेसीबी तहसील कार्यालयात लावले . दरम्यान , जप्त केलेले जेसीबी दोन ट्रॅक्टर अंदाजे किंमत २७००००० रुपये व अंदाजे १५० ब्रास वाळू किंमत ९०००० रुपये असा एकुण २७ लाख ९०००० रुपया चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .\nजप्त करण्यात आलेल्या वाहनावर वाळू साठयावर तहसीलदार कारवाई करत आहेत. पोलिस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील बालाजी दराडे , पोलीस नाईक राजू वंजारे ,संजय टूले, दीपक जावळे , मंडळ अधिकारी खंडागळे साहेब,तलाठी शिंदे यांनी केली.\nमहागाईवर काँग्रेसची देशभरात निदर्शने\nमजूर -कामगार ,सामान्यांच्या न्याय हक्कासाठी चौथास्तंभ मैदानात\nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७…\nवडवाडी दरोडा प्रकणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या\nआठ जणांना अटक:बनावट नोटा चलनात खपवू पाहणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश;…\nभंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/btech-in-industrial-automation-syllabus/", "date_download": "2022-10-04T15:36:11Z", "digest": "sha1:OUO5Z2G3RLBSGB65ND2TMQ4EUZ64V4IU", "length": 19624, "nlines": 141, "source_domain": "www.examshall.in", "title": "BTech in Industrial Automation Syllabus info in Marathi 2022 | examshall.in", "raw_content": "\n2 इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये बी.टेक\n2.1 इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये B.Tech चा अभ्यास का करावा\n2.3 इंडस्ट्रियल ऑटोमेशन अभ्यासक्रमात बी.टेक\n3 इंडस्ट्रियल ऑटोमेशन विषयात बी.टेक\n3.1 सेमिस्टर I सेमिस्टर II\n3.2 सेमिस्टर III सेमिस्टर IV\n3.3 सेमिस्टर V सेमिस्टर VI\n3.4 सेमिस्टर VII सेमिस्टर VIII\n3.6 इंडस्ट्रियल ऑटोमेशन FAQ मध्ये B.Tech\n3.6.1 हे मित्रांसोबत शेअर करा\nBTech in Industrial Automation Syllabus हा एक पदवीपूर्व अभियांत्रिकी कार्यक्रम आहे जो इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकीची उपकंपनी शाखा म्हणून विकसित केला आहे. इतर B.Tech स्पेशलायझेशनप्रमाणे B.Tech. इंडस्ट्रियल ऑटोमेशन कोर्सचा कालावधी 4 वर्षांचा आहे. तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनच्या वाढत्या भूमिकेमुळे, ऑटोमेशनच्या औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी विशेषतः प्रशिक्षित व्यावसायिकांची मागणी अनेक पटींनी वाढली आहे.\nकोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून बारावीची परीक्षा पूर्ण केलेले सर्व उमेदवार B.Tech मध्ये प्रवेशासाठी पात्र आहेत. इंडस्ट्रियल ऑटोमेशन कोर्स. पात्रता निकष उमेदवार ज्या महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्या संदर्भात भिन्न असू शकतात.\nबी.टेक.ला प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार. औद्योगिक ऑटोमेशन विविध राष्ट्रीय, राज्य आणि संस्थात्मक प्रवेश परीक्षांसाठी उपस्थित असणे आवश्यक आहे. हिंदुस्थान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स हे स्पेशलायझेशन देते. B.Tech साठी सरासरी कोर्स फी. औद्योगिक ऑटोमेशन INR 1,50,000 आहे.\nइंडस्ट्रियल ऑटोमेशन डिझाईनिंग, प्रोग्रामिंग आणि ऑटोमेटेड मशीन्सचे परीक्षण करते. B.Tech नंतर नेमलेल्या काही प्रमुख भूमिका. औद्योगिक ऑटोमेशनमध्ये स्वयंचलित उत्पादन डिझाइन अभियंते, प्रकल्प अभियंता, देखभाल अभियंता इत्यादींचा समावेश आहे. या पदांसाठी नियुक्त केलेल्या काही प्रमुख कंपन्या म्हणजे व्होल्टास लिमिटेड, रॉकवेल ऑटोमेशन, जीई इंडिया, एबीबी लिमिटेड, इ. ऑफर केलेले सरासरी वेतन सुमारे INR 3 आहे, 30,000 PA\nइंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये बी.टेक\nऔद्योगिक ऑटोमेशन उद्योगातील विविध प्रक्रिया आणि यंत्रसामग्री हाताळण्यासाठी संगणक किंवा रोबोटसारख्या नियंत्रण प्रणाली आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करते. त्यामुळे मानवी ऑपरेटरची गरज कमी होते. बी.टेक. औद्योगिक ऑटोमेशनमध्ये, औद्योगिक-आधारित यंत्रसामग्री आणि प्रक्रिया स्वयंचलित करण्यामध्ये सामील असलेल्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक संकल्पनांचे एक अद्वितीय मिश्रण आहे. या कोर्समध्ये ट्रान्सड्यूसर इंजिनीअरिंग, इंडस्ट्रियल प्रोसेस कंट्रोल, इलेक्ट्रिकल मशिन्स, कॉम्प्युटर इंटरफेसिंग, एम्बेडेड सिस्टीम्स, रोबोटिक्सच्या मूलभूत गोष्टींसह इतर अनेक विषयांचा समावेश आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना औद्योगिक ऑटोमेशन उद्योगासाठी आवश्यक असलेल्या वास्तविक जीवनातील परिस्थितींमध्ये आवश्यक असलेली तंत्रे शिकण्याची आणि अंमलबजावणी करण्याची पुरेशी संधी प्रदान करतो. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक नेटवर्कशी संबंधित विविध संकल्पना देखील या स्पेशलायझेशनमध्ये समाविष्ट केल्या आहेत.\nइंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये B.Tech चा अभ्यास का करावा\nइंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये करिअरच्या संधी झपाट्याने वाढत आहेत. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या अभ्यासानुसार, रोबोट आणि ऑटोमेशन उद्योगाने 2019 मध्ये $135.4 अब्जचा टप्पा गाठला. अभियांत्रिकीच्या या शाखेचा पाठपुरावा करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या दिल्या जातात.\nइंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये संशोधनाच्या क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध आहेत. ISRO, NASA इत्यादी संस्था अवकाशयानासाठी विविध रोबोटिक घटक, चिप्स आणि इतर स्वयंचलित प्रणालींवर काम करण्यासाठी ऑटोमेशनमध्ये प्रशिक्षित व्यावसायिकांची नियुक्ती करत आहेत.\nअभियांत्रिकी तंत्रज्ञ, रोबोटिक्स तंत्रज्ञ, ऑटोमेशन तंत्रज्ञ, इलेक्ट्रोकरिअर-मेकॅनिकल तंत्रज्ञ, मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्शन टेक्निशियन, इत्यादींसारख्या विविध जॉब प्रोफाईलमुळे तो एक आकर्षक अभ्यासक्रम आहे.\nउत्पादन उद्योग स्वयंचलित होत आहे, उत्पादनापासून असेंब्लीपर्यंत, सर्व प्रक्रिया हळूहळू यांत्रिक होत आहेत. हे ऑटोमेशन मार्केट तयार करते आणि अशा प्रकारे ऑटोमेशन अभियंत्यांसाठी रोजगाराचे प्रमुख स्त्रोत बनते.\nअभ्यासक्रमासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी त्यांची १२ वी किंवा समतुल्य परीक्षा किमान ४५% गुणांसह पूर्ण केलेली असावी.\nज्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे ते देखील पार्श्व प्रवेश कार्यक्रमाद्वारे या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.\nया अटींसोबतच, या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी प्रवेश परीक्षेलाही बसणे आवश्यक आहे.\nइंडस्ट्रियल ऑटोमेशन अभ्यासक्रमात बी.टेक\nB.Tech साठी अभ्यासक्रम. औद्योगिक ऑटोमेशनमध्ये अभियांत्रिकी गणित, अभियांत्रिकी भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी ग्राफिक्स इत्यादी सामान्य अभियांत्रिकी विषयांचा समावेश होतो आणि सर्किट सिद्धांत, नियंत्रण प्रणालीची मूलभूत तत्त्वे, औद्योगिक प्रक्रिया नियंत्रण इ. स्पेशलायझेशनसाठी निर्दिष्ट विषयांसह. सर्व स्पेशलायझेशन विषयांसाठी सामान्य आहेत. पहिल्या 3 सेमिस्टरमध्ये शिकवले जाते तर मुख्य विषय 3र्‍या सेमिस्टरनंतर सादर केले जातात.\nइंडस्ट्रियल ऑटोमेशन विषयात बी.टेक\nB.Tech मध्ये समाविष्ट असलेल्या विषयांची संपूर्ण यादी. औद्योगिक ऑटोमेशन प्रोग्राममध्ये खाली सूचीबद्ध आहे.\nसेमिस्टर I सेमिस्टर II\nअभियांत्रिकी गणित-1 अभियांत्रिकी गणित-2\nअभियांत्रिकी भौतिकशास्त्र अभियांत्रिकी रसायनशास्त्र\nअभियांत्रिकी ग्राफिक्स इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सर्किट्स\nसंगणक प्रोग्रामिंग सर्किट सिद्धांत\nसेमिस्टर III सेमिस्टर IV\nअभियांत्रिकी गणित-3 ट्रान्सड्यूसर अभियांत्रिकी\nनियंत्रण प्रणाली मायक्रोप्रोसेसर आणि मायक्रोकंट्रोलरची मूलभूत तत्त्वे\nअप्लाइड थर्मोडायनामिक्स इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन\nइलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मोजमाप औद्योगिक प्रक्रिया नियंत्रण\nइलेक्ट्रिकल मशीन्स इंडस्ट्रियल ऑटोमेशन\nरेखीय एकात्मिक सर्किट्स –\nसेमिस्टर V सेमिस्टर VI\nडेटा स्ट्रक्चर आणि ऑब्जेक्ट-ओरिएंटेड प्रोग्रामिंग भाषा डिजिटल नियंत्रण प्रणाली\nएम्बेडेड सिस्टम डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग\nसंगणक इंटरफेसिंग पॉवर इलेक्ट्रॉनिक्स\nसंप्रेषण अभियांत्रिकी पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी\nरोबोटिक्स रोबोट प्रोग्रामिंग आणि नियोजनाची मूलभूत माहिती\nनिवडक 1 वैकल्पिक 2\nसेमिस्टर VII सेमिस्टर VIII\nइन्स्ट्रुमेंटेशन व्हिवा व्हॉसचे कम्युनिकेशन प्रोटोकॉल\nफायबर ऑप्टिक्स आणि लेसर उपकरणे –\nलार्सन अँड टुब्रो हनीवेल इंडिया\nजीई इंडिया व्होल्टास लिमिटेड\nटायटन ऑटोमेशन सोल्यूशन्स रॉकवेल ऑटोमेशन\nओमरॉन ऑटोमेशन श्नाइडर इलेक्ट्रिक\nइंडस्ट्रियल ऑटोमेशन FAQ मध्ये B.Tech\nप्रश्न. इंडस्ट्रियल ऑटोमेशन म्हणजे काय\nउत्तर औद्योगिक ऑटोमेशनमध्ये रोबोट्स आणि कॉम्प्युटरसह नियंत्रण प्रणालींचा वापर समाविष्ट आहे. मानवी हस्तक्षेप न वापरता विविध औद्योगिक कार्ये हाताळण्यासाठी माहिती तंत्रज्ञान तंत्राचा वापर देखील यात समाविष्ट आहे.\nप्रश्न. ऑटोमेशन अभियंता कसे व्हावे\nउत्तर. ऑटोमेशनमध्ये करिअर करण्यासाठी एखाद्याने कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून (10+2) पूर्ण केलेले असावे. त्यानंतर तुम्ही ४ वर्षांच्या बॅचलर प्रोग्रामसाठी जाऊ शकता.\nप्रश्न. इंडस्ट्रियल ऑटोमेशन हा अवघड कोर्स आहे का\nAns.A इंडस्ट्रियल ऑटोमेशन मधील पदवी तीव्र असू शकते. यात केवळ अभियांत्रिकीच्या मूलभूत गोष्टींचा समावेश नाही तर त्यात इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन आणि संगणक विज्ञान अभियांत्रिकी विषय आहेत. यात अनेक प्रात्यक्षिक सत्रांचाही समावेश आहे. इंटर्नशिप देखील या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहे.\nहे मित्रांसोबत शेअर करा\nCategories सर्व अभ्यासक्रमांची माहिती Post navigation\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Marathi-Katha-Sangraha-Char-Chapate-MaseAP5609073", "date_download": "2022-10-04T17:45:49Z", "digest": "sha1:4WPZ2QPV3QVV7XHTYOHAKHP6WJTKPMCM", "length": 21279, "nlines": 132, "source_domain": "www.kolaj.in", "title": "चार चपटे मासे: युनिवर्सल होण्याचा खरा अर्थ सांगणाऱ्या कथा| Kolaj", "raw_content": "\nचार चपटे मासे: युनिवर्सल होण्याचा खरा अर्थ सांगणाऱ्या कथा\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nचार चपटे मासे हा विवेक कुडू यांचा कथासंग्रह शब्द प्रकाशनने प्रकाशित केलाय. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, कथेत केलेले प्रयोग असं सगळं यात आहे. या कथांमधली वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची अशी सखोल नोंद मराठी साहित्यात आजवर आलेली नाही.\n'चार चपटे' मासे हा कथासंग्रह प्रकाशित झाला त्याबद्दल लेखक विवेक कुडू आणि शब्द प्रकाशनचे येशू पाटील दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांनी हे काम केलं त्याबद्दल आभार. कथालेखक आणि भाषा अभ्यासक म्हणून कुडू सर सगळ्यांना माहिती आहेतच. मुक्त शब्द, वसा, युगांतर, प्रतिष्ठान, मैत्र सारख्या चांगल्या चांगल्या दिवाळी अंकातून त्यांच्या कथा पूर्वप्रकाशित झालेल्या आहेत त्या आता एकत्र वाचताना आनंद नक्कीच दसगुणा होणार हे नमूद करताना मला भरभरून आनंद होतोय.\nविवेक त्याच्या पोतडीत भारंभर कथा घेऊन फिरणारा, शीघ्रकथाकरी लेखक नाही. जिरवून, मुरवून लिहिणारा निक्का म्हणजे अस्सल कथाकार आहे. २००६ला त्याची पहिली कथा ‘सात दिवसाचं मरण’ लिहीली त्यानंतर २०२१पर्यंत त्यात आणखी नऊ कथांची भर पडली. थोडक्यात काय तर पंधरा वर्षात दहा कथांचा उतारा. आणि म्हणूनच अतिशय बांधीव कातीव अशा या कथा झालेल्या आहेत हे कथासंग्रह वाचल्यावर वाचकांच्या लक्षात येईलच.\nकथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, त्याने कथेत केलेले प्रयोग या सगळ्यांबद्दल समीक्षक बोलतीलच आणि त्यांनी बोललं पाहिजे, याच्यावर लिहिलं पाहिजे अगदी जिथं कुठं लिहिता, बोलता येईल तिथ ते केलं पाहिजे म्हणजे हा चांगला, दणकट, जोमदार कथा असलेला कथासंग्रह सर्वदूर पोचेल आणि तो तसा पोचावा असं मला मनापासून वाटतं.\nहेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं\nयुनिवर्सल होण्याचा खरा अर्थ\nमला या कथासंग्रहाबद्दल बोलताना हे विशेष करून सांगावंस वाटतं की, यात तीन तीन बोली भाषा येतात केमिकलच्या बोयमधे त्याने मांगेली वापरलीय, डब्बल डेकरमधे आदिवासी बोली येते बहुदा वारली आणि बाकी आठ कथांमधे त्याची बोली भाषा आगरी येते. विवेककडूनच मला मीठ आगरी आणि दसआगरी या दोन जातीबद्दल त्यांच्या संस्कृतीबद्दल समजलं, त्याच्याकडूनच मला महिकावती राजाची राजधानी आधी या परिसरात होती हे कळलं आणि त्यामुळेच इकडेसुद्धा शीतलादेवी, माहीम वगैरे आहे हे कळलं त्याच्याकडे अशी बरीच भारी माहिती आहे.\n'आंखो देखी' नावाचा एक सिनेमा आहे. त्यात संजय मिश्राचं पात्र म्हणतं ‘हां मै मेडक हुं, अपने कुवे से परिचित होने कि कोशिश कर रहा हुं’ फार मोठं अन खोलम खोल वाक्यय हे. विवेकच्या कथा वाचताना सतत जाणवत राहतं की, या माणसाला याचं आड, विहिर, बारव म्हणजे याचा परिसर, याची माणसं, इथला निसर्ग, इथलं राजकारण सगळं अगदी चोख माहिती आहे. कदाचित त्यामुळेच मी उदगीरचा असूनसुद्धा माझ्यापर्यंत याच्या कथा पोचतात.\nमासे आणि पाणी या दोन गोष्टी सोडल्या तर इथल्या माणसांत मला माझी माणसं दिसायला लागतात. ते म्हणतात न 'इफ यु गो मोर & मोर पर्सनल इट विल बिकम मोर & मोर युनिवर्सल' हल्ली युनिवर्सल होण्याचा अर्थच हातचं सोडा असा घेतला जातोय.\nतुम्हा आम्हा सारखे सामान्य गुणीजन मान वर करून लांबचंच बघणार आहेत, त्यामुळे समोर काय सुरुय ते दिसत नाही, खालचं पाहत नाही आणि आपण कितीही टाचा वर केल्या कितीही मान वर करून पाहिली तरी वरचं घंटा कळत नाही.\nआपण त्या कुपातले मंडूक झालोय ज्याला त्याच्या किलकिल्या डोळ्यानं वरच टूचभर आकाश दिसतं पण त्याची स्वतःची मोठी विहीर दिसत नाही, तिथल्या पाण्याचं टेम्परेचर जाणवत नाही की, टेस्ट कळत नाही पाणी मरतंय हे सुद्धा कळत नाही.\nकेमीकलची बोय आणि सारिंगा, मामा आणि साक्षीची दुर्बीण सारख्या यातल्या कथांमधून याचा नेमका वेध घेतलाय विवेकनी. विवेकच्या कथांची अनेक वैशिष्ट्यं सांगता येतील जसं त्याच्या कथा पोज घेऊन लिहिलेल्या नसतात, त्याच्या प्रयोगात आशय पातळ होत नाही. खूप कमी लोकांना साधतं असं लेखन.\nहेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध\nदुसरं म्हणजे करुणा, करुणेचा आंतरिक झराच यात दिसतो आणि विवेकची भाषा अतिशय गोळीबंद आणि आटीव आहे. यात येणाऱ्या बोलीच्या तर प्रेमात पडतो माणूस. राहवत नाही म्हणून काही शब्द देतो गढूळलोट नदी, चोपी ताडाच्या खोडातून निघालेल्या फळीला चोपी म्हणतात. ती पूर्वी वीटभट्टीसाठी वापरत असत. लवकर जळत नाही लाकूड म्हणून, बखा वासून झोपणे म्हणजे ज्याला तोंड वासून झोपणे याला काय बखाव वासून रेलेस\nखरपोशा म्हणजे अवलक्षणी, चून म्हणजे पापड बनवण्यासाठी मळून एकजीव केलेलं पीठ, झाडीपट्टीतसुद्धा चून शब्द वापरला जातो पीठल टाईप पदार्थासाठी, दनाफना म्हणजे दाणादाण उडणे, निवडुंगाला थेंगडा, पोटुशी किंवा गरोदरसाठी पुर्माशी, लोंगलवणे एखादा पदार्थ तव्यावर परतवने, पॅकर्स म्हणजे क्रिकेटच्या टीममधे इतर ठिकाणाहून पैसे देऊन खेळायला आणला जाणारा चांगला खेळाडू, हेंग्यात मेंग्यात म्हणजे अध्यात मध्यात.\nजसं पारखी डोळे आंब्यात पाड शोधून आणतात तसं विवेक शब्द शोधून आणतो आणि या पुस्तकाच्या मागे अशा शब्दांची सूची आहे ही भारी गोष्टय. माझा पोरगा थकव्याची गुंडी वाळून झोपला आहे म्हणजे माझा पोरगा अंगांच मुटकुळ करून झोपलाय.\nविवेक हत्तीचे कान असलेला लेखक आहे. पोलार्डचा नो बाल आणि पोलार्डची अर्धी इनिंग कथेत दिवसकार्याच्या दिवशी मागे मांडवात बसून पोरांच्या चाललेल्या चर्चा याचं उदाहरण म्हणून बघता येईल. लोकसमूहांचा अभ्यास असल्या शिवाय असं लिहिणं कठीण.\nवसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची इतकी सखोल नोंद मराठी साहित्यात आलेली माझ्यातरी वाचनात नाही. विवेक कुडूच्या कथांची शीर्षकंसुद्धा अतिशय वेगळ्या प्रकारची आणि काव्यात्म आहेत उदाहरणार्थ ‘भीमा अबोल होण्याअगोदरचे काही दिवस दिवस’. विवेक कुडू यांचं मन असंच करुणेनं भरलेलं आणि हात लिहिते राहो.\nएक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा\nकथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा\nव्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे\nगाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह\nमराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी\n(चार चपटे मासे या कथासंग्रहाच्या प्रकाशनावेळी प्रसाद कुमठेकर यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश आहे)\nभारतीय राज्यघटनेचं महाराष्ट्र कनेक्शन वाया महात्मा गांधी\nभारतीय राज्यघटनेचं महाराष्ट्र कनेक्शन वाया महात्मा गांधी\nइटलीतल्या अतिउजव्यांच्या एण्ट्रीने युरोपचं राजकारण कसं बदलेल\nइटलीतल्या अतिउजव्यांच्या एण्ट्रीने युरोपचं राजकारण कसं बदलेल\nशेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भाववाढीवर महागाईचं खापर\nशेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भाववाढीवर महागाईचं खापर\nनव्या नवरीच्या भावनांचं गाणं ऐकून बिहार का बिथरलाय\nनव्या नवरीच्या भावनांचं गाणं ऐकून बिहार का बिथरलाय\nपृथ्वीवरचं संकट आकाशातच छूमंतर करणारी नासाची मोहीम\nपृथ्वीवरचं संकट आकाशातच छूमंतर करणारी नासाची मोहीम\nजिनपिंग यांच्याविरुद्ध झालेला उठाव खरा की खोटा\nजिनपिंग यांच्याविरुद्ध झालेला उठाव खरा की खोटा\nभारतीय राज्यघटनेचं महाराष्ट्र कनेक्शन वाया महात्मा गांधी\nभारतीय राज्यघटनेचं महाराष्ट्र कनेक्शन वाया महात्मा गांधी\nइटलीतल्या अतिउजव्यांच्या एण्ट्रीने युरोपचं राजकारण कसं बदलेल\nइटलीतल्या अतिउजव्यांच्या एण्ट्रीने युरोपचं राजकारण कसं बदलेल\nनंदा खरे : साहित्य आणि विज्ञान एकत्र करणारा लेखक\nनंदा खरे : साहित्य आणि विज्ञान एकत्र करणारा लेखक\nडळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग २)\nडळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग २)\nडळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)\nडळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)\nग दि माडगूळकर: भूमिकेला माणूसपण देणारा कलाकार\nग दि माडगूळकर: भूमिकेला माणूसपण देणारा कलाकार\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/rebel-mlas", "date_download": "2022-10-04T17:26:33Z", "digest": "sha1:B6227FTQYXD4K444EN2UKZXIPMP22BMY", "length": 10877, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nPolitics : बंडखोर आमदार गद्दारच.. आदित्य ठाकरे अन् अमृता फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु\nAaditya Thackeray : कामाची चौकशी झाली तरी आनंदच, आदित्य ठाकरे असे का म्हणाले\nAditya Thackeray : तुम्ही घाबरू नका, ही लढाई तुमच्याविरोधात नाही; आदित्य ठाकरेंची भाजपाच्या कार्यालयासमोर शिवसंवाद यात्रा\n‘सरकार आलं म्हणजे मस्ती आली का तुम्हाला, त्यांना थांबवलं कसं जात नाही’ संतोष बांगर यांच्या कृतीवरुन अजितदादांचा शिंदे-फडणवीसांना सवाल\n संतोष बांगर यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ पाहाच\nCabinet Expansion: मंत्रिपद मिळवण्यासाठी शिंदे गटातील आमदारांचे शर्थीचे प्रयत्न, मुख्यमंत्र्यांच्या दालनात रंगली चाय पे चर्चा\nChandrakant Khaire : ‘ज्या दिघेंच्या आशीर्वादानं मोठा झाला, त्यांनाच विसरला’; चंद्रकांत खैरेंची औरंगाबादेत एकनाथ शिंदेवर घणाघाती टीका\nUddhav Thackeray : प्रेमानं मागितलं असतं तर सर्वकाही दिलं असतं, पण हिसकावण्याचा प्रयत्न केला तर जागा दाखवणारच, उद्धव ठाकरे संतापले\nNeelam Gorhe : जे गेले त्यांचा शोक करत बसायचं नाही, बंडखोर आमदारांबाबत पुण्यात नेमकं काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे\nShivsena : विजय शिवतारेंच्या शिवसेनेतून जाण्यानं काहीही फरक पडणार नाही, ते निष्ठावंत शिवसैनिक कधी नव्हतेच; चांदेरेंची टीका\nSanjay Raut: संजय राऊत शिवसेनेत एकाकी, राष्ट्रपतीपदाच्या पाठिंब्याच्या निमित्ताने प्रकर्षाने आले समोर\nCM Eknath Shinde: मंत्रिमंडळ विस्तारावर पुन्हा तारीख पे तारीख, आता पुन्हा नवी तारीख, सांगण्यात आले हे कारण\nSanjay Raut : शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचीच संजय राऊतांनी पुन्हा बंडखोरांना ठणकावलं\nAbdul Sattar: बंडाची कहाणी अब्दुल सत्तार यांच्या जुबानी, नाकाबंदी ते दोन आमदारांचं पलायन, काय काय घडलं\nAaditya Thackeray:बंडखोर आमदारांना परतीसाठी अजूनही मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, माफ करु, आदित्य ठाकरेंचे बंडखोरांना आवाहन\nAdipurush: ये तो होना ही था ‘आदिपुरुष’च्या टीझरवरील हे भन्नाट मीम्स पाहिलेत का\nT20 World Cup : या 5 खेळाडूंनी T20 विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडले\nदीपिका आणि रणवीरच्या नात्यामध्ये सर्वकारी आलबेल, वाचा पोस्ट\nHappy Birthday Shweta Tiwari : वाचा अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आयुष्याबद्दल…\nखरोखरच रोहन श्रेष्ठ श्रद्धा कपूरला सोडून सारा अली खानला डेट करतोय\nशिंदे गटासह उद्धव ठाकरें कडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी; पहा यासह 10 च्या 10 हेडलाईन्स\nटॉप 9 न्यूज – दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीच्या बातम्या\nपहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार\nशिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू. या बातमी सह पहा 36 जिल्हे 72 बातम्या\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/27th-july/", "date_download": "2022-10-04T17:20:12Z", "digest": "sha1:TP3FYUJK4NFEZX6K7C5CNWEJ5QPCSTQE", "length": 11151, "nlines": 120, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "२७ जुलै – दिनविशेष | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\n१७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले.\n१८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.\n१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.\n१९२१: टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.\n१९४०: अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए वाईल्ड हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.\n१९४९: पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.\n१९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.\n१९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.\n१९९७: द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.\n१९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.\n२००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.\n२०१२: लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.\n२०१४: चीन मधे मात्मो वादळी वा-याचा तडाखा. १३ हून अधिक लोकांचा बळी\n१६६७: स्विस गणितज्ञ योहान बर्नोली . (मृत्यू: १ जानेवारी १७४८)\n१८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक.\n१९११: डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे –आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (१९७१)(मृत्यू: २८ जानेवारी १९९७)\n१९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन.\n१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी. एस. बाली .\n१९५५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर .\n१९६३: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम .\n१९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक राहुल बोस.\n१९८३: भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो .\n१८४४: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन . (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)\n१८९५: उस्ताद बंदे अली खाँ –बीनकार, किराणा घराण्याचे प्रवर्तक, सूक्ष्म स्वरांचे भान असणारे व मधुर वादन करणारे\nअसा त्यांचा लौकिक होता. पुण्यात नव्या पुलाजवळील दर्ग्याच्या परिसरात उस्ताद बंदे अली खाँ यांची कबर आहे.\n१९७५ : त्र्यं. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर –गांधीवादी नेते, खासदार. भारतीय राज्यघटनेचे\nमराठीत भाषांतर करुन २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले\n१९८०: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१९)\n१९८७: डॉ. सलीम अली –जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक (जन्म: १२ नोव्हेंबर १८९६)\n१९९२: अमजद खान –हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० – गझनी, अफगाणिस्तान)\n१९९७: हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट.\n२००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्ण कांत. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)\n२००७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन. (जन्म: ३० जानेवारी १९१७)\n२०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम. (जन्म: १५ ऑक्टोबर १९३१)\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n२६ जुलै – दिनविशेष २८ जुलै – दिनविशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/shivanand-tiwai-slam-sachine-tendulkar-marathi-news/", "date_download": "2022-10-04T16:17:05Z", "digest": "sha1:KMT56QTCJLVBPQFBNPBTUNQFXNBSWX2N", "length": 8350, "nlines": 108, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"सचिनला भारतरत्न देणं चुकीचं, हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“सचिनला भारतरत्न देणं चुकीचं, हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान”\n“सचिनला भारतरत्न देणं चुकीचं, हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान”\nनवी दिल्ली | राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे नेते शिवानंद तिवारी यांनी सचिन तेंडुलकरबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.\nशेतकऱ्यांना ट्वीटचं राजकारण येत नाही. त्यांना ग्रेटा थनबर्ग किंवा पॉपस्टार रिहानाबद्दल काही माहिती नाही. त्यांच्या ट्वीटला उत्तर देण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांने मैदानात उतरावं हा देशाचा अपमान आहे, अशी टीका शिवानंद तिवारी यांनी केली आहे.\nसचिन तेंडुलकरला जेव्हा भारतरत्न देण्यात आला होता, तेव्हा आपण विरोध केला होता, असं शिवानंद तिवारी यांनी सांगितलं आहे.\nसचिनसारख्या व्यक्तीला भारतरत्न देणं चुकीचं होतं. भारतरत्नने सन्मानित व्यक्त विविध वस्तूंच्या जाहिराती करत नाही. हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान आहे, असंही शिवानंद तिवारी म्हणाले.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी…\nगुंगी गुडिया ते आयर्न लेडी प्रवास करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला…\nश्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट\nराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण\n‘या’ माजी आमदाराचा भाजपला रामराम, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश\n‘फासा आम्हीच पलटणार’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य‘सर्वांना मोफत कोरोना लस देणार’; ‘या’ सरकारने केली मोठी घोषणा\nश्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट\nमहाविकास आघाडी सरकार संधीसाधू, त्यांना जनतेशी देणंघेणं नाही- गिरीष महाजन\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nगुंगी गुडिया ते आयर्न लेडी प्रवास करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान…\n…म्हणून सगळ्या नोटांवर गांधीजींचाच फोटो असतो\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/dhule/news/40-animals-died-of-suffocation-while-being-transported-from-the-container-130293660.html", "date_download": "2022-10-04T17:41:39Z", "digest": "sha1:QXOX62KCORKQE3GKJPUMJDYPPWKX6NMD", "length": 5138, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कंटेनरमधून घेऊन जाणाऱ्या 40 जनावरांचा गुदमरून मृत्यू | 40 animals died of suffocation while being transported from the container - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअवैधरीत्या जनावरांची वाहतूक:कंटेनरमधून घेऊन जाणाऱ्या 40 जनावरांचा गुदमरून मृत्यू\nमध्य प्रदेशातील सेंधव्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या कंटेनरमधून अवैधरीत्या जनावरांची वाहतूक केली जात होती. हा कंटेनर सांगवी पोलिसांनी अडवला. तपासणी केल्यावर त्यात ४१ जनावरे आढळली. त्यातील ४० जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली.\nमाहितीनुसार, सांगवी पोलिसांचे पथक बुधवारी सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी भिकाजी पाटील, योगेश मोरे, रोहिदास पावरा, कृष्णा पावरा, सईद शेख यांनी सेंधव्याहून शिरपूरकडे जाणारा कंटेनर (आरजे १८ जीबी ३६३६) पळासनेर गावाजवळ अडवण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी हा कंटेनर महामार्गावरील अन्नपूर्णा हॉटेलजवळ अडवला. कंटेनरविषयी चालक गोलू ऊर्फ गोविंद खुमानसिंग (३०, रा. वाॅर्ड नं.१ नरापुरा, ता. जि. रायसेन, मध्य प्रदेश) याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कंटेनरची तपासणी केल्यावर त्यात ४१ जनावरे आढळली. त्यातील ४० जनावरांचा मृत्यू झाला होता. गोलूवर गुन्हा दाखल केला.\nमृत जनावरे पुरली : कंटेनरमध्ये अत्यंत दाटीवाटीने जनावरे भरण्यात आली होती. त्यांचे पाय बांधण्यात आले होते. मृत जनावरे पोलिसांकडून पुरण्यात आली. याप्रकरणी कंटेनर चालक गोलू ऊर्फ गोविंद खुमानसिंग याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कारवाईत २५ लाखांचा कंटेनर जप्त करण्यात आला. तसेच ५ लाख ६६ हजार रुपयांची जनावरे आढळली.\nदक्षिण आफ्रिका 227-3 (20.0)\nदक्षिण आफ्रिका ने भारत ला 49 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/a-trial-flap-in-as-many-as-11-months-team-announced-for-world-cup-chahar-ignored-pick-of-bumrah-hershal-130309611.html", "date_download": "2022-10-04T16:13:37Z", "digest": "sha1:Y5SECBKSZLR3ETJEEXMVTAMWJ3L7SMD6", "length": 8341, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "तब्बल 11 महिन्यांमधील प्रयाेग फ्लाॅप; वर्ल्डकपसाठी संघ जाहीर, चहरकडे दुर्लक्ष; बुमराह, हर्षलची निवड | A trial flap in as many as 11 months; Team announced for World Cup, Chahar ignored; Pick of Bumrah, Hershal - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी ॲनालिसिस:तब्बल 11 महिन्यांमधील प्रयाेग फ्लाॅप; वर्ल्डकपसाठी संघ जाहीर, चहरकडे दुर्लक्ष; बुमराह, हर्षलची निवड\nचंद्रेश नारायणन | मुंबई22 दिवसांपूर्वी\nयंदा ऑस्ट्रेलियात हाेणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी साेमवारी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घाेषणा करण्यात आली. राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या विश्वचषकात आपले नशीब आजमावणार आहे. निवड समितीने जाहीर केलेल्या संघात काेणत्याही प्रकारचा धक्कादायक वा आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला नाही. याच विश्वचषकासाठी संघ निवड करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तब्बल ११ महिने वेगवेगळे प्रयाेग साकारले. मात्र, यातून बीसीसीआयच्या समाधानकारक असे काहीही हाती लागले नाही. याच प्रयाेगाकडे दुर्लक्ष करून आता निवड समितीने संघ जाहीर केला.\nईशान व सॅमसनसाठी दाेन वर्षे वेट अँड वाॅच संजू सॅमसन व ईशान किशनसारख्या युवा खेळाडूंची सत्रातील कामगिरी लक्षवेधी ठरली हाेती. मात्र, त्यांना यातून मेजर स्पर्धेसाठी संधी मिळाली नाही. त्यांच्या याच कामगिरीकडे निवड समितीने दुर्लक्ष केले. त्यामुळे आता संजू सॅमसन आणि ईशानला विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न साकारण्यासाठी दाेन वर्षे वेट अँड वाॅच करावे लागणार आहे. कारण २०२४ मध्ये टी-२० फाॅरमॅटचा विश्वचषक हाेणार आहे.\nअश्विनला पसंती; रवीला विश्रांती दीपक चहरची सत्रातील कामगिरी लक्षवेधी ठरली हाेती. त्यामुळे त्याचा विश्वचषकासाठी भारतीय संघातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात हाेता. मात्र, त्याच्याकडे निवड समितीने पाठ फिरवली. त्यामुळे त्याला दिलेली विश्रांती हा सध्या चर्चेचा मुद्दा ठरला आहे. युवा गाेलंदाज रवी बिश्नाेईही यासाठी प्रबळ दावेदार मानला जात हाेता. त्याच्याकडेही निवड समितीने दुर्लक्ष केले. समितीने अश्विनच्या फिरकीवर अधिक विश्वास दर्शवला.\nशमी राखीव गटात : शमीला आता राखीव म्हणून निवडण्यात आले आहे. त्याच्या या बाबतीतील निर्णयही काहीसा चर्चेचा आहे. त्याची सत्रातील माेठ्या स्पर्धेसाठी संघात निवड झाली नाही. मात्र, तरीही आता त्याला राखीवच्या यादीत संधी देण्यात आली. त्याने आपला शेवटचा टी-२० सामना गत वर्षी विश्वचषकात खेळला हाेता.\nटी-20 वर्ल्डकप : भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक, अश्विन, चहल, अक्षर, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर, हर्षल पटेल, अर्शदीप. राखीव : शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.\nऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ रोहित (कर्णधार), राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार, दीपक, ऋषभ कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक, अश्विन, चहल, अक्षर, भुवनेश्वर, शमी, हर्षल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.\nद. आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ रोहित (कर्णधार), राहुल (उपकर्णधार), कोहली, सूर्यकुमार, दीपक हुडा, ऋषभ, कार्तिक (यष्टिरक्षक), अश्विन, चहल, अक्षर, अर्शदीप, शमी, हर्षल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.\nभारत ला 67 चेंडूत 12.26 प्रति ओवर सरासरी ने 137 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/07/24/bollywooddance/", "date_download": "2022-10-04T17:49:52Z", "digest": "sha1:LYB4U5TFAQK2C2U6IKHD2RPNHAKE3XDQ", "length": 14858, "nlines": 104, "source_domain": "kokanmedia.in", "title": "जगभरातील कलाकारांसाठी ऑनलाइन बॉलिवूड डान्स स्पर्धा - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nजगभरातील कलाकारांसाठी ऑनलाइन बॉलिवूड डान्स स्पर्धा\nरत्नागिरी : अथश्री क्रिएशन्स आणि रास नृत्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन बॉलिवूड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील कलाकारांना त्यात भाग घेता येईल. युवा, खुला, तसेच कपल अशा तीन गटांमध्ये कलाकारांना सहभाग घेता येईल. मुदत ३१ जुलै २०२०पर्यंत आहे.\nबॉलिवूड डान्स स्पर्धा हिंदी चित्रपटातील गाण्यावर आहे. स्पर्धेचे तीन गट आहेत. ते असे – युवा (डान्स डान्स) – वय १४ ते २४; खुला (झनक झनक) – वय २५ ते पुढे; कपल (आजा नच ले) – वय २५ आणि त्यापुढे.\nस्पर्धकाने गाण्यावरील डान्सचा तीन ते पाच मिनिटांचा व्हिडिओ पाठवावा. सादरीकरणापूर्वी स्पर्धकाने नाव व ठिकाणाचा उल्लेख करावा. व्हिडिओ कोणत्याही अॅपमध्ये केलेला, तसेच एडिट केलेलाही चालणार नाही. व्हिडिओ व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामवर 8805602456 या क्रमांकावर किंवा athshreecreations@gmail.com या ई-मेलवर पाठवावा. सोबत वयाचा दाखला, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि प्रवेश शुल्क भरल्याची रिसीट जोडावी. स्पर्धेचे प्रवेश शुल्क युवा आणि खुल्या गटासाठी प्रत्येकी १९९ रुपये, तर कपल गटासाठी २९९ रुपये राहील.\nस्पर्धेतील सादरीकरण रेकॉर्डेड रचनेवर हवे. प्रत्येक गटात ३-३ बक्षिसे देण्यात येतील. गटातील स्पर्धकांच्या संख्येवर बक्षिसांची संख्या अवलंबून राहील. जगभरातून कोणीही स्पर्धक त्यात सहभागी होऊ शकेल. आलेल्या स्पर्धकांतून प्रत्येक गटातील १० व्हिडिओंची निवड करून त्यांचे मान्यवर परीक्षकांकडून परीक्षण केले जाईल. विजेत्या स्पर्धकांचे व्हिडिओ अथश्री क्रिएशन्सच्या पेजवर अपलोड करण्यात येतील.\nशुल्क गुगल पे, फोन पे (9146951069) किंवा अन्य यूपीआय अॅपद्वारे पाठवावे. व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२० आहे.\nप्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षिसे अशी – झेब्रॉनिक्स हेडफोन (वायरलेस), सिस्का पॉवर बँक (1000 mah), हॅंगीग लॅम्प (बांबू अँड टेराकोटा). अधिक माहितीसाठी 9767392792 या क्रमांकावर संपर्क साधावा.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nमामलेदार केशव जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले चिरनेरचे सत्याग्रही\nराजू भाटलेकर यांना पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान\nमहाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे डेरवण येथे आयोजन\nइन्फिगो देणार सहजतेने गणित शिकण्याची दृष्टी\nमाणगावचे यक्षिणी मंदिर आणि कोकणातील अन्य मंदिरांमधील काष्ठशिल्पांचा समृद्ध वारसा\nमहिलांना पत मिळवून देण्याचा उद्देश सफल – युगंधरा राजेशिर्के\nदेवरूख महाविद्यालयाला फाइन आर्ट कलाप्रकारात सहा पारितोषिके\nकरकरे सरांच्या तासानंतर गणित वाटले अगदी सोप्पे\nसवाल नको, कृतियुक्त जबाबही हवा\nअथश्री क्रिएशन्सचित्रपट नृत्यनृत्य स्पर्धाबॉलिवूड डान्सरास नृत्यालय\nPrevious Post: नेम श्रावणमासाचा – राघवयादवीयम् – श्लोक चौथा\nNext Post: नोकरीच्या महाद्वाराकडे बेरोजगार कोकणाची पाठ\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nशारदीय नवरात्र - दिवस पाचवा\nनवरात्रानिमित्त एसटीच्या लांजा आगारातर्फे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नवदुर्गा दर्शन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती सोबतच्या इमेजमध्ये...\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (16) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (10) क्रीडा (16) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (57) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (7) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,082) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,591) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (279) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (26) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (304) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (235) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (349)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/the-winter-session-of-the-legislature-on-december-14-and-15-in-mumbai-update-news-mhsp-502098.html", "date_download": "2022-10-04T17:45:40Z", "digest": "sha1:K4EDHO2CSN3QANUJBEIWUNXRHEEI55SM", "length": 12110, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फक्त 2 दिवसांचं हिवाळी अधिवेशन, सरकार चर्चेपासून पळ काढतेय, भाजपचा थेट आरोप – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nफक्त 2 दिवसांचं हिवाळी अधिवेशन, सरकार चर्चेपासून पळ काढतेय, भाजपचा थेट आरोप\nफक्त 2 दिवसांचं हिवाळी अधिवेशन, सरकार चर्चेपासून पळ काढतेय, भाजपचा थेट आरोप\nराज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (winter session of the Legislature) यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे.\nराज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (winter session of the Legislature) यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे.\nएकनाथ शिंदेंचा समर्थक असल्याचा फायदा उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्गाने प्रवास\nपोलीस विभागात भरतीचं स्वप्न बघताय मग पात्रतेपासून पदांपर्यंत ही माहिती असणं IMP\nकर्ज आणि बहिणीच्या लग्नाला पैसे नसल्याने पत्नी दोन मुलांसह व्यापाऱ्याची आत्महत्य\nपरतीच्या पाऊस मुंबईसह 9 जिल्ह्यांना झोडपणार, हवामान खात्याकडून महत्वाची माहिती\nमुंबई, 3 डिसेंबर: राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (winter session of the Legislature) यंदा नागपूरऐवजी (Nagpur) मुंबईत (Mumbai) होणार आहे. विशेष म्हणजे येत्या 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबर दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. कोरोना महामारीच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे. मात्र, सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा थेट आरोप भाजपनं केला आहे. विरोधीपक्षानं दोन आठवड्याची मागणी केली होती. पहिला दिवस शोक प्रस्ताव ठेवला जाईल. त्यानंतर पुरवणी मागण्या मांडणे, दुसऱ्या दिवशी मागण्या मंजूर करणे असं कामकाज असेल, अशी माहिती परब यांनी दिली आहे. हेही वाचा...MLC Election Results 2020 :अमरावतीमध्ये भाजपला जबर धक्का, अपक्ष उमेदवाराची महाविकास आघाडीला टक्कर केवळ दोन दिवसांत हिवाळी अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या या निर्णयाला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महाविकास आघाडी सरकारचं पहिलं आणि पावसाळी अधिवेशनही थोडक्यात गुंडाळावं लागलं होतं. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनही अवघ्या 2 दिवसांचं घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दरम्यान, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होत असतं. मात्र, नागपुरातील आमदार निवास हे क्वारंटाईन सेंटर करण्यात आले होते. तसंच कोरोना काळात सर्व यंत्रणा नागपूरला हलवणं शक्य नसल्यानं यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस -राज्य सरकारने पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाचे आधीवेशन पुढे ढकलले आहे -फक्त दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे -पावसाने, चक्रीवादळामुळे शेती नष्ट झालेली आहे. -शेतकऱ्यांच्या समस्या, विविध समाजाच्या समस्या आहेत.आज महिला अत्याचार घडत आहे. -राज्य सरकारला सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची चपराक बसत आहे -पण या सरकारमध्ये अधिवेशन पुढे ढकलण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे -आम्ही दोन आठवड्याचे अधिवेशन घ्यावे अशी मागणी केली -आम्ही अध्यक्षांना स्पष्ट केले होते की अधिवेशन 2 आठवडे घ्यावे पण त्यांनी ते फेटाळून लावून -आपण सर्व गोष्टी उघडत आहात अशा परिस्थितीत केवळ अधिवेशनावर निर्बध आणले जात आहे. -अर्थ संकल्पिय अधिवेशन नागपूरमध्ये व्हावे अशी आम्ही मागणी केली आहे काय म्हणाले प्रवीण देरेकर -राज्य सरकारने पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाचे आधीवेशन पुढे ढकलले आहे -फक्त दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे -पावसाने, चक्रीवादळामुळे शेती नष्ट झालेली आहे. -शेतकऱ्यांच्या समस्या, विविध समाजाच्या समस्या आहेत.आज महिला अत्याचार घडत आहे. -राज्य सरकारला सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची चपराक बसत आहे -पण या सरकारमध्ये अधिवेशन पुढे ढकलण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे -आम्ही दोन आठवड्याचे अधिवेशन घ्यावे अशी मागणी केली -आम्ही अध्यक्षांना स्पष्ट केले होते की अधिवेशन 2 आठवडे घ्यावे पण त्यांनी ते फेटाळून लावून -आपण सर्व गोष्टी उघडत आहात अशा परिस्थितीत केवळ अधिवेशनावर निर्बध आणले जात आहे. -अर्थ संकल्पिय अधिवेशन नागपूरमध्ये व्हावे अशी आम्ही मागणी केली आहे काय म्हणाले प्रवीण देरेकर - जे पूर्वनियोजित होते ते सोपस्कार या सरकारने आजच्या बैठकीत पार पाडले -आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. आज विनयभंग, बलात्कार सारख्या घटना घडत आहेत -जनजिवन विस्कळीत आहे त्यामुळे अधिवेशन दोन आठवड्याचे करा ही आम्ही मागणी केली होती. मात्र सरकारने ती मागणी फेटाळली -संसदीय कामकाज मंत्र्यांनी रेटून नेण्याचे काम केले आहे -महिलांवर विनयभंग, अत्याचार होत असताना दिशाच्या कायद्याबाबत कुठलीही हालचाल नाही -तो कायदा आणावा ही मागणी आम्ही केली -ओबीसी, मराठा समाज अस्वस्थ आहे. ते विषय घ्यावे असे आम्ही आजच्या बैठकीत सांगितले. पण अधिवेशन दोन दिवसाचे घेण्याचे सरकारने ठरवले -हे सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे -शॉर्टकटमध्ये अधिवेशन गुंडाळण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.hv-caps.com/High_Voltage_Diode/2020/0326/2CL2FM.html", "date_download": "2022-10-04T16:49:00Z", "digest": "sha1:6EXSWBL5Z5PREJH7VQD6PHL4LDEHZW7S", "length": 18015, "nlines": 150, "source_domain": "mr.hv-caps.com", "title": "2 सीएल 2 एफएम 20 केव्ही 100 एमए 100 एनएस उच्च व्होल्टेज डायोड, 2 सीएल 2 एफएम - एचव्हीसीएपीच्या एचव्हीसीए ईडीआय डायोडची पर्यायी बदल", "raw_content": "\nउच्च व्होल्टेज सिरेमिक कॅपेसिटर तज्ञ\nउच्च व्होल्टेज आरएफ पॉवर कॅमेसिटर\nसुरक्षितता प्रमाणित कॅपेसिटर एसी कॅपेसिटर\nरेडियल लीड एमएलसीसी (मोनोलिथिक सिरेमिक कॅपेसिटर)\nउच्च व्होल्टेज प्रतिरोधक बदलणे\nउच्च व्होल्टेज उच्च शक्ती प्रतिरोधक\nहाय एनर्जी हाय पॉवर सिरेमिक डिस्क रेझिस्टर\nप्रसिद्ध ब्रँड सिरेमिक कॅपेसिटरसाठी पर्यायी\nउच्च वोल्ट फिल्म संधारित्र\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार सामान्य डाटाशीट\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार तपशील तपशील\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर Doorknob टाइप जनरल डेटापत्रक\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डार्व्हनॉब प्रकार तपशील तपशील\nएचव्ही कॅपेसिटर वैशिष्ट्य अनुप्रयोग\n2 सीएल 2 एफएम 20 केव्ही 100 एमए 100 एनएस उच्च व्होल्टेज डायोड, 2 सीएल 2 एफएमच्या एचव्हीसीए ईडीआय डायोडची पर्यायी बदली\nवर्णन : 2 सीएल 2 एफएम 20 केव्ही 100 एमए 100 एनएस उच्च व्होल्टेज डायोड, 2 सीएल 2 एफएमएच्या एचव्हीसीए एडीआय डायोडची वैकल्पिक बदल\n2 सीएल 2 एफएम 20 केव्ही 100 एमए 100 एनएस उच्च व्होल्टेज डायोड\n2 सीएल 2 एफएमच्या एचव्हीसीए ईडीआय डायोडची वैकल्पिक पुनर्स्थापना\n2 सीएल 2 एफएम उच्च व्होल्टेज अचूक यंत्र उच्च विश्वसनीय मेसा स्ट्रक्चर अ‍ॅन्ड डिफ्यूजन क्राफ्टवर्क, एपॉक्सी रेझिनसह व्हॅक्यूम पॉटिंग अ‍ॅडॉप्स.\nDimen विविध आयाम पर्याय\nE पृष्ठभागावर उच्च गंज प्रतिरोधकसह इपॉक्सी राळसह व्हॅक्यूम पॉटिंग\nCtion जंक्शन ऑपरेटिंग तापमान: -40. ~ + 150℃\nVoltage इलेक्ट्रोस्टॅटिक साफसफाईमध्ये वापरलेले उच्च व्होल्टेज रेक्टिफायर\nVoltage उच्च व्होल्टेज जनरेटर\nVoltage उच्च व्होल्टेज चाचणी उपकरणे\n• सामान्य हेतू उच्च व्होल्टेज रेक्टिफायर, व्होल्टेज गुणक असेंब्ली\nभाग क्रमांक 2 सीएल 2 एफएम\nवर्णन उच्च व्होल्टेज - कमी चालू सिलिकॉन पुनर्प्राप्ती डायोड्स\nआयटम प्रतीक अट मूल्य युनिट्स\nपुनरावृत्ती पीक रिव्हर्स व्होल्टेज Vआरआरएम Ta = 25 ℃ 20.0 KV\nसरासरी फॉरवर्ड करंट I0 Ta = 25 ℃ 100.0 mA\nफॉरवर्ड करंट IFSM 50 एचझेड हाफ-साइन वेव्ह रेझिस्टन्स लोड\nजंक्शन ऑपरेटिंग तापमान Tj हाफसाइन वेव्ह पीक व्होल्टेज 125 ℃\nऑपरेटिंग वातावरणीय तापमान Tc 100 ℃\nसाठवण तापमान Tएसटीजी -40 ~ + 120 ℃\nआयटम प्रतीक अट मूल्य युनिट्स\nफॉरवर्ड पीक व्होल्टेज मॅक्स V Iएफ = 100 एमए 24 V\nउलट पुनर्प्राप्ती वेळ कमाल Trr Iएफ = 2 एमए\nपीक रिव्हर्स करंट IR1 VR=Vआरआरएम, 25 ℃ 2.0 uA\nजंक्शन कॅपेसिटन्स मॅक्स Cj 2 pF\nएचव्हीसी भाग क्रमांक एचव्हीडी -2 सीएल 2 एफएम\n2 सीएल 2 एच 2 सीएल 2 एफजे 2 सीएल 2 जे 2 सीएल 2 एफएल 2 सीएल 2 एफएमच्या एचव्हीसीए एचव्ही डायोडसाठी पर्यायी बदल\n2018 मध्ये, बर्‍याच एचव्ही प्रकल्प जिंकण्यासाठी एचव्हीसी कॅपेसिटर स्थानिक प्रसिद्ध एचव्ही डायोड निर्मात्यासह भागीदार आहे. ग्राहक एचव्हीसी ब्रँड डायोडला मान्यता देखील देतात. या बाजारात, एचव्हीसीए वापरणारे बहुतेक ग्राहक यूएसए मधील ब्रँड आणि ईडीआय ब्रँड, आणि जपानी मूळ आणि संकेन यासारख्या अधिक प्रसिद्ध नावे. वरील सर्व, विश्व, टीडीके, मुरता सारख्या जागतिक दर्जाच्या नामांकित ब्रँड नाहीत. हे विशेष आहे बाजारपेठ आणि होम इलेक्ट्रॉनिक्स आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स सारख्या भव्य उत्पादनांचे बाजारपेठ नाही.एचव्हीसी एचव्ही डायोड मोठ्या प्रमाणात एरोस्पेस, लष्करी शस्त्रे, मोटे वाहने, वैद्यकीय एक्स-रे मशीन, इलेक्ट्रोस्टेटिक डिडस्टिंग्ज, वैज्ञानिक संशोधन संस्था वापरतात.\nभाग क्रमांक पुनरावृत्ती उलट व्होल्टेज (व्हीआरआरएम) सरासरी आऊटपुट चालू (आयओ) जास्तीतजास्त पुनर्प्राप्ती वेळ (ट्रर\n2 सीएल 2 एच, 2 सीएल 2 एफजे, 2 सीएल 2 जे, 2 सीएल 2 एफएल, 2 सीएल 2 एफएमसाठी एचव्हीसी डायोड रिप्लेसमेंट\nमागील:सीएल ०03-०08 सीएल ०03-१० सीएल ०10-१२ सीएल ०03-१-12 सीएल ०03-२० सीएल ०15--03० चा एचव्ही डायोड पुढील:2 सीएल 2 एफपी 2 सीएल 2 एफआर 2 सीएल 105 2 सीएल 106 चा एचव्ही डायोड\nडायोड SHV049 2 सीएलजी 1015 डीडी 2000 जेबी 99 जेबी 99 टी\n2 सीएल 3512 एच 2 सीएल 4512 एच बी 2 बी 4 टीजी 1015 चा डायोड\nयूएक्स-सी 2 बी टी 3512 एच टी 4512 एच टी 3509 टी 4509 चा डायोड\nटी 71 ए टी 72 ए टी 73 ए टी 74 ए टी 75 ए टीजी 3508 टीएस01 चा डायोड\n2CL14 2 सीएल 16 2 सीएल 20 2 सीएल 703 2 सीएल 704 चे डायोड\n2 सीएल 4 2 सीएल 6 2 सीएल 8 2 सीएल 10 2 सीएल 12 चे डायोड\nआर 3000 आर 3000 एफ आर 4000 आर 4000 एफ आर 5000 आर 5000 एफ आरएफसी 3 के आरएफसी 4 के डायोड\nएसआर 300 एसआर 500 एसआर 800 एसआर 1000 एसआर 1200 एसआर 1500 चे एचव्ही डायोड\nउच्च व्होल्टेज आरएफ पॉवर कॅमेसिटर\nसुरक्षितता प्रमाणित कॅपेसिटर एसी कॅपेसिटर\nरेडियल लीड एमएलसीसी (मोनोलिथिक सिरेमिक कॅपेसिटर)\nउच्च व्होल्टेज प्रतिरोधक बदलणे\nउच्च व्होल्टेज उच्च शक्ती प्रतिरोधक\nहाय एनर्जी हाय पॉवर सिरेमिक डिस्क रेझिस्टर\nप्रसिद्ध ब्रँड सिरेमिक कॅपेसिटरसाठी पर्यायी\nउच्च वोल्ट फिल्म संधारित्र\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार सामान्य डाटाशीट\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार तपशील तपशील\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर Doorknob टाइप जनरल डेटापत्रक\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डार्व्हनॉब प्रकार तपशील तपशील\nएचव्ही कॅपेसिटर वैशिष्ट्य अनुप्रयोग\nउच्च व्हाँल्ट रेजिस्टर फ्लॅट शैली\nउच्च व्होल्टेज रोधक ट्यूब शैली\nकेस स्टडी: उच्च व्होल्टेज सिरॅम<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nकेस स्टडी: उच्च खंड परतफेड<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nविविध डायलेक्ट्रिक साहित्य,<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nचीन पॉवर कॅपेसिटर उद्योग <{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nउच्च व्होल्टेज कॅपेसिटर पुनर्प्राप्ती<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nकुंभारकामविषयक वर्गीकरण <{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nजोडा: 9 बी 2, टियानक्सियांग बिल्डिंग, टियानान सायबर पार्क, फुटियान, शेन्झेन, पीआर सी\n60 मध्ये जागतिक शीर्ष 202 EMS रँकिंग\nकेस स्टडी: उच्च व्होल्टेज सिरॅम\nकेस स्टडी: उच्च खंड परतफेड\nवाई 5 टी आणि एन 4700 मुख्य प्रो\nचीन पॉवर कॅपेसिटर उद्योग\nसंपर्क: एचव्ही सिरेमिक कॅपेसिटर\nजोडा: 9 बी 2, टियानक्सियांग बिल्डिंग, टियानान सायबर पार्क, फुटियान, शेन्झेन, पीआर सी\n10KV 2200pf 50KV 1000pf 15KV 10000pf 20KV 10000pf 2KV 100pf 2KV 680pf 2KV 1000pf 2kv 2200pf 2kv 3300pf 2kv 100pf 2kv 220pf 3KV 68pf 3KV 1000pf 3KV 2200pf 3KV 2700pf 3KV 3300pf 6KV 4700pf 6V 2200PF 6KV 3300pf 6KV 10000pf 50KV 22pf 10KV 100pf 30KV 100pf 15KV 470pf डोरकनब 10 केव्ही 2200 पीएफ डोरकनब 15 केव्ही 560 पीएफ डोरकनब 15 केव्ही 2500 पीएफ डोरकनब 30 केव्ही 3300 पीएफ डोरकनब 30 केव्ही 3700 पीएफ डोरकनब 30 केव्ही 1000 पीएफ डोरकनब 40 केव्ही 100 पीएफ डोरकनब 40 केव्ही 140 पीएफ डोरकनब 40 केव्ही 400 पीएफ डोरकनब 40 केव्ही 560 पीएफ डोरकनब 40 केव्ही 850 पीएफ डोरकनब 40 केव्ही 1000 पीएफ डोरकनब 40 केव्ही 1700 पीएफ उत्पादन टॅग्ज एचव्ही डायोड 2 सीसी 69 2 सीएल 2 एफएम 2 सीएल 2 एफएल 2 सीसी 77 2 सीसी 71 20 केव्ही 100ma 20 केव्ही 200ma 10 केव्ही 100ma 10 केव्ही 25ma ux-c2b SR1000 एक्सएलआर -10 यूएफएचव्ही 2 के HV550S20 HVRL150 2 सीएल 2 एफपी एचव्ही जाड फिल्म रेस उच्च ऊर्जा रेस आरएफ कॅप्स विषय कपॅसिटर बदलण्याचे मुराटा एचव्ही कॅपेसिटर रिप्लेसमेंट\nकॉपीराइट @ २०१२-२०१० एचव्हीसी कॅपेसिटर मॅन्युफॅक्टिंग कंपनी, लि साइटमॅप 1 साइटमॅप 2", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-17/", "date_download": "2022-10-04T16:44:41Z", "digest": "sha1:AZMTDEQ3JIXJFAQRGJFYYQRRXX3QCEKY", "length": 20560, "nlines": 100, "source_domain": "navprabha.com", "title": "योगमार्ग – राजयोग | Navprabha", "raw_content": "\nHome आयुष योगमार्ग – राजयोग\n– डॉ. सीताकांत घाणेकर\n(स्वाध्याय – २६ )\nविश्‍वात प्रत्येक जण काहीतरी कृती करीत असतो.प्रत्येकाचा त्यामागचा हेतू वेगवेगळा असतो.आपल्यापैकी बहुतेक जण अनेक कृती कुठल्यातरी फळाच्या अपेक्षेने करतो. अगदी थोड्या व्यक्ती आपल्या कृतीमुळे स्वतःला व इतरांना सुख-आनंद मिळावे यासाठी करतात. काहीजण स्वतःचा व इतरांचा जीवनविकास व्हावा म्हणून कृतिशील असतात. संत-महापुरुष तर भगवंताचे विश्‍व व त्यातील सर्व घटक गुण्यागोविंदाने रहावेत म्हणून कर्म करतात. कृतीमागे प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ असतोच. पण ज्ञानी कर्मयोग्यांचा स्वार्थ दैवी असतो.\nआपण कुठेही चारजण भेटलो की विश्‍व व त्यातील घटना यांवर चर्चा करतो. बहुतेक चर्चा जगातील समस्या, दुःख, दारिद्य्र, युद्ध-लढाया यांबद्दलच असते. गप्पा करता करता विविध मते, विचार पुढे येतात. या गोष्टी बहुतेकवेळा नकारात्मकच असतात. त्यातील काही विचार पुढे येतात. त्यातील काही विचार म्हणजे…* सरकारने यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. जगातील धुरीणांनी काहीतरी करायला हवे. आजचे युग हे कलियुग आहे त्यामुळे असेच होणार… सहसा विधायक उपायांवर चर्चा होताना दिसत नाही.\nअनेक वर्षांपूर्वी मुंबई शहरातील एका ठिकाणी अशीच एक पार्टी चालली होती. शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती तिथे आल्या होत्या. तिथेही अशाच विषयांना पूर आला होता. त्यावेळी एका व्यक्तीने थोडे वेगळे विचार मांडले. ती व्यक्ती होती मुंबईतील एक व्यापारी. त्यांनी म्हटले की मानवाने व्यवस्थित प्रयत्न केला तर अनेक वेळा वाईट गोष्टीतून चांगल्या घटना घडू शकतात. मग त्यांनीच हल्लीच घडलेल्या दोन घटनांचा उल्लेख केला.\n१. गुजरातमधील नेमडा गावातील डाकू ना सुधारण्याबाबत.\n२. दमणमधील एका स्मगलरच्या परिवर्तनाबाबत.\nत्या पार्टीमध्ये एका बाजूला सिनेनिर्माते शाम बेनेगल बसले होते. त्यांनी या दोन्ही घटना ऐकल्या. ते पुढे आले व विचारले की तुम्ही ज्या गोष्टी बोलताहात त्या कुणी चांगल्या लेखकाने समाज परिवर्तनासाठी लिहिलेल्या कथा आहेत का पण ज्यावेळी त्यांना सांगितले गेले की या सत्य घटना आहेत, त्यावेळी त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला.\nश्री. बेनेगल म्हणाले की हे दोन्ही विषय सिनेमा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे समाजप्रबोधन घडेल. नंतर त्यांचा दुसरा प्रश्‍न होता की या घटनांविषयी त्यांनी कधीच ऐकले नाही आणि असे काम गुपचुपपणे करतो तरी कोण या सर्व कार्याचा कर्ता-करविता आहे कुठे\nत्यावेळी त्यांना सांगितले गेले की असे विधायक कार्य पू. पांडुरंगशास्त्रींचे स्वाध्यायी अनेक वर्षे बिनबोभाटपणे करीत असतात. स्वतः शास्त्रीजींना व त्यांच्या स्वाध्याय परिवाराला कसल्याही प्रसिद्धीची अपेक्षा नसते. ते तर आपली भक्ती करतात. कर्मयोग करतात. असेच पुढे बोलता-बोलता जेव्हा बेनेगलांना कळले की शास्त्रीजी मुंबईतील गिरगावात राहून असे विधायक कार्य करतात तेव्हा तर त्यांना अधिकच आश्‍चर्य वाटले. ते म्हणाले की या घटनेवर त्यांचा सिनेमा काढायचा विचार आहे, तेव्हा त्यांना सांगितले गेले की त्यासाठी त्यांना श्रीपांडुरंगशास्त्रींना भेटावे लागेल.\nनिर्णय पक्का झाल्यामुळे श्री. बेनेगल शास्त्रीजींना भेटले. त्यांनी म्हटले की सिनेमा काढला तर आमच्या कार्याची प्रसिद्धी होईल. आज अशा विचारांची व कामाची विश्‍वाला फार गरज आहे.\nशास्त्रीजी त्यांना म्हणाले- ‘‘आम्ही भक्ती करतो त्याची अशी प्रसिद्धी करण्याची आमची इच्छा नसते. तुम्हाला जर सिनेमा काढावा अशी प्रेरणा झाली आहे तर अवश्य काढा. पण माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही या घटना सविस्तर समजून घ्या. तसेच ज्या घडलेल्या आहेत तशाच लोकांसमोर आणा. त्यात कसलीही अतिशयोक्ती करू नका. त्याशिवाय कुठेही माझे नाव मोठाले बोर्ड लावून, माझी प्रसिद्धी करू नका. सारांश – शास्त्रशुद्ध संशोधन करून सिनेमा काढा’’.\nशास्त्रीजींच्या इच्छेप्रमाणे शाम बेनेगलांनी तदनंतर आपली टीम पाठवून व्यवस्थित सर्व साहित्य तयार केले. स्वाध्याय परिवारातील ज्येष्ठ अनुभवी स्वाध्यायींकडून फेरतपासणी करून घेतली व शास्त्रीजींच्या आशीर्वादाने ‘‘अंतर्नाद’’ हा सिनेमा काढला. त्यातील दोन घटना अशा…\n१. नेमडा गावातील डाकूची गोष्ट-\nगुजरातमधील एका गावात काही स्वाध्यायी नियमित भक्तिफेरीला जात असत. त्या गावाच्या पलीकडे एका टेकडीवर एक गाव होते. चौकशीअंती स्वाध्यायींना माहीत झाले की ते गाव – नेमडा – डाकूंचे गाव आहे. ते डाकूसुद्धा खास कारण ते फक्त लग्नाच्या वरातीतील लोकांना लुटत असत. दुर्जनांचेही काही कायदे असतातच. ते डाकू नवरा-नवरीचे दागिने लुटत नसत, तसेच शक्यतो कुणाला जीवे मारीत नसत. भीतीमुळे त्या गावात इतर कुणीही जात नसत. ही सर्व माहिती कळल्यावर त्या गावात शहरातून येणार्‍या स्वाध्यायींची जिज्ञासा जागृत झाली आणि त्यांनी ठरवले की पुढच्या भक्तीफेरीच्या वेळी नेमडा गावात जायचे. लोकांनी त्यांना समजावले तरी स्वाध्यायींनी काही ऐकले नाही. ते तर भगवंताचे कार्य करणारे लोक त्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्‍वास त्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्‍वास त्यांना सत्य व चांगल्या मार्गाने जाण्यास कुणाचीही व कसलीही भीती वाटत नसे.\nठरल्याप्रमाणे स्वाध्यायी नेमडात गेले. तिथे अपेक्षेप्रमाणे डाकूंनी त्यांना अडवले. त्यांची चौकशी केली- कुठून आले, का आले वगैरे… स्वाध्यायींनी त्यांना सांगितले की ते त्यांना भेटायला आले आहेत- प्रेमाने तीच त्यांची भक्ती आहे. डाकूंना ही गोष्ट विचित्र वाटली. त्यांच्यात आपापसात कुजबुज सुरू झाली. त्यांनी स्वाध्यायींना स्पष्ट बजावले की त्यांना गावात कुणालाही भेटायला मिळणार नाही आणि त्याची गरजदेखील नाही. असे म्हणून डाकूंनी त्यांना हाकलून लावले- एक सूचना देऊन की त्यातील कुणीही परत त्या गावात दिसता कामा नये.\nतत्पूर्वी डाकू त्यांचे सामान तपासून बघतात.. त्यात त्यांना काही स्वाध्यायींची पुस्तके व गीता सापडते. तसेच काही साधे कपडे व खाण्याचे जिन्नस. त्या सर्व वस्तू ते ठेवून घेतात. स्वाध्यायी आल्या पावली त्यांना प्रेमाने नमस्कार करून निघून जातात.\nइथे डाकूंना संशय येतो की हे लोक पोलिसांचे गुप्त हेर तर नाहीत ना चौकशीअंती त्यांना समजते की तसे काहीही नाही. ते निरुपद्रवी स्वाध्यायी आहेत. ते फक्त गावात येऊन प्रेमाने गावकर्‍यांना भेटतात.\nडाकूंना खात्री असते की असले लोक भित्रे असतात. ते पुन्हा काही गावात येणार नाहीत. पण होते उलटेच. ते स्वाध्यायी गावात येतात. पुन्हा डाकू त्यांना हाकलतात व पुन्हा न येण्याबद्दल बजावतात.\nस्वाध्यायींचा निश्‍चय पक्का असतो. त्यामुळे ते परत नेमडामध्ये येतात. पण यावेळी एक स्वाध्यायी आपल्या पत्नीला घेऊन येतो. परत चौकशीअंती डाकूंना त्यांच्या निरुपद्रवी पणाची खात्री झालेली असते. म्हणून ते त्यांच्यावर नजर ठेवतात. पण परत पाठवीत नाहीत.\nआता तर स्वाध्यायींना गावात प्रवेश मिळालेला असतो. ती महिला गावातील लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगते. श्लोक, गाणी शिकविते. प्रेमाने जवळ करते. ते दृश्य बघून त्या मुलांच्या आयांना बरे वाटते. हळूहळू ती महिला गावातील स्त्रियांना प्रेमाने भेटते. त्या सर्वांत आपसात प्रेम वाढते.\nइथे पुरुषांना ही गोष्ट मान्य नसते. ते आपल्या पत्नींना या अशा भेटण्याला मनाई करतात. पण महिला काही ऐकत नाहीत.\nतेवढ्यात एका डाकूचा पोलिसांची गोळी लागल्यामुळे मृत्यू होतो. महिला सद्विचार करीत असल्यामुळे त्यांना आपल्या पतींचा हा असला चोरीचा धंदा आवडत नाही. असेच दिवस, महिने जातात आणि शेवटी एक दिवस त्या पुरुषांनाही स्वतःच्या धंद्यांची लाज वाटते. ते सर्व बदलतात. तो संपूर्ण गाव स्वाध्यायी होतो.\nआता ही गोष्ट पाच मिनिटात वाचून संपली व सिनेमामध्ये पाऊण-एक तासात. पण प्रत्यक्ष स्वाध्यायींना पुष्कळ वेळ लागला.\nस्वाध्याय परिवारामध्ये मानव परिवर्तनाच्या अशा अनेक आश्‍चर्यकारक सत्य घटना आहेत. चमत्कारामुळे असे घडत नाही तर त्यासाठी लागतात अथक प्रयत्न… प्रेमपूर्वक शास्त्रशुद्ध स्वाध्याय.\nPrevious articleदिवि सूर्यसहस्त्रस्य भवेत् युगपत् उत्थिता…\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1472/", "date_download": "2022-10-04T15:59:25Z", "digest": "sha1:AG26XOVY2V7JLVKLKA7WHW2J3K4NK2LJ", "length": 8241, "nlines": 77, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "पंकज कुमावत यांची दबंग कारवाई : १७ चंदन तस्करांच्या मुसक्या आवळल्या - Rayatsakshi", "raw_content": "\nपंकज कुमावत यांची दबंग कारवाई : १७ चंदन तस्करांच्या मुसक्या आवळल्या\nपंकज कुमावत यांची दबंग कारवाई : १७ चंदन तस्करांच्या मुसक्या आवळल्या\nगेवराई तालुक्यात उक्कडपिंप्री शिवारात छापा , ९ लाखाचा मुद्देमाल जप्त\nरयतसाक्षी,गेवराई : चंदनाची झाडे तोडून त्याची तस्करी करणार्‍यां चंदनतस्करांनी गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी शिवारात साठा करुन ठेवल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.21) गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील शेतात छापा मारला असता यावेळी १७ चंदन तस्कर आढळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७ लाख ८७ हजाराचे चंदन, दुचाकी असा 9 लाख मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वीस जणांवर चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदन तस्करांवरील या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.\nगेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील एकजन बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी काहींना सोबत घेवून परिसरातील चंदन तस्करी करत आहे. तसेच मोरवाड येथील स्वतःच्या शेतामध्ये पत्र्याच्यामध्ये चंदनाचा गाबा काढून पांढर्‍या पोत्यांमध्ये भरून ठेवलेला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात यांना मिळाली. पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे व त्यांच्या टिमने शुक्रवारी छापा मारला. यावेळी १७ इसम जागीच मिळून आले. त्यांच्या ताब्यातील पत्र्याचे शेडची व परिसराची पंचासमक्ष झडती घेतली.\nगेवराई येथून पांढर्‍या १६ पोत्यामध्ये ३२८ किलो चंदनाच्या झाडाच्या खोडामधून काढलेला चंदनाचा गाबा अंदाजे किंमत ७ लाख ८७ हजार, चार दुचाकी, मोबाईल, चंदन तोडण्यासाठी लागणारे साहित्य असा ९ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पकडलेले १७ आरोपी व फरार तीन अशा वीस जणांवर स. पो. नि. संतोष मिसळे यांच्या फिर्यादीवरुन चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक फौजदार शफी इनामदार, पोह. बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पोना राजू वंजारे, महादेव सातपुते, संजय टुले यांचा कारवाईत सहभाग होता.\nमहानगरपालिकेच्या वतीने भक्ती लॉन्स कोविड केअर सेंटर सुरू\nडिटोनेटर स्फोट‌ प्रकरणात आणखी चार आरोपींना पोलीस कोठडी\nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७…\nवडवाडी दरोडा प्रकणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या\nआठ जणांना अटक:बनावट नोटा चलनात खपवू पाहणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश;…\nभंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thanedinman.com/suu-kyi-jailed-for-six-years/", "date_download": "2022-10-04T16:54:35Z", "digest": "sha1:OS5EEH2QS26PDA36XFPQ2NYA4I2KIVT2", "length": 7814, "nlines": 97, "source_domain": "thanedinman.com", "title": "सू ची यांना सहा वर्षे तुरुंगवास - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nसू ची यांना सहा वर्षे तुरुंगवास\nआंग सान सू ची\nसध्या लष्करी नियंत्रणाखाली असलेल्या म्यानमारमधील पदच्युत नेत्या आंग सान सू ची यांना येथील न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आणखी चार प्रकरणांत दोषी ठरवून सहा वर्षे तुरुंगवासाची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे, असे विधी अधिकार्‍यांनी सांगितले. या प्रकरणांची सुनावणी बंद दाराआड झाली. तेथे नागरिक किंवा माध्यमांना प्रवेश नव्हता. त्याचप्रमाणे सुनावणीची माहिती कुणालाही देऊ नये, असा आदेश सू ची यांच्या वकिलांना बजावण्यात आला होता. सोमवारी सू ची यांना दोषी ठरविण्यात आलेल्या या प्रकरणांत त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता की, त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सरकारी मालकीची जमीन बाजारभावापेक्षा कमी दराने भाडेतत्त्वावर दिली.\nधर्मादाय हेतूने मिळालेल्या देणग्यांतून या जमिनीवर घरे बांधली जाणार होती. या प्रत्येक प्रकरणात त्यांना तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण यापैकी तीन शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. त्यामुळे त्यांना आणखी सहा वर्षे तुरुंगात काढावी लागतील. सू ची यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. शिक्षेविरोधात त्यांचा वकील आव्हान याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. सू ची यांना आधीच देशद्रोह, भ्रष्टाचाराच्या अन्य प्रकरणांत 11 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.\nलष्करी राजवट आल्यानंतर त्यांना फेब्रुवारी 2021 मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार, सू ची तसेच त्यांच्या सहकार्‍यांविरोधात दाखल केलेले विविध खटले म्हणजे सध्याच्या लष्करी सत्तेला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे. देशात पुढील वर्षी निवडणुका घेण्याचे आश्वासन लष्करशहाने दिले आहे. त्याच्या आधीच सू ची यांना राजकारणातून हद्दपार करण्याचा लष्कराचा हेतू आहे.\nTags: आंग सान सू चीतुरुंगवासदेशद्रोहदोषीराजवटलष्करीवकील\nपोलिसांनी परत केला दीड कोटींचा मुद्देमाल\nसायन्स व वृक्ष नक्षत्र उद्यानांचे नूतनीकरण होणार\nसायन्स व वृक्ष नक्षत्र उद्यानांचे नूतनीकरण होणार\nचांगल्या नफ्यासाठी गुळात भेसळ\nइयान वादळाने अमेरिकेचे मोठे नुकसान\nपाकच्या ट्विटर अकाउंटला भारतात स्थगिती\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane/25-tribal-pada-roads-deprived-of-electricity-even-in-the-amrit-mahotsav-of-independence-amy-95-3068550/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-04T17:05:54Z", "digest": "sha1:27FHWXCQOUR6LI5FFM4RBD24WIIA4RY6", "length": 23916, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कल्याण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही २५ आदिवासी पाडे रस्ते, विजेपासून वंचित | 25 tribal pada roads deprived of electricity even in the Amrit Mahotsav of Independence amy 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nकल्याण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही २५ आदिवासी पाडे रस्ते, विजेपासून वंचित\nशहापूर श्रमजीवी संघटनेचा आंदोलनाचा इशारा\nWritten by लोकसत्ता टीम\n( शाळेत जाणारी आदिवासी वस्तीवरील मुले. )\nस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत असताना, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील २५ आदिवासी पाडे, वस्त्या वीज पुरवठा, रस्ते, पाण्यापासून वंचित आहेत. या वस्त्यांकडे शासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष डोंगर दऱ्यातील दगड, मातीच्या कच्च्या रस्त्यावरुन येजा करणे हेच या येथील आदिवासींच्या नशिबी आहे, अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे सचिव शहापूर तालुका प्रमुख प्रकाश खोडका यांनी दिली.\nशहापूर तालुक्यात सर्वाधिक आदिवासी वस्ती आहे. शासनाच्या अनेक योजना आदिवासी विकासासाठी असल्या तरी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा या योजना प्रभावीपणे आदिवासी भागात राबवित नसल्याने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात आदिवासी पाड्यांवर रस्ते नाहीत. वीज आली नाही, अशी माहिती सचिव खोडका यांनी दिली.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nवाडीवरील बहुतांशी आदिवासी कष्टकरी, मजूर आहेत. उपजीविके पुरती शेती करुन मजुरीसाठी तो आजुबाजुची गावे, तालुक्याच्या ठिकाणी जातो. रोज कमवून त्यातून मिळणाऱ्या पैशातून उपजीविका करायची हे या भागातील आदिवासींचे दैनंदिन जीवन आहे. आदिवासी पाड्यांवर शाळा नसल्याने मुलांना परिसरातील शाळांमध्ये जावे लागते. वाडीपासून ते शाळेत जाण्यासाठी मुलांना कच्चा, डोंगर उताराचा रस्ता, पावसाळयात दुथडी वाहत असलेले ओहोळ, शेताचे पऱ्हे पार करुन जावे लागते, असे सचिव खोडका यांनी सांगितले.\nरात्रीच्या वेळेत या रस्त्यांवरुन येजा करताना सरपटणारे, जंगली प्राण्यांची भीती असते. रात्रीच्या वेळेत वाडीत कोणी आजारी पडला तर त्याला डोली करुन गाव परिसरातील आरोग्य केंद्र ठिकाणी न्यावे लागते. असे खोडका यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने नागरी सुविधांपासून वंचित आदिवासी वाड्यांमध्ये सुविधा द्याव्यात, अशी मागणी खोडका यांनी केली.सुविधांपासून वंचित आदिवासी पाड्यांच्या नियंत्रक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना या वाड्यांमध्ये सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अर्थसंकल्प तरतुदीमधून ही कामे केली जातील, अशी माहिती शहापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांनी सचिव खोडका यांना दिली.\nसाकडबाव-तळ्याची वाडी, अघई-ठाकुरवाडी, बोरशेती-लोभी, पोढ्याचा पाडा, वेहलोंडे-सापटेपाडा, अस्नोली-तईचीवाडी, कोठारे-वेटा, फुगाळे-वरसवाडी, अजनूप-दापूरमाळ, शिरोळ-सावरकुट, उंभ्रई-कातकरीवाडी, वसरस्कोळ-कातकरी वाडी, मोहिली-माळीपाडा, मोखावण-राड्याचापाडा, टेंभा-आंबिवली,डोंळखांब जवळील गुंडे हद्दीतील भितारवाडी, चाफेवाडी, कोठेवाडी, वांद्रे-दोडकेपाडा, अलनपाडा, आदिवली-पाथरवाडी, पिवळी-नळाचीवाडी, साकुर्लीवाडी.\nशहापूर तालुक्यात सर्वाधिक आदिवासी वस्ती आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात या गावांमध्ये शासनाने रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शाळा सुविधा दिल्या नाहीत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात उत्साहात साजरा होत असताना महाराष्ट्र शासनाने या सुविधा वंचित आदिवासी पाड्यांकडे लक्ष द्यावे.- प्रकाश खोडका,सचिव, श्रमजीवी संघटना ,शहापूर तालुका\nमराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nभिवंडीत ५५ लाख रुपयांचा गुटखा जप्त\nपुणे : कात्रज चौकात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\n“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nपुणे : मेट्रोच्या कामासाठी येरवडा भागात वाहतूक बदल\nऔरंगाबाद : पीएफआयचा न्यायाधीश, पोलिसांविरोधात कट ; एटीएसची न्यायालयात माहिती\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nठाणे शहरात सौंदर्यीकरणाची कामे उत्तम दर्जाची करण्यावर लक्ष केंद्रित करा ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nठाणे शहरात सौंदर्यीकरणाची कामे उत्तम दर्जाची करण्यावर लक्ष केंद्रित करा ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nदेवी विसर्जन निमित्ताने कळवा, भिवंडीत वाहतूक बदल\n“कळवा-मुंब्रा मतदारसंघ डोंबिवलीपेक्षा लाख पटीने बरा”; जितेंद्र आव्हाड यांची भाजपा आमदारावर खोचक टीका\nडोंबिवलीतील माणकोली पूल पुढील वर्षी एप्रिलमध्ये खुला; पर्यायी रस्त्यांची उभारणी केली नाही तर डोंबिवलीत वाहनकोंडी\nउल्हासनगर : शहाड पुलावरची कोंडी फुटणार ; एमएमआरडीएकडून पुलाच्या विस्तारीकरणाला तत्वतः मंजूरी\nठाण्यात शक्तिप्रदर्शन करत शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार\nघराला आग लागल्याचा बनाव करत पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले, तपासात धक्कादायक घटनाक्रम उघड\nडोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान विश्वस्तपदासाठी रविवारी निवडणूक; चार नवीन चेहऱ्यांना संधी\nभाजपाकडून ‘नमो रमो नवरात्रोत्सव’चे आयोजन; गायिका अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर थिरकले डोंबिवलीकर\nदसऱ्यानिमित्त प्रवाशांकडून डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात लोकल पूजन\nदेवी विसर्जन निमित्ताने कळवा, भिवंडीत वाहतूक बदल\n“कळवा-मुंब्रा मतदारसंघ डोंबिवलीपेक्षा लाख पटीने बरा”; जितेंद्र आव्हाड यांची भाजपा आमदारावर खोचक टीका\nडोंबिवलीतील माणकोली पूल पुढील वर्षी एप्रिलमध्ये खुला; पर्यायी रस्त्यांची उभारणी केली नाही तर डोंबिवलीत वाहनकोंडी\nउल्हासनगर : शहाड पुलावरची कोंडी फुटणार ; एमएमआरडीएकडून पुलाच्या विस्तारीकरणाला तत्वतः मंजूरी\nठाण्यात शक्तिप्रदर्शन करत शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार\nघराला आग लागल्याचा बनाव करत पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले, तपासात धक्कादायक घटनाक्रम उघड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/1225/", "date_download": "2022-10-04T16:27:59Z", "digest": "sha1:F7E65JRT3ZT56LDXIYIRUMJK4ZJW6O7O", "length": 13117, "nlines": 67, "source_domain": "desimarathi.com", "title": "कि’न्नर असल्या कारणाने आईने काढले होते घराबाहेर मग पायलट बनवून उज्वल केले कुटुंबीयांचे नाव - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / अध्यात्म / कि’न्नर असल्या कारणाने आईने काढले होते घराबाहेर मग पायलट बनवून उज्वल केले कुटुंबीयांचे नाव\nकि’न्नर असल्या कारणाने आईने काढले होते घराबाहेर मग पायलट बनवून उज्वल केले कुटुंबीयांचे नाव\nनमस्कार प्रिय वाचक हो,\nमित्रांनो तसे तर या जगामध्ये आज सुद्धा काही असे चांगले लोक आहेत जे चांगले विचार करतात ज्यांची विचारशैली इतरांना आनंद देत असते काही लोक अशा पद्धतीने कार्य करतात या कार्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळत असते. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशी एक माहिती सांगणार आहोत ती माहिती साधारण असली तरी अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. या व्यक्तीने असे काही कार्य केलेले आहे की ज्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये या व्यक्तीबद्दल एक आदराची भावना निर्माण झालेली आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक वेगळे स्थान निर्माण झालेले आहे. खरेतर सुरुवातीला अनेक संकटांना सामोरे जावे लागले.अनेक संकटांचा सामना करावा लागला.\nजसे की तुम्हाला माहिती आहे आपला समाज कितीही प्रगत झाला तरी अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींकडे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन आजिबात बदललेला नाही. जसे की ट्रान्सजेंडर तृतीयपंथी असे म्हणतात अजून सुद्धा आपला दृष्टिकोन बदललेला नाही आज सुद्धा समाज यांच्याकडे तुच्छ भावनेने पाहत आहेत जरी संपूर्ण समाज तुच्छ भावनेने पाहत नसला तरी समाजातील काही घटक आज सुद्धा या व्यक्तींकडे घाणेरड्या नजरेने आणि चुकीच्या दृष्टिकोनातूनच त्यांच्याकडे पाहत आहे.\nखरे तर आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये ज्या व्यक्ती बद्दल माहिती सांगणार आहोत त्या व्यक्तीचे नाव आहे एडम हैरी. एडम हैरी हे देशातील पहिले ट्रांसजेंडर पायलट आहे. जेव्हा त्यांच्या आई-वडिलांना याबद्दलची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या एडम हैरी ला घराबाहेर काढून टाकले. शिवाय आई-वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले तेव्हा त्यांच्याजवळ काहीच पैसे नव्हते. या कारणामुळे अनेकदा रस्त्यावर सुद्द्धा झोपावे लागले होते परंतु त्यांनी हार मानली नाही.\nआपल्या अथक परिश्रमाच्या आधारावर आणि मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त केले.एडम हैरी यांचे स्वप्न कमर्शियल पायलट बनण्याचे होते आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रायव्हेट पायलेट लायसन्स चे प्रशिक्षण घेतले. वर्ष 2017 मध्ये त्यांनी जोहान्सबर्गमध्ये त्यांना लायसन सुद्धा मिळाले. त्याने विचार केला होता की आपल्या घरच्यांना या बद्दल सांगावे परंतु या आधीच आई-वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले.\nआपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की,एडम हैरी यांच्याकडे स्वतःचा खर्च भागवण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. या कारणामुळे त्यांनी ज्युस सेंटर वर सुद्धा काम केले.आपण सगळे जण जाणतात की आपल्या समाजा मध्ये ट्रान्सजेंडर यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहिले जाते. एवढे संकटाच्या पश्चात नंतर एडम हैरी यांनी हार मानली नाही.त्यांनी सोशल जस्टीस विभाग द्वारे आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी मदत मागितली तेव्हा त्यांना एव्हिएशन अकॅडमी जॉईन करण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला.एडम हैरी यांच्या या संकटाच्या काळात केरळ सरकारने त्यांना मदत केली आणि राज्य सामाजिक न्याय विभागातर्फे त्यांना 22. 34 लाख रुपयाची स्कॉलरशिप सुद्धा मिळवून दिली.\nया पैशाच्या साहाय्याने त्यांनी कमर्शिअल पायलट कोर्स पूर्णपणे पूर्ण केला. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ,जेव्हा ते एव्हिएशन अकॅडमी चा फॉर्म भरत होते तेव्हा त्यांना आपल्या जेंडर ला धरून अनेक संकटांना सामोरे जावे लागले परंतु त्यांच्या एका शिक्षकाने त्यांची मदत केली. या सगळ्या संबंधांमध्ये आम्ही तुम्हाला एक विनंती करतो की वेळेनुसार आपली विचारधारा सुद्धा परिवर्तन करणे गरजेचे आहे.\nखरंतर आपल्या सगळ्यांकडून एडम यांना त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.. आज सुद्धा आपल्या समाजामध्ये असे अनेक एडम आहेत ज्यांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे म्हणून आपल्याला आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. जर तुमच्या सुद्धा आजूबाजूला असे काही गरजू तृतीयपंथी असतील तर त्यांना आवश्यक पाठिंबा द्या आणि त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देण्याकरता हातभार लावावा जेणेकरून तुमच्यातील एक माणूस नेहमी जिवंत होईल आणि एक माणूस दुसऱ्या माणसाला मदत करून एकमेकांचे जीवन उज्ज्वल करणार आहोत, हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला हवे. तुम्हाला लेख आवडल्यास लाईक ,कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.\nPrevious जर तुमच्या हातावर सुद्धा “x”निशाण आहे तर हा लेख जरूर वाचा…. नखावर अर्धचंद्र \nNext पोट साफ होणे फक्त २ मिनिटांत, पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \nया वनस्पती ची ४ पाने खा आणि पोट दुखी,गैस ,मुतखडा यांसारख्या अनेक समस्येपासून मिळवा सुटका….\nजर तुमच्या हातावर सुद्धा “x”निशाण आहे तर हा लेख जरूर वाचा…. नखावर अर्धचंद्र \n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/26/", "date_download": "2022-10-04T17:25:23Z", "digest": "sha1:DZO6QJTKAIAOOXGNWN636CS6Q7RZPIIZ", "length": 8145, "nlines": 65, "source_domain": "desimarathi.com", "title": "पै'से मोजता-मोजता थकून जाल आज मध्यरात्रीनंतर या 3 राशींवर ध'नवर्षा करणार माता लक्ष्मी. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / अध्यात्म / पै’से मोजता-मोजता थकून जाल आज मध्यरात्रीनंतर या 3 राशींवर ध’नवर्षा करणार माता लक्ष्मी.\nपै’से मोजता-मोजता थकून जाल आज मध्यरात्रीनंतर या 3 राशींवर ध’नवर्षा करणार माता लक्ष्मी.\nया आहेत भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते फळ प्राप्त होणार आहे ते जाणून घ्या. मेष राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार असून आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अतिशय चांगला आहे.आपल्या आर्थिक पक्ष मजबूत बनेल.\nया काळात आरोग्याची प्राप्ती होणार असून परिवार आणि नातेसंबंधामध्ये मधुरचा निर्माण होणार आहे.तरुण-तरुणींच्या विभाग निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील.जीवनात पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची साधन प्राप्त होण्याचे संकेत आहेत.\nकार्यक्षेत्रात आपल्या मनाला आनंदित करणारी एखादी शुभ घटना घडून येण्याचे संकेत आहेत.प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात भविष्याविषयी आपण लावलेली नियोजन यशस्वी ठरू शकते.\nयानंतर आहे वृषभ राशि वृषभ राशि वर शुक्राचे विशेष कृपा बसणार असून आपल्या जीवनात बहुतेक सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.या काळात सुखसुविधांचा साधनांची प्राप्त होणार असून काही मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता.\nआर्थिक प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार असून आलेल्या प्रत्येक संधी पासून योग्य तो दर्जा प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.सामाजिक कार्यात सहभागी होणार असून आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. सरकारदरबारी आलेली कामे पूर्ण होतील.प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.\nयानंतर आहे मिथुन राशि शुक्राचा होणारा उदय मिथुन राशीचा भाग्यांक घडवून आणू शकतो आपले मनोरथ पूर्ण होण्याचे योग आहेत.कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढवणार असली तरी खर्चाचे प्रमाण वाढू शकते.त्यामुळे अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल या काळात प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत.प्रेम विवाह घडून येऊ शकतो.या काळात आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लागनार आहे.\nPrevious ताकात एक चमचा मिक्स करून प्या, शरीरातील उष्णता झटपट निघून जाईल, वजन कमी होईल पोट साफ होईल.\nNext ही आहे जगातील सर्वात श्रीमंत राशी , वर्ष 2021 ते 2035 पर्यंत खूपच भारी राहिली यांचे भाग्य \n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \nया वनस्पती ची ४ पाने खा आणि पोट दुखी,गैस ,मुतखडा यांसारख्या अनेक समस्येपासून मिळवा सुटका….\nकि’न्नर असल्या कारणाने आईने काढले होते घराबाहेर मग पायलट बनवून उज्वल केले कुटुंबीयांचे नाव\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/chalisgaon/news/lumpys-entry-into-amalnerat-18-cattle-affected-in-five-villages-two-of-them-died-130309176.html", "date_download": "2022-10-04T17:02:33Z", "digest": "sha1:6PORNIKGY3FVOPRN573EXLO3LSYXRUVY", "length": 7706, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अमळनेरात लम्पीचा शिरकाव; पाच गावांत १८ गुरे ग्रस्त, त्यापैकी दोन पडली मृत्युमुखी | Lumpy's entry into Amalnerat; 18 cattle affected in five villages, two of them died| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रादुर्भाव:अमळनेरात लम्पीचा शिरकाव; पाच गावांत १८ गुरे ग्रस्त, त्यापैकी दोन पडली मृत्युमुखी\nतालुक्यात गुरांवरील लंपी या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. आजवर तालुक्यात पाच गावांमधील १८ गुरांना या आजाराची लागण झाली असून, दोन गुरांचा मृत्यू झाला आहे. लंपीग्रस्त गुरे आढळलेल्या गावांच्या पाच किमी परिघातील गावांमध्ये, गुरांचे लंपी प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पशुपालकांनी आपल्या गुरांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले.गेल्या काही दिवसांपासून लंपी आजाराने राज्यात थैमान घातले आहे. या रोगाने बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारात गुरांना ताप येतो. दुधाळ जनावरांची क्षमता कमी होते.\nचिलटे, माश्या, गोचिड, डासांद्वारे रोगाचा फैलाव\nलंपी आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने माश्या, डास, गोचिड, चिलटे आदी किटकांच्या चावण्यामुळे होतो. त्यामुळे पशुपालकांनी गोठ्यातील भिणभिणणाऱ्या माशांचा बंदोबस्त करावा. बाधित जनावरांच्या स्पर्शाने ही इतर जनावरांनाही आजाराची लागण होते. त्यामुळे बाधित जनावर हे इतर जनावरांपासून सुरक्षित अंतरावर बांधावे. लंपीचे विषाणू सक्रमणातर रक्तात पसरल्यावर एक ते दोन आठवडे राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी. गुरांचे लसीकरण करून घेतल्यास सुरक्षा मिळते.\nगुरांच्या डोळ्यातून पाणी येणे, आठवडाभर ताप, त्वचेवर मोठ्या प्रमाणावर गाठी होणे ही लंपी आजाराची लक्षणे आहेत. जनावरांच्या नाकातून निघणारा श्राव व तोंडातून निघणारे पाणी व लाळ ही चारा आणि पाणी दूषित करते. त्यामुळे इतर निरोगी गुरांनादेखील लंपीची लागण होते. त्यामुळे गुरे मालकांनी सर्व जनावरांना एकाच ठिकाणी चारा खायला घालू नये. तसेच गावहाळात पाणी पाजू नये. गुरांच्या त्वचेवरील निघणाऱ्या खलपीत लंपीचे विषाणू असतात. त्यामुळे गुरे मालकांनीही काळजी घ्यावी.\nजळगाव |जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी दिले आहेत. गुरांचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवावे, इतर राज्यांमधून पशुधनाची होणारी वाहतूक बंद करावी, सार्वजनिक चराई व गुरांचे हौद पुढील १५ दिवस बंद, गोठ्यांमध्ये ग्रामपंचायतीनीफवारणी करावी, मृत पशुंची शास्त्रीय विल्हेवाट लावण्यासाठी ४ बाय ८ फुटाचे खड्डेे, या आजारावर पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने उपचार करावे, खासगी डॉक्टरांनी उपचार केल्यास कारवाई होणार आहे.\nभारत ला 15 चेंडूत 22.8 प्रति ओवर सरासरी ने 57 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://esambad.in/5-august-essay-in-marathi/", "date_download": "2022-10-04T15:47:17Z", "digest": "sha1:KRZ2HV6QES5PLLYPS3IOZSUBR5JMZM2L", "length": 12943, "nlines": 88, "source_domain": "esambad.in", "title": "250+ Words 15 August Essay in Marathi for Class 6,7,8,9 and 10 - ESAMBAD", "raw_content": "\nIndependence Day : 15 August 1947. 1947 हा दिवस भारताच्या सुवर्ण इतिहासात चिन्हांकित करणारा दिवस आहे. हा दिवस आहे जेव्हा 200 वर्षे ब्रिटीश सत्तेपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले. हा एक कठोर आणि दीर्घ अहिंसक संघर्ष होता ज्यामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि महान माणसांनी आमच्या प्रिय मातृभूमीसाठी आपले बलिदान दिले.\nस्वातंत्र्य दिन हा आपल्या देशाच्या वाढदिवसासारखा असतो. आम्ही दरवर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. हा देशभरात राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशाच्या इतिहासात याला रेड लेटर डे म्हटले जाते.\n1947 मध्ये या दिवशी भारत स्वतंत्र झाला. कठोर आणि अहिंसक संघर्षानंतर आम्ही ब्रिटीशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळवले.\nया दिवशी मध्यरात्री आमच्या पहिल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाल किल्ल्यावर प्रथमच राष्ट्रध्वज फडकविला. याने भारतात 200 वर्षांपूर्वीच्या ब्रिटीश राजवटीचा शेवट झाला. आता आम्ही एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्रात हवा श्वास घेतो.\nया विशेष प्रसंगी, भारताचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी महान पुरुष आणि स्त्रियांच्या निःस्वार्थ त्याग आणि अतुलनीय योगदानाची आठवण भारतीय जनतेला आहे.\nमहात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरदार पटेल आणि गोपबंधू दास यांच्यासारख्या नेत्यांना देशभर आदरांजली वाहिली जाते.\nदेशभर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोक सभा घेतात, तिरंगा ध्वज फडकवतात आणि राष्ट्रगीत गातात.\nसर्वांमध्ये मोठा उत्साह आहे. हा दिवस राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लाल किल्ल्यासमोरील परेड ग्राऊंडवर सर्व नेते आणि सामान्य लोक मोठ्या संख्येने जमतात.\nसर्वत्र प्रचंड क्रियाकलाप आहे. ते किल्ल्याकडे जाणारे रस्ते रेखाटतात आणि पंतप्रधानांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात. पंतप्रधान येऊन झेंडा फडकावतात आणि भाषण देतात ज्यामध्ये मागील वर्षातील सरकारच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले जाते, ज्या मुद्द्यांकडे अद्याप लक्ष देण्याची गरज आहे त्यांचा उल्लेख केला आहे आणि पुढील विकासाच्या प्रयत्नांची गरज आहे.\nयावेळी परदेशी मान्यवरांनाही आमंत्रित केले जाते. संघर्षादरम्यान आपले प्राण देणा the्या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जातात. भारतीय राष्ट्रगीत – जन गण मन गायले जाते.\nपरेडनंतर भारतीय सैन्य आणि निमलष्करी दलांची भाषणे होतात. सर्व राज्यांच्या राजधानींमध्ये असे कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री राष्ट्रध्वज फडकावतात.\nसर्व सरकारी आणि खासगी संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या सन्मानाने साजरा केला जातो. विद्यार्थी राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यापूर्वी राष्ट्रगीत गाताना परेडमध्ये सहभागी होतात.\nकाही ऐतिहासिक इमारती स्वातंत्र्य थीम प्रतिबिंबित करणारे दिवे विशेष करून सजवलेल्या आहेत. या दिवशी झाडे लावण्यासारखे विशेष कार्यक्रम केले जातात.\nतरुण मन देशभक्ती आणि राष्ट्रवादी भावनांनी भरून गेले आहे. हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातात व विजेत्यांना बक्षिसे दिली जातात. सर्वांना मिठाईचे वाटप केले जाते. प्रत्येक देशाच्या कोप-यावर देशभक्तीपर गाणी ऐकू येऊ शकतात.\nया उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे पतंग उडविणारा कार्यक्रम, जो देशभरात मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. या दिवशी आकाश वेगवेगळ्या रंगांच्या, आकारांच्या पतंगांनी भरलेले आहे.\nदूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ कार्यक्रमांवरही देशभक्तीचा आरोप आहे. आमच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विविध घटनांबद्दल लोकांना आणि मुलांना माहिती देण्यासाठी आणि आपल्या मातृभूमीवरील प्रेमास प्रेरणा देण्यासाठी चॅनेल्स देशभक्तीपर थीमवरील चित्रपट आणि माहितीपट प्रसारित करतात.\nवर्तमानपत्रांमध्ये विशेष आवृत्त्या देखील असतात आणि त्यांच्यावर लिहिलेल्या महान पुस्तकांमधून महापुरुषांच्या जीवनातील प्रेरणादायक कथा आणि उतारे उद्धृत केले जातात.\nस्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांच्या जीवनातील महत्वाचा दिवस असतो. दरवर्षी हे आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांची आठवण करून देते ज्यांनी आपले बलिदान दिले आणि आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या राजवटीपासून मुक्त करण्यासाठी लढा दिला.\nसंस्थापक वडिलांनी कल्पना केलेली आणि साकारलेल्या स्वतंत्र भारताच्या स्वप्नाचा पाया असलेल्या या महान प्रतिमानांची आपल्याला आठवण येते. हे देखील आपल्या पूर्वजांनी त्यांचे कर्तव्य बजावले आहे याची आठवण करून देतो आणि आपण आपल्या देशाचे भविष्य कसे बनवू शकतो हे आता आपल्या हातात आहे.\nत्याने आपली भूमिका बजावली आहे आणि तो खरोखर चांगला खेळला आहे. आपण आपला वाटा कसा पार पाडतो याविषयी आता देश आपल्याकडे पाहत आहे. या दिवशी देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेची हवा देशभर वाहते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gathacognition.com/site/bookstore?pageno=1&publisher_id=36", "date_download": "2022-10-04T15:32:34Z", "digest": "sha1:DI3LIR4LG5DOGLSURVYBYUG242UAPJ4I", "length": 3568, "nlines": 108, "source_domain": "gathacognition.com", "title": "Gatha Cognition", "raw_content": "\nपरिवर्तन अकादमी प्रकाशन, सोलापूर\nमावळाई प्रकाशन, शिरूर, पुणे.\nआनंद ग्रंथसागर प्रकाशन, कोल्हापूर\nएक्स्प्रेस पब्लिशिंग हाऊस, कोल्हापूर\nऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन, कोल्हापूर\nबुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य ( अनुवादक: सचित तासगांवकर)\nअस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले \nएकच समाज : महार - मराठा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली (अनुवादक : श्रावण फरकाडे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/nana-patole-slam-bjp-over-vedanta-foxconn-project-transfered-to-gujrat/", "date_download": "2022-10-04T16:13:08Z", "digest": "sha1:7CNB6LRFOPH3XM3NXZXJ5LWIOHUHLEBE", "length": 7931, "nlines": 132, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "उद्या मुंबई गुजरातला गेली तरी त्यात नवल वाटायला नको; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात | Hello Maharashtra", "raw_content": "\nउद्या मुंबई गुजरातला गेली तरी त्यात नवल वाटायला नको; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात\n महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. उद्या मुंबई गुजरातला गेली तरी त्यात काही नावीन्य राहणार नाही असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.\nप्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, औरंगाबादेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, मला मोदी शहांचे हस्तक व्हायला आवडेल, खरं तर त्यांनी महाराष्ट्राचे हस्तक व्हायला हवं. उपमुख्यमंत्री सध्या सत्तेच्या जोमात असून केंद्र सरकार सांगेल त्यापद्धतीने सगळं करत आहेत. २०१४ ला मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील आर्थिक व्यवस्था गुजरातला पाठवली. राज्यातील पाणी गुजरातला दिले. महारष्ट्राला लुटून गुजरातला देण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत असा आरोप नाना पटोले यांनी केला.\nउद्या मुंबई गुजरातला गेली तरी त्यात काही नावीन्य राहणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, या सर्व गोष्टींचा आम्ही विरोध करतो. खरं तर लाखो तरुणांना वेदांता प्रकल्पातून रोजगार मिळणार होता, दीड लाख कोटींची गुंतवणूक राज्यात झाली असती त्यामुळे ही कंपनी पुन्हा महाराष्ट्रात यावी अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.\nIDFC First Bank च्या शेअर्सने एका दिवसात घेतली 10 टक्क्यांनी उसळी\nTraffic rule मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं, यानंतर बाईकस्वाराने पेटवली बाईक\nRSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती\nIDFC First Bank च्या शेअर्सने एका दिवसात घेतली 10 टक्क्यांनी उसळी\nTraffic rule मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं, यानंतर बाईकस्वाराने पेटवली बाईक\nRSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती\nBusiness : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई \nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=+Environment", "date_download": "2022-10-04T17:26:07Z", "digest": "sha1:IA6T6DFNAUDYUPB544VZ4AOGXSJYV6YQ", "length": 29816, "nlines": 172, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nवूड वाईड वेब: झाडांची मुळं एकमेकांशी बोलत असतात\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nजमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे.\nवूड वाईड वेब: झाडांची मुळं एकमेकांशी बोलत असतात\nजमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे......\nसिंगल युज प्लॅस्टिक बंदी: स्वागतार्ह पाऊल, बिकट वाट\nवाचन वेळ : ४ मिनिटं\n१ जुलैला केंद्र सरकारने 'सिंगल युज प्लॅस्टिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अशा प्लॅस्टिकमुळे ३५ लाख मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावासमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्यादृष्टीने सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवं.\nसिंगल युज प्लॅस्टिक बंदी: स्वागतार्ह पाऊल, बिकट वाट\n१ जुलैला केंद्र सरकारने 'सिंगल युज प्लॅस्टिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अशा प्लॅस्टिकमुळे ३५ लाख मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावासमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्यादृष्टीने सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवं......\nजागतिक जलसंपत्ती दिवस: मानवकेंद्री नको, पृथ्वीकेंद्री विचारांची गरज\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे.\nजागतिक जलसंपत्ती दिवस: मानवकेंद्री नको, पृथ्वीकेंद्री विचारांची गरज\nआज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे......\nतुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई\nवाचन वेळ : ४ मिनिटं\n२०२०च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा ८ नोव्हेंबरला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडला. या सोहळ्यात अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आलेल्या तुलसी गौडा यांची चर्चा सगळीकडे सुरू आहे. जंगलातली बाई असणं हे फक्त माणूस असण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इंटरेस्टिंग आहे हे गौडा यांच्याकडे बघितल्यावर कळतं.\nतुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई\n२०२०च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा ८ नोव्हेंबरला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडला. या सोहळ्यात अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आलेल्या तुलसी गौडा यांची चर्चा सगळीकडे सुरू आहे. जंगलातली बाई असणं हे फक्त माणूस असण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इंटरेस्टिंग आहे हे गौडा यांच्याकडे बघितल्यावर कळतं......\nनैसर्गिक आपत्ती इशारे देताना ग्लासगो परिषद का महत्त्वाचीय\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nस्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत.\nनैसर्गिक आपत्ती इशारे देताना ग्लासगो परिषद का महत्त्वाचीय\nस्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत......\nदोन भारतीयांना मिळालेल्या पुरस्काराला 'अल्टरनेटिव नोबेल' का म्हणतात\nवाचन वेळ : ५ मिनिटं\n२०२१चा 'राईट लाईवलीहूड पुरस्कार' घोषित झालाय. याला 'अल्टरनेटिव नोबेल पुरस्कार' असंही म्हटलं जातं. भारतातल्या 'लीगल एनेशिएटीव फॉर फॉरेस्ट अँड इन्वरमेन्ट' म्हणजेच लाईफ या संस्थेच्या ऋत्विक दत्ता आणि राहुल चौधरी यांना यंदाचा पुरस्कार मिळालाय. पर्यावरणावर काम करणाऱ्या अनेकांना कायदेशीर मदत करण्याचं काम ही संस्था करत असते.\nदोन भारतीयांना मिळालेल्या पुरस्काराला 'अल्टरनेटिव नोबेल' का म्हणतात\n२०२१चा 'राईट लाईवलीहूड पुरस्कार' घोषित झालाय. याला 'अल्टरनेटिव नोबेल पुरस्कार' असंही म्हटलं जातं. भारतातल्या 'लीगल एनेशिएटीव फॉर फॉरेस्ट अँड इन्वरमेन्ट' म्हणजेच लाईफ या संस्थेच्या ऋत्विक दत्ता आणि राहुल चौधरी यांना यंदाचा पुरस्कार मिळालाय. पर्यावरणावर काम करणाऱ्या अनेकांना कायदेशीर मदत करण्याचं काम ही संस्था करत असते......\nइलेक्ट्रिक गाड्या पर्यावरणपूरक की घातक\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमहाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो.\nइलेक्ट्रिक गाड्या पर्यावरणपूरक की घातक\nमहाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो......\nमोदी सरकारचं 'मिशन पाम तेल' पर्यावरणाच्या मुळाशी घाव\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nवाढणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने 'राष्ट्रीय खाद्यतेल मिशन'ची घोषणा केली. देशांतर्गत पाम तेलाचं उत्पादन वाढवणं आणि इतर देशांवरचं आपलं अवलंबित्व कमी करणं हा यामागचा उद्देश असल्याचं सरकारने म्हटलंय. पण भारतातल्या ज्या पूर्वोत्तर राज्यांमधे आणि अंदमान-निकोबारमधे ही शेती उभी राहतेय तिथलं पर्यावरण या मिशनमुळे धोक्यात येतंय.\nमोदी सरकारचं 'मिशन पाम तेल' पर्यावरणाच्या मुळाशी घाव\nवाढणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने 'राष्ट्रीय खाद्यतेल मिशन'ची घोषणा केली. देशांतर्गत पाम तेलाचं उत्पादन वाढवणं आणि इतर देशांवरचं आपलं अवलंबित्व कमी करणं हा यामागचा उद्देश असल्याचं सरकारने म्हटलंय. पण भारतातल्या ज्या पूर्वोत्तर राज्यांमधे आणि अंदमान-निकोबारमधे ही शेती उभी राहतेय तिथलं पर्यावरण या मिशनमुळे धोक्यात येतंय......\nलॉकडाऊनमधले मोकळे रस्ते दाखवतायत शाश्वत पर्यावरणाची वाट\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज ५ जून. जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे.\nलॉकडाऊनमधले मोकळे रस्ते दाखवतायत शाश्वत पर्यावरणाची वाट\nआज ५ जून. जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे......\nचिंचणी: झाडांच्या संगतीत, कोरोनापासून दूर\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज जागतिक पर्यावरण दिवस. पंढरपूरमधलं चिंचणी गाव आपल्या पर्यावरणपूरक भूमिकेमुळे आदर्श ठरतंय. निसर्गप्रेमी अशी या गावची ओळख बनलीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गाव खेडी उद्ध्वस्त होत असताना या गावात कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही. गावकऱ्यांनाही ऑक्सिजनसाठी भटकावं लागत नाहीय. त्यामुळेच या गावाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागलीय.\nचिंचणी: झाडांच्या संगतीत, कोरोनापासून दूर\nआज जागतिक पर्यावरण दिवस. पंढरपूरमधलं चिंचणी गाव आपल्या पर्यावरणपूरक भूमिकेमुळे आदर्श ठरतंय. निसर्गप्रेमी अशी या गावची ओळख बनलीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गाव खेडी उद्ध्वस्त होत असताना या गावात कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही. गावकऱ्यांनाही ऑक्सिजनसाठी भटकावं लागत नाहीय. त्यामुळेच या गावाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागलीय......\nसुंदरलाल बहुगुणा: निसर्गासोबतचं सहजीवन जगणारा पर्यावरणवादी\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nपर्यावरणवादी कार्यकर्ता सुंदरलाल बहुगुणा यांचं २१ मेला निधन झालं. ते कोविड १९ ने आजारी होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी त्यांचं नाव कायम वर राहील. हिमालयातल्या पर्वतरांगांमधून त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही तिथं कायम आहे. आणि तो जितका शाश्वत तितकाच प्रेरणा देणाराही आहे.\nसुंदरलाल बहुगुणा: निसर्गासोबतचं सहजीवन जगणारा पर्यावरणवादी\nपर्यावरणवादी कार्यकर्ता सुंदरलाल बहुगुणा यांचं २१ मेला निधन झालं. ते कोविड १९ ने आजारी होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी त्यांचं नाव कायम वर राहील. हिमालयातल्या पर्वतरांगांमधून त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही तिथं कायम आहे. आणि तो जितका शाश्वत तितकाच प्रेरणा देणाराही आहे......\nपर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलुया\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज जागतिक पर्यावरण दिन. शाळेत असताना झाडं लावा, झाडं जगवा, पाणी वाचवा अशा बऱ्याच घोषणा दिल्या. पण मोठं झाल्यावर लक्षात आलं की आपण माणसं निसर्गातली कोणतीच गोष्ट टिकवणार नाही आहोत. आपल्यालाही त्याची गरज असल्यामुळे फक्त बोलीबच्चन देण्यापुरतंच स्वत:ला पर्यावरणवादी म्हणवतो. मग शाश्वत विकासासाठी नेमकं काय केलं पाहिजे\nपर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलुया\nआज जागतिक पर्यावरण दिन. शाळेत असताना झाडं लावा, झाडं जगवा, पाणी वाचवा अशा बऱ्याच घोषणा दिल्या. पण मोठं झाल्यावर लक्षात आलं की आपण माणसं निसर्गातली कोणतीच गोष्ट टिकवणार नाही आहोत. आपल्यालाही त्याची गरज असल्यामुळे फक्त बोलीबच्चन देण्यापुरतंच स्वत:ला पर्यावरणवादी म्हणवतो. मग शाश्वत विकासासाठी नेमकं काय केलं पाहिजे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=astronomy", "date_download": "2022-10-04T16:12:42Z", "digest": "sha1:E7MX26TUGMDKHJVB3RHWEZRUSZONNCXG", "length": 4853, "nlines": 42, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nज्योतिष्यांची तयारी हीच आपली बौद्धिक महामारी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\n'केंद्र सरकार'च्या अखत्यारितल्या 'इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ'ने यावेळी शैक्षणिक वर्षापासून ज्योतिषशास्त्राची 'मास्टर्स डिग्री' देणारा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केलाय. ही देशाच्या बौद्धिक महामारीची तयारी आहे. त्यासाठी 'फुले-शाहू-आंबेडकर' यांचा विचार कृतीत आणणं, हीच जालीम लस आहे. ती घ्या आणि लॉसमुक्त आयुष्य जगा.\nज्योतिष्यांची तयारी हीच आपली बौद्धिक महामारी\n'केंद्र सरकार'च्या अखत्यारितल्या 'इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ'ने यावेळी शैक्षणिक वर्षापासून ज्योतिषशास्त्राची 'मास्टर्स डिग्री' देणारा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केलाय. ही देशाच्या बौद्धिक महामारीची तयारी आहे. त्यासाठी 'फुले-शाहू-आंबेडकर' यांचा विचार कृतीत आणणं, हीच जालीम लस आहे. ती घ्या आणि लॉसमुक्त आयुष्य जगा......\nडॉ. स्वाती मोहन : मंगळावर रोवर लँड करणारी भारताची लेक\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nनासाचं मार्स पर्सिवरन्स रोवर १८ फेब्रुवारीला मंगळ ग्रहाच्या जेझिरो विवरात उतरलं आणि एकच जल्लोष झाला. 'रोवर पूर्णपणे सुरक्षित असून मंगळ ग्रहावरच्या जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी तयार आहे.' अशी घोषणा केली त्या होत्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिक स्वाती मोहन. गेली ८ वर्ष त्या या प्रोजेक्टवर काम करतायंत.\nडॉ. स्वाती मोहन : मंगळावर रोवर लँड करणारी भारताची लेक\nनासाचं मार्स पर्सिवरन्स रोवर १८ फेब्रुवारीला मंगळ ग्रहाच्या जेझिरो विवरात उतरलं आणि एकच जल्लोष झाला. 'रोवर पूर्णपणे सुरक्षित असून मंगळ ग्रहावरच्या जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी तयार आहे.' अशी घोषणा केली त्या होत्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिक स्वाती मोहन. गेली ८ वर्ष त्या या प्रोजेक्टवर काम करतायंत. .....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/588581", "date_download": "2022-10-04T17:06:22Z", "digest": "sha1:77J4UZDASGDOMLPEFYX5A3VC7NEI57CN", "length": 2632, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"गया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"गया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:२३, २७ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती\n१२ बाइट्स वगळले , १२ वर्षांपूर्वी\n०३:४९, १८ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: war:Gaya, Indya)\n०५:२३, २७ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: th:คยา)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/2274/", "date_download": "2022-10-04T16:54:17Z", "digest": "sha1:NPNCDDUVQ4NZJSJO66NCHPWVSHBZZEUQ", "length": 5849, "nlines": 77, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Rayatsakshi", "raw_content": "\nशेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nशेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nनांदूर घाट येथ्ल प्रकार, नैराश्येतून गळफास घेतल्याची चर्चा\nकेज, रयतसाक्षी: केज तालुक्यातील नांदूर घाट येथे बुधवारी दि.२२ केज तालुक्यातील नांदूर घाट येथे बुधवारी (दि.२२) सायंकाळी मधुकर निवृत्ती जाधव वय ७० वर्षे यांनी शिवारातील जांभळबेटा मधील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.\nनांदूर घाट येथील मधुकर जाधव यांनी जांभळबेटा परिसरातील बाभळीच्या झाडला गळफास घेतल्याची माहिती गुरूवारी (दि.२३) सकाळी नांदूर घाट पोलिस चौकीस देण्यात आली. दरम्यान सकाळी शेतात जाणाऱ्या लोकांना गळफास घेतल्याचे दिसून आले.\nप्राप्त माहिती नुसार पोलिस चौकीत कर्तव्यावर असलेले पोलिस जमादार श्री. भालेराव व रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनाम केला शवविच्छेदनासाठी प्रेत नांदूर घाटच्या ग्रामीण रूग्नालयात पाठवले आहे. मधुकर जाधव यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. परंतु नैराश्येतून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तपास पोलिस जमादार श्री. भालेराव, पोलिस नाईक रशीद शेख हे करत आहेत.\nशिवसेना मविआ मधून बाहेर पडण्यास तयार पण …. संजय राऊत\nबीडच्या भूमीअभिलेख कार्यालयात एसीबीचा ट्रॅप\nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७…\nवडवाडी दरोडा प्रकणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या\nआठ जणांना अटक:बनावट नोटा चलनात खपवू पाहणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश;…\nभंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.mahahelp.in/2016/04/cce-software.html", "date_download": "2022-10-04T16:51:52Z", "digest": "sha1:7MRSJQV7QJQZ4FG3AOBNVA5C726CAL57", "length": 4178, "nlines": 90, "source_domain": "www.mahahelp.in", "title": "MahaHelp: C.C.E. Software", "raw_content": "\nC.C.E. Software (विद्यार्थी संचिका सहित ) चे वैशिष्टे\n(१) विद्यार्थी नावांची नोंद एकदाच करावी लागणार.(२) १ली ते ४थी करता ४० विद्यार्थ्यांसाठी तयार केले आहे.(३) नोंदवही आपोआप तयार होते.(४) प्रथम व द्वितीय सत्र निकालपत्रक आपोआप तयार होते.(५) निकालाचा विषयवार व श्रेणीनुसार गोषवारा आपोआप तयार होतो.(६) प्रगतिपत्रक तयार होते. (७) विद्यार्थी संचिका तयार होते, २०२६-२७ पर्यंत.(८) कुठल्याही वर्षाचे प्रगतीपत्रक तुम्ही देऊ शकतात. श्री. अमोल गोविंद झाडे (प्रा.शि.).\nNISHTHA Training - निष्ठा प्रशिक्षण\nLearn From Home पूर्ण संकल्पना\nअपने महाविद्यालय को खोजे\nमहत्वाची सुचना - या साईट वरिल माहिती सोबत मि सहमत असेल असे नाही.या साईटचा उद़देश्य इंटरनेटवर असणारी माहिती महाराष्ट्रातील शिक्षक, सुशिक्षित बेरोजगार व विद्यार्थांना महिती देणे व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे आहे. आणि या साईटला जोडलेल्‍या लिंक मध्‍ये मुळात बदल अथवा हॅक झाल्‍यास त्‍याला मि जबाबदार राहणार नाही.\nContact for Other Details on, Email- mahahelp1@gmail.com. नियमितपणे अपडेट होणाऱ्या या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईट ला नियमितपणे भेट देत रहा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/sports/commonwealth-games/cwg-2022-medal-winner-indian-hockey-team-win-silver-medal-in-men-hockey-with-latest-news-au137-778576.html", "date_download": "2022-10-04T17:40:33Z", "digest": "sha1:6QANQOGC2ZENCUK4DW66Z5UMZYYR73NQ", "length": 9235, "nlines": 188, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nCWG 2022: हॉकीत सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलियाकडून अत्यंत दारुण पराभव\n12 वर्षापूर्वी दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स (CWG) मध्ये जे झालं होतं, आज बर्मिंघम मध्ये पुन्हा तेच दृश्य पहायला मिळालं. निकाल बदलला नाही, ना परिस्थिती.\nदीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल |\nमुंबई: 12 वर्षापूर्वी दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स (CWG) मध्ये जे झालं होतं, आज बर्मिंघम मध्ये पुन्हा तेच दृश्य पहायला मिळालं. निकाल बदलला नाही, ना परिस्थिती. भारतीय पुरुष हॉकी (Indian mens Hockey Team) संघाला CWG फायनलमध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला. फक्त रौप्यपदकावर (Silver Medal) समाधान मानावं लागलं. भारतीय हॉकी संघ जबरदस्त कामगिरीच्या बळावर फायनल मध्ये पोहोचला होता. पण बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारताचा अत्यंत दारुण असा 7-0 ने पराभव केला. कॉमनवेल्थ मध्ये सलग सातव्यांदा ऑस्ट्रेलियन हॉकी संघाने गोल्ड मेडल मिळवलं.\nया मॅच आधी भारतीय संघाला एक झटका बसला. टीमचा मुख्य खेळाडू फायनल आधी बाहेर गेला. भारतीय टीमचा स्टार खेळाडू मिडफिल्डर विवेक सागर प्रसाद आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुवर्णपदकाच्या सामन्यात खेळला नाही. या महत्त्वाच्या सामन्याआधी त्याला दुखापत झाली होती. त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.\nइतिहास रचण्याची संधी होती\nभारतीय हॉकी टीमकडे कॉमनवेल्थ गेम्स मध्ये इतिहास रचण्याची संधी होती. भारतीय हॉकी संघ कधीच कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड मेडल जिंकू शकलेला नाही. हॉकी संघाला फक्त दोन रौप्यपदक मिळवता आली आहेत. दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियानेच भारताचा पराभव केला होता. भारतीय पुरुष हॉकी संघ 2010 आणि 2014 मध्ये कॉमनवेल्थच्या फायनल मध्ये पोहोचला होता. दोन्हीवेळा ऑस्ट्रेलियानेच भारताला पराभूत केलं.\nCWG 2022 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या भवानी देवीने तलवारबाजीत जिंकले सुवर्ण\nCWG 2022 : शरथ कमलचा तब्बल 16 वर्षांचा सुवर्णपदकाचा तप\nCWG 2022 : भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला, जिंकले कांस्यपदक\nCWG 2022 : तिहेरी उडीत इतिहास, देशाला मिळाले पहिल्यांदाच सुवर्ण आणि रौप्यपदक\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22282", "date_download": "2022-10-04T17:38:02Z", "digest": "sha1:D7ARDXU2K6RWZXTXIJOCEHRIDVCJV4KY", "length": 13072, "nlines": 74, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: है प्रित जहाँ की रित सदा....", "raw_content": "\nHome >> तरंग >> है प्रित जहाँ की रित सदा....\nहै प्रित जहाँ की रित सदा....\nStory: विद्या नाईक होर्णेकर |\nभारतीय संस्कृतीचा प्रभाव आज पाश्चिमात्य देशांवर पडलेला आहे. परंतु, दुर्दैव म्हणजे ‘जिथे पिकतं तिथं विकलं जात नाही’ अशी स्थिती आज भारतात आहे. आमच्या युवापिढीला पाश्चिमात्य संस्कृतीची भुरळ पडली आहे. मात्र, ती केवळ २१ व्या शतकातील पिढीला पडली आहे, अशातला भाग नसून, अगदी ब्रिटीश राजवटीतही पाश्चिमात्य संस्कृतीच्या दिशेने तत्कालीन युवापिढी आकर्षित होण्याचा श्रीगणेशा झाला होता. इंग्रजीचे वारे जसे वाढत गेले तसतसे त्याचे प्रमाणही वाढत गेले. याची चाहूल चित्रपटनिर्मिती करणाऱ्यांनाही लागली. त्यामुळे त्याची दखल चित्रपटांमधूनही घेतली गेली. ती घेण्यात अग्रेसर होते, मनोज कुमार. नायक म्हणूनच नव्हे तर निर्माता, दिग्दर्शक म्हणून मनोजकुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला जे योगदान दिले आहे, ते जितके उल्लेखनीय आहे, तितकेच त्यांचे देशप्रेमही... जे त्यांच्या चित्रपटातून वारंवार दिसून आले.\n‘उपकार’ पासून त्यांच्या ‘भारतकुमार’ प्रवास सुरू झाला. मनोजकुमार यांनी ‘उपकार’ मध्ये ‘जय जवान, जय किसान’ चा संदेश दिला. त्यानंतर आलेल्या त्यांच्या ‘पूरब और पश्चिम’ चित्रपटाने पाश्चिमात्य संस्कृतीकडे आकर्षित होणार्‍या व भारताला नगण्य ठरवणाऱ्या भारतीयांवर सडकून प्रहार केला. १९७० मध्ये तो प्रदर्शित झाला. यंदा या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, पाच दशकानंतरही संगीत, अभिनय व संवादासह एकूणच चित्रपटाचे गारुड प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. मनोजकुमारने एका स्वातंत्र्यसैनिकाच्या मुलाची भूमिका केली आहे. ज्याच्यासाठी त्याचा देश व त्या देशाची सांस्कृतिक मूल्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. पुढील शिक्षणासाठी तो परदेशात जातो. मात्र, तिथेही भारतीय संस्कृतीचा मान - सन्मान राखण्यात तो कुठेही कमी पडत नाही. परदेशात त्याची ओळख तेथील भारतीयांशी होते, ज्यांच्यात नखशिखांत पाश्चिमात्य संस्कृती भिनलेली असते. त्यांना भारतीय संस्कृती व सभ्यतेचा तर विसर पडलेलाच असतो, शिवाय त्यांना पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारत नगण्य वाटतो. या चित्रपटात विशेष संस्मरणीय जर काही असेल, तर तो म्हणजे प्राण व मनोज कुमार यांच्यातला संवाद.\nप्राण यांनी साकारलेले ‘हरनाम’ हे पात्र भारताला शून्यात गणते. मात्र त्या ‘शून्या’ ला योग्य उत्तर देताना नायकाने जे गीत सादर केले आहे, त्यात भारताची महती अगदी ठासून भरली आहे. ‘जब जीरो दिया मेरे भारत ने, भारत ने मेरे भारत ने...दुनिया को तब गिनती आयी, तारों की भाषा भारत ने, दुनिया को पहले सिखलायी, देता ना दशमलव भारत तो, यूँ चाँद पे जाना मुश्किल था, धरती और चाँद की दूरी का, अंद़ाजा लगाना मुश्किल था, सभ्यता जहाँ पहले आयी, पहले जनमी है जहाँ पे कला, अपना भारत वो भारत है, जिसके पीछे संसार चला, संसार चला और आगे बढ़ा, यूँ आगे बढ़ा बढ़ता ही गया, भगवान करे ये और बढ़े, बढ़ता ही रहे और फूले-फले... है प्रीत जहाँ की रीत सदा... मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ’ हे गीताचे पहिलेच कडवे भारत व भारतीय संस्कृतीचे महत्त्व विशद करण्यास पुरेसे ठरावे. देशभक्तीपर चित्रपट म्हणजे केवळ स्वातंत्र्य सैनिक वा स्वातंत्र्य लढ्यावर आधारित असावेत अशातला भाग नसून, अन्य विषयांच्या माध्यमातूनही देशभक्ती दाखवली जाऊ शकते, हे मनोजकुमार यांनी दाखवून दिले आहे. ‘पूरब और पश्चिम’ ही त्यास अपवाद नाही. या चित्रपटात अशोककुमार, प्राण, प्रेम चोप्रा, विनोद खन्ना, सायरा बानो यांचा समावेश आहे. सायराच्या भूमिकेचेही कौतुक करावेसे वाटते. पाश्चिमात्य संस्कृतीत वाढलेली, सिगरेट व मद्याच्या आहारी गेलेली, किमान कपड्यात वावरणारी बोल्ड मुलगी तिने साकारली आहे. नायकाच्या सान्निध्यात आल्यानंतर व भारतीय संस्कृतीची ओळख पटल्यावर तिने स्वत:त घडवून आणलेले बदलही अगदी उत्कृष्टरीत्या साकारले आहेत.\nचित्रपटातील गीते व संगीत तर अगदीच मधूर. मग ते ‘है प्रीत जहाँ की रित सदा...’ असो की, ‘दुल्हन चली, ओ पहन चली...’ असो. ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड दे...’ हे गीत तर आजतागायत श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेते. मुकेश, महेंद्र कपूर, आशा भोसले, लता मंगेशकर यांच्या आवाजात सजलेल्या गीतांना कल्याणजी - आनंदजी यांचे स्वर्गीय संगीत लाभले आहे. त्यामुळे या गीतांची गोडी आजतागायत कायम आहे. ‘पूरब और पश्चिम’ या चित्रपटाविषयी कितीही लिहिले तरी बरेच काही राहून गेले असेच वाटावे, इतका हा चित्रपट सुंदर आहे. त्यानंतर हा विषय घेऊन ‘नमस्ते इंडिया’ सारखे असंख्य चित्रपट आले, मात्र ‘पूरब और पश्चिम’ ची ‘बातही कुछ और’...\n(लेखिका नामवंत सिनेभाष्यकार आहेत.)\nएक पाऊल टेक्निकल साक्षरतेकडे : रोबोटिक्स आणि कृत्रिम बुध्दिमत्ता\nमहामार्गालगत असणारी \"शोभेची\" गटारे\nचंद्रसिंग गढवाली दुर्मिळ का असतात\nयहां के हम सिकंदर ... आनंदाचा पेटारा...\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://navrangruperi.com/film-news/film-editor-nitin-baid-to-conduct-free-seminar-for-mgm-school-of-film-arts/", "date_download": "2022-10-04T15:54:09Z", "digest": "sha1:DXE7ACM4VJZZIMM3DWFWPRSYMIO2CWFQ", "length": 7772, "nlines": 169, "source_domain": "navrangruperi.com", "title": "एडिटर नितीन बैद घेणार एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स मध्ये फ्री सेमिनार - Navrang Ruperi", "raw_content": "\nएडिटर नितीन बैद घेणार एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स मध्ये फ्री सेमिनार\nआमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम\nगल्ली बॉय, मस्सान सारख्या आपल्या वेगळेपणामुळे गाजलेल्या चित्रपटांचे एडिटर नितीन बैद (Nitin Baid) नुकतेच एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स चे मेंटॉर म्हणून नियुक्त झालेले आहेत. एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स च्या फिल्म एडिटिंग विभागात ते सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. (Film Editor Nitin Baid to Conduct Free Seminar for MGM School of Film Arts)\nअभिनेता, दिग्दर्शक होण्या शिवाय सिनेमा मध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या संधींमध्ये फिल्म एडिटिंग विभाग अग्रस्थानावर आहे. या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यासाठी नितीन बैद फ्री सेमिनार घेणार आहेत. https://mgmfilmarts.com/free-workshop/ या लिंक वर आपली माहिती भरून विद्यार्थी या सेमिनार मध्ये सहभागी होऊ शकतात. सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.\nकरमणूक क्षेत्रातील इतर बातम्यांसाठी क्लिक करा\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' चा ट्रेलर प्रदर्शित\nज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित\nअनुपसिंग आणि मृण्मयी जोडीचा \"बेभान\" ११ नोव्हेंबरपासून\nतेरे बिना जिंदगी से कोई…संजीव कुमार\nडॉ. प्रमोद चौधरी यांच्या हस्ते ‘समिधा’ या लघुपटाचे लोकार्पण संपन्न\nटाइमपास ३ चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला\n‘ओके कंप्यूटर’चा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रॉटरडॅम’2021 मध्ये यूरोपीयन प्रीमियर\nदिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये..\nराम कदम यांच्या संगीतातील ‘स्वराशा’\n“तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही” …शब्दांचा जादूगार ..गुलजार\nदिवाना मुझसा नही…शम्मी कपूर\nप्रतिभेला आलेला बहार…नृत्यांगना अभिनेत्री वैजयंतीमाला\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ चा ट्रेलर प्रदर्शित\nज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/2185/", "date_download": "2022-10-04T17:15:10Z", "digest": "sha1:4WY4FYLZBWYPQF6ZTTAI4DEYGXTSK3YF", "length": 7783, "nlines": 79, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "गोमळवाडा येथे ई-श्रम कार्ड नोंदणी कॅम्पचे आयोजन - Rayatsakshi", "raw_content": "\nगोमळवाडा येथे ई-श्रम कार्ड नोंदणी कॅम्पचे आयोजन\nगोमळवाडा येथे ई-श्रम कार्ड नोंदणी कॅम्पचे आयोजन\nविवध मजूरांनी मोफत नोंदणी करावी - आजीनाथ गवळी\nशिरुर कासार, रयतसाक्षी: गोमळवाडा येथे सर्व प्रकारच्या ग्रामीण मजूरांसाठी मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजीक कार्यकर्ते आजिनाथ गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दि. ११ कॅम्पचे उदघाटन करण्यात आले. मजूर, कामगारांनी कॅम्पमधे मोफत नोंदणीचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गवळी यांनी केले.\nभारत सरकारच्या वतीने जिल्हा कामगार कार्यालया मार्फत जिल्हाभरात ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मजूर व असंघटीत कामगारांना कामाच्या कार्यक्षेत्रात नांदेण् करता यावी या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गोमळवाडा येथे सी एस सी सेंटरच्या वतीने शनिवार दि.११ ते दि १५ या पाच दिवसात “मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी कॅम्पचे” आयोजन करण्यात आले आहे.\nआयोजीत कॅम्पमुळे गोमळवाडा, पिंपळनेर, हिंगेवाडी, रुपूर, रामागिरवाडी, वडाचीवाडी परिसरातील असंघटीत कामगार यांना फायदा होणार आहे. कामगारांनी गोमळवाडा येथील्र सी एस सी सेंटरवर जाऊन या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन उदघाटन प्रसंगी गवळी यांनी केले.\nदरम्यान उसतोड कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, लहान शेतकरी, रस्त्यावरील विक्रिते फळवाले, भाजीवाले, फेरीवाले, वाहनचालक, वृत्तपत्रविक्रेते, चहाविक्रेते, पशुपालन व कुक्कटपालन कामगार,शिलाई मशीन कामगार, रस्तेबनवनारे कामगार, सुतारकाम, नाव्हीकाम, शेतीकाम, वीटभट्टी, प्लम्बींग,माथाडी,बांधकाम करणारे,हॉटेल कामगार,मनरेगा मजूर,ब्यूटीपार्लर,इलेक्ट्रीशीयन,पेंटर तसेच आशा व अंगणवाडीसेविका आदी काम करणाऱ्या मजूर व असंघटीत कामगार यांना या कॅम्पमधे मोफत नोंदणी करता येईल.\nयावेळी केंद्राचे संचालक श्री.अंकुश गवळी कृष्णा बनकर,ऋषी दुधाळ यांचेसह डिगांबर कातखडे,शिवाजी बनकर,कचरु काशीद,जगन्नाथ बनकर,आशोक साळवे आदींसह कामगार, मजुरांची उपस्थिती होती. अंकुश गवळी यांनी प्रास्ताविक, सचलन करत आभार मानले .\nशिरूरच्या सनराईजचा बारावी बोर्ड परीक्षेत डंका\nविम्याच्या लाभासाठी सुपारी देऊन कुंकू पुसले\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16763/", "date_download": "2022-10-04T15:44:10Z", "digest": "sha1:AAQJBVG2QRTGMU3VJHZBCXIMLCIMWVVJ", "length": 16946, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कावळी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकावळी : (वाकुंडी, बेडकी; हिं. खरसिंग, मेरासिंगी; क.सण्णगर्से; गु.मर्दाशिंगी; सं. मेषशृंगी, मधुनाशिनी; इं. स्मॉल इंडियन इपेककुन्हा; लॅ. जिम्नेमा सिल्व्हेस्टर कुल-ॲस्क्लेपीएडेसी). ही वनस्पती भारतात महाबळेश्वरात विपुल असून धारवाड, बेळगाव, सह्याद्री घाट, कारवार, बांदा येथेही बरीच आढळते. आशिया व आफ्रिकेतील उष्ण प्रदेश, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका येथेही ही मिळते. ही मोठी, काष्ठमय, अनेक शाखायुक्त वर चढणारी वेल इतर उंच झाडांच्या शेंड्यांपर्यंत जाते.\nकोवळ्या खोडांवर दाट व बारीक लव असते. पाने साधी, समोरासमोर, ३⋅७५—५ X १⋅२५ — ३⋅७५ सेंमी., टोकदार, तळाशी गोलाकार किंवा हृदयाकृती पानाची खालची बाजू अधिक लवदार कुंठित चामरकल्प फुलोरे [⟶ पुष्पबंध] पानांच्या बगलेतून एप्रिल-मेमध्ये येतात. फुले लहान, सु.१⋅५ सेंमी. लांब व पिवळ्या रंगाची असतात. पुष्पमुकुट घंटाकृती प्रदले जाड, पसरट व गुळगुळीत पुष्पमुकुटाचे तोरण पंचभागी हे भाग व प्रदले एकांतरित (एकाआड एक) किंजल्क जाड, अर्धगोलाकार, पांढरट आणि परागकोशांहून पुष्कळच बहिरागत असतो [⟶फूल ]. पेटिकाफळ पाच ते आठ सेंमी. लांब, सु.०⋅६ सेंमी. व्यासाचे, गोल, टोकदार व गुळगुळीत असून बहुधा एकएकटे असते. बिया लहान, कडा पातळ, रुंद व राखी रंगाच्या असतात [ ⟶ ॲस्क्लेपीएडेसी ].\nकावळीच्या पानांचा विशिष्ट गुण असा की, पाने चांगली चावली तर तोंडातील गोड व कडू चव नाहीशी होते; मात्र आंबटपणा व खारटपणा कळतो. काही तासांनंतर परत तोंडास खरी चव कळू लागते. ही वनस्पती दीपक (भूक वाढविणारी), उत्तेजक, सारक आणि मूत्रल (लघवी साफ करणारी) असून खोकला, पित्तविकार, काही नेत्रविकार इत्यादींवर गुणकारी आहे. पानांची भुकटी तपकिरीप्रमाणे नाकात ओढून नासिकास्त्राव वाढविण्यास वापरतात; शर्करामेहावर (मधुमेहावर) गुणकारी कीटकदंशावर लावण्यास उपयुक्त. ज्वरावर मुळांचा काढा देतात मूळ वांतिकारक व कफोत्सारक असते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postकाल्देरॉन दे ला बार्का, पेद्रो\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.allinmarathi.com/2019/07/ips-vishvas-nangare-patil-full-speech.html", "date_download": "2022-10-04T16:31:52Z", "digest": "sha1:MHZX4NKLC4XIT3W7T357BPXQVRJDV5QA", "length": 11926, "nlines": 49, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "IPS Vishwas nangare patil success story in marathi!!! - All in Marathi", "raw_content": "\nविश्वास नांगरे पाटील यांचा जन्म बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड या छोट्याशा गावी झाला.त्यांचे वडील गावचे सरपंच व एक पैलवान होते.\nयावर्षात त्यांनी MPSc तुन डेप्युटी कलेक्टर,सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर,Psi, या तिन्ही परीक्षा ते पास झालेपरंतु त्यांचे aim हे UPSC वर होते त्यांनी UpSc मधून Ias मधून पेपर दिले व ते त्यातून त्यांचे selection झाले.UPSC मध्ये बहुतांश त्यांचा interview हा मराठीत झाला,व थोडा फार हिंदी व इंग्लिश मध्ये झाला .या interview मध्ये त्यांना महाराष्ट्रातून सर्वात जास्त मार्क पडले होतेपरंतु त्यांचे aim हे UPSC वर होते त्यांनी UpSc मधून Ias मधून पेपर दिले व ते त्यातून त्यांचे selection झाले.UPSC मध्ये बहुतांश त्यांचा interview हा मराठीत झाला,व थोडा फार हिंदी व इंग्लिश मध्ये झाला .या interview मध्ये त्यांना महाराष्ट्रातून सर्वात जास्त मार्क पडले होते अशी होती विश्वास नांगरे पाटील यांची IPS होण्यापर्यंतची sucess story\nविश्वास नांगरे पाटील यांचा जन्म बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड या छोट्याशा गावी झाला.त्यांचे वडील गावचे सरपंच व एक पैलवान होते.\nविश्वास नांगरे लहान असताना त्यांच्या वडिलांची इच्छा होती कि विश्वास नि पैलवान व्हावं.विश्वास नांगरे पाटील शाळेत असताना खूप मजा -मस्ती करत असत.\nअसेच एकदा ते शाळेत असताना ते शिक्षेकेच्या खुर्ची वर जाऊन बसले.त्याच्या शिक्षिकेने त्यांच्या कानशिलात मारली ,शिक्षिका त्यांना म्हणाल्या “विश्वास तू स्वतःला समजतोस काय पैलवाणाचा मुलगा ,सरपंचा मुलगा असाच गाव गुंड होशील किड्या मुंग्या सारखा जगशीन तुझी स्वतःची अशी काय ओळख राहणार \nशिक्षिकेचे हे शब्द विश्वास पाटील यांना झोंबले त्यांनी ह्या गोष्टीचा विश्वास पाटील यांनी फार विचार केला.आणि ते त्यांच्या वडिलांना म्हणाले कि मला माझी वेगळी ओळख निर्माण करायची आहे\nत्यावर त्यांचे वडील म्हणाले की शाळेत शिकूनच तुला तुझी ओळख निर्माण करता येईन त्यानंतर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल बतीसशिराला येथे त्यांनी ऍडमिशन घेतले\nविश्वास नांगरेची हि नवीन शाळा १७ किलोमीटर लांब होतीजवळ पास एक तास जायला व एक तास यायला लागायचा हि गोष्ट त्यांचे गायकवाडे शिक्षक यांच्या लक्षात आले ते विश्वास नांगरे यांना स्वतःच्या घरी राहण्याच्या बदल बोले,त्यामुळे तुझी वेळेची बचत होईन.हि बाब विश्वास नांगरे यांना पटली आणि ते सरांच्या घरी राहायला गेले\nगायकवाड सर विश्वाससर यांना पहाटे ३वाजता अभ्यास करायला उठवायचे. सकाळी ३ वाजता थंड पाण्याचा नळा खाली बसून अंघोळ करून अभ्यासाला बसायचे.त्यामुळे १९८८ साली ८८% पडून विश्वास नांगरे तालुक्यात पहिले आले.त्यानंतर त्यांनी अकरावीला Science मधून कोल्हापूर येथे न्यू कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले.बारावीला असतांना त्यांच्या कॉलेज मध्ये भूषण गगराणी यांचे भाषण त्यांनी ऐकलेते भारतात IAS मध्ये तिसरे आले होते, त्यामधून त्यांना कळले की मराठी साहित्य विषय घेऊन तसेच मराठीतून Upsc देऊ शकतो ,त्यावर त्यांनी विचार केला.पण बारावीचा Result लागल्यावर यावर विचार करू असे त्यांनी ठरवले.\nबारावीला ९१% पडले,परंतु इलेक्ट्रॉनिक व मेकॅनिक ला goverment कॉलेज ला ऍडमिशन मिळत नव्हते.इतर अनेक सिविल ,इलेक्ट्रिकल ला ऍडमिशन मिळत होते.परंतु त्यांनी इंजिनेरिंग ,मेडिकल ला ऍडमिशन न घेता त्यांनी आर्टस् ला b.a ला ऍडमिशन घेतले.विश्वास नांगरे यांनी ठरवले की upsc मध्ये आपल्याला जायचे आहे.त्यामुळे पुस्तकांची व्यवस्था करणे एवढे सोपे नव्हते.त्यामुळे त्यांनी त्यांच्या गावात स्टडी सेन्टर उघडले,सहकारी संस्था तसेच त्यांचे तालुक्यातले आमदार यांनी त्यांना त्यासाठी आर्थिक मदत केली.त्या पुस्तकांच्या मदतीने त्यांना बऱ्याच गोष्टीची माहिती मिळाली.\nविश्वास सरांचा B. A चा Result लागला त्यांना युनिव्हर्सिटी लेवल ला गोल्ड मेडल मिळाले.\nMpsc साठी त्यांनी फॉर्म या काळात त्यांनी भरला होता,आणि ते त्याची Prelium सुद्धा पास झाले होते.\nसोशोलॉजि हा विषय त्यांनी घेतला होता,200 पैकी त्यांना त्यात 140 मार्क पडले होते मुख्य परीक्षेचा Result लागला होता व त्यांना Interview चा देखील आला होता मुख्य परीक्षेचा Result लागला होता व त्यांना Interview चा देखील आला होतापरंतु Interview ला त्यांचे Selection झाले नाही.विश्वास तुम्ही सर्विस जॉईन करायला फार यंग आहात असे त्यांना सांगण्यात आलेपरंतु Interview ला त्यांचे Selection झाले नाही.विश्वास तुम्ही सर्विस जॉईन करायला फार यंग आहात असे त्यांना सांगण्यात आलेतेव्हा त्यांचे वय २१होते. Interview नंतर त्यांना निराशा आली होती.१९९६ चा तो काळ विश्वास नांगरे त्यांच्यासाठी Badpatch असल्याचे सांगतात.त्यानंतरच्या काळात त्यांनी १९९७ त्यांनी त्यांच्या आतेभाऊ च्या फ्लॅटवर कल्याण ला सोय झाली.तेथे ते सकाळी साडेतीन ला उठून ट्रेन पकडत आणि\nV. T Station येथे लैब्रेरी मध्ये पोहचत असे याकाळात त्यांनी सलग आठ महिने ते नऊ महिने त्यांनी अभ्यास केला\nयावर्षात त्यांनी MPSc तुन डेप्युटी कलेक्टर,सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर,Psi, या तिन्ही परीक्षा ते पास झालेपरंतु त्यांचे aim हे UPSC वर होते त्यांनी UpSc मधून Ias मधून पेपर दिले व ते त्यातून त्यांचे selection झाले.UPSC मध्ये बहुतांश त्यांचा interview हा मराठीत झाला,व थोडा फार हिंदी व इंग्लिश मध्ये झाला .या interview मध्ये त्यांना महाराष्ट्रातून सर्वात जास्त मार्क पडले होतेपरंतु त्यांचे aim हे UPSC वर होते त्यांनी UpSc मधून Ias मधून पेपर दिले व ते त्यातून त्यांचे selection झाले.UPSC मध्ये बहुतांश त्यांचा interview हा मराठीत झाला,व थोडा फार हिंदी व इंग्लिश मध्ये झाला .या interview मध्ये त्यांना महाराष्ट्रातून सर्वात जास्त मार्क पडले होते अशी होती विश्वास नांगरे पाटील यांची IPS होण्यापर्यंतची sucess story\nसद्दस्थितीत नाशिक पोलिस आयुक्त (२ मार्च २०१९ पासून)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/bsw-course-information-in-marathi/", "date_download": "2022-10-04T16:50:00Z", "digest": "sha1:MFXSJL7UMVI5QZQF23EWLJTRAK253NLP", "length": 53676, "nlines": 376, "source_domain": "www.examshall.in", "title": "BSW Course कसा करावा ? | BSW Course Information In Marathi | BSW Course Best Info Marathi 2021 | examshall.in", "raw_content": "\n1.1 BSW Course अभ्यासक्रम तपशील\n1.1.2 BSW Course चा अभ्यास का करावा \n1.1.3 BSW Course प्रवेश प्रक्रिया 2022 प्रवेश\n1.1.4 BSW Course दूरस्थ शिक्षण कसे करावे \n1.1.5 BSW Course ऑनलाइन मध्ये कसा करावा \n1.1.6 BSW Course विषय कोणते आणि काय \n1.1.7 BSW Course निवड प्रक्रिया कशी आहे \n1.1.8 BSW Course साठी महाविद्यालये.\n1.1.9 BSW Course महाविद्यालये: महाराष्ट्र\n1.1.10.1 सामाजिक कार्यकर्ते – त्यांच्या किंवा त्यांच्या संस्थेशी संपर्क साधणाऱ्या ग्राहकांचे समुपदेशन करतात आणि या प्रकरणांचा पाठपुरावा करतात. नोंदी/केस इतिहास राखणे. इतर स्वयंसेवी संस्था, कायदेशीर सहाय्य मंडळ, रुग्णालये इत्यादींशी आवश्यकतेनुसार आणि त्यांच्या वतीने समन्वय साधणे. 3,16,000 विशेष शिक्षक – सामाजिक समस्यांशी संबंधित कार्यक्रमांचे नियोजन आणि आयोजन. सार्वजनिक व्यवहार आणि सामाजिक समस्या विभागाच्या समितीच्या बैठका सह-समन्वय आणि सुविधा. प्रशिक्षणानंतर त्यांच्या ग्राहकांसाठी नोकऱ्यांसाठी कंपन्यांशी संलग्न/नेटवर्किंग. 2,16,000 प्रकल्प व्यवस्थापक – कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख आणि केंद्राच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करणे. विविध भागधारकांसह निधी उभारणी उपक्रमांचे आणि नेटवर्कचे नेतृत्व करा. प्रमुख देणगीदार, देणगी पर्याय आणि नियमित देण्यासह नवीन उपक्रमांवर कार्य करा. 4,50,000 व्यवस्थापन संघाचे सक्रिय सदस्य – म्हणून धर्मादाय संस्थेच्या एकूण कार्यात योगदान द्या हॅबिलिटेशन स्पेशलिस्ट ते अपंग क्लायंटना आधार देतात जेणेकरून ते स्वतंत्रपणे जगू शकतील. ते पुनर्वसन कार्यक्रम डिझाइन आणि अंमलात आणतात, कर्मचारी नियुक्त करतात आणि प्रशिक्षण देतात, क्लायंटचे मूल्यांकन करतात आणि वैयक्तिक उपचार योजना तयार करतात. 7,50,000शिक्षक – ते विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचे महत्त्व आणि गरजू लोकांना कशी मदत करावी याबद्दल शिकवतात. 4,50,000BSW Course बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न.\n1.1.11 हे मित्रांसोबत शेअर करा\nBSW course बीएसडब्ल्यू पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ सोशल वर्क आहे.\nबीएसडब्ल्यू हा एक विशेष पदवीधर अभ्यासक्रम आहे ज्याचा उद्देश सामाजिक कार्याच्या क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देणे आहे.\nभारतात BSW कालावधी 3 वर्षे आहे.\nबीएसडब्ल्यू अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रामुख्याने गुणवत्ता यादीच्या आधारे केला जातो.\nBSW प्रवेश 2021 विविध बोर्डांनी 12वी परीक्षेसाठी मार्किंगचे निकष निश्चित केल्यानंतर लगेचच सुरू होईल.\nबीएसडब्ल्यू प्रवेश थेट मोडद्वारे किंवा पार्श्व प्रवेश योजनेद्वारे केले जातात. सरासरी BSW कोर्स फी INR 18,000-INR 50,000 च्या दरम्यान आहे.\nभारतातील शीर्ष बीएसडब्ल्यू महाविद्यालये जी भारतातील बीएसडब्ल्यू अभ्यासक्रम प्रदान करतात. ती म्हणजे\nमद्रास ख्रिश्चन महाविद्यालय आणि बरेच काही.\nबीएसडब्ल्यू ऑनलाइन विविध परदेशातील महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे जसे की\nकॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी इ.\nकर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ,\nविविध महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे. सामुदायिक विकास आणि समाजकल्याण यांसारख्या क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्याचे ज्ञान ही मध्यवर्ती थीम आहे. बीएसडब्ल्यू मध्ये पदवी घेतल्यानंतर भरपूर वाव आहे आणि काही लोकांना\nकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळू शकतो. BSW नंतर विद्यार्थी मिळवू शकणारा सरासरी पगार सुरुवातीला INR 2 लाख आहे.\nBSW Course अभ्यासक्रम तपशील\nअभ्यासक्रमाचे नाव बॅचलर ऑफ सोशल वर्क (BSW) BSW\nBSW प्रवाह सामाजिक कार्य सरासरी\nBSW कोर्स फी INR 6,500/वार्षिक\nBSW रोजगार आरोग्य सेवा, समुदाय विकास, सामाजिक संरक्षण, सामाजिक कल्याण क्षेत्रे\nBSW सरासरी एंट्री लेव्हल वेतन INR 2,00,000/वार्षिक\nBSW Course म्हणजे काय \nBSW हा तीन वर्षांचा अंडरग्रेजुएट कोर्स आहे जो सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील NGO आणि सामाजिक आणि विकासात्मक एजन्सींमध्ये मध्यम आणि खालच्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर आहे.\nBSW देशभरात इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांना समाजकल्याण क्षेत्रात काम करायला आवडेल त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे कारण ते त्यांना व्यावसायिक कौशल्ये आणि ज्ञान प्राप्त करण्यास मदत करते जे ग्राहकांना त्यांच्या भावनिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जाण्यास मदत करतात.\nबीएसडब्ल्यू मधील बॅचलर डिग्री प्रोग्राममध्ये तीन प्रमुख घटक आहेत: फाउंडेशन अभ्यासक्रम ऐच्छिक अभ्यासक्रम फील्ड वर्क (प्रॅक्टिकम) अभ्यासक्रम स्वदेशी ज्ञानावर आधारित सामाजिक कार्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करतो. हे शिकणाऱ्याला लोकांच्या समस्या सोडवण्याच्या हस्तक्षेपांना समजून घेण्यासाठी आवश्यक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करते.\nBSW Course चा अभ्यास का करावा \nगरजू लोकांना व्यावसायिक सहाय्य प्रदान करण्यात स्वारस्य असलेल्या उमेदवारांसाठी BSW योग्य आहे. BSW खास अशा लोकांसाठी आहे जे गरीबातील गरीब लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्याचे ध्येय ठेवत आहेत आणि देशभरातील व्यावसायिक प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्यांची वाढती मागणी समजून घेत आहेत.\nBSW शिकणाऱ्याला व्यावसायिक कौशल्य प्राप्त करण्यास आणि विविध सामाजिक आणि आर्थिक समस्या सोडवण्यासाठी लोकांना मदत करण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करते. प्रचलित सामाजिक समस्यांच्या काही पूर्व ज्ञानासह चांगले निरीक्षण आणि मूल्यमापन कौशल्ये असणे या विषयात उत्कृष्टता प्राप्त करण्यास मदत करते.\nBSW Course प्रवेश प्रक्रिया 2022 प्रवेश\nविद्यापीठ किंवा महाविद्यालयाने जारी केलेल्या कट-ऑफ याद्यांवर आधारित आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुनवत्तेवर आधारित आहे. उस्मानिया विद्यापीठासारखी काही विद्यापीठे अॅप्टिट्यूड टेस्ट घेतात.\nथेट प्रवेश एमिटी युनिव्हर्सिटी सारख्या विद्यापीठांमध्ये मॅनेजमेंट कोट्याद्वारे थेट प्रवेश देखील उपलब्ध आहे. सरकारी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोटा नसल्याने थेट प्रवेश मिळत नाही.\nपार्श्व प्रवेश उमेदवार दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज सारख्या महाविद्यालयांमध्ये पार्श्व प्रवेशाद्वारे BSW च्या द्वितीय आणि तृतीय वर्षात प्रवेश मिळवू शकतात.\nसंपूर्ण कॉलेजमध्ये निकष वेगवेगळे आहेत. BSW पात्रता\nBSW चा अभ्यास करण्यासाठी पात्रता निकष आहेत: इच्छुकांनी मानविकी आणि विज्ञान पार्श्वभूमी असलेल्या मान्यताप्राप्त मंडळातून (10+2) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. SC/ST च्या उमेदवारांना पात्रता परीक्षेत किमान 40% गुण आवश्यक आहेत. ही टक्केवारी विद्यापीठानुसार बदलू शकते.\nबहुतेक प्रवेश मेरिट पद्धतीने होतात आणि त्यामुळे चांगल्या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी एचएसमध्ये चांगले मार्क मिळणे आवश्यक असते.\nBSW Course दूरस्थ शिक्षण कसे करावे \nडिस्टन्स बीएसडब्ल्यू हा 3 वर्षांचा पत्रव्यवहार अभ्यासक्रम आहे जो उमेदवारांना पूर्ण वेळ कार्यक्रम घेण्यास असमर्थ आहे.\nउमेदवारांनी हे पाहिले पाहिजे की दूरस्थ शिक्षण मंडळ (DEB)- UGC द्वारे BSW अभ्यासक्रम मंजूर आणि मान्यताप्राप्त आहेत. तरच या पदव्या सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी वैध आणि स्वीकारल्या जातात.\nइग्नू आणि अन्नामलाई विद्यापीठासारखी विद्यापीठे BSW साठी दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम देतात. वयाचा बार नाही. प\nपरीक्षा ऑनलाईन किंवा संस्थेने दिलेल्या परीक्षा केंद्रांवर घेतल्या जातात.\nBSW Course अंतर किमान कालावधी: 3 वर्षे BSW अंतर कमाल कालावधी: 6 वर्षे\nअंतर BSW प्रवेश बीएसडब्ल्यू दूरस्थ शिक्षणात प्रवेश गुणवत्ता यादीच्या आधारावर केला जातो. बहुतेक विद्यापीठांचे प्रवेश तपशील खाली सारणीबद्ध केले आहेत..\nउमेदवारांनी त्यांच्या 12वी किंवा समकक्ष परीक्षेत 50% किंवा त्याहून अधिक गुण मिळवणे आवश्यक आहे.\nराखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५% सूट दिली जाते. अंतरावरील बीएसडब्ल्यूचा कालावधी 3 वर्षांच्या कालावधीसाठी आहे.\nजास्तीत जास्त कालावधी 5 वर्षांच्या कालावधीसाठी असू शकतो.\nBSW चे सरासरी कोर्स शुल्क INR 6800-INR 12,000 दरम्यान बदलते.\nदूरस्थ शिक्षण मंडळ (D.E.B) आणि UGC द्वारे मान्यताप्राप्त आहे.\nबीएसडब्ल्यू इग्नूचा किमान कालावधी 3 वर्षे आणि कमाल कालावधी 6 वर्षे आहे.\nइग्नू कडून 10+2 गुणांवर किंवा बीपीपी अभ्यासक्रमावर बेक केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश घेतला जातो.\nBSW IGNOU चे शुल्क INR 12,000 आहे. तथापि, ते बदलाच्या अधीन आहे आणि उमेदवारांनी प्रादेशिक केंद्रांद्वारे याची पुष्टी करणे आवश्यक आहे.\nकर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठातून BSW कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाने ऑफर केलेले BSW दूरस्थ शिक्षण परिषद (DEC), UGC आणि AIU द्वारे मान्यताप्राप्त आहे.\nBSW चा कालावधी 3 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. प्रवेश 10+2 स्तरावरील परीक्षेतून तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केला जातो BSW साठी एकूण शुल्क INR 5350 आहे.\nप्रत्येक परीक्षेसाठी नोंदणी शुल्क स्वतंत्रपणे भरावे लागते. अन्नामलाई विद्यापीठातून BSW BSW ला डिस्टन्स एज्युकेशन बोर्ड (DEB)- UGC द्वारे मान्यताप्राप्त आहे, म्हणून ते उच्च शिक्षण किंवा सरकारी रोजगार परीक्षांसाठी वापरले जाऊ शकते.\nउमेदवारांना त्यांच्या पात्रता परीक्षेत, म्हणजे 12वी किंवा इतर समकक्ष परीक्षेत किमान 50% गुण मिळणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 5% सूट देण्यात आली आहे.\n10 वी नंतर 3 वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. प्रवेश गुणवत्ता यादीवर आधारित आहेत. एकूण शुल्क INR 6580 आहे\nBSW Course ऑनलाइन मध्ये कसा करावा \nBSW ऑनलाइनमध्ये विविध ऑनलाइन पदव्या उपलब्ध आहेत. बीएसडब्ल्यू ऑनलाईन पदवी प्रदान करणारी बहुतेक महाविद्यालये परदेशात आहेत. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठातून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्याची आणि बीएसडब्ल्यू पदवी पूर्ण करण्याची संधी आहे. खाली नमूद केलेली सर्व महाविद्यालये मान्यताप्राप्त BSw ऑनलाइन पदवी प्रदान करतात.\nसर्व महाविद्यालये CSWE मान्यताप्राप्त आहेत जी कौन्सिल ऑन सोशल वर्क एज्युकेशन आहे. महाविद्यालयाचे नाव कार्यक्रमाचे नाव क्रेडिट्स\nबेमिडजी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ऑनलाईन बॅचलर ऑफ सोशल वर्क 69 एकूण क्रेडिट्स ब्रँडमॅन युनिव्हर्सिटीमध्ये ब्रँडमॅन युनिव्हर्सिटीमध्ये सोशल वर्कमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स 42 एकूण क्रेडिट्स ब्रेशिया युनिव्हर्सिटीमध्ये ब्रेसिया युनिव्हर्सिटी बॅचलर ऑफ सोशल वर्क पदवी 128 एकूण क्रेडिट तास Briar Cliff University ऑनलाईन Briar Cliff University मध्ये सामाजिक कार्य पदवी 124 एकूण क्रेडिट तास\nबीसीडब्ल्यू सामाजिक कार्यामध्ये कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी चिको 120 एकूण युनिट्स कॅम्पबेल्सविले युनिव्हर्सिटी ऑनलाईन बीएसडब्ल्यू कॅम्पबेल्सविले विद्यापीठात 120 एकूण क्रेडिट तास\nसोशल वर्क बॅचलर डिग्री इस्टर्न केंटकी विद्यापीठात 120 एकूण क्रेडिट तास हंटिंग्टन विद्यापीठ सामाजिक कार्य हंटिंग्टन विद्यापीठ 128 क्रेडिट तास इंडियाना वेस्लेयन युनिव्हर्सिटी बॅचलर ऑफ सोशल वर्क इंडियाना वेस्लेयन विद्यापीठ 120 सेमेस्टर तास लिबर्टी युनिव्हर्सिटी बॅचलर ऑफ सायन्स इन सोशल वर्क (बीएसडब्ल्यू) लिबर्टी विद्यापीठात 120 क्रेडिट तास\nBSW Course विषय कोणते आणि काय \nBSW अभ्यासक्रमात एकूण सहा सत्रांचा समावेश आहे. अंतिम सेमिस्टरमध्ये प्रकल्प पूर्ण करणे समाविष्ट आहे. इग्नू आणि अन्नामलाई विद्यापीठ (अंतर मोडमध्ये) सारखी काही विद्यापीठे वार्षिक प्रणालीचे अनुसरण करतात ज्यामध्ये वर्षातून एकदा परीक्षा घेतल्या जातात.\nBSW प्रथम वर्षाचे विषय\nBSW द्वितीय वर्षाचे विषय\nBSW तृतीय वर्षाचे विषय\nसामाजिक कार्याच्या मूलभूत गोष्टींचा परिचय आणि सामाजिक कार्याचा उदय\nसमुदाय आणि संस्थेतील वर्तमान समस्या\nसमुदायांसह सामाजिक कार्य हस्तक्षेप\nसामाजिक कार्यातील कौटुंबिक शिक्षण\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनांचा परिचय\nसामाजिक कार्यातील मानसशास्त्राची प्रासंगिकता\nपदार्थाच्या गैरवापराची वास्तविक माहिती,\nप्रासंगिकता आणि परिणाम मानविकी आणि सामाजिक विज्ञान\nसामाजिक समस्या आणि सेवा कौशल्य आणि क्षमता विकसित करणे\nमहिलांच्या सक्षमीकरणाच्या सामाजिक मानसशास्त्राच्या मूलभूत संकल्पना\nसामाजिक प्रकरण कार्य संज्ञानात्मक आणि मनोविश्लेषण तंत्राचा समुपदेशन परिचय\nसामाजिक वास्तव समजून घेण्याची पद्धत\nसमकालीन सामाजिक समस्या आणि सामाजिक संरक्षण\nकौटुंबिक जीवनातील सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्ये\nBSW Course निवड प्रक्रिया कशी आहे \nबहुतेक महाविद्यालये निवडण्यासाठी निवडक संच प्रदान करतात. स्पेशलायझेशनच्या दिशेने या निवडकांची मोठी मदत होऊ शकते. मूलभूत अभ्यासक्रम आणि निवडक दोन्हींची यादी खाली दिली आहे:\nविषय वर्णन मानवता आणि सामाजिक विज्ञान सामाजिक वास्तव समजून घेण्यासाठी आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेचे विश्लेषण करण्यासाठी आणि मानवी विकासाच्या भविष्यातील मार्गाला आकार देण्यासाठी योगदान देण्यासाठी कार्यपद्धती देतात.\nविज्ञान आणि तंत्रज्ञान अतिशय प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या विज्ञानाचा इतिहास समाविष्ट करते आणि विज्ञान आणि समाज यांच्यातील परस्परसंवादाचे वर्णन करते – ज्या प्रकारे विज्ञान विशिष्ट सामाजिक-आर्थिक परिस्थितीत विकसित झाले आहे.\nबीएसडब्ल्यू तुम्हाला विज्ञान काय आहे, ते मानवी जीवनाचा अविभाज्य भाग कसे राहिले आहे आणि समस्या सोडवण्याची त्याची प्रचंड क्षमता आहे याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करते.\nसामाजिक कार्याच्या मूलभूत गोष्टींचा परिचय आणि व्यावसायिक सामाजिक कार्य,\nसामाजिक प्रणाली आणि उपप्रणालीचा उदय\nसामाजिक कार्यकर्त्यांसाठी मानसशास्त्राची मूलभूत तत्त्वे\nसामाजिक कार्य पद्धतीमध्ये मानसशास्त्राची प्रासंगिकता,\nमानवी वर्तनातील मूलभूत मानसशास्त्रीय संकल्पना,\nसामाजिक मानसशास्त्राच्या मूलभूत संकल्पना\nव्यक्ती आणि गटांसह सामाजिक कार्य हस्तक्षेप\nसामाजिक केस कामाची ओळख,\nफील्ड आणि सामाजिक केस कामाची प्रथा,\nगटांची वैशिष्ट्ये आणि महत्त्व,\nसामाजिक समस्या आणि सेवा,\nसंकल्पना आणि आर्थिक प्रणालींचा प्रकार,\nसमुदाय आणि संस्थांसह सामाजिक कार्य हस्तक्षेप समुदाय संघटना:\nइतिहास, संकल्पना आणि तत्त्वे,\nसमुदाय संस्थेतील वर्तमान समस्या,\nविविध सेटिंग्जमधील समुदाय संघटकाची भूमिका,\nसामाजिक कार्यातील दृष्टीकोन संशोधन,\nडेटा संकलनाच्या पद्धती आणि साधने,\nसामाजिक कार्यातील सांख्यिकीय तंत्राचा परिचय महिला सशक्तीकरण\nभारतातील महिलांच्या परिस्थितीचे विश्लेषण,\nएक फ्रेमवर्क विकसित करणे,\nआरोग्य क्षेत्रातील महिला विकास उपक्रम,\nशिक्षण आणि राजकीय व्यवस्थेतील महिला विकास उपक्रम,\nमहिला सक्षमीकरण आणि सामाजिक कायदे\nलैंगिक आरोग्य शिक्षण लिंग आणि प्रेम,\nपुरुष आणि स्त्री समजून घेणे,\nमानवी वाढीचे प्रारंभिक टप्पे जैविक,\nसामाजिक, मानसिक आणि विकासात्मक पैलू,\nघर, शाळा आणि माध्यमांची भूमिका,\nस्त्री आणि पुरुष प्रजनन प्रणाली आणि कार्य,\nमानवी वाढीचे नंतरचे टप्पे जैविक,\nसामाजिक, मानसिक आणि विकासात्मक पैलू, तरुणाई आणि त्यांच्या चिंता विवाह,\nभागीदारी आणि पालकत्वाचा अर्थ आणि विवाहाचे प्रकार;\nसांस्कृतिक आणि सामाजिक मूल्ये,\nवैवाहिक जीवन आणि भूमिका अपेक्षा,\nजीवनातील पद्धती आणि अंतर,\nगर्भधारणेची वैद्यकीय समाप्ती आणि संबंधित समस्या यासह,\nवैवाहिक जीवनातील विशेष समस्या, मानसिक-सामाजिक,\nविभक्त होणे आणि स्थलांतर,\nहुंड्याची मागणी आणि मृत्यू,\nवैश्विक आणि राष्ट्रीय परिदृश्य,\nनैतिक समस्या आणि एचआयव्ही चाचणीवर सामाजिक प्रभाव,\nएचआयव्ही/एड्स ग्रस्त लोकांचे अधिकार,\nसंबंधित आंतरराष्ट्रीय कायदे मादक द्रव्याचा गैरवापर आणि समुपदेशनाची वस्तुस्थिती माहिती,\nमादक पदार्थांच्या गैरवापराची व्याप्ती, सामान्यतः\nवापरली जाणारी औषधे आणि लक्ष्य गट,\nड्रग्ज आणि एसटीडी यांच्यातील दुवा,\nअंमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक ऍक्ट ,\nअल्कोहोल आणि ड्रग अवलंबित्व प्रतिबंध आणि उपचार,\nप्रतिबंध आणि नियंत्रणावरील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था,\nहस्तक्षेप धोरणांसाठी कौशल्ये आणि क्षमता विकसित करणे\nसंज्ञानात्मक आणि मनोविश्लेषण तंत्र आणि प्रक्रिया समुपदेशनात सामील\nBSW Course साठी महाविद्यालये.\nभारतात 180 पेक्षा जास्त BSW महाविद्यालये आहेत. बहुतेक BSW महाविद्यालये संपूर्ण देशभरात आहेत. तथापि,\nप्रमुख शहरांमध्ये किंवा जवळ असलेल्या BSW महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास प्राधान्य देतात. राज्यांनुसार तसेच भारतातील शहरांनुसार BSW महाविद्यालयांची यादी खालीलप्रमाणे आहे संस्था/विद्यापीठ शहर सरासरी फी/वार्षिक\nराष्ट्रीय सामाजिक कार्य आणि सामाजिक विज्ञान संस्था भुवनेश्वर INR 8,000\nपाटणा विद्यापीठ पटना INR 8,000\nमद्रास स्कूल ऑफ सोशल वर्क चेन्नई INR 30,000\nअलीगढ मुस्लिम विद्यापीठ अलीगढ INR 6,650\nअमिटी युनिव्हर्सिटी नोएडा, लखनऊ INR 40,000\nइग्नू दिल्ली INR 3,400\nजामिया मिलिया इस्लामिया दिल्ली INR 9,000\nBSW Course महाविद्यालये: महाराष्ट्र\nमहाराष्ट्र राज्यात सुमारे 16 BSW महाविद्यालये आहेत. महाराष्ट्रातील शीर्ष BSW महाविद्यालये त्यांच्या फी रचनेसह खालीलप्रमाणे आहेत\nBSW कॉलेजेस BSW कोर्स फी\nटिळक महाराष्ट्र विद्यापीठ – [TMV], पुणे INR 35,000\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ – [RTMNU], नागपूर INR 9,983\nश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ – [SNDT], मुंबई INR 30,000\nएमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई INR 80,000\nछत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ – [CSMU], नवी मुंबई INR 81,000\nमहात्मा गांधी अंतर्राष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय, वर्धा INR 2,120\nधनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी कॉलेज ऑफ सोशल वर्क, जळगाव INR 3,000\nस्कूल ऑफ सोशल सायन्स व छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, नवी मुंबई INR 65,000\nBSW Course नंतर नोकऱ्या \nBSW पदवीधर प्रवेश करू शकणारे अनेक सामाजिक सेवा मार्ग आहेत. BSW पूर्ण केल्यानंतर सराव करू शकणार्‍या व्यवसायांची यादी येथे आहे.\nकार्याचे व्यावसायिक प्रशिक्षण/पदवी असलेल्या व्यक्ती सामान्यत:\nइत्यादीसारख्या सामाजिक-संबंधित क्षेत्रात काम करतात.\nनोकरीचे वर्णन सरासरी वार्षिक वेतन (INR)\nसामाजिक कार्यकर्ते – त्यांच्या किंवा त्यांच्या संस्थेशी संपर्क साधणाऱ्या ग्राहकांचे समुपदेशन करतात आणि या प्रकरणांचा पाठपुरावा करतात. नोंदी/केस इतिहास राखणे. इतर स्वयंसेवी संस्था, कायदेशीर सहाय्य मंडळ, रुग्णालये इत्यादींशी आवश्यकतेनुसार आणि त्यांच्या वतीने समन्वय साधणे. 3,16,000\nविशेष शिक्षक – सामाजिक समस्यांशी संबंधित कार्यक्रमांचे नियोजन आणि आयोजन. सार्वजनिक व्यवहार आणि सामाजिक समस्या विभागाच्या समितीच्या बैठका सह-समन्वय आणि सुविधा. प्रशिक्षणानंतर त्यांच्या ग्राहकांसाठी नोकऱ्यांसाठी कंपन्यांशी संलग्न/नेटवर्किंग. 2,16,000\nप्रकल्प व्यवस्थापक – कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख आणि केंद्राच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करणे. विविध भागधारकांसह निधी उभारणी उपक्रमांचे आणि नेटवर्कचे नेतृत्व करा. प्रमुख देणगीदार, देणगी पर्याय आणि नियमित देण्यासह नवीन उपक्रमांवर कार्य करा. 4,50,000\nव्यवस्थापन संघाचे सक्रिय सदस्य – म्हणून धर्मादाय संस्थेच्या एकूण कार्यात योगदान द्या हॅबिलिटेशन स्पेशलिस्ट ते अपंग क्लायंटना आधार देतात जेणेकरून ते स्वतंत्रपणे जगू शकतील. ते पुनर्वसन कार्यक्रम डिझाइन आणि अंमलात आणतात, कर्मचारी नियुक्त करतात आणि प्रशिक्षण देतात, क्लायंटचे मूल्यांकन करतात आणि वैयक्तिक उपचार योजना तयार करतात. 7,50,000\nशिक्षक – ते विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचे महत्त्व आणि गरजू लोकांना कशी मदत करावी याबद्दल शिकवतात. 4,50,000\nBSW Course बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न.\nप्रश्न. BSW म्हणजे काय\nउत्तर बॅचलर ऑफ सोशल वर्क (बीएसडब्ल्यू) पदवी कौटुंबिक सेवा, बालकल्याण, सार्वजनिक आरोग्य आणि मादक द्रव्याचा गैरवापर यासारख्या क्षेत्रात प्रवेश-स्तरीय पदांसाठी सर्वात अनुकूल आहे. तथापि, क्लिनिकल सोशल वर्कमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्ती अनेकदा त्यांचे शिक्षण चालू ठेवतात आणि मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) मिळवतात.\nप्रश्न. BSW चांगला अभ्यासक्रम आहे का \nउत्तर तुम्हाला सामाजिक कार्यकर्ता व्हायचे असल्यास BSW मिळवणे ही चांगली गोष्ट आहे. MSW सह तुम्ही कम्युनिटी कॉलेज स्तरावर शिकवू शकता, तुम्ही प्रत्येक BSW स्तराचा अभ्यासक्रम राज्य महाविद्यालयांमध्ये काम करू शकता आणि तुम्ही बहुतेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्रशिक्षक होऊ शकता.\nप्रश्न. BSW मध्ये मला कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात\nया काही नोकर्‍या आहेत ज्या BSW पदवीनंतर करू शकतात.\nप्रश्न. BSW ही व्यावसायिक पदवी आहे का\nउ. होय, BSW हा बॅचलर्स (UG) स्तरावर ऑफर केलेला व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आहे.\nप्रश्न. मी बीएसडब्ल्यू नंतर एमबीए करू शकतो का\nउ. होय, BSW नंतर तुम्ही एमबीए करू शकता की तुम्हाला BSW कॉलेजमधून पदवीमध्ये किमान 50% गुण आहेत जे काही शिक्षण मंडळाद्वारे मान्यताप्राप्त आहेत.\nप्रश्न. BSW चा पाठपुरावा करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे\nउ. BSW साठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 10+2 मध्ये 50% गुण मिळवले पाहिजेत.\nटीप.. हया बद्दल अधिक माहिती या पेज वर ऍड केली जाईल त्यासाठी वारंवार या वेबसाईटला भेट देत रहा अथवा साईट वर Notification Allow करा..\nहे मित्रांसोबत शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=MLC", "date_download": "2022-10-04T16:32:14Z", "digest": "sha1:ZPWX6ZKKXIUKSB33CDKNU7FLARJNCUMD", "length": 3210, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nराज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nकोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सांगतात.\nराज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही\nकोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सांगतात......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=Secularism", "date_download": "2022-10-04T16:23:46Z", "digest": "sha1:ID5VZFYCUPMI6ONHAXY4I5YZBEASUWPH", "length": 10649, "nlines": 68, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकशाही राज्याचं अधिष्ठान\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकशाही राज्याचं अधिष्ठान\nआज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो......\nआखाती देशांतल्या तन्मय चिन्मयमुळे मोदींच्या अडचणीत होणार वाढ\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख.\nआखाती देशांतल्या तन्मय चिन्मयमुळे मोदींच्या अडचणीत होणार वाढ\nकोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख......\nसंचारबंदीतही साताऱ्यात सर्वधर्म भाईचारा सभा झाली, कारण\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसाताऱ्यात पुरोगामी विचाराच्या संस्थांनी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त १० नोव्हेंबरला सर्वधर्म भाईचारा सभा घेतली. बाबरी मशीद निकालामुळे देशभरात कुठंही जाहीर सभा घ्यायला बंदी होती. असं असताना साताऱ्यात सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या सभेला प्रशासनाने परवानगी दिली. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते.\nसंचारबंदीतही साताऱ्यात सर्वधर्म भाईचारा सभा झाली, कारण\nसाताऱ्यात पुरोगामी विचाराच्या संस्थांनी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त १० नोव्हेंबरला सर्वधर्म भाईचारा सभा घेतली. बाबरी मशीद निकालामुळे देशभरात कुठंही जाहीर सभा घ्यायला बंदी होती. असं असताना साताऱ्यात सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या सभेला प्रशासनाने परवानगी दिली. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते......\nलग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nतुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत.\nलग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी\nतुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://prime.marathisrushti.com/sahyadrichya-darya-khorya-gudhramya-dongarranga-2/", "date_download": "2022-10-04T17:59:38Z", "digest": "sha1:PGYHWQDP2D24PF6U6DOEYOS7AZ7SHW2M", "length": 9918, "nlines": 107, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या …. गूढरम्य डोंगररांगा … – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nसह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या …. गूढरम्य डोंगररांगा …\nAugust 4, 2019 प्रकाश पिटकर\nसह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या …. गूढरम्य डोंगररांगा …\nहिरकणी बुरुजावरून दिसणारं … मराठी मुलुखाचं विहंगम दृष्य\nपावसाळा … सह्याद्रीच्या ऋतुचक्राचा राजा …. आणि दुर्गराज किल्ले रायगडाच्या हिरकणी बुरुजावरून दिसणारा हा सह्याद्रीच्या दुर्गम … जंगली मुलुखाचा नजारा … घनघोर कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थाने बघायचा … अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेल्या किल्ले रायगडावर जायला हवं …टकमक टोकावरून दिसणारं काळ नदीचं खोरं … कोकणदिवा … लिंगाण्याचे थोरले डोंगर …. कडे … एकीकडे भवानी कडयावरुन दूरवर दिसणारे राजगडाचे डोंगर … तर हिरकणी बुरुजावरून दूरवर असलेल्या जावळीच्या निबिड अरण्याने वेढलेल्या शंभू महादेव डोंगररांगा … त्यावरचा प्रतापगड… रायगडाचा सगळा घेर प्रचंड मोठा …फोटोत त्यातल्या एका बाजूची थोडी कल्पना येईल …त्यात सगळीकडे सभोवताली घनदाट जंगल .. जबरदस्त खिंडी … नावंच बघा … वाघोली खिंड …. काळकाई खिंड …गेले काही दिवस सगळीकडे जोरदार मुसळधार पाऊस कोसळतोय … आज तर त्याचं रुप खूप सामर्थ्य दर्शवणारं .. साहजिकच मन आज रायगडावर भटकतंय … काही आठवणी मनात गुंतत आहेत …. खूप खूप वर्षांपूर्वी .. म्हणजे १९७५च्या पावसाळ्यात .. आम्ही पाच सहा मित्र … त्यावेळी मी आठवीत होतो … एका मोठया शिवभक्त मित्राबरोबर रायगडावर तीन दिवस जाऊन राहिलो होतो .. त्यावेळी एमटीडीसी नव्हती … जिल्हा परिषदेची धर्मशाळा होती … आणि देशमुखांचं हॉटेल … त्या तीन दिवसात आम्ही … निसर्गाच्या त्या अतिसमर्थ आविष्कारात मनसोक्त भटकलो … त्या वेळी जो विलक्षण कोसळणारा पाऊस आणि सह्याद्रीचं ते रूप बघितलं ते पुढचे सात जन्म देखील विसरू शकत नाही …. आज ते सगळं डोळ्यांसमोर जसच्या तसंच दिसतंय .. .त्यावेळी … असे … सहजपणे … नकळतपणे मनावर … डोळ्यांवर झालेले ते संस्कार ..हे मिळालेलं अपूर्व … अमूल्य असंच धन … शिदोरी आहे …\nकेली मृत्यूवरी मात ….\nनका म्हणूं हीन दीन\nघर देशाचें विशाल ……\nझालें वसुधेचें घर ……\nकधीं लवली ना मान ……\nआहे समतेची ग्वाही …….\nकधी हिनें ना साहिली\nहिच्या श्रद्धेची हवेली ……\nमी ठाण्याचा रहिवासी आहे. मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या नवी मुंबई इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/2096/", "date_download": "2022-10-04T17:39:42Z", "digest": "sha1:B6EHD2EMHPHRUGNGJISEST3VDKM32R54", "length": 6629, "nlines": 77, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "खोल विहिरीत पडलेल्या काळविटाच्या पाडसास जीवदान - Rayatsakshi", "raw_content": "\nखोल विहिरीत पडलेल्या काळविटाच्या पाडसास जीवदान\nखोल विहिरीत पडलेल्या काळविटाच्या पाडसास जीवदान\nआर्वी शिवारातील घटना, सेवानिवृत्त सैनिकाच्या मदतीने सर्पराज्ञी केंद्रासह वनविभागाचे परिश्रम\nरयतसाक्षी: आर्वी येथील धर्मराज सानप यांच्या शेतातील पाच- परस खोल विहिरीत पडलेल्या ७ ते ८ महिन्याच्या काळविटाच्या पाडसास विहिरीतून बाहेर काढण्यास सेवानिवृत्त फौंजिच्या मदतीने वनविभाग व सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रास यश मिळाले. त्यानंतर त्यास तात्काळ सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे यांच्या हस्ते काळविटाच्या कळपाशेजारी मुक्त करण्यात आले.\nसानप यांना त्यांच्या शेतातील विहिरीत काळवीट पडल्याचे आज सकाळी मंगळवारी (दि.२६) निदर्शनास आल्यावर त्यांनी वनरक्षक बद्रीनाथ परजने व शिवाजी आघाव यांना माहिती दिली. त्यानंतर विभागीय वन अधिकारी सचिन कंद, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे व वनपाल साधू धसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे, वनरक्षक बद्रीनाथ परजने, शिवाजी आघाव, गणेश मोरे व सुनील आघाव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.\nत्यानंतर आर्वी येथील सेवानिवृत्त फौजी भागवत खेडकर, दादासाहेब जोगदंड,राम सानप, सुभाष सानप ,प्रमोद सानप ,सुर्यकांत नागरगोजे, कैलास खेडकर, बाळासाहेब सानप, राम सानप यांच्या मदतीने त्या काळविटाच्या पाडसास विहिरीच्या बाहेर दोरखंडाच्या साह्याने काढले. त्यानंतर त्यास तात्काळ जवळच असलेल्या त्यांच्या कळपा जवळ सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे यांच्या हस्ते सोडून देण्यात आले.\nनागरिकांच्या आरोग्यासाठी निधी कमी पडू देणार नाही- ना. भारती पवार\nआधी महागाईचा भोंग्या उतरावा\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26475/", "date_download": "2022-10-04T16:09:36Z", "digest": "sha1:6RJVKR3UIB52OBAOX36AWUGSTMLWLRNA", "length": 15583, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "अनगारिक धम्मपाल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nअनगारिक धम्मपाल : (१७ सप्टेंबर १८६४—२९ एप्रिल १९३३). एक बौद्धधर्मप्रसारक. त्यांचे शिक्षण मिशनरी लोकांनी चालविलेल्या शाळेतून झाले. पण पुढे ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ चे कर्नल ऑल्कट, मादाम ब्लाव्हॅट्स्की व लेडबीटर ह्यांची छाप पडून बौद्ध धर्माच्या अभिमानाने सरकारी नोकरी सोडून ते सार्वजनिक कार्यात पडले. १८८४ मध्ये ते कर्नल ऑल्कटबरोबर जपानमध्ये गेले. १८९० साली अड्यार येथील थिऑसॉफिकल मेळाव्याला ते हजर राहिले. तेथून बुद्धगयेला गेल्यावर तेथील बुद्धमंदिराच्या परिसराची दुर्दशा पाहून बुद्धमंदिराची जागा व देखभाल तेथील महंताकडून बौद्ध लोकांकडे यावी, म्हणून त्यांनी कित्येक वर्षे खटपट केली. पण त्यात कायदेशीर मालकीचा प्रश्न निघून ते प्रकरण कोर्टाकडे गेले. १८९१ साली बुद्धगयेला आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदही त्यांनी घेतली. १८९३ साली शिकागो येथील निरनिराळ्या धर्मांच्या परिषदेस ते हजर राहिले. त्यांच्या खटपटीने सीलोन व कलकत्ता येथे महाबोधी सोसायटीची स्थापना झाली. न्यूयॉर्क व लंडन येथे बौद्ध मिशनची त्यांनी स्थापना केली. मृत्यूच्या पूर्वी काही महिनेच त्यांनी भिक्षु-धर्माची दीक्षा घेऊन ‘देवमित्र’ असे नावही धारण केले होते.\nपहा : महाबोधी सोसायटी.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postअनुक्रमात्मक विश्लेषण (सांख्यिकीय)\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26970/", "date_download": "2022-10-04T17:07:32Z", "digest": "sha1:BF4L2YV5XYYUWGFD5IJF74GC2GUETKJ7", "length": 17509, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "अश्क – उपेंद्रनाथ अश्क – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nअश्क – उपेंद्रनाथ अश्क\nअश्क – उपेंद्रनाथ अश्क\n‘अश्क’—उपेंद्रनाथ अश्क : (१४ डिसेंबर १९१०— ). आधुनिक हिंदी नाटककार, कादंबरीकार व कथाकार. जलंदर (पंजाब) येथे जन्म. शिक्षण बी. ए., एल्एल्. बी. पर्यंत. काही काळ ते ‘आकाशवाणीत’ नोकरीस होते. तथापि त्यानंतर लेखन हाच त्यांचा व्यवसाय झाला आहे. आरंभीचे काही लेखन उर्दू आणि पंजाबी भाषांतून केल्यानंतर त्यांनी हिंदी लेखनास सुरुवात केली (१९३५). छठा बेटा (१९४०), अंजोदीदी (१९५३-५४) आणि कैद (१९४३—४५) ही त्यांची उत्कृष्ट नाटके मानली जातात. मोजक्या संवादांत पात्रांच्या व्यक्तिरेखा ठळकपणे उभ्या करणे हे त्यांच्या नाट्यलेखनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. प्रयोगशीलतेच्या आणि तंत्रांच्या दृष्टीनेही त्यांची नाटके महत्त्वाची आहेत. त्यांनी लिहिलेल्या व एकांकिका (एकांकी) सु. ५० असून त्यांतील काही प्रायोगिक दृष्ट्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांपैकी (उपन्यास) गिरती दीवारें (१९४५), गर्म राख (१९५२), शहर में घूमता आईना (१९६३), एक नन्ही किन्दील (१९६९) ह्या यथार्थवादी (वास्तववादी) परंपरेतील महत्त्वपूर्ण कादंबऱ्या होत. आपल्या कादंबऱ्यांतून मध्यमवर्गीय जीवनाचे त्यांनी केलेले चित्रण अत्यंत वस्तुनिष्ठ आणि रेखीव आहे. त्यांच्या कथा (कहानी) यथार्थवादाच्या आदर्शोन्मुख आणि विशुद्ध अशा दोन्ही परंपरांतील आहेत. त्यांनी लिहिलेल्या सु. दोनशे कथा, छीटे, चट्टान,बैंगन का पौधा, जुदाई की शाम का गीत, काले साहब, दो धारा, कहानी लेखिका और जेहलम के सात पुल इ. संग्रहांत समाविष्ट आहेत. यांखेरीज निबंध, लेख, समीक्षा, संस्मरणिका, अनुवाद इ. स्वरूपांतही त्यांनी विपुल लेखन केले आहे. हिंदी साहित्यातील यथार्थवादी परंपरा समृद्ध करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. बदलत्या वाङ्‌मय समस्यांची व प्रवृत्तींची जागरूकतेने दखल घेऊन स्वत:चे वाङ्‌मय व्यक्तिमत्त्व निरंतर विकसनशील ठेवणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होय. ललितकला अकादमीने १९६५ मध्ये एक श्रेष्ठ नाटककार म्हणून पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला.\nसंदर्भ : १. जयनाथ नलिन, हिंदी नाटककार, दिल्ली, १९६१.\n२. मदान, इंद्रनाथ, संपा. उपन्यासकार अश्क, अलाहाबाद, १९६०.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nदलाक्र्‌वा, फेर्दीनां व्हीक्तॉर अझेअन\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/btech-footwear-technology-course/", "date_download": "2022-10-04T16:54:22Z", "digest": "sha1:TWIM7GXWK2AQOESHT4BI2G2OFQBDQIOJ", "length": 25992, "nlines": 153, "source_domain": "www.examshall.in", "title": "BTech Footwear Technology Course 2022 best | examshall.in", "raw_content": "\n1.1 बीटेक फुटवेअर तंत्रज्ञान काय आहे\n2 बीटेक फुटवेअर तंत्रज्ञान: ते कशाबद्दल आहे\n2.1 बीटेक फूटवेअर तंत्रज्ञानाचा अभ्यास का करावा\n2.2 बीटेक फुटवेअर तंत्रज्ञान: अभ्यासक्रम\n2.3 सेमिस्टर I सेमिस्टर II\n2.4 सेमिस्टर III सेमिस्टर IV\n2.5 सेमिस्टर V सेमिस्टर VI\n2.6 सेमिस्टर VII सेमिस्टर VIII\n2.7 बीटेक फुटवेअर तंत्रज्ञान: वारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2.8 बीटेक फुटवेअर तंत्रज्ञान: वारंवार विचारले जाणारे प्रश्न\n2.8.1 हे मित्रांसोबत शेअर करा\nबीटेक फुटवेअर तंत्रज्ञान काय आहे\nBTech Footwear Technology Course BTech फूटवेअर टेक्नॉलॉजी पादत्राणांच्या फॅशनच्या प्रत्येक स्पेकशी आणि यंत्रसामग्री आणि अभियांत्रिकी साधनांचा वापर करून पादत्राणांचे उत्पादन करते. हे पादत्राणे डिझाइन करणे आणि वापरलेल्या साहित्याचा अभ्यास करते. लेदर तंत्रज्ञानाचा अविभाज्य भाग असल्याने, हा अभ्यासक्रम त्याच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून लेदर, रबर, प्लास्टिक, कॅनव्हास आणि फॅब्रिक यांसारख्या कच्च्या मालाचा अभ्यास करतो.\nइच्छुकांचा कमी वेळ आणि पैसा वापरणे हा या कोर्सचा उद्देश आहे. हे विद्यार्थ्यांना अल्पावधीतच विपुल ज्ञान प्रदान करते आणि त्यांना आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून व्यावसायिक जगासाठी तयार करते. विद्यार्थी संपूर्ण कोर्समध्ये डिझाइन, ट्रेंडचे विश्लेषण, उत्पादन प्रक्रिया, भौतिक ज्ञान आणि तांत्रिक कौशल्यांसह सॉफ्ट स्किल्स आणि लोक व्यवस्थापन शिकतात.\nबीटेक फूटवेअर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षांवर आधारित आहे. तथापि काही महाविद्यालये आणि विद्यापीठे देखील मान्यताप्राप्त मंडळाकडून इंटरमिजिएट स्तरावर मिळालेल्या गुणवत्तेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थी घेतात. संपूर्ण अभ्यासक्रमात विकसित केलेली कौशल्ये आणि मिळवलेले ज्ञान उमेदवारांना मुख्य फुटवेअर उद्योग तसेच व्यवस्थापन क्षेत्रात नोकऱ्या घेण्यास सक्षम करते.\nBTech फुटवेअर तंत्रज्ञान: पात्रता निकष\nबीटेक फूटवेअर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या अभ्यासासाठी पात्र होण्यासाठी, इच्छुक उमेदवारांनी खालील किमान पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:\nमान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून मुख्य विषय म्हणून गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रासह त्यांचे इंटरमिजिएट (10+2 स्तर) किंवा समकक्ष पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.\nउमेदवारांनी त्यांच्या इंटरमीडिएट स्तरावर मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान एकूण 50% ते 60% असणे आवश्यक आहे.\nSC/ST/OBC इत्यादी राखीव प्रवर्गातील लोकांसाठी 5% गुणांची सूट लागू आहे.\nकाही संस्थांना प्रवेशाच्या पात्रता निकषांची पूर्तता करण्यासाठी अनिवार्य विषयांपैकी एक म्हणून इंग्रजी देखील आवश्यक आहे.\nबीटेक फुटवेअर तंत्रज्ञान: ते कशाबद्दल आहे\nखाली बीटेक फुटवेअर कोर्सेसबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे:\nबीटेक फूटवेअर कोर्स हा एक कोर्स आहे जिथे विद्यार्थी डिझाइनचा अभ्यास करतात, ट्रेंडचे विश्लेषण करतात, उत्पादन प्रक्रिया, भौतिक ज्ञान आणि तांत्रिक कौशल्यांसह सॉफ्ट स्किल्स आणि फूटवेअर उद्योगातील लोक व्यवस्थापन.\nहा 4 वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थी लेदर गुड्स आणि फुटवेअर टेक्नॉलॉजीमध्ये तज्ञ आहेत, ते एका भरभराटीच्या नवीन उद्योगात प्रवेश करतील.\nपादत्राणे, बेल्ट, पिशव्या, पर्स, बॅगेज, खेळणी, अपहोल्स्ट्री इत्यादींसाठी तुम्ही डिझाइन कराल आणि साहित्याचे सर्वोत्तम संयोजन निवडता त्या डिझायनिंगमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.\nते उत्पादनाच्या बाजूने चर्मोद्योगात काम करतात. हे पादत्राणे, सामान, स्पोर्ट्स गियर, हायड्रॉलिक गियर, सीट इत्यादींसह चामड्याच्या वस्तूंच्या विस्तृत श्रेणीच्या उत्पादनाशी संबंधित आहेत.\nबीटेक फूटवेअर टेक्नॉलॉजीचे पदवीधर फूटवेअर डिझायनर, फूटवेअर टेक्निशियन, फूटवेअर ट्रेड अॅनालिस्ट, प्रोडक्शन मॅनेजर, फूटवेअर कॉस्ट अॅनालिस्ट, फूटवेअर लाइन बिल्डर आणि बरेच काही म्हणून काम करू शकतात.\nBTech फूटवेअर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांसाठी सर्वाधिक भरती करणाऱ्या कंपन्या म्हणजे Bata, Khadims, Butterfly Leathers, Arkay Leathers Pvt. लि., मार्सन लेदर हाऊस, केएआर ग्रुप इ.\nबीटेक फूटवेअर तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमात कला, डिझाइन आणि फॅशन, प्री-प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी, डिझाइन आणि पॅटर्न कटिंग, क्लिकिंग टेक्नॉलॉजी, क्लोजिंग टेक्नॉलॉजी, हँड शू मेकिंग, क्वालिटी अॅश्युरन्स आणि कंट्रोल, कॉम्प्युटर स्टडीज, इंटरनॅशनल बिझनेस आणि भाषा आणि बरेच काही समाविष्ट आहे.\nबीटेक फूटवेअर तंत्रज्ञानाचा अभ्यास का करावा\nउमेदवारांनी बीटेक फूटवेअर टेक्नॉलॉजी कोर्स का निवडला पाहिजे याचे कारण खाली दिले आहे:\nBTech फूटवेअर टेक्नॉलॉजी हे अभियांत्रिकीच्या नवीन आणि अद्वितीय स्पेशलायझेशन क्षेत्रांपैकी एक आहे.\nज्या उमेदवारांना फूटवेअर टेक्नॉलॉजीच्या सर्व पैलूंचे आकलन करण्यात स्वारस्य आहे त्यांनी निश्चितपणे या कोर्सचा पाठपुरावा करण्यास उत्सुक असावे.\nBTech फुटवेअर पदवीधरांसाठी सरासरी पॅकेज खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही संस्थांसाठी उच्च बाजू आहेत.\nबीटेक फूटवेअर टेक्नॉलॉजी पदवीधारकांना उमेदवाराच्या क्षेत्रातील कौशल्यानुसार INR 3,00,000 ते INR 7,80,000 पर्यंतचे देखणे वेतन पॅकेज मिळू शकेल.\nया अभ्यासक्रमाचे पदवीधर एमटेक अभ्यासक्रमांची निवड करू शकतात किंवा स्वारस्य असलेल्या क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान मिळविण्यासाठी पीजी डिप्लोमा करू शकतात. हे उमेदवाराची क्षमता, कौशल्ये आणि ज्ञान वाढवेल जे उच्च पगाराच्या नोकऱ्यांमध्ये मदत करेल.\nजर त्यांना संशोधन आणि डिझाइन क्षेत्रात प्रवेश करायचा असेल तर ते पीएचडी अभ्यासक्रमांची निवड करू शकतात\nबीटेक फुटवेअर तंत्रज्ञान: अभ्यासक्रम\nBTech फूटवेअर टेक्नॉलॉजी कोर्सचे विषय एका कॉलेजमध्ये बदलू शकतात, परंतु अजूनही काही विषय सामाईक आहेत जे संपूर्ण 4 वर्षांच्या कालावधीत शिकवले जाऊ शकतात.\nबीटेक फूटवेअर टेक्नॉलॉजी कोर्ससाठी सेमिस्टरनुसार अभ्यासक्रमाचे ब्रेकअप खालील तक्त्यामध्ये सूचीबद्ध केले आहे:\nसेमिस्टर I सेमिस्टर II\nकला, डिझाइन आणि फॅशन हँड शू मेकिंग\nपूर्व-उत्पादन तंत्रज्ञान गुणवत्ता आश्वासन आणि नियंत्रण\nडिझाइन आणि पॅटर्न कटिंग संगणक अभ्यास\nक्लिक करणे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि भाषा\nतंत्रज्ञान उत्पादन ज्ञान बंद करणे\nसेमिस्टर III सेमिस्टर IV\nसॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट गारमेंट्स आणि अॅक्सेसरीज मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी\nसिक्स सिग्मासह उत्पादन किंमत चाचणी आणि गुणवत्ता नियंत्रण\nव्यवस्थापन उत्पादकता सुधारणा तंत्राची तत्त्वे\nनॉन-लेदर फूटवेअर आणि उत्पादन उत्पादन विपणन आणि बाजार संशोधन\nसेमिस्टर V सेमिस्टर VI\nडिझाइन फूट कम्फर्टचा इतिहास\nफॅशन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या रंगीत संकल्पना\nलेदर अभ्यास आणि प्रक्रिया आर्थिक नियंत्रणे\nपॅटर्न मेकिंग रिटेलिंग आणि मर्चेंडाइजिंग\nसेमिस्टर VII सेमिस्टर VIII\nविपणन साहित्य आणि चाचणी\nCAD आणि नमुना अभियांत्रिकी क्लिक करणे\nउत्पादन स्केचिंग आणि डिझाइन क्लोजिंग\nव्यवसायात पॅटर्न कटिंग आणि उत्पादन विकास सेट अप\nबीटेक फुटवेअर तंत्रज्ञान: भविष्यातील व्याप्ती\nBTechFootwear तंत्रज्ञान यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, नोकरी शोधण्याव्यतिरिक्त, पुढील उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणारे उमेदवार खालील पदवी कार्यक्रमांची निवड करू शकतात, जसे की;\nM.Tech: अभियांत्रिकीच्या त्याच क्षेत्रात पुढील उच्च शिक्षण सुरू ठेवू इच्छिणारे उमेदवार एमटेक अभ्यासक्रमासाठी जाऊ शकतात. हा 2 वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहे जो तांत्रिक अटींवर विविध तांत्रिक पैलूंवर प्रगत ज्ञान प्रदान करतो.\nपीजी डिप्लोमा: विद्यार्थी अभियांत्रिकीच्या संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम निवडू शकतात कारण ते त्यांना व्यावहारिक अनुभव आणि ज्ञान प्रदान करेल. हे अभ्यासक्रम 1 वर्षाच्या कालावधीसाठी आहेत आणि अशा पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांचा पाठपुरावा केल्यानंतर उमेदवारांना सहज नोकरी मिळू शकते.\nएमबीए: मोठ्या संख्येने बीटेक फूटवेअर टेक्नॉलॉजी पदवीधर पीजीडीएम किंवा एमबीए अभ्यासक्रम निवडून व्यवस्थापन मार्गावर जाण्याचे निवडतात. निवडीच्या स्पेशलायझेशनमध्ये एमबीएसह बीटेक फूटवेअर टेक्नॉलॉजीची पदवी घेणे अत्यंत फायदेशीर आहे आणि अनेक संस्था अशा उमेदवारांचा सक्रियपणे शोध घेतात ज्यात भरघोस पगार असतो.\nस्पर्धात्मक परीक्षा: बीटेक फूटवेअर टेक्नॉलॉजी पदवीधर आणखी एक मार्ग निवडू शकतात ते म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणे. या स्पर्धात्मक परीक्षा सरकारी क्षेत्रातील संस्थांमध्ये नोकरीच्या संधींसाठी असतात कारण या नोकर्‍या खात्रीपूर्वक उच्च वेतन आणि नियमित वाढ आणि भत्त्यांसह सुरक्षित असतात.\nबीटेक फुटवेअर तंत्रज्ञान: वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nउत्तर BTech Electronics Footwear Technology Course अभ्यासासाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी किमान 60% एकूण गुणांसह मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह त्यांची 10+2 पातळी पूर्ण केलेली असावी.\nप्रश्न. बीटेक इलेक्ट्रॉनिक्स फूटवेअर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर कोविड-19 चा काय परिणाम होतो\nउत्तर काही बदल आहेत जसे की परीक्षेला उशीर, अंमलात आणलेल्या खबरदारीचे उपाय, BTech Electronics Footwear टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशादरम्यान कडक नियम. तारखा पुन्हा शेड्यूल केल्या गेल्या आहेत आणि बहुतेक ऑफलाइन मोड परीक्षा ऑनलाइन परीक्षा घेत आहेत किंवा इंटरमिजिएट स्तरावर (10+2) मिळवलेल्या गुणवत्तेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थी घेत आहेत.\nउत्तर हे महाविद्यालयांवर अवलंबून असते कारण काही महाविद्यालये आणि संस्था कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय म्हणजेच पात्रता परीक्षेतील उमेदवाराच्या गुणवत्तेवर आधारित प्रवेश स्वीकारतात.\nबीटेक फुटवेअर तंत्रज्ञान: वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nउत्तर BTech Electronics Footwear Technology Course अभ्यासासाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी किमान 60% एकूण गुणांसह मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह त्यांची 10+2 पातळी पूर्ण केलेली असावी.\nप्रश्न. बीटेक इलेक्ट्रॉनिक्स फूटवेअर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर कोविड-19 चा काय परिणाम होतो\nउत्तर काही बदल आहेत जसे की परीक्षेला उशीर, अंमलात आणलेल्या खबरदारीचे उपाय, BTech Electronics Footwear टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशादरम्यान कडक नियम. तारखा पुन्हा शेड्यूल केल्या गेल्या आहेत आणि बहुतेक ऑफलाइन मोड परीक्षा ऑनलाइन परीक्षा घेत आहेत किंवा इंटरमिजिएट स्तरावर (10+2) मिळवलेल्या गुणवत्तेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थी घेत आहेत.\nउत्तर हे महाविद्यालयांवर अवलंबून असते कारण काही महाविद्यालये आणि संस्था कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय म्हणजेच पात्रता परीक्षेतील उमेदवाराच्या गुणवत्तेवर आधारित प्रवेश स्वीकारतात.\nहे मित्रांसोबत शेअर करा\nCategories सर्व अभ्यासक्रमांची माहिती Post navigation\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/btech-petroleum-engineering-and-technology/", "date_download": "2022-10-04T16:28:35Z", "digest": "sha1:PVEOEJD44BKFMS3IKUWV4AEAXXV32QVR", "length": 24265, "nlines": 150, "source_domain": "www.examshall.in", "title": "BTech Petroleum Engineering and Technology in Marathi 2022 | examshall.in", "raw_content": "\n2 बीटेक पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान म्हणजे काय\n3 बीटेक पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास का करावा\n4 बीटेक पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान: पात्रता\n6 बीटेक पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान: अभ्यासक्रम\n7 सेमिस्टर I सेमिस्टर II\n8 सेमिस्टर II सेमिस्टर III\n9 सेमिस्टर IV सेमिस्टर V\n9.1 सेमिस्टर VII सेमिस्टर VIII\n10 बीटेक पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान नंतर काय\n11 BTech पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान: FAQs\n11.1 हे मित्रांसोबत शेअर करा\nBTech Petroleum Engineering and Technology BTech पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान हा 4 वर्षांचा UG अभ्यासक्रम आहे जो तेल आणि वायूच्या शोध आणि उत्पादनाचा अभ्यास करतो. हा अभ्यासक्रम पेट्रोलियम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात व्यावसायिक सराव शिकवतो.\nBTech पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानासाठी प्रवेश JEE, UPSEE, BITSAT, इत्यादी प्रवेश परीक्षांवर आधारित आहे. BTech पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानासाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी विज्ञान शाखेसह 10+2 उत्तीर्ण आणि एकूण 60% पेक्षा जास्त उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nBTech पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची ऑफर देणारी शीर्ष महाविद्यालये म्हणजे IIT धनबाद, दिब्रुगड विद्यापीठ, RGIPT रायबरेली इ. अशा महाविद्यालयाची सरासरी फी INR 80,000 ते INR 2 लाखांपर्यंत असते.\nBTech पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवीधर पेट्रोलियम अभियंता, जलाशय अभियंता, ड्रिलिंग अभियंता, उत्पादन अभियंता इत्यादी म्हणून काम करू शकतात. पदवीनंतर सरासरी व्यक्ती भारतात INR 5 LPA ते INR 20 LPA बनवते.\nबीटेक पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान म्हणजे काय\nपेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील BTech हा 4 वर्षांचा UG अभ्यासक्रम आहे जो तेल आणि वायू काढण्याच्या विविध पद्धती शोधणे, शोधणे आणि शोधणे याशी संबंधित आहे.\nहा अभियांत्रिकी अभ्यासक्रम भूविज्ञानाशी संबंधित विद्यमान खाण अभियांत्रिकी आणि भूविज्ञान अभ्यासक्रमांचा एक प्रगतीशील प्रकार आहे.\nही विशिष्टता पृथ्वीवर खोलवर दफन केलेले पेट्रोलियम साठे, नैसर्गिक जलाशय यांचा अभ्यास आणि शोध यांच्याशी संबंधित आहे.\nपेट्रोलियम अभियंत्याच्या नेहमीच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या आहेत; तेल आणि वायू काढण्यासाठी यंत्रसामग्रीचा विकास, तेल आणि वायू क्षेत्रात ड्रिलिंग प्रकल्पांचे वेळापत्रक तयार करणे, पाणी, रसायने, वायू इत्यादींचा परिचय करून देण्यासाठी योजना तयार करणे.\nसातत्यपूर्ण घडामोडी, तेल आणि वायू क्षेत्रातून हायड्रोकार्बनच्या चांगल्या उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा खुलासा अभियंत्यांकडून केला जातो.\nपेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवीधरांची जगभरात चांगली संधी निर्माण करण्यासाठी आणि त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी मागणी आहे.\nबीटेक पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास का करावा\nपेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवीधरांना जागतिक स्तरावर या व्यावसायिकांसाठी अनंत नोकरीच्या संधी निर्माण करण्याची मागणी केली जाते. नोकरीच्या संधी वाढवण्याबरोबरच पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवीधर हे सर्वाधिक पगार घेणारे अभियंते आहेत.\nतुम्ही पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा पाठपुरावा का करावा याच्या शीर्ष कारणांची यादी खाली दिली आहे.\nकधीही न संपणारी मागणी- जगाला नेहमी ऊर्जेची गरज भासेल ही वस्तुस्थिती पेट्रोलियम अभियंत्यांच्या कधीही न संपणाऱ्या मागणीला कारणीभूत ठरते. या उमेदवारांसाठी नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत आणि त्यांची भारत आणि परदेशातील उद्योग क्षेत्रातील नेत्यांकडून नियुक्ती केली जाते. ते जगातील तेल आणि वायू पुरवठ्यासाठी ठिकाणे ओळखतात आणि एक्सप्लोर करतात.\nउच्च शिक्षण: बॅचलर पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना उच्च शिक्षणाचे भरपूर पर्याय आणि त्यांच्या रोजगारक्षमतेच्या शक्यता सुधारण्यासाठी स्पेशलायझेशन उपलब्ध आहे. या पदवींमुळे व्यावहारिक ज्ञान खूप सुधारले आहे. अध्यापन आणि संशोधन करण्यास इच्छुक असलेले उमेदवार सहसा पीएच.डी.साठी जातात. पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर पदवी.\nआकर्षक पगार पॅकेज: सरासरी पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवीधर INR 5 LPA आणि INR 20 LPA दरम्यान कमावतो. पगार हा रँक, पात्रता, कौशल्ये आणि अनुभवावर अवलंबून असतो. अनुभवी अभियंता INR 24,36,533 LPA पर्यंत कमावतो.\nसर्वोत्कृष्ट काम: पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवीधरांना उद्योगातील नेत्यांनी नियुक्त केले आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून त्यांना तितकीच मागणी आहे. ONGC, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC), HPCL, ऑइल इंडिया, गेल, रिलायन्स रिफायनरी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), एस्सार ऑइल इ.\nबीटेक पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान: पात्रता\n10+2 किंवा गणित आणि विज्ञान (भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र) अनिवार्य असलेल्या संलग्न शाळेतून, आणि किमान 50% गुण मिळवणे.\nअभियांत्रिकीसाठी संबंधित राष्ट्रीय आणि राज्य-स्तरीय प्रवेश परीक्षेचे वैध स्कोअरकार्ड.\nराखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५% गुणांची सूट दिली जाते.\nदेशातील अनेक महाविद्यालये किंवा संस्था इंटरमिजिएट-स्तरीय परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेवर आधारित प्रवेश देतात.\nअशा प्रकरणांमध्ये गुणवत्ता यादी मध्यवर्ती स्तरावरील परीक्षांच्या गुणांवर आधारित तयार केली जाते.\nउच्च गुण असलेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जातो.\nजे विद्यार्थी प्रवेश परीक्षेत चांगली कामगिरी करू शकत नाहीत ते सहसा गुणवत्तेवर आधारित प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांची निवड करतात.\nमहाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवाराने संबंधित प्रवेश परीक्षेसाठी (JEE Mains, Advanced किंवा इतर राज्य-स्तरीय प्रवेश परीक्षा) पात्र असणे आवश्यक आहे.\nप्रवेशासाठी तुमची कामगिरी किंवा इंटरमीडिएट लेव्हल परीक्षेतील गुण आणि वैध स्कोअरकार्ड आवश्यक आहे.\nप्रवेश परीक्षेसाठी पात्र झाल्यानंतर, समुपदेशन आयोजित केले जाते आणि त्यानंतर संबंधित विभागांसाठी प्रवेश आणि कागदपत्र पडताळणी केली जाते.\nबीटेक पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान: अभ्यासक्रम\nसेमिस्टर I सेमिस्टर II\nअभियांत्रिकी भौतिकशास्त्र / अभियांत्रिकी रसायनशास्त्र अभियांत्रिकी भौतिकशास्त्र / अभियांत्रिकी रसायनशास्त्र\nव्यावसायिक संप्रेषण अभियांत्रिकी यांत्रिकी\nअभियांत्रिकी गणित पर्यावरण विज्ञान\nमूलभूत यांत्रिक अभियांत्रिकी मूलभूत इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी\nसंगणकाची मूलभूत तत्त्वे आणि सी प्रोग्रामिंग संगणक-अनुदानित अभियांत्रिकी ग्राफिक्सचा परिचय\nसेमिस्टर II सेमिस्टर III\nमूलभूत इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी प्रगत गणित\nमूलभूत इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संगणक-सहाय्यित अभियांत्रिकी ग्राफिक्स\nसेमिस्टर IV सेमिस्टर V\nद्रव आणि कण यांत्रिकी मूलभूत भूविज्ञान\nउष्णता आणि वस्तुमान हस्तांतरण संरचनात्मक भूविज्ञान\nसंख्यात्मक आणि सांख्यिकीय पद्धती पेट्रोलियमचे भूविज्ञान\nसेमिस्टर VII सेमिस्टर VIII\nइन्स्ट्रुमेंटेशन आणि नियंत्रण प्रक्रिया उपकरणे डिझाइन\nविहीर पूर्ण करणे, चाचणी करणे आणि सिम्युलेशन प्रगत ड्रिलिंग तंत्रज्ञान\nपेट्रोकेमिकल तंत्रज्ञान पर्यायी ऊर्जा संसाधन\nराखीव आणि पेट्रोलियम अर्थशास्त्राचा नैसर्गिक वायू अभियांत्रिकी अंदाज\nअपारंपरिक हायड्रोकार्बन रिसोर्स स्टोरेज ट्रान्सपोर्ट आणि कॉरोजन इंजिनिअरिंग\nप्रक्रिया उपयुक्तता आणि सुरक्षितता पर्यावरण आणि धोका व्यवस्थापन\nबीटेक पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान नंतर काय\nनोकरी: ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर बहुतेक विद्यार्थी एंट्री लेव्हल पोझिशन घेऊन त्यांच्या करिअरची सुरुवात करतात. भारतातील जास्तीत जास्त अभियांत्रिकी महाविद्यालये ऑन-कॅम्पस भरती आणि नवीन व्यक्तीच्या व्यावसायिक करिअरला सुरुवात करण्यासाठी उच्च दर्जाच्या इंटर्नशिपच्या संधी देतात. इंटर्नशिपसाठी स्टायपेंड सामान्यतः जास्त असतो आणि त्याशिवाय, फील्डचा नोकरीचा अनुभव प्राप्त केला जातो.\nपेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवीधराचे सरासरी प्रवेश-स्तर वेतन भारतात INR 5,00,000 LPA आहे. क्षेत्रातील योग्य ज्ञान आणि संबंधित अनुभवासह रक्कम INR 20,00,000 LPA पर्यंत पोहोचू शकते.\nउच्च शिक्षण: पदवीनंतर, उमेदवार सामान्यत: पदव्युत्तर किंवा इतर उच्च पदवीसाठी भारतात किंवा परदेशात जातात. उच्च पदव्यांचा पाठपुरावा केल्याने केवळ सैद्धांतिक आणि व्यावहारिक ज्ञानात सुधारणा होणार नाही तर त्याच वेळी, ते तुमच्या रोजगारक्षमतेच्या शक्यतांमध्ये सुधारणा करेल. पीएच.डी.साठी जा. जर तुम्हाला या क्षेत्रात अध्यापन किंवा संशोधन करायचे असेल तर पदव्युत्तर स्तर पूर्ण केल्यानंतर सुस्थापित विद्यापीठातून.\nBTech पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान: FAQs\nप्रश्न. पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील B.Tech ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला लवकर तयारी किती चांगली मदत करते\nउत्तर इंटरमिजिएट लेव्हलची तयारी तुम्हाला गर्दीतून बाहेर पडण्यास आणि तुमच्या इच्छित कॉलेजमध्ये जागा मिळवण्यात मदत करतेच, पण ते कोर्सच्या सुरुवातीच्या वर्षांसाठी पाया म्हणूनही काम करते. कोणत्याही अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nप्रश्न. पेट्रोलियम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानामध्ये बी.टेक करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला कोणती कौशल्ये आणि क्षमता आवश्यक आहेत\nउत्तर कार्ये कार्यक्षमतेने प्रशासित करण्यासाठी तुम्ही अत्यंत नाविन्यपूर्ण आणि उत्तम समस्या सोडवणारे असावे. तुम्ही कार्य करण्यास आणि कार्यसंघांशी सहजतेने संवाद साधण्यास सक्षम असले पाहिजे. क्षेत्रात यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेली काही कौशल्ये खाली दिली आहेत.\nगणित आणि विज्ञान कौशल्ये\nप्रश्न. काम सोपवण्यापूर्वी कंपन्या काही प्रशिक्षण देतात का\nउत्तर फ्रेशरला कोणतेही काम देण्यापूर्वी त्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाते. अनुभवी कर्मचार्‍यांना नोकरीचे प्रशिक्षण देखील मिळते जे त्यांना अलीकडील तांत्रिक प्रगती आणि नवकल्पना चालविण्याच्या ट्रेंडसह राहण्यास मदत करतात.\nहे मित्रांसोबत शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/tag/pandurang-phundkar/", "date_download": "2022-10-04T17:06:44Z", "digest": "sha1:MMTTR46PD56SWY6WCELZ3TLUVPWJNT3W", "length": 1702, "nlines": 38, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "pandurang phundkar Archives - Kisanwani", "raw_content": "\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/national/nupur-sharmas-assassination-plot-foiled-135451/", "date_download": "2022-10-04T16:28:58Z", "digest": "sha1:5NCO5MHOZSUUAVTQCT2AOG4XJKDKMGB7", "length": 9404, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "नूपुर शर्मांच्या घातपाताचा कट उधळला", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयनूपुर शर्मांच्या घातपाताचा कट उधळला\nनूपुर शर्मांच्या घातपाताचा कट उधळला\nसहरानपूर : उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे. सहरानपूरमधून जैश-ए-मोहम्मद आणि तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनांशी संबंधित असलेल्या कथित दहशतवाद्याला अटक केली आहे.\nउत्तर प्रदेश पोलिस दलाचे अपर पोलिस महानिदेशक प्रशांत कुमार यांनी याबाबत माहिती दिली. सहरानपूरमधील गंगोह पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील कुंडा कला गावातील मोहम्मद नदीम याला एटीएसने अटक केली आहे. एटीएसने केलेल्या चौकशीत नदीमने नुपूर शर्मांच्या घातपाताची जबाबदारी स्वीकारली असल्याचे मान्य केले असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे.\nभाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. उत्तर प्रदेश एटीएसने मोहम्मद नदीमकडून एक मोबाईल फोन, दोन सीमकार्ड आणि विविध प्रकारची स्फोटक बनवण्याचे प्रशिक्षण साहित्य जप्त केल्याची माहिती दिली आहे. प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार नदीम जैश-ए-मोहम्मद आणि तहरिक-ए-तालिबानकडून प्रभावित होऊन आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद नदीमला अटक केल्यानंतर त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलच्या प्राथमिक पाहणीत त्याचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांशी मेसेच आणि वॉईस मेसेजदेखील आढळले आहेत.\nPrevious articleझिम्बाब्वे दौ-यासाठी प्रशिक्षकही बदलला, लक्ष्मणवर धुरा\nNext articleसमीर वानखेडेंना दिलासा\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणा-या नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणा-या नोक-या\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\n५० प्रवाशांसह बस कोसळली दरीत\nगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून मृत्यू\nउत्तराखंडमध्ये हिमस्खलन, १० जणांचा मृत्यू\nअनुकंपातील नोकरी हा अधिकार नसून सवलत\nशाहांच्या दौ-यापूर्वी जम्मूत इंटरनेट सेवा स्थगित\nमोदींच्या सभेसाठी पत्रकारांना चारित्र्य प्रमाणपत्राची मागणी\nअखेर मिशन मंगळयानचा अंत\nकेसीआर यांची लवकरच राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/category/uncategorized/", "date_download": "2022-10-04T15:30:58Z", "digest": "sha1:TDUSNZB4WHNCTDYJCXSCDLRGGDXGMTIH", "length": 13003, "nlines": 75, "source_domain": "desimarathi.com", "title": "अध्यात्म Archives - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \nकोणत्याही पित्तावर शंभर टक्के पाच मिनिटात आराम देणारा घरगुती उपाय. आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पित्त असो, ते पित्त घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने काही वेळामध्येच दूर करता येईल असा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय अनेक काळापासून करण्यात आलेला आहे तसेच हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा …\nया वनस्पती ची ४ पाने खा आणि पोट दुखी,गैस ,मुतखडा यांसारख्या अनेक समस्येपासून मिळवा सुटका….\nनमस्कार प्रिय वाचक हो, सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पित्ताचा त्रास जवळ-जवळ सर्वांनाच झालेला आहे, यावर काही घरगुती आणि सोपे उपाय आहेत. घरच्या घरीच अगदी सहज व सोपे उपाय करून आपण पित्ताच उपचार करु शकतो.पित्तामुळे एसिडिटी, डोकेदुःखी अशा अनेक तक्रारी होत असतात. ● पित्त वाढण्याची काही प्रमुख कारणे :- १)तेलकट, मसालेदार, आंबट, …\nकि’न्नर असल्या कारणाने आईने काढले होते घराबाहेर मग पायलट बनवून उज्वल केले कुटुंबीयांचे नाव\nनमस्कार प्रिय वाचक हो, मित्रांनो तसे तर या जगामध्ये आज सुद्धा काही असे चांगले लोक आहेत जे चांगले विचार करतात ज्यांची विचारशैली इतरांना आनंद देत असते काही लोक अशा पद्धतीने कार्य करतात या कार्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळत असते. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशी एक माहिती सांगणार आहोत ती माहिती साधारण …\nजर तुमच्या हातावर सुद्धा “x”निशाण आहे तर हा लेख जरूर वाचा…. नखावर अर्धचंद्र \nजर तुमच्या हातावर सुद्धा “x”निशाण आहे तर हा लेख जरूर वाचा…. नखावर अर्धचंद्र ज्योतिष शास्त्रामध्ये भविष्य पाहण्याचे काही विधी सांगण्यात आले आहे, त्यामध्ये समुद्र शास्त्र अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. या बद्दल एक कथा सुद्धा चर्चेत आहे. माता महालक्ष्मी देवी यांनी हे शास्त्र श्री विष्णू यांना ऐकवले होते आणि …\nरोज रात्रीच्या सुखा मुळे माझा जीव जायचा त्यात दहावीनंतर लगेचच लग्न नवरा वयाने मोठा..\n“नेहा”, मालतीने किचनमधून आवाज दिला पण पण उत्तर मिळाले नाही. नेहा मालतीची छोटी मुलगी आणि मुलगा मोठा. “नेहा”, पुन्हा तिने किचनमधून हाक दिली. पण तरीही उत्तर मिळालं नाही. शेवटी पाय हलकेच टाकत ती बाहेर आली तसं तिचं वय जास्त नव्हतंच आता चाळीशीत येणार होती ती पण खूप लवकर तिला मणक्याचा …\nम्हातारा झाला म्हणून शेठ ने या कामगाराला हाकलून दिले पुढे जे घडले ते पाहून…\nए शिव्या हे दोन गट्ठे ठेव साहेबांच्या गाडीत. शेटजींनी मारलेली हाक ऐकून दुकानाबाहेर बसून असलेला आपल्या वयाची साठी गाठलेला शिवा. व्हय जी, आलो म्हणत जागेवरचा उठला. दुकानातील 25 किलो तांदळाचा कोलम उचलू लागताच अंधारी आल्यासारखे वाटून त्याचा एकदम तोल गेला. अन तांदळाचा गठ्ठा खाली पडला. तोही पडता पडता वाचला. इतक्या …\nया सात आजारात किंवा लक्षणात वांगे खाणे असते खूपच त्रासदायक, खाताय तर सावधान.\nAugust 2, 2021 अध्यात्म, आरोग्य 0\nअगदी पंचतारांकित हॉटेल पासून ते धाब्या पर्यंत किंवा सर्व ठिकाणी मिळणारे भाजी म्हणजे वांग. अनेक लोकांना हि भाजी आवडते किंवा चवीला सुद्धा खूप चांगली लागते. वांग हे गुणधर्माने मधुर, उष्ण व वातकारक आहे. कप कारक आहेत त्याच बरोबर वीर्यवर्धक सुद्धा आहे. वांग हे आयुर्वेदाच्या दृष्टीने आजारावर जरी वापरले जात असलं …\nएका अनाथ मुलीने कधीकाळी बांधली होती राखी.. व्यक्तीने असे चुकविले राखीचे कर्ज, संपूर्ण जग करत आहे सलाम..\nनमस्कार, आज आम्ही तुम्हाला एका व्यक्तीबद्दल एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत,ज्या व्यक्तीच्या कौतुकाचे सगळे कौतुक करत आहे. प्रत्येक जण त्याच्याबद्दल चर्चा करत आहे. प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाबद्दल त्याला सलाम ठोकत आहे. प्रत्येकजण हेच म्हणत आहे की जर या देशांमध्ये अशा विचारसरणीचे लोक निर्माण झाले तर जगामध्ये सगळेच चांगले घडू …\nहे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.\nएक वयानंतर सांधेदुखी होने अगदी सामान्य बाब मानली जाते. मग ते स्नायू दुखणे असो, सांधेदुखी असो किंवा गुडघेदुखी असो. काही लोकांना हा त्रास सहन होऊन जातो ,मात्र काही लोकांना होणारी वेदना असह्य असते. पुरुष असो की महिला वयाच्या ४५-५० व्या वर्षी सांधेदुखी चा त्रास होतोच होतो.यासाठी आम्ही आपल्यासाठी एक घरगुती …\nअ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…\nबॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना अ-श्लील चित्रपट बनविण्याच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या गु-न्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. गुरुवारी या संपूर्ण पो-र्न रॅकेटबद्दल अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीड वर्षात राज कुंद्राने 100 हून अधिक पॉ-र्न चित्रपट केले असून,याद्वारे त्याने कोट्यावधी रुपये कमावले असल्याचे संगीतले …\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/nandurbar/news/one-and-a-half-thousand-hopes-for-social-security-with-minimum-wages-group-promoters-women-street-protest-in-front-of-the-gate-of-gp-130309063.html", "date_download": "2022-10-04T16:34:35Z", "digest": "sha1:N7ZJV4XDYZSUW73T6YURNN4KZ45HF4XL", "length": 7313, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "किमान वेतनासह सामाजिक सुरक्षेसाठी दीड हजार आशा, गट प्रवर्तक महिला रस्त्यावर; जि.प.च्या गेटसमोर आंदोलन | One and a half thousand hopes for social security with minimum wages, group promoters Women Street; Protest in front of the gate of G.P| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहक्कासाठी लढा:किमान वेतनासह सामाजिक सुरक्षेसाठी दीड हजार आशा, गट प्रवर्तक महिला रस्त्यावर; जि.प.च्या गेटसमोर आंदोलन\nआरोग्य विभागात कार्यरत आशा, गट प्रवर्तकांना राज्य सरकारने किमान वेतन द्यावे, वेतन सुसूत्रीकरणामध्ये आरोग्य विभागात गट प्रवर्तक म्हणून सामावून घ्यावे, सामाजिक सुरक्षा लागू करा, मोफत काम करून घेणे बंद करा यासह विविध मागण्यांसाठी दीड हजारावर आशा व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर साेमवारी आंदोलन केले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले.\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २००५पासून आरोग्य विभागात बालमृत्यू रोखण्यासाठी व आरोग्य सुविधा रुग्णांना मिळण्यासाठी आशाची नेमणूक करण्यात आली. मात्र त्यांना कमी मानधन दिले जात आहे, गट प्रवर्तकांना गाव भेटीसाठी फक्त प्रवास भत्ता दिला जातो. महिला कर्मचाऱ्यांकडून विना मोबदला काम करून घेतले जाते, हे अन्यायकारक आहे. गटप्रवर्तक उच्चशिक्षित महिलांचे शोषण केले जात आहे. या विरोधात सातत्याने आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सचिव राजू देसले, वैशाली खंदारे, ईश्वर पााटील, ललिता माळी, रत्ना नंदन, माया घोलप, वसंत पाटील, गुली पावरा आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.\nअंशकालीन स्त्री परिचरांना अल्प मानधन\nअंशकालीन स्त्री परिचरला जि.प. सेवेत सामावून घेत कायम करावे. या परिचरांना केंद्र शासन केवळ शंभर रुपये देऊन स्त्री परिचरांचा अपमान करीत आहे. राज्य शासनाकडून केवळ २ हजार ९०० रुपये मानधन दिले जात आहे. या महिला कर्मचारी ३० वर्षांपासून सेवेत आहेत. यासाठी अंशकालीन स्त्री परिचर संघटनेनेही निवेदन दिलेे. यावर दिनू गावित, मंगला मराठे, छाया वसावे, व्दारका तडवी, हिरा वळवी, राधा मिस्त्री, चित्रा भिला, मीरा पाटील, विमल गावित यांची नावे आहेत.\nआरोग्य विभागात ५० % जागांची भरती करा\nगट प्रवर्तकांमधून आरोग्य विभागांत पन्नास टक्के जागांची भरती करावी, गट प्रवर्तकांना पगारी सुट्टी, किरकोळ रजा, बाळंतपणच्या पगारी रजा त्वरित लागू करा, गट प्रवर्तक गाव भेटी वेळी वरिष्ठ अधिकारी सही घेण्यासंदर्भात घेतलेला निर्णय व फोटो सक्ती निर्णय रद्द करावा, लोकेशनसह फोटो मागणे रद्द करावे, कपात प्रवास भत्ता द्यावा. गट प्रवर्तकांना कोणताही मोबदला मिळत नाही. आशा सॉफ्टवेअर माहिती भरण्याचा बंद केलेला मोबदला द्यावा, अशी मागणी केली.\nभारत ला 50 चेंडूत 13.68 प्रति ओवर सरासरी ने 114 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/thane-woman-commits-suicide-recorded-video-telling-the-story-of-torture-before-death-mhmg-597740.html", "date_download": "2022-10-04T16:24:08Z", "digest": "sha1:2FOFJCENLG7EVYZEJFULNDWMDWHSJHDE", "length": 10304, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ठाण्यातील महिलेची आत्महत्या; मृत्यूपूर्वी अत्याचाराची कहाणी सांगणारा VIDEO केला रेकॉर्ड – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /\nठाण्यातील महिलेची आत्महत्या; मृत्यूपूर्वी अत्याचाराची कहाणी सांगणारा VIDEO केला रेकॉर्ड\nठाण्यातील महिलेची आत्महत्या; मृत्यूपूर्वी अत्याचाराची कहाणी सांगणारा VIDEO केला रेकॉर्ड\nया व्हिडीओमध्ये महिलेने रडत रडत तिच्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला आहे.\nया व्हिडीओमध्ये महिलेने रडत रडत तिच्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला आहे.\nवसई : मुख्यमंत्र्यांमध्ये उठणं-बसणं भासवलं, कोट्यवधी लुबाडले\nJ-K कारागृह महासंचालकाचं हत्या प्रकरण, नोकराच्या डायरीमुळे मोठा खुलासा\nशेतात एकटी असल्याचे पाहून महिलेस बेदम मारहाण, दागिन्यांसह रोख रक्कम पळवली\nकर्ज आणि बहिणीच्या लग्नाला पैसे नसल्याने पत्नी दोन मुलांसह व्यापाऱ्याची आत्महत्य\nठाणे, 27 ऑगस्ट : ठाण्यातील (Thane Crime News) वर्तक नगर भागात राहणाऱ्या एका पीडित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या (Thane Suicide Case) करण्यापूर्वी तिने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची कहाणी सांगणारा एक व्हिडिओ (Video) रेकॉर्ड करून आपल्याला मैत्रिणींना पाठवला. या व्हिडिओ संदेशात पीडित महिलेने तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल सांगितलं आहे. महिलाचा पती तिच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. (Thane woman commits suicide ) याशिवाय आजारी असताना देखील डॉक्टरकडे न नेता मेलीस तरी चालेल, असं म्हटल्याच महिलेने सांगितलं आहे. गेल्या अनेक दिवसात अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यात लॉकडाऊनमध्ये महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचंही समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये महिला रडत रडत आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचं कथन करीत आहे. हे ही वाचा-धुळ्यातील ST कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पगार होत नसल्याने केला शेवट काय म्हटलय या व्हिडीओमध्ये या व्हिडीओमध्ये महिलेने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचं कथन केलं आहे. ती म्हणते की, सासरचे आपल्याला खर्चासाठी एक छदाम देत नाहीत. त्यामुळे आपण एक एक पैसे जोडून शिलाई मशीन घेतली. तर तिचा वापर करण्यास आपल्याला मज्जाव केल्याचे पीडितेने रडत रडत सांगितले आहे. हिला कमावण्याची काय गरज आहे. तुला घरात कपडे, खायला मिळत नाही का या व्हिडीओमध्ये महिलेने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचं कथन केलं आहे. ती म्हणते की, सासरचे आपल्याला खर्चासाठी एक छदाम देत नाहीत. त्यामुळे आपण एक एक पैसे जोडून शिलाई मशीन घेतली. तर तिचा वापर करण्यास आपल्याला मज्जाव केल्याचे पीडितेने रडत रडत सांगितले आहे. हिला कमावण्याची काय गरज आहे. तुला घरात कपडे, खायला मिळत नाही का तर तुला हे काम करण्याची काय गरज, असं म्हणत शिलाई मशीनवर काम करण्यासही बंदी घातली. मात्र पैसे मागितले तर देत नाही. गेल्या 11 वर्षांपासून मी या व्यक्तीसोबत राहत आहे. मात्र माझा नवरा केवळ स्वत:चा विचार करतो. यापलीकडे त्याला काहीच दिसत नाही. लोकांसमोर माझ्याशी खूप चांगलं वागतो बोलतो, खूप महान असल्याचा आव आणतो. मात्र प्रत्यक्षात मला खूप दुय्यम महत्व देत असल्याचं महिलेने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. तिने आपण उचलत असलेलं टोकाचं पाऊल याबद्दल स्वतःच्या आईवडिलांची माफी या संदेशात मागितली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास सुरू केला आहे. आतापर्यंत अनेक महिलांनी सासरच्या जाचाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली होती. परंतु पुराव्याशिवाय सर्व अपराधी निर्दोष सुटत होते. आपल्या बाबतीत असे होऊ नये आणि आपल्यावर अत्याचार करणाऱ्या सासरच्यांना कठोर शासन व्हावे म्हणून पीडित महिलेने हा व्हिडिओ संदेश रेकॉर्ड करून आपल्या मैत्रिणीला पाठवला आहे. तिने उचललेल्या पावलामुळे आरोपींना शिक्षा देण्यास नक्कीच मदत होईल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2022-10-04T17:20:17Z", "digest": "sha1:RW7Y6LKHWCA2I3VSNZPKOWYZYPTWIJ3T", "length": 2010, "nlines": 36, "source_domain": "marathilekh.com", "title": "मी सोडुन सारी लाज Archives - Marathi Lekh", "raw_content": "\nमी सोडुन सारी लाज\nमी सोडुन सारी लाज | Mi Sodun Sari Laaj Marathi Lyrics गीत – सुधीर मोघे संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर …\nमुलांना काळ्या वर्णाच्या मुलींशी लग्न का करावे वाटत नाही\nब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले\nआपण स्वतःशी प्रेम कसे करू शकतो मला तर माझ्यात फक्त दोष दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2022-10-04T15:59:01Z", "digest": "sha1:SEJUZKMGYANLRLVSPEJXR56VV66HWUW5", "length": 7412, "nlines": 257, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आयरिश भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nउत्तर आयर्लंड ( युनायटेड किंग्डम)\nआयरिश ही प्रामुख्याने आयर्लंड बेटावर वापरली जाणारी एक भाषा आहे. आयरिश भाषा युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे.\nस्कॉटिश गेलिक व मांक्स भाषांचा उगम आयरिशमधूनच झाला असे मानण्यात येते.\nयुरोपियन संघाच्या अधिकृत भाषा\nबल्गेरियन • क्रोएशियन • चेक • डॅनिश • डच • इंग्लिश • एस्टोनियन • फिनिश • फ्रेंच • जर्मन • ग्रीक • हंगेरियन\nआयरिश • इटालियन • लात्व्हियन • लिथुएनियन • माल्टी • पोलिश • पोर्तुगीज • रोमेनियन • स्लोव्हाक • स्लोव्हेन • स्पॅनिश • स्वीडिश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ सप्टेंबर २०१५ रोजी ०९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1160/", "date_download": "2022-10-04T15:40:39Z", "digest": "sha1:YZWXOF4UBNAO37H4OJHRVIICCGLRAMOD", "length": 7504, "nlines": 79, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "अनाथांची माय 'आनाथ' करून गेली - Rayatsakshi", "raw_content": "\nअनाथांची माय ‘आनाथ’ करून गेली\nअनाथांची माय ‘आनाथ’ करून गेली\nअनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात उपचार सुरू असताना निधन झाले\nपुणे, रयतसाक्षी: हजारो अनाथांना आधार देऊन त्यांच्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद निर्माण करणाऱ्या माई उर्फ अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात उपचार सुरू असताना निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 75 वर्ष होते.अनेकांना पोरकं करून माई देवाघरी गेली अशा प्रतिक्रिया महाराष्ट्र भरातून उमटत आहेत .\nसिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते.\nसिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणत असे सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला.\nअनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.\nयेथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.\nराज्यात नवीन कोरोना रुग्णांमध्ये 51 टक्क्यांनी वाढ, 20 जणांचा मृत्यू;\nबळेगावच्या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप\nआशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nभारताच्या विरोधानंतर श्रीलंकेने चीनचे हेरगिरी करणारे जहाज रोखले.\nउपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान: NDAकडून जगदीप धनखड तर विरोधी पक्षांकडून अल्वा मैदानात,…\nनवीन पक्ष बनवला नाही, तर तुम्ही आहात कोण- सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला सवाल\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/mashrafe-mortaza-sadesati-report.asp", "date_download": "2022-10-04T17:14:44Z", "digest": "sha1:VIQ5MZHPYH4Z3ERZK5LBTOG6QVIPSBEB", "length": 21944, "nlines": 323, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मशरफ मर्तझा शनि साडे साती मशरफ मर्तझा शनिदेव साडे साती Sports, Cricket", "raw_content": "\nचायनीज राशि भविष्य 2022\nलाल किताब राशि भविष्य 2022\nस्टॉक मार्केट 2022 भविष्यवाणी\nतमिळ राशि भविष्य 2022\nतेलगू राशि भविष्य 2022\nकन्नड राशि भविष्य 2022\nमल्याळम राशि भविष्य 2022\nगुजराती राशि भविष्य 2022\nमराठी राशि भविष्य 2022\nबंगाली राशि भविष्य 2022\nपंजाबी राशि भविष्य 2022\nसाप्ताहिक प्रेम राशि भविष्य\nसेलिब्रिटी राशि भविष्य/ कुंडली\nशनी साडे साती रिपोर्ट\nसूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ\nलाल किताब काय आहे\nलाल किताब चार्ट ऑनलाइन\nलाल किताब कुंडली ऑनलाइन\nलाल किताब फेसबुक चर्चा\nमोफत लाल किताब इ- पुस्तक\nकेपी सिस्टम म्हणजे काय\nऑनलाइन केपी चार्ट बनवा\nकेपी होररी चार्ट ऑनलाइन\nसाई बाबा मदत करा\nगणपतीला विचारा : गणपती तुमच्यासाठी बोलतो\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nअपुष्ट जन्म वेळेसह डेटा वगळा\nमशरफ मर्तझा शनि साडेसाती अहवाल\nलिंग पुस्र्ष तिथी चतुर्दशी\nराशि कन्या नक्षत्र उ0फाल्गुनी\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n1 साडे साती तुळ 10/06/1982 12/20/1984 अस्त पावणारा\n2 साडे साती तुळ 06/01/1985 09/16/1985 अस्त पावणारा\n6 साडे साती सिंह 11/01/2006 01/10/2007 आरोहित\n7 साडे साती सिंह 07/16/2007 09/09/2009 आरोहित\n9 साडे साती तुळ 11/15/2011 05/15/2012 अस्त पावणारा\n11 साडे साती तुळ 08/04/2012 11/02/2014 अस्त पावणारा\n21 साडे साती तुळ 01/28/2041 02/05/2041 अस्त पावणारा\n23 साडे साती तुळ 09/26/2041 12/11/2043 अस्त पावणारा\n24 साडे साती तुळ 06/23/2044 08/29/2044 अस्त पावणारा\n31 साडे साती तुळ 11/05/2070 02/05/2073 अस्त पावणारा\n32 साडे साती तुळ 03/31/2073 10/23/2073 अस्त पावणारा\n42 साडे साती तुळ 12/26/2099 03/17/2100 अस्त पावणारा\n44 साडे साती तुळ 09/17/2100 12/02/2102 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nमशरफ मर्तझाचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत मशरफ मर्तझाचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, मशरफ मर्तझाचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nमशरफ मर्तझाचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. मशरफ मर्तझाची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. मशरफ मर्तझाचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व मशरफ मर्तझाला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nमशरफ मर्तझा मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nमशरफ मर्तझा दशा फल अहवाल\nमशरफ मर्तझा पारगमन 2022 कुंडली\nनायकांना सूचित करणे. दुरुस्ती करण्यास सांगणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22285", "date_download": "2022-10-04T17:40:34Z", "digest": "sha1:VSTI4DA23DDQGLA6HOA6N4QMTVSVSMPL", "length": 10511, "nlines": 82, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: शिक्षण क्षेत्रातलं राजकारण", "raw_content": "\nHome >> तरंग >> शिक्षण क्षेत्रातलं राजकारण\nStory: उर्वी भट |\nसाहित्यिक द. वा. दळवणेकर यांची ‘अक्षरांची पाऊले’ ही २०१८ साली प्रसिद्ध झालेली पहिली कादंबरी. त्यानंतर एका वर्षानेच ‘बालंट’ ही त्यांची दुसरी कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. या जगात आरोप होतच असतात. कालांतराने त्यातील काही खोटे असल्याचे सिद्ध होते. जेव्हा खोटे आरोप एखाद्या निरागस माणसाच्या मानेवर भूताप्रमाणे बसतात त्यावेळी ते त्याच्यासाठी ‘बालंट’ ठरतात. याच विषयाला हात घालणारी ही कादंबरी होय.\nशिक्षकी पेशा हा नेहमीच शुद्ध पेशा समजला गेला आहे, पण आताच्या आधुनिक जगात या पवित्र पेशातसुद्धा चालू असलेले डावपेच, राजकारण आणि नीच वृत्ती या सगळ्यांचा प्रत्यय आपल्याला ‘बालंट’ या कादंबरीमधून येतो. कादंबरीच्या सुरुवातीपासूनच ही कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेते. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित वळणे घेत, विविध मानसिकतेचे आणि प्रवृत्तीचे दर्शन घडवत ही कथा शेवटी सुखद किनाऱ्याला येऊन लागते. कथेचा शेवट जरी सुखद असला तरी ‘बालंट’ चा धाक प्रत्येक वाचकाच्या मनाला पेटवून देतो.\n‘बालट’ एखाद्या शिक्षकाला आत्महत्येपर्यंत घेऊन जाते. तो जवळजवळ उध्वस्त होण्याच्या मार्गावर असतो. पण, त्याचे काही सहकारी, कुटुंब आणि मित्र त्याला सावरतात. त्यांच्या आधार, सल्ल्यामुळे त्याचे जीवन मार्गाला लागते. सुरळीत होते. हे सारे घडत असतानाच, फक्त स्वतःचा अहंकार सुखावला जावा किंवा कोणीतरी आपले काहीतरी ऐकले नाही म्हणून त्या निर्दोष व्यक्तीवर बालंट आणावे अशा वृत्ती विद्येच्या प्रांगणात राजरोसपणे वावरताना दिसतात.\nकादंबरीतील प्रत्येक प्रसंग वाचकाला आपल्या डोळ्यांसमोर घडावा असा दिसतो. कथानकाची सरळ, सोपी भाषा कादंबरीत वापरून लेखक द. वा. तळवणेकर वाचकांना शिक्षकी पेशातील राजकारणाचे भयानक दर्शन घडवितात. कादंबरीत आलेली बरीच पात्रे विक्षिप्त, विचित्र भासतात. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचे नुकसान करायला त्यांना काहीही वाटत नाही. त्यावरून जगात दगडाच्या काळजाची, संधिसाधू माणसे आहेत, याचा प्रत्यय येतो. या व्यक्तींसोबतच मुकुलनाथसारखी काही पात्रे समंजसही असल्याचे दिसते.\nआजच्या काळात मवाळ स्वभावाच्या व्यक्तींना त्रास, मनस्ताप सहन करावा लागतो. या कादंबरीत तशी व्यक्ती आहे. तिच्यावर आलेले बालंट किती खरे-खोटे आहे, याची शहानिशा वाचकालाही करावीशी वाटते. सुगंधा माने यांनी मवाळांवर विनयभंगाचा खोटा आरोप का केला असावा, असा प्रश्न प्रत्येक वाचकाला पडल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर विद्यालयात चंचल वाकडे याच्यासारखी बेशिस्त, कुजके, स्वार्थी, खोटारडे लोक उदाहरण बनून फिरत आहेत, याचा वाचकाला तिटकारा वाटतो. शेवटी मुकुलनाथाला जे समाधान लाभते तेच समाधान प्रत्येक वाचकाला कादंबरीचा शेवट वाचून मिळते.\nही कादंबरी विद्यालयात होणाऱ्या राजकारणाचा ज्वलंत प्रत्यय वाचकांना देते. हे लिखाण खूप धैर्याचे होय. विद्येच्या मंदिरात घडणाऱ्या विषारी गोष्टी वाचकांना अक्षरश: अस्वस्थ करतात. विचार करायला प्रवृत्त करतात. साहित्यिक द. वा. तळवणेकर यांची ‘बालंट’ ही कादंबरी वाचकांना एक वेगळाच अनुभव देऊन जाते. अशा ज्वलंत, वास्तववादी विषयांवर अधिकाधिक लिखाण व्हायला हवे. वाचकांनी मुद्दाम ही ‘बालंट’ कादंबरी वाचावी.\nलेखक : द. वा. तळवणेकर\nप्रकाशक : द. वा. तळवणेकर, चित्रांगी रेसिडन्सी, मंगेशी (गोवा)\nकिंमत : ३०० रु. पाने : १५०\nएक पाऊल टेक्निकल साक्षरतेकडे : रोबोटिक्स आणि कृत्रिम बुध्दिमत्ता\nमहामार्गालगत असणारी \"शोभेची\" गटारे\nचंद्रसिंग गढवाली दुर्मिळ का असतात\nयहां के हम सिकंदर ... आनंदाचा पेटारा...\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/web-stories/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AB/", "date_download": "2022-10-04T17:48:01Z", "digest": "sha1:Z2H3AKFSFIZB3LDBWSOZVBIVJK4FB3ZG", "length": 1131, "nlines": 10, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "अमृताचा साडी मध्ये नवीन फोटोशूट; पहा भन्नाट फोटोज्. | Hello Maharashtra", "raw_content": "अमृता साडी मध्ये खूप च गॉर्जियस दिसात आहे.\nअमृता सोशल मीडियावर आपले नवनवीन फोटोज शेअर करत असते .\nअमृता चा हा लूक चाहत्यांना वेड लावत आहे.\nसरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.\nसोशल मीडियावर अमृता खूप सक्रिय असते .\nसोशल मीडियावर अमृता खूप सक्रिय असते .\nअमृता ने मराठी व हिंदी चित्रपटात आपले नाव मोठे केले आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/645059", "date_download": "2022-10-04T15:43:16Z", "digest": "sha1:CGH5HZ3LFGNWRWD3J2SHJ2BGWYBZM4RL", "length": 2759, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"केल्व्हिन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"केल्व्हिन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:०६, २३ डिसेंबर २०१० ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: hif:Kelvin\n०२:०४, २३ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTjBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: cv:Кельвин)\n१०:०६, २३ डिसेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: hif:Kelvin)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/996267", "date_download": "2022-10-04T17:32:19Z", "digest": "sha1:7OP3DCJV7SV3NSGWTLVTI2YSQACJ6D6N", "length": 2875, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"ग्वातेमाला सिटी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"ग्वातेमाला सिटी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:०७, २८ मे २०१२ ची आवृत्ती\n२७ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१६:४१, १२ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nAvocatoBot (चर्चा | योगदान)\n१६:०७, २८ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTjBot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.webshodhinmarathi.com/tejas-fighter-jet-information-in-marathi/", "date_download": "2022-10-04T15:36:17Z", "digest": "sha1:P7HZXUR3WAI6UBXMUOJJNH2DDIDHFHB6", "length": 17022, "nlines": 130, "source_domain": "www.webshodhinmarathi.com", "title": "भारताच्या तेजस लढाऊ विमानाविषयी माहीती - Tejas fighter jet information in Marathi - वेब शोध", "raw_content": "\nभारताच्या तेजस लढाऊ विमानाविषयी माहीती – Tejas fighter jet information in Marathi\nतेजस ह्या विमानाची निर्मिती कोणी केली आहे\nतेजस ह्या लढाऊ विमानाने सर्वप्रथम भारतीय अंतराळात,हवेमध्ये कधी उडडाण घेतली होती\nभारताच्या लढाऊ विमान तेजसचा एकुण वेग किती आहे\nभारताचे लढाऊ विमान तेजसचे वजन किती आहे\nभारतीय विमान तेजसची उडडाणाची एकुण उंची किती आहे\nभारतीय विमान तेजसची अंतरक्षमता एकुण किती आहे\nभारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या तेजस लढाऊ विमानाची वैशिष्टये कोणकोणती आहेत\nमित्रांनो एक वेळ अशी होती की भारताला युदध करण्यासाठी इतर देशांकडुन लढाऊ विमान शस्त्रास्त्रे खरेदी करावे लागायचे.पण आता स्थिती पुर्णपणे बदलताना दिसुन येत आहे.\nभारतीय शास्त्रज्ञांनी एकत्र मिळुन तयार केलेल्या तेजस ह्या लढाऊ विमानाची परदेशातुन देखील दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे.\nअमेरिका सोबत अजुन सात देशांनी ह्या भारतीय लढाऊ विमानात आपले स्वारस्य दाखवले आहे.\nज्यात आँस्ट्रेलिया,इंडोनेशिया,मलेशिया,फिलीपाईन्स अर्जेटिना,इजिप्त इत्यादी अशा प्रमुख देशांकडुन तेजस मध्ये आपणास स्वारस्य आहे असे भारतास कळविण्यात आले आहे.\nमलेशियाकडुन तर 18 विमानांची मागणी केली गेली आहे.\nअशा वेळी आपल्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की हे तेजस विमान काय भानगड आहेअणि इतर राष्ट यात का एवढी रूची दाखवत आहेअणि इतर राष्ट यात का एवढी रूची दाखवत आहेह्या तेजस विमानाचे वैशिष्ट्य तरी काय आहे\nआजच्या लेखात आपण ह्याच विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.\nतेजस ह्या विमानाची निर्मिती कोणी केली आहे\nभारतातील तेजस ह्या लढाऊ विमानाची निर्मिती हिंदुस्तान अँरोनाँटिक्स लिमिटेडने केली आहे.\nतेजस ह्या लढाऊ विमानाने सर्वप्रथम भारतीय अंतराळात,हवेमध्ये कधी उडडाण घेतली होती\nभारतातील सर्व शास्त्रज्ञांनी मिळुन तयार केलेल्या तेजस ह्या लढाऊ विमानाने 2001 मध्ये सर्वप्रथम उडडाण घेतली होती.तेव्हा भारताचे पंतप्रधान पद अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे होते.\n2003 मध्ये लढाऊ विमानाचे नाव तेजस असे अटल बिहारी वाजपेयी यांनीच ठेवले होते.यामागे अटल बिहारी वाजपेयी यांचा हा हेतु होता की हे जगातील सर्वात बलाढय लढाऊ विमान बनावे.\nअणि आता हेच लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी जगभरातील मोठमोठया बलाढय देशाकडुन देखील मागणी होत आहे याचा अर्थ अटल बिहारी वाजपेयी यांचा हेतु पुर्णत्वास आला आहे.तेजस हे जगातील सर्वात बलाढय लढाऊ विमान बनले आहे.\nहे लढाऊ विमान सगळयात पहिले भारतीय अंतराळात उडडाण भरायला जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षे इतका कालावधी लागला भारतीय शास्त्रज्ञांनी यावर खुप मेहनत घेतली होती.\nभारताच्या लढाऊ विमान तेजसचा एकुण वेग किती आहे\nभारताचे लढाऊ विमान तेजस ह्याचा वेग एकुण जवळपास 2203 इतका आहे.\nभारताचे लढाऊ विमान तेजसचे वजन किती आहे\nभारताचे लढाऊ विमान तेजसचे वजन हे एकुण 6 हजार 501 किलो इतके आहे.\nअसे म्हटले जात आहे की याचे वजन हे यात वापरण्यात आलेल्या कार्बन,टायटँनिअम अणि कार्बनमुळे कमी आहे.\nभारतीय विमान तेजसची उडडाणाची एकुण उंची किती आहे\nभारतीय विमान तेजसची उडडाणाची उंची ही जवळपास 50 हजार फुट इतकी आहे.\nभारतीय विमान तेजसची अंतरक्षमता एकुण किती आहे\nभारतीय विमान तेजसची एकुण अंतरक्षमता ही जवळपास तीन ते चार हजार किलोमीटर इतकी आहे.\nभारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या तेजस लढाऊ विमानाची वैशिष्टये कोणकोणती आहेत\nअमेरिका सारखा बलाढय शस्त्रसंपन्न देश भारताच्या तेजस विमानाची मागणी का करत आहे\nभारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या तेजस ह्या लढाऊ विमानामुळे कुठलाही देश आपल्या शत्रुला सहज हरवू शकतो.\nम्हणुनच अमेरिका सारखा बलाढय शस्त्रसंपन्न देश देखील ह्या लढाऊ विमानात आपली रूची दाखवत आहे.\n● यात आत्म संरक्षणासाठी एक जँमर देखील बसवण्यात आले आहे ज्यामुळे शत्रुला आपल्या रडारदवारे देखील हे विमान दिसत नाही.\n● यात इतकी क्षमता आहे की 50 हजार फुट पेक्षा अधिक उंचीवर असताना देखील ह्या विमानात इंधन भरले जाऊ शकते.\n● हे लढाऊ विमान लेझर गाईडेड अणि क्लस्टर मिसाईल बाँम्ब अणि राँकेट देखील वाहुन नेऊ शकते.\n● ह्या लढाऊ विमानाच्या साहाय्याने आपण एका वेळेला किमान 10 बाँम्ब डागु शकतो.\n● भारताने तयार केलेले हे तेजस विमान जगातील इतर देशातील लढाऊ विमानांच्या तुलनेत सर्वोत्तम आहे.\n● भारताचे तेजस विमान कोरिया अणि चीन देशातील फायटर जेटच्या तुलनेमध्ये अधिक उत्तम आहे.\n● तेजस ह्या विमानादवारे हवेतुन हवेत अणि हवेतुन पृथ्वीवर,हवेतुन पाण्यात हल्ला करणारे शस्त्रास्त्र देखील ठेवले जाऊ शकतात.\n● हे विमान कमी जागेवरून देखील उंच भरारी घेण्यास सक्षम आहे.\n● हे लढाऊ विमान किमान तेरा हजार पाचशे किलोग्रँम इतके वजन सहज पेलवु शकते.\nनिरोगी जीवणासाठी आपली रोजची दिनचर्या कशी असायला हवी\nयु आय डी ए आयचा फुलफाँर्म काय असतो\nव्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ – VRS meaning and full form in Marathi\nमंकीपॉक्स आजार – प्रमुख लक्षणे व उपचार – Monkey pox information in Marathi\nबीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene\n प्रोटिन, व्हिटॅमीन, कार्बोदके ,फॅट्सच आहरातील महत्व – Nutrition Complete Information In Marathi\nचिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Egg – Fish – Chicken –health benefits.\nCategories Select Category आरोग्य (72) आर्थिक (78) ऊस लागवड (8) एसईओ (3) कृषितंत्रज्ञान (34) कृषी योजनां (12) चालू घडामोडी मराठी (18) टेक्नॉलॉजी (47) ट्रेंडिंग (1) दैनंदिन वापरातील इंग्रजी (16) फरक (30) फुल फॉर्म (42) मराठी अर्थ (21) मराठी माहिती (482) मार्केट आणि मार्केटिंग (46) लोकप्रिय (7) वर्डप्रेस (6) विज्ञान जिज्ञासा (10) शैक्षणिक (28)\nसमतोल आहार म्हणजे काय \nआरोग्य विमा म्हणजे काय \nBank Nifty विषयी संपूर्ण माहिती – किती बँक \nबिटकॉईन मध्ये गुंतवणूक कशी करावी \nDebit आणि credit म्हणजे काय\nFD आणि RD मध्ये काय फरक आहे\nSBI होम लोन व्याजदर ,पात्रता व कागदपत्रे\nदुधाचे पासून बनवले जाणारे पदार्थ\nबीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene\nचिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Egg – Fish – Chicken –health benefits.\nॐ ह्या मंत्राचा रोज जप करण्याचे 11 फायदे – Om chanting benefits in Marathi\nसुर्यनमस्कार करण्याचे 20 फायदे कोणकोणते आहेत\nशरीरातील लोहाची पातळी त्वरीत कशी वाढवायची\nयु आय डी ए आयचा फुलफाँर्म काय असतो\nव्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ – VRS meaning and full form in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22286", "date_download": "2022-10-04T16:12:24Z", "digest": "sha1:JQL67AFOSN7ZMVREWDHC4P2VTLB4YITM", "length": 8851, "nlines": 75, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: विनोदवीर सुप्रिमो हंबर्ट", "raw_content": "\nHome >> तरंग >> विनोदवीर सुप्रिमो हंबर्ट\nStory: इजिदोर डांटस |\nसुप्रिमो हंबर्ट यांनी तियात्रात एक विनोदी कलाकार म्हणून नाव कमावले आहे. त्यांचा जन्म २५ मार्च १९५६ रोजी मडगाव येथे झाला. होली स्पिरीट विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. तेथे तियात्र व्हायचे तेव्हा हंबर्ट यांना विनोदी भूमिकाच मिळायच्या. १९७२ साली प्रसिद्ध तियात्र कलाकार रुझारियो डायस प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. हंबर्टचे काम त्यांना आवडले. त्यांनी आपल्या ‘चूक हांवें आदारली’, ‘क्लियोपात्रा’ आणि ‘विस्वासघात’ या तियात्रांमध्ये त्याला घेतले. नंतर रस्तादाक अस्ताद या जाॅन क्लार, जेम्स फर्नांडिस यांच्या खेळ तियात्र व तियात्रांमध्ये त्यांनी काम केले.\n१९७४ ते १९८४ पर्यंत हंबर्ट यांनी अबूधाबीमध्ये रामाडा हाॅटेलात काम केले आहे. नंतर गोव्यात लहान भाऊ प्रिन्स जेकब यांच्या ‘प्रिन्स जेकब प्राॅडक्शन्स’ मध्ये काम केले. त्यांची कामे लोकांना प्रचंड आवडली. ‘पिंजरे, पायणें, पावणेक, पेदो, पेरगांव, कागोत, पाद्री तियात्रात हंबर्ट आणि जेकब यांच्या भूमिका गाजल्या. ‘पाद्री’ तियात्राचे ३१५ हून अधिक प्रयोग झाले. प्रिन्स जेकबच्या ‘प' आद्याक्षरावरून सुरू होणाऱ्या पंचवीसही तियात्रात हंबर्टने काम केले आहे. ‘दुस्मानाक पासून निर्मिनाका’, ‘पाप तुजे प्राचीत म्हजें’, ‘आमचें कोण चिंता’, ‘सुखांत तशें दुखांत’, ‘पाद्री मनीस न्हय’ या तियात्रांमध्ये त्यांनी काम केले आहे. सॅम्युएल कार्व्हालो आणि विल्यम दे कुरतोरीं यांच्या तियात्रात त्यांनी काम केले आहे. फादर लुकास रिबेलो यांच्या तियात्रांमध्ये त्यानी युरोपात असताना पाच वर्षे काम केले आहे.\nतियात्रांच्या १०० हून अधिक सीडींमध्ये हंबर्ट यांनी काम केले आहे. गोंय तें गोंय, हांवूंच फटोवलों, सभाव, व्हिवा गोवा या त्याच्या गायनाच्या ऑडियो कॅसेट गाजल्या आहेत. पाद्री, रडनाकाय आणि निर्मिलेलें निर्मोणे हे त्यांचे चित्रपट. हिंदी चित्रपट अभिनेते स्व. देवेन वर्मा यांनी त्यांना काॅमेडी सुप्रेमो हा किताब दिला होता. ‘आमचें नशीब’, ‘निर्मोण’ वगैरेंचे दिग्दर्शक स्व. ए. सलाम यांनीही त्यांचा गौरव केला होता.\nपहिल्या इफ्फीत मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी त्यांना पुरस्कार प्रदान केला होता. २०१८ तला लंडन जीवनगौरव पुरस्कार, २०१३ चा सुनापरांत गोवा आर्टस अॅण्ड कल्चर यांचा मारिओ मिरांडा पुरस्कार, टाईम्स आॅफ इंडियाचा मार्च २०१५ मध्ये विनोदी गीत पुरस्कार, तियात्र अकादमीचा जीवनगौरव आदी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. गेली ४८ वर्षे हंबर्ट तियात्रांमध्ये काम करत आहेत. सध्या ते फातोर्डा येथे राहतात. त्यांना शुभेच्छा.\n(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)\nएक पाऊल टेक्निकल साक्षरतेकडे : रोबोटिक्स आणि कृत्रिम बुध्दिमत्ता\nमहामार्गालगत असणारी \"शोभेची\" गटारे\nचंद्रसिंग गढवाली दुर्मिळ का असतात\nयहां के हम सिकंदर ... आनंदाचा पेटारा...\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22330", "date_download": "2022-10-04T17:08:39Z", "digest": "sha1:U6IOPJPCMCRHWMJNSGRP7O6K6QVBICFL", "length": 14031, "nlines": 75, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: करोनाला सोबत घेऊन गणेशोत्सव साजरा करताना", "raw_content": "\nHome >> विचार >> करोनाला सोबत घेऊन गणेशोत्सव साजरा करताना\nकरोनाला सोबत घेऊन गणेशोत्सव साजरा करताना\nगणरायाचा उत्सव साजरा करताना यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार नाही. त्याऐवजी रक्तदान, प्लाझ्मादान, रुग्णसेवा यासारख्या उपक्रमांना प्राधान्य देणे योग्य ठरेल.\nगोवेकरांचा सर्वांत मोठा सण म्हणून प्रसिद्ध असलेली गणेश चतुर्थी नेमकी चार आठवड्यांवर आली आहे. आजपासून चौथ्या शनिवारी म्हणजे २२ ऑगस्ट रोजी घराघरांत गणरायाचे आगमन होईल, भक्तिभावाने विधिपूर्वक गणपतींची स्थापना केली जाईल. त्यासाठी गावागावांतील पारंपरिक कलाकारांचे हात गणेशमूर्ती बनविण्याच्या कामात गुंतलेले आहेत. येत्या काही दिवसांत मूर्ती रंगाने सजू लागतील. धो धो बरसणारा आषाढ संपून श्रावण लागला की हिंदू धर्मीयांच्या अनेक सणांना सुरुवात होते. हे सण साजरे करीत असतानाच, श्रावण संपत आला, आता भाद्रपद लागेल अाणि गणेश चतुर्थी येईल, तयारी सुरू केली पाहिजे असे विचार गृहिणींच्या मनातून घोळत असतात. करंज्या-मोदकांचे नियोजन होत असते. तयार होत असलेल्या गणेशमूर्तींची छायाचित्रे वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होऊ लागतात. कोणाच्या घरी किती दिवस गणपती, कोणत्या सार्वजनिक मंडळाच्या गणेशोत्सवात कोणते कार्यक्रम असतील याबाबत चर्चा सुरू होतात. काही मंडळांच्या कार्यक्रमांबाबत राज्यभरात उत्सुकता असते. शहरांतील लोक गणेश चतुर्थीला मूळ घरी जाण्यासाठी रजेची आखणी करू लागतात.\nया साऱ्या उत्साहपूर्ण तयारीला यंदा करोनाने गालबोट लावले आहे. विघ्नहर्ता म्हणून ज्याच्याकडे भाविकांकडून बघितले जाते त्या गणरायाच्या वाटेतच करोनाने अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत. गणेश चतुर्थी हा गाेव्यात मुख्यत: घरोघरी साजरा होणारा सण असला तरी चतुर्थीच्या दिवसांत लोकांची एकमेकांच्या घरात जा-ये असते. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे कुटुंबाचे सारे घटक गणेश चतुर्थीला आपल्या घरी जमतात. एरवी गावातील ज्या घरात दोन-तीन, फार फार तर चार-पाच माणसे राहतात त्या घरात आठ-दहा, दहा-बारा माणसांची उठबस सुरू होते. चुलते जास्त संख्येने असलेल्या घरात वीस-पंचवीस जण आरामात जमतात. पूजा-आरती आणि नैवेद्य झाल्याशिवाय दुपारचे आणि रात्रीचे जेवण होत नाही. दीड दिवसापेक्षा पाच दिवस किंवा त्याहून जास्त दिवस गणपतीची मूर्ती पुजण्याचा नेम विशेषत: ग्रामीण भागातून उत्साहाने पाळला जातो. सार्वजनिक मंडळांचा गणेशोत्सव दहा दिवस तरी असतोच. यंदा मात्र करोनाच्या संकटामुळे दीड दिवसात हा उत्सव उरकण्याची मानसिकता तयार झाली आहे.\nमाणसाच्या संपर्कातून या रोगाचा संसर्ग होत असल्यामुळे जेवढी माणसे जवळ येतील तेवढी संसर्गाची शक्यता अधिक. त्यामुळे यंदा बहुतांश घरांतून दीड दिवसाची गणेश चतुर्थी असेल. गणरायाच्या विसर्जनाबरोबर करोनाच्या विषाणूंचीही परतपाठवणी होवो हीच प्रार्थना प्रत्येकाच्या तोंडी असेल. गेल्या पाच-सहा महिन्यांत करोनाने गोव्यात, भारतात आणि संपूर्ण जगात धुमाकुळ घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. यंदाच्या गणेश चतुर्थीवर करोनाचे सावट असेल हे नक्की आहे.त्यामुळे खूप काळजी घेऊन, आपापल्या घरात गणरायाचा उत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. एकाच कुटुंबातील सदस्य असले तरी ते वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले असतील. त्यामुळे घरातही सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक बनेल. पूजा, आरती, नैवेद्य, प्रसाद, भोजन आदी प्रत्येक टप्प्यावर काळजी घ्यावी लागेल. सार्वजनिक मंडळांनाही जाहीर कार्यक्रम न करता साधेपणाने दीड दिवसांत गणेश चतुर्थी आटोपावी लागेल. मंडळांच्या गणेश चतुर्थीत कमीत कमी लोकांनी वावरणे, तेही चेहरा झाकून, स्वच्छता राखून, हे नियम पाळावे लागतील.\nराज्य सरकारकडून एवढ्यात गणेश चतुर्थी साजरी करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर व्हावयास हवी होती. मूर्तीच्या आकारावर मर्यादा घालावयाच्या असतील तर मूर्तीकारांचे काम सुरू होण्याच्या वेळेसच समजले पाहिजे. सार्वजनिक मंडळांच्या गणेशोत्सवाला मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची ठरतात. मंडप घालणे, पूजा, आरत्या, कार्यक्रमांचे आयोजन, उत्सवाच्या ठिकाणची स्वच्छता, विसर्जनाची मिरवणूक आदी बाबतींत मार्गदशक तत्त्वे आली तर त्यानुसार गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करता येईल. महाराष्ट्र सरकारने घरगुती आणि सार्वजनिक उत्सवांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामुळे तेथील गणेश चतुर्थीचे स्वरुप स्पष्ट झाले आहे. अशाच प्रकारचे पाऊल गोव्यातही सरकारने उचलले पाहिजे. अर्थात महाराष्ट्रातील पुण्या-मुंबईसारखी गर्दी गोव्यात होत नाही. तरी गर्दी टाळण्यावर भर देणे गरजेचे आहेच. गणरायाचा उत्सव साजरा करताना यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार नाही. त्याऐवजी गणेशोत्सवात रक्तदान, प्लाझ्मादान, रुग्णसेवा यासारख्या उपक्रमांना प्राधान्य देणे योग्य ठरेल.\nकार्यकुशल कर्मचारी तयार करा\nहनीप्रीतकडे डेरा सच्चा सौदाचा एकाधिकार\nजागतिक अर्थव्यवस्थेपोटी रिझर्व्ह बँकेची अपरिहार्यता\nमुलांसाठी सतर्कता बाळगताना नाहक भीती टाळण्याची गरज\nदेशात ५जी क्रांतीचा श्रीगणेशा\nइटलीच्या सत्तेत नवफॅसिस्टांचा प्रवेश\nमाजी पीएमच्या अंत्यविधीला पाण्यासारखा पैसा खर्च \nउत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/leo-monthly-horoscope-in-marathi-June-2022/", "date_download": "2022-10-04T16:34:20Z", "digest": "sha1:TLQEXVWZNV2LUIDLVCEGV4UXFVOO4MYM", "length": 15798, "nlines": 188, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays simha (Leo) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nहा गल्लीतला क्रिकेट Video पाहून PM मोदीही झाले इम्प्रेस; असं काय आहे यात पाहा\nदोन मॅचमध्ये झीरो, पण तिसऱ्या टी20त दक्षिण आफ्रिकेच्या या हीरोनं ठोकलं शतक\nOptical Illusion: शेतात लपलेली मांजर अवघ्या 7 सेकंदात शोधली तर तुम्ही 'जीनियस'\nदसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंचा सामना, वातावरण तापलं, पण मुंबईचं हवामान कसं\nदसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंचा सामना, वातावरण तापलं, पण मुंबईचं हवामान कसं\nवसई : मुख्यमंत्र्यांमध्ये उठणं-बसणं भासवलं, कोट्यवधी लुबाडले\nधनुष्यबाणाची लढाई, निवडणूक आयोगाची डेडलाईन, पण शिवसेना अजूनही तयार नाही\nना शिंदेंचा दसरा मेळावा बघणार ना ठाकरेंचा, मग काय करणार\nआदिवासी मुलीला NASA मध्ये जाण्याची संधी, प्रोजेक्ट पाहून शास्त्रज्ञ हैराण\nतब्बल 88,000 रुपये पगार आणि 5000 पदं; सरकारी नोकरीची उद्याची शेवटची तारीख\nVIDEO - ट्रॅफिक रूल मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं; बाईकस्वाराने तिथंच पेटवलं\nJ-K कारागृह महासंचालकाचं हत्या प्रकरण, नोकराच्या डायरीमुळे मोठा खुलासा\nOptical Illusion: शेतात लपलेली मांजर अवघ्या 7 सेकंदात शोधली तर तुम्ही 'जीनियस'\nअक्रोड खाणं कधीही चांगलं; फायदे वाचून तुम्ही रोज खायला सुरूवात कराल\nचेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स कसे कमी करायचे ट्रार करा 'हे' उपाय\nजगभरातल्या काही विचित्र शाळांमधले नियम माहिती आहेत का\nAdipurushच्या ट्रोलिंगवर ओम राऊतनं सोडलं मौन, म्हणाला हा सिनेमा मोबाईलवर...\n'माहेरवाशीण नेमकी कशी ओळखायची'; अभिनेत्रीनं सांगितली मजेशीर गोष्ट\nबॉयकॉट बॉलिवूडच्या वादात आता रितेशची उडी; केलं मोठं वक्तव्य\nकपड्यांशिवायच रॅम्पवर आली मॉडेल बेला, शरीरावर स्प्रेने साकारला ड्रेस; LIVE VIDEO\nदोन मॅचमध्ये झीरो, पण तिसऱ्या टी20त दक्षिण आफ्रिकेच्या या हीरोनं ठोकलं शतक\nदीप्ती शर्माची कॉपी करायला थांबला दीपक चहर, पुढे काय झालं\nभारतानं वर्ल्ड कप जिंकावा म्हणून हे काय करतोय धोनी 2011 चा 'धोनी रिटर्न्स'\nएक दोन नव्हे तर रोहितनं टीममध्ये केले इतके बदल, पाहा इंदूरमध्ये कुणाला संधी\nसुकन्या समृद्धी की SBI मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंड, मुलांसाठी कोणती योजना चांगली\nअखेर ती वेळ आलीच... Jio 5G उद्या 'या' चार शहरात होणार लाँच\nArchitectural Style साठी जगप्रसिद्ध आहेत 'ही' मंदिरं; एकदा तरी भेट नक्की द्या\n मोठी कंपनी भारतात IPO लाँच करण्याच्या तयारीत\nOptical Illusion: शेतात लपलेली मांजर अवघ्या 7 सेकंदात शोधली तर तुम्ही 'जीनियस'\nअक्रोड खाणं कधीही चांगलं; फायदे वाचून तुम्ही रोज खायला सुरूवात कराल\nचेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स कसे कमी करायचे ट्रार करा 'हे' उपाय\nजगभरातल्या काही विचित्र शाळांमधले नियम माहिती आहेत का\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nहा गल्लीतला क्रिकेट Video पाहून PM मोदीही झाले इम्प्रेस; असं काय आहे यात पाहा\nआदिवासी मुलीला NASA मध्ये जाण्याची संधी, प्रोजेक्ट पाहून शास्त्रज्ञ हैराण\n एकमेकांना वाचवता वाचवता घडली भयंकर दुर्घटना; अपघाताचा थरारक VIDEO\nकपड्यांशिवायच रॅम्पवर आली मॉडेल बेला, शरीरावर स्प्रेने साकारला ड्रेस; LIVE VIDEO\nVIDEO दसऱ्याच्या पूजेसाठी शूभ मुहूर्त काय आपट्यांच्या पानांना का आहे महत्त्व\nदसरा आणि विजयदशमी दोघांमध्ये फरक काय यामागे आहेत रंजक कथा\nPune : घरासाठी घेतलेल्या जागेवर का उभे राहिले सारसबागेचे महालक्ष्मी मंदिर\nDussehra Special: श्री रामाशिवाय या युद्धांमध्ये लंकापती रावणाचा झाला होता पराभव\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nमासिक मराठी राशीभविष्य(सिंह राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nहा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपल्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाल्याने प्रकृती विषयक कोणताच त्रास होणार नाही. नोकरीत आपले कष्टच आपल्या यशास कारणीभूत ठरतील. आपणास अचानक बढती किंवा लाभ मिळण्याची संभावना आहे. ह्या दरम्यान आपल्या प्राप्तीत शीघ्र गतीने वृद्धी होईल. वारसाहक्काने संपत्ती मिळण्याची संभावना आहे. मानसिक दृष्ट्या आपण तटस्थ राहाल. आपणास प्रत्येक बाबतीत यश मिळू शकेल. व्यवसायाशी संबंधित केलेल्या प्रयत्नात सुद्धा चांगले फळ मिळून आपला व्यवसाय शीघ्र गतीने प्रगती करेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपण व आपल्या वैवाहिक जोडीदारा दरम्यान थोडी दरी असल्याचे आपणास जाणवेल. ती दूर करण्यासाठी आपणास परस्पर संवादाचा आश्रय घ्यावा लागेल. ह्या महिन्यात आपल्या व्यस्ततेमुळे संबंधात थोडा दुरावा येऊ शकतो. जोडीदारा समोर आपल्या भावना व्यक्त कराव्यात. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची योग्य संधी मिळेल व आपण चिकाटीने अभ्यास करू शकाल. ह्या महिन्याचा तिसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.\nसिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.\nShardiya Navratri 2022: या 6 राशीच्या लोकांसाठी यंदाची शारदीय नवरात्र असेल शुभ\nया राशींचे लोक जगतात रॉयल आणि राजेशाही जीवन, तुमची रास आहे का यामध्ये\nबुध ग्रहाची सुरू होतेय वक्री चाल, या 5 राशीच्या लोकांचे नशीब जोमात\nआजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/9th-may/", "date_download": "2022-10-04T17:19:28Z", "digest": "sha1:IKKQZMGTRZFHJCTVFD345XEZ7RTQIC3X", "length": 9691, "nlines": 114, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "९ मे – दिनविशेष | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nविजय दिन : रशिया व भूतपूर्व सोवियेत संघातील राष्ट्रे.\nयुरोप दिन : युरोपीय संघ.\nमुक्ति दिन : जर्सी, गर्न्सी व ईतर चॅनेल द्वीपे.\n१८७४: मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या ट्राम सुरू झाल्या.\n१८७७: पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.\n१९०४: वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी / ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.\n१९३६: इटलीने इथिओपिया देश बळकावला.\n१९५५: पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे प्रवेश.\n१९९९: अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.\n१९९९: ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने ग्रॅन्ड प्रिक्स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत १ तास १७ मिनिटे व ४६ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.\n१५४०: मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप . (मृत्यू: २९ जानेवारी १५९७)\n१८१४: अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८२)\n१८६६: थोर समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांचा कातळूक, रत्नागिरी येथे जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९१५)\n१८८६: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९ – पुणे)\n१९२८: समाजवादी कामगार नेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते . (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१०)\n१३३८: भगवद्‍भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणार्‍या कुसबाखाली सापडला.\n१९१७: डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास यांचे निधन.\n१९१९: रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८६१)\n१९३१: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८५२)\n१९५९: थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १८८७)\n१९८६ : तेनझिंग नॉर्गे, नेपाळी शेरपा; एडमंड हिलरी बरोबर एव्हरेस्ट सर करणारा प्रथम माणूस. (जन्म: २९ मे १९१४)\n१९९५: दिग्दर्शक अनंत माने यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १९१५)\n१९९८: पार्श्वगायक व अभिनेते, गझलचे बादशहा तलत महमूद यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९२४ – लखनौ, उत्तर प्रदेश)\n१९९९: उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या यांचे निधन.\n२००८: किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर यांचे निधन.\n२०१४: भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९३५)\n२०१८: राजिन्द्र पाल (वय ८० वर्ष) भारतीय पूर्व टेस्ट क्रिकेटर\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n८ मे – दिनविशेष १० मे – दिनविशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune/bribery-surveyor-of-pimpri-municipality-suspended-pune-print-news-amy-95-3068597/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-04T17:07:22Z", "digest": "sha1:CVU2CSOJX5OU4QOPSTA6HYXS6GM5BGEN", "length": 19738, "nlines": 253, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पिंपरी पालिकेचा लाचखोर सर्व्हेअर सेवानिलंबित ; विभागीय चौकशीचे आयुक्तांचे आदेश | Bribery surveyor of Pimpri Municipality suspended pune print news amy 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nपिंपरी पालिकेचा लाचखोर सर्व्हेअर सेवानिलंबित ; विभागीय चौकशीचे आयुक्तांचे आदेश\nतीन लाख रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण\nWritten by लोकसत्ता टीम\nपिंपरी चिंचवड महापालिका ( संग्रहित छायचित्र )\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या नगररचना विभागातील सर्व्हेअरला सेवानिलंबित करून विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले.\nसंदीप फकिरा लबडे (वय ४८) असे या सर्व्हेअरचे नाव आहे. ३ ऑगस्टला पालिका मुख्यालयात ही कारवाई झाली होती. ३८ वर्षीय नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयी तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या कंपनीचे काम करून देण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी आरोपीने केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्यालयात सापळा रचून पैसे घेताना आरोपीला अटक केली.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nया प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर, आयुक्त राजेश पाटील यांनी लबडेला अटकेच्या दिवसापासून सेवानिलंबित केले आहे. त्याचप्रमाणे, विभागीय चौकशीचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nपुणे : स्वातंत्र्यपूर्व संस्थानांमधील दुर्मीळ मुद्रांकांचे १३ आणि १५ ऑगस्टला विद्यापीठात प्रदर्शन\nपुणे : कात्रज चौकात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\n“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nपुणे : मेट्रोच्या कामासाठी येरवडा भागात वाहतूक बदल\nऔरंगाबाद : पीएफआयचा न्यायाधीश, पोलिसांविरोधात कट ; एटीएसची न्यायालयात माहिती\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nठाणे शहरात सौंदर्यीकरणाची कामे उत्तम दर्जाची करण्यावर लक्ष केंद्रित करा ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nजेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले\nपुणे : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला चार दिवस विलंब ; वाहतुककोंडी टाळण्यासाठी निर्णय\nपिंपरी : सोसायट्यांच्या समस्यांवरून भाजप-राष्ट्रवादीचे ‘मतांचे राजकारण’ ; अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सोसायट्यांचा मेळावा\nमनोबल वाढवा, शौर्याची परंपरा राखा ; पिंपरी पोलीस आयुक्तांचे आवाहन\nवादळी पावसात जिल्हाधिकारी कार्यालयातून उडालेली ‘ती’ कागदपत्रे नव्हती, तर छताचे पॅनल्स ; जिल्हाधिकारी कार्यालयाचा दावा\nपुणे : दहावी, बारावीची परीक्षा खासगीरित्या देणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक ; संपर्क केंद्रांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी\nपुणे : पीआयक्यूएल तंत्रज्ञानाद्वारे गांधीजींच्या चित्रपटाचे जतन ; चित्रपटाला किमान एक हजार वर्षाचे आयुष्य\nपुणे : महावितरणच्या रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड ; ग्रामीण भागात रोहित्र चोरीचे १२ गुन्हे उघड\nपुणे : चांदणी चौकातील वाहतूक रात्री अडीच तास बंद\nजेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले\nपुणे : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला चार दिवस विलंब ; वाहतुककोंडी टाळण्यासाठी निर्णय\nपिंपरी : सोसायट्यांच्या समस्यांवरून भाजप-राष्ट्रवादीचे ‘मतांचे राजकारण’ ; अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सोसायट्यांचा मेळावा\nमनोबल वाढवा, शौर्याची परंपरा राखा ; पिंपरी पोलीस आयुक्तांचे आवाहन\nवादळी पावसात जिल्हाधिकारी कार्यालयातून उडालेली ‘ती’ कागदपत्रे नव्हती, तर छताचे पॅनल्स ; जिल्हाधिकारी कार्यालयाचा दावा\nपुणे : दहावी, बारावीची परीक्षा खासगीरित्या देणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक ; संपर्क केंद्रांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.divyaprabhatnews.com/2019/09/blog-post_28.html", "date_download": "2022-10-04T15:41:00Z", "digest": "sha1:RHMD5JI57BTKKS2BGPXG3LHR74Z2XBUE", "length": 12772, "nlines": 54, "source_domain": "www.divyaprabhatnews.com", "title": "सभासदांनीच सहकारी संस्था जपल्या पाहिजेत:-दामोदर देशमुख - Divyaprabhat News", "raw_content": "\nHome मंगळवेढा विशेष सभासदांनीच सहकारी संस्था जपल्या पाहिजेत:-दामोदर देशमुख\nसभासदांनीच सहकारी संस्था जपल्या पाहिजेत:-दामोदर देशमुख\n1:47 AM मंगळवेढा विशेष,\nबळीराजा पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न..\nमहाराष्ट्र राज्यात सहकारी संस्थामुळे ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने,सहकारी सुतगिरण्या ,सहकारी बँका,सहकारी पतसंस्था,सहकारी दुधसंस्था इत्यादीचे योगदान मोठे आहे.सध्या सहकारी संस्थामध्ये अपप्रवृत्तीची माणसे आल्यामुळे सहकारी संस्थाविषयीचा समाजाचा दृष्टीकोन बदलत चालला आहे.सहकारी संस्थावरील विश्वास कमी होत चालला आहे.त्यासाठी सहकारी संस्थामधील सभासदांनीच नितीमान व चारिन्न्य संपन्न माणसाच्या हातात सहकारी संस्थाची धुरा देवून आपल्या सहकारी संस्था जपल्या पाहिजेत.\" असे उदगार बळीराजा सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन दामोदर देशमुख यांनी बळीराजा पतसंस्थेच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेंच्या अध्यक्ष पदावरून बोलताना काढले.बळीराजा पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नवीन प्रशासकीय इमारत मंगळवेढा मध्ये उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली. कार्यक्रमाची प्रस्तावाना जेष्ठ संचालक लक्ष्मण माने यांनी केले व अहवाल वाचन व्यवस्थापक सूर्यकांत केदार यांनी केले.\nपुढे बोलताना देशमुख म्हणाले की, १९४७ नंतर महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सहकारातून ग्रामीण भागाची समृध्दी व्हावी म्हणून सहकारी संस्थांना सरकारी मदतीने धोरण आखले.त्यातूनच १९४८ साली पदश्री कै.विठ्ठलराव विखे पाटलांनी प्रवरानगर येथे शेतकऱ्यांच्या मालकीचा पहिला सहकारी साखर कारखाना जन्माला घातला.सुरूवातीच्या काळात महाराष्ट्रातील अनके समाज धुरीणानी सहकार क्षेत्रामध्ये चांगले काम करून दाखविले त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला झाला.पुढील काळात सहकारी संस्थांचा वापर राजकारण व वैयक्तिक स्वार्थासाठी सुरू झाला.त्यामुळे सहकार क्षेत्र बदनाम होत आहे.काही चांगली माणसे अजूनही सहकारामध्ये आहेत म्हणून सहकार क्षेत्र जिवंत आहे.\nबळीराजा सहकारी पतसंस्था त्यापैकीच एक आहे.केवळ ३६ हजाराच्या भागभांडवलावर १५ ऑगस्ट १९९४ साली ८×१० च्या भाडयाच्या जागेत सुरू झालेल्या पतसंस्थेचा व्यवसाय जवळपास १६० कोटीवर गेलेला आहे.संस्थेच्या मालकीच्या ४ इमारती असून रूक्मिणीमाता मूलींचे वसतीगृह या संस्थेच्या आर्थिक सहकार्यातूनच बांधलेले आहे.ग्रामीण भागातील सर्व सामान्य माणसाला आधार देण्याचे काम गेली २५ वर्षे या संस्थेने प्रामाणिकपणे केले आहे जेष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे व थोर स्वातंन्न्य सेनानी कै.क्रांतीवीर नागन्नाथ नायकवाडी यांच्या विचारानुसार संस्थेचे कामकाज करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे असे देशमुख म्हणाले.\nयावेळी १० वी व १२ वी मध्ये ८० टक्केच्या पुढे मार्क मिळालेल्या गुणवंत विद्याथ्र्यांचे सत्कार करण्यात आले.तसेच सभासदांचे मनोगत यामध्ये डॉ.सोनाली देशमुख,उज्वला पाटील,शिवाजी ताड यांनी आपली संस्थेविषयी मनोगते व्यक्त केली.\nकार्यक्रमास संस्थेचे चेअरमन,व्हा.चेअरमन व सर्व संचालक, सल्लागार, हितचिंतक, कर्मचारी, व सभासद वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.,सदरची सभा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तात्यासाहेब चव्हाण तर आभारप्रदर्शन श्रीधर भोसले यांनी केले\nTags # मंगळवेढा विशेष\nसंपादक - श्री.पोपट इंगोले\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'दिव्य प्रभात न्यूज ' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nपाटखळ येथील त्या वादग्रस्त खडी क्रशर व मंगलकार्यालयाची होणार चौकशी....\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील मोरे पिता पुत्रांचे मंगलकार्यालय व खडीक्रशर बेकायदेशीर आणि शासनाचे नियम उल...\nदामाजीच्या कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्तीने कामगारांच्या भावनेशी खेळू नका .......\nकामगार संघटनेचा अफवेखोरांना खणखणीत इशारा...... दिव्य न्यूज नेटवर्क दामाजी ही आमची मातृसंस्था असून आम्ही कामगारांनी ही सं...\nपाटखळ येथील मोरे खडी क्रेशर महसुल विभागाने दुसऱ्यांदा केले सील..\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील गावालगत नियमांची पायमल्ली करून उभारलेल्या खडीक्रशर याबाबतची अधिक म...\nमावस भावाच्या खून प्रकरणी मंगळवेढयाचे तत्कालीन पोलिस नाईक यास जन्मठेप व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा...\nजन्मठेपेच्या शिक्षेन जिल्हाच्या पाेलीस दलात उडाली ऐकच खळबळ.... मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तत्का...\n\"त्या \"वादग्रस्त 'खडी क्रशर' आणि 'मंगल कार्यालयाच्या' कारवाईला महसूल प्रशासनाला कधी लागेल मुहूर्त\nमंगळवेढा महसूल प्रशासनाचे कार्य म्हणजे \" वराती मागून घोडे \"नागरिकांतून तीव्र संताप..... दिव्य प्रभात न्यूज ...\nक्रीडा विषयक जाहिरात धार्मिक पंढरपूर विशेष मंगळवेढा विशेष राजकीय संपादकीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/31/", "date_download": "2022-10-04T16:05:40Z", "digest": "sha1:IRWKT7IGA4FHRUQUDJSC3ARF3ECCJHOB", "length": 8465, "nlines": 65, "source_domain": "desimarathi.com", "title": "रात्रीच्या वेळी महिलांनी कुणाच्याही घरी मागू नका ही एक वस्तू, अन्यथा घरात येत असते खूप गरिबी. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / अध्यात्म / रात्रीच्या वेळी महिलांनी कुणाच्याही घरी मागू नका ही एक वस्तू, अन्यथा घरात येत असते खूप गरिबी.\nरात्रीच्या वेळी महिलांनी कुणाच्याही घरी मागू नका ही एक वस्तू, अन्यथा घरात येत असते खूप गरिबी.\nआपल्या धर्मग्रंथांमध्ये देवी-देवतांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. आपण बघत असतो की घरामध्ये आपण देवी-देवतांची मनोभावे पूजा करत असतो. प्रत्येकाला असे वाटत असते की देवी देवता आपल्यावर प्रसन्न व्हाव्यात आपल्याला कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये. माता लक्ष्मी ला धनाची देवी मानले जाते.\nज्या घरात घरामध्ये असलेल्या स्त्रीचा अपमान होत असतो अशा घरांमध्ये माता लक्ष्मी पाऊल देखील ठेवत नाही. अशा लोकांना नेहमी गरिबी, दारिद्र्य अशा गोष्टींचा सामना करावा लागत असतो. घरातील बरेचसे कामे हे महिला करत असतात. महिलांना घरातील फुल लक्ष्मी मानले जाते. महिलांनी देखील घरांमध्ये काही चुका करू नये यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होऊन घरामध्ये येत नाही.\nकधीही महिलांनी रात्रीच्या वेळी कोणाच्याही घरी दुध किंवा दुधाचे पदार्थ मागायला जाऊ नये. असे केल्याने घरात अपशकुन निर्माण होत असतो. घरामध्ये एक प्रकारची नकारात्मकता पसरत असते ज्यामुळे घरात दारिद्र्य येत असते. कधीही महिलांनी ही एक गोष्ट रात्रीच्या वेळी शेजारी मागायला जाऊ नये.\nमहिला अनेकदा सकाळी उशिरा उठत असतात परंतु घरामध्ये असलेली लक्ष्मी जर उशिरा उठत असेल तर अशा घरांमध्ये नेहमी दारिद्र्य वास करत असते. घरामध्ये असलेल्या महिलानी नेहमी सकाळी लवकर उठावे देवाची पूजा करावी तसेच तुळशीला पाणी घालून आपला दिनक्रम सुरु करावा. अनेक महिला रात्री झोपते वेळी आपले केस हे मोकळे करून झोपत असतात. परंतु असे करणे साफ चुकीचे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घरात खूपच नकारात्मक प्रभाव निर्माण होत असतो.\nजर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.\nटीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.\nPrevious घरात नवस कसा बोलवा नवस कसा पूर्ण करावा नवस कसा पूर्ण करावा इच्छा नक्की पूर्ण होतील.\nNext घरामध्ये आई-वडील आणि मुलांमधील भांडणे अशी करा कायमची बंद.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \nया वनस्पती ची ४ पाने खा आणि पोट दुखी,गैस ,मुतखडा यांसारख्या अनेक समस्येपासून मिळवा सुटका….\nकि’न्नर असल्या कारणाने आईने काढले होते घराबाहेर मग पायलट बनवून उज्वल केले कुटुंबीयांचे नाव\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://finkatta.com/index.php/category/tie-life-style/", "date_download": "2022-10-04T17:09:18Z", "digest": "sha1:OVECNYPKCY3H5ZBHHXG6OEOWGZ3T3OS4", "length": 1784, "nlines": 29, "source_domain": "finkatta.com", "title": "Life Style – Finkatta", "raw_content": "\nजीवनात मार्ग दाखवणारा म्हणजे शिक्षक\n५ सप्टेंबर ला जर वर्षी आपण शिक्षक दिन साजरा करतो..ज्यांनी आपल्याला घडवलेले त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो,त्याला आपण कॉल करून ,मॅसेज करून शुभेच्छा देतो आणि आपल्या मनात त्याच्यासाठी असलेले प्रेम आपण आपल्या शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो..ज्यांना व्यक्त होता येत नाही ते फक्त शिक्षक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा सर तूम्हाला,असा नक्की मॅसेज करतात. काही जण शिक्षकांना …\nजीवनात मार्ग दाखवणारा म्हणजे शिक्षक Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/women-were-brutally-beaten-with-kicks-and-punches-in-the-street-video-viral-in-baramati/", "date_download": "2022-10-04T16:47:34Z", "digest": "sha1:C3JSMYEI37B6BMSOSHVQB3CIEESFTA7W", "length": 8092, "nlines": 126, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "भर रस्त्यात महिलांना लाथा-बुक्याने बेदम मारहाण, धक्कादायक Video आला समोर | Hello Maharashtra", "raw_content": "\nभर रस्त्यात महिलांना लाथा-बुक्याने बेदम मारहाण, धक्कादायक Video आला समोर\nबारामती : हॅलो महाराष्ट्र – बारामतीमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये एका महिलेला लोकांकडून बेदम मारहाण (brutal beating) करण्यात येत आहे. या मारहाणीचा (brutal beating) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लोकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. हि घटना बारामती शहरातील खंडोबा नगर परिसरामध्ये घडली आहे.\nभर रस्त्यात महिलांना लाथा-बुक्याने बेदम मारहाण, धक्कादायक Video आला समोर pic.twitter.com/pT0AC1fjqu\nकाय आहे नेमके प्रकरण \nखंडोबा नगर परिसरात राहणाऱ्या काही लोकांचा डुक्कर पाळण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात डुक्करांमुळे दुर्गंधी पसरत होती. वारंवार सांगूनही स्वच्छता काही राखली जात नव्हती. त्यामुळे स्थानिक लोकांनी पोलीस स्टेशनला आणि नगर परिषदेमध्ये तक्रारी अर्ज दाखल केला होता. यासंदर्भात नगर परिषदेमध्ये आणि पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. तक्रार दिल्याचा राग मनात धरून डुक्कर पाळणाऱ्या लोकांनी या महिलेला बेदम मारहाण (brutal beating) केली आहे.\nही संपूर्ण मारहाणीची घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मारहाण (brutal beating) करणाऱ्या व्यक्तींविरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींविरोधात पोस्को विनयभंग दरोडा या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मारहाणी (brutal beating) प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले असून या नराधमांना अटक करण्याची मागणी लोकांकडून करण्यात येत आहे.\nहे पण वाचा :\n‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे \nयेत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर\nसोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक\n2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न \nसंजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण\nWhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या\n अमेरिकेत 4 भारतीयांचे अपहरण, 8 महिन्यांच्या मुलीचाही आहे समावेश\nIDFC First Bank च्या शेअर्सने एका दिवसात घेतली 10 टक्क्यांनी उसळी\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22287", "date_download": "2022-10-04T16:58:11Z", "digest": "sha1:4D4X2IQKC3KWJDT2S2WTHEPW7VMAADXP", "length": 15452, "nlines": 82, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: प्राचार्यांचे पालकांना पत्र", "raw_content": "\nHome >> तरंग >> प्राचार्यांचे पालकांना पत्र\nStory: मनोहर जोशी |\nसाधारणपणे फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने म्हणजे परीक्षांचे सुगीचे दिवस. त्यामुळे ज्या घरात शिकणारी मुलं आहेत त्या घरात वातावरण तंगच असते. विशेषतः ज्या घरात दहावी किंवा बारावीचे मूल असते, त्या घरात तर वर्षभर अघोषित आणीबाणीच असते. याचं कारण परीक्षांना आणि त्यातून मिळणाऱ्या गुणांना दिलं जाणारं अवास्तव महत्व. या संदर्भात एका प्राचार्यांनी पालकांना लिहिलेले पत्र फार बोलके आहे. मूळ पत्र इंग्रजीत आहे. त्याचा स्वैर अनुवाद असा.\nलौकरच तुमच्या मुलांच्या परीक्षा सुरु होतील. मला कल्पना आहे की आपल्या पाल्याने परीक्षेत उत्तम गुण मिळवावेत असं प्रत्येकाला तीव्रतेने वाटतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या की या मुलांमध्ये एखादा कलाकार असेल ज्याला गणिताच्या सखोल ज्ञानाची आवश्यकता नाही. एखादा भावी उद्योजक असेल ज्याला इतिहास किंवा इंग्रजी साहित्याची फारशी गरज नसेल. एखादा संगीतकार असेल ज्याला रसायनशास्त्रात मिळणाऱ्या गुणांची फारशी चिंता नसेल. एखादा खेळाडू असेल ज्याला पदार्थविज्ञानापेक्षा शारीरिक तंदुरुस्ती अधिक महत्त्वाची असेल. तुमच्या पाल्याला चांगले गुण मिळाले तर उत्तमच पण ते नाही मिळाले तरी कृपा करून त्याचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कमी होऊ देऊ नका. त्याला जवळ घेऊन सांगा की इतके गुण मिळाले तरी हरकत नाही. कदाचित तुझ्या हातून आणखी काहीतरी वेगळं घडायचं असेल. तू धीर सोडू नकोस. हे एवढंच त्याला सांगा आणि मग बघा त्याचा चेहरा कसा उजळून निघतो ते. एखाद्या परीक्षेत मिळालेल्या कमी गुणांमुळे त्याच्यात असलेली प्रतिभा आणि त्याचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा. या जगात फक्त डॉक्टर आणि इंजिनिअरच सुखी असतात असं नाही.\nवरील पत्र हे पालकांसाठी पुरेसं मार्गदर्शक आहे. त्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही. गरज आहे ती त्यावर गांभीर्याने विचार करण्याची. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, यशस्वी म्हणजे भरपूर पैसा कमवायचा, तर परीक्षेत उत्तम गुण मिळविणे हा एकमेव मार्ग आहे अशी आमची झालेली धारणा. एकदा हे उद्दिष्ट निश्चित झाले की मग मूल दोन अडीच वर्षाचे होत नाही तोच प्ले स्कूल, नर्सरी, के. जी. या गोंडस नावाखाली मुलाला कोंडवाड्यात कोंडले जाते. बरं या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्याच हव्यात. कारण आपलं मूल फाड फाड इंग्रजी फाडायला लागलं म्हणजे ते हुशार झालं, असा पालकांचा गोड (गैर)समज असतो. (इंग्रजी भाषा येणं आणि इंग्रजी माध्यम असणं हे दोन वेगळे विषय आहेत.) शिक्षणाचा उपयोग अर्थार्जनासाठी होतो हे नक्की. पण, शिक्षणाचा संबंध अर्थार्जनाशी लावला की शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट बाजूला पडून अर्थार्जनासाठी शिक्षण आणि तेही पालक ठरवतील ते\nहे त्याचे उद्दिष्ट ठरते.\nशिक्षणाच्या अनेक व्याख्या आहेत, पण त्यातली महात्मा गांधीजींनी केलेली व्याख्या मला अधिक सुटसुटीत वाटली. ते म्हणतात, ‘By education I mean the allround drawing out of the best in child and man- body, mind and soul.’ थोडंसं स्वैर भाषांतर करायचं झालं तर असं म्हणता येईल की एखाद्या मुलाच्या किंवा व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त कलागुणांचा किंवा प्रतिभेचा शोध घेऊन त्यांचा सर्वंकष विकास करणे म्हणजे शिक्षण.\nशिक्षणाच्या या व्याख्येप्रमाणे आपण आपल्या मुलांना शिक्षण घेण्याची संधी देतो का सामान्यपणे शिक्षण घेणं म्हणजे शाळेत जाणं आणि ९० टक्क्यांच्यावर गुण घेतले की मूल चांगलं शिकतं असं समजणं. आज आपली शिक्षण पद्धती ही सर्वस्वी गुणांच्या भोवती फिरत आहे. आणि याला जबाबदार पालक, शिक्षक, समाज आणि शासन हे घटक आहेत. कारण त्यांच्या मते चांगली शाळा कोणती तर ज्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागतो ती. चांगलं मूल कोणतं तर ज्याला ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळतात ते. आणि मग सगळ्या पालकांची आपलं मूल चांगलं व्हावं यासाठी धडपड सुरु होते. मग त्यासाठी महागडी फी असणारे क्रॅश कोर्स, ट्युशन्स, गाईड्स, होमवर्क याच्या माऱ्यात मूल पार भरडून निघतं.\nआपलं मूल मोठं व्हावं, सुखी व्हावं ही यामागे पालकांची इच्छा असते आणि ती प्रामाणिक असते यात कोणतीही शंका नाही. पण यात एकच चूक होत असते. ती म्हणजे पालक मुलाचं सुख कशात आहे किंवा त्याला कशात आनंद वाटतो हे न पाहता त्यांच्या सुखाच्या कल्पना मुलांवर लादत असतात. बहुतांश पालकांच्या सुखाच्या कल्पना म्हणजे मुलानं डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावं. त्याच्याकडे गाडी, बंगला, बँक बॅलन्स असावा इत्यादी. पण, एक गोष्ट लक्षात ठेवावी, सगळीच मुलं डॉक्टर किंवा इंजिनिअर होऊ शकत नाहीत. प्रत्येक मुलाच्या क्षमता आणि मर्यादा निसर्गदत्त असतात. आणि केवळ पैसा म्हणजे सुख नव्हे. एखाद्या कलाकाराची जमलेली बैठक त्याला मिळणाऱ्या बिदागीपेक्षा जास्त आनंद देऊन जाते. एखाद्या खेळाडूच्या दृष्टीने खेळाचे मैदान हे सुखाचे आगर असते. कुंचल्यातून चितारणारा चित्रकार देहभान विसरतो. एखाद्या उत्कट क्षणी स्फुरलेली कविता केवळ कविलाच नव्हे तर अनेकांना सुंदर अनुभूती देऊन जाते. मुलाला ज्या विषयात गती आहे त्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं म्हणजे शिक्षण. मग तो विषय कोणताही असो. प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पना त्याला लावू नका.\nमुलांना कमी गुण मिळाले तरी त्याचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कमी होऊ देऊ नका. कारण तो कमी झाला तर ती आयुष्यात ठामपणे उभी राहू शकणार नाहीत. एमए, एमेस्सी झालेली मुलंसुद्धा प्यून, क्लार्क यासारख्या त्यांच्या विषयाशी कोणताही संबंध नसलेल्या नोकरीसाठी रांगा लावून उभी असतात. कारण आपण काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वासच त्यांच्यात निर्माण झालेला नसतो. शिक्षणाचा चुकीचा अर्थ लावल्याचा हा परिणाम असतो.\nएक पाऊल टेक्निकल साक्षरतेकडे : रोबोटिक्स आणि कृत्रिम बुध्दिमत्ता\nमहामार्गालगत असणारी \"शोभेची\" गटारे\nचंद्रसिंग गढवाली दुर्मिळ का असतात\nयहां के हम सिकंदर ... आनंदाचा पेटारा...\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta/click-for-admission-app-reduce-admissions-headache-1104824/", "date_download": "2022-10-04T17:40:05Z", "digest": "sha1:X5YKCPGGNXFR6WQM3PVIJSVN6AB7UZDH", "length": 18672, "nlines": 238, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रवेशाची डोकेदुखी ‘क्लिक फॉर अ‍ॅडमिशन’ अ‍ॅपने कमी | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nप्रवेशाची डोकेदुखी ‘क्लिक फॉर अ‍ॅडमिशन’ अ‍ॅपने कमी\nदहावी, बारावीची परीक्षा दिल्यानंतर करिअर म्हणून कुठला पर्याय स्वीकारावा याबाबत न मागताही मार्गदर्शन करणारी अनेक मंडळी सभोवताली आहेत.\nदहावी, बारावीची परीक्षा दिल्यानंतर करिअर म्हणून कुठला पर्याय स्वीकारावा याबाबत न मागताही मार्गदर्शन करणारी अनेक मंडळी सभोवताली आहेत. मात्र अपेक्षित अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असताना आपली बौद्धिक क्षमता, प्रवेशाची तयारी कशी करावी, अभ्यासक्रम, यांची एकत्रित माहिती देणारे ‘क्लिक फॉर अ‍ॅडमिशन’ अ‍ॅप नाशिकच्या आनंद शिरसाठ यांनी तयार केले आहे. ही प्रणाली भ्रमणध्वनी व वेब पोर्टलवर मोफत उपलब्ध आहे.\nदहावी, बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांचा होणारा गोंधळ नेहमीचाच आहे. प्रवेश प्रक्रिया कशी चालते याची माहिती मिळण्यासाठी ही संगणकीय प्रणाली आनंदने विकसित केली. त्यात सर्व महाविद्यालयांची माहिती विद्यापीठ व जिल्ह्यानुसार विभागलेली असल्याने समजणे सोपे जाते.\nत्यात राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्राच्या १४ विद्यापीठांतर्गत येणाऱ्या १५०० महाविद्यालयांची माहिती आहे. महाविद्यालयांचा सांकेतांक, नाव, विभाग, छायाचित्र, काही बदल, कोणते अभ्यासक्रम, प्रशिक्षण उपलब्ध आहे त्यांचा संकेतांक, उपलब्ध जागा, महाविद्यालयाविषयी संक्षिप्त माहिती, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, संकेतस्थळ, जायचे कसे याविषयी माहिती देण्यात आली आहे. मागील वर्षीच्या ‘कॅप राऊंड’ तसेच ‘कट ऑफ’बद्दलची माहिती देण्यात आली आहे.\nया शिवाय, विद्यार्थ्यांच्या मनावर या सर्वाचा ताण येऊ नये म्हणून अ‍ॅपमध्ये यशस्वी व्यक्तींचा जीवन परिचय करून देण्यात आला आहे.\nत्यात बाबा आमटे, सुधा मूर्ती, अमिताभ बच्चन, धीरूभाई अंबानी, सुनील खांडबहाले आदींचा समावेश आहे. तसेच करिअर विभागात विविध अभ्यासक्रमांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेसह औषधनिर्माण शास्त्र, व्यवस्थापन, लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांची माहिती, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे याच्या माहितीविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थी व पालकांनी या नि:शुल्क सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिरसाठ यांनी केले आहे.\nअ‍ॅप वेळोवेळी अद्ययावत होणार\nही सर्व माहिती संकलनासाठी १५ हजारांहून अधिक संकेतस्थळांचा अभ्यास करण्यात आला. १३० दिवसांचा कालावधी यासाठी लागला. मात्र माहितीचे बदलते स्वरूप आणि उपलब्ध होणारे नवीन पर्याय पाहता ही प्रणाली वेळोवेळी अद्ययावत होत राहील. अ‍ॅप मिळवण्यासाठी ९५९५८ ४५०३९ क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपवरून संदेश पाठविल्यास संपूर्ण माहिती, प्लेस्टोर व वेब लिंक मिळू शकते.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\nDasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “उद्या संध्याकाळपर्यंत…”\nमराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त ( Nasik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nजुना व नवीन आडगाव नाका\n भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ५७ धावांनी पराभव, मालिका मात्र २-१ ने जिंकली\n ५० जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, उत्तराखंडमधील भीषण अपघात\nसांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांअभावीच ‘स्वच्छ’ स्पर्धेतील मानांकनात घसरण ; महापालिका आयुक्तांची कबुली\nपुणे : कात्रज चौकात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nऔरंगाबाद : समृध्दी महामार्गावर शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात; मेळाव्यासाठी जाणारे कार्यकर्ते जखमी\nपुणे : मेट्रोच्या कामासाठी येरवडा भागात वाहतूक बदल\nऔरंगाबाद : पीएफआयचा न्यायाधीश, पोलिसांविरोधात कट ; एटीएसची न्यायालयात माहिती\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathistudy.com/health-and-physical-education-evaluation-iytta10-vi/", "date_download": "2022-10-04T16:34:10Z", "digest": "sha1:RBA6K63B5FD3DDJGR6PI3OFYGALKDF24", "length": 20333, "nlines": 224, "source_domain": "www.marathistudy.com", "title": "2022|आरोग्य व शारीरिक शिक्षण मूल्यांकन|इ. १० वी. |2022 Health and Physical Education Evaluation| iytta10 vi | मराठी स्टडी", "raw_content": "\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik mulyamapan nondi Pdf\nसायकल म्हणते, मी आहे ना _ इयत्ता सहावी _ मराठी बालभारती\nइयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तरसूची २०२२\nOnline test _माझ्या देशावर माझे प्रेम आहे_इयत्ता आठवी _ मराठी बालभारती\nAll१० वी बालभारती५ वी बालभारती६ वी बालभारती७ वी बालभारती८ वी बालभारती\nKathalekhan in Marathi | कथालेखन मराठी | इयत्ता दहावी\n[सकारात्मक विचार – गाडीवान ते मार्गदर्शक] Positive Thinking – Driver to Guide\n[ स्पॅनिश धावपटूची प्रेरणादायक कथा ] Inspiring Story Of Spanish Runner\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक | Government circular regarding prompt action on proposals for compassionate appointment of non-teaching…\nशिक्षक पाठटाचण बाबत परिपत्रक | Circular Teachers Pathtachan\nशिष्यवृत्ती परीक्षेची निवड यादी जाहीर _NMMS Exam\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nHome एम.एस. बोर्ड वर्ग 2022|आरोग्य व शारीरिक शिक्षण मूल्यांकन|इ. १० वी. |2022 Health and Physical Education...\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे\nमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च २०२२\nआरोग्य व शारीरिक शिक्षण\nकोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इ. १० वीच्या आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयाचे नियमित मूल्यांकन पद्धती ऐवजी मार्च २०२२ साठी सदर मूल्यांकन पध्दत सूचित केली आहे.\nयामध्ये आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाचे किमान एका सत्राचे मूल्यांकन करण्यात यावे. प्रात्यक्षिक व लेखन कार्य प्रत्येकी ५० गुणांची परीक्षा घेऊन मिळालेल्या १०० गुणांपैकी प्रचलित पद्धतीनुसार श्रेणी देण्यात यावी. सदर विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा व लेखन कार्य इ. घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित माध्यमिक शाळांना राहिल. त्यामुळे सदर परीक्षेचे शालेय स्तरावर आयोजन करुन त्याचे मूल्यांकन विभागीय मंडळाकडे जमा करावे असे सूचित करण्यात आले आहे.\n👇 💥आरोग्य व शारीरिक शिक्षण २०२२ साठी मूल्यांकन 💥👇\nकोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहून निर्धारित अभ्यासक्रम असलेल्या क्षमतांमध्ये साधार्म्य असलेल्या क्षमता वापरून मूल्यांकन करण्याचे स्वातंत्र्य शालेय स्तरावर राहील. मार्गदर्शक सूचना कमीत कमी विद्यार्थ्यांच्या बॅचेस करुन शारीरिक अंतर ठेवून गटागटाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात याव्यात. कॉमन साहित्याचा वापर टाळून वैयक्तिक स्वरूपाच्या क्षमता प्रात्यक्षिके घेण्यात यावीत. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणारे शक्य होईल ते साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणण्याचा प्रयत्न करावा. उदा. स्किपिंग रोप, योगा मॅट/ सतरंजी इ.\n💥 अभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य येथे पहा.💥\n💥महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांचे\nअंतर्गत व श्रेणी विषय मूल्यमापनाबाबत मार्गदर्शक सूचना पत्र पहा\n( इ. १० वी.) परीक्षा सन – २०२१-२२ .💥\n💥 आरोग्य व शारीरिक शिक्षण २०२२ साठी मूल्यांकन गुणदान तक्ता .💥\n💫 जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन येथे पहा. 💫\nआमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.\n१० वी परीक्षा मार्च २०२२\n2022 आरोग्य व शारीरिक शिक्षण मूल्यांकन\nअभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य\nआरोग्य व शारीरिक शिक्षण २०२२ साठी मूल्यांकन\nमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२\nमार्च २०२२ साठी मूल्यांकन पध्दत\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nKathalekhan in Marathi | कथालेखन मराठी | इयत्ता दहावी\nमहाराष्ट्र राज्य बोर्ड HSC चा निकाल 8 जून 2022 रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन...\nइयत्ता दहावी – विषय : मराठी – ३)आजी : कुटुंबाचं आगळ- ऑनलाईन टेस्ट ...\nइयत्ता दहावी | मराठी कुमारभारती | वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar with Meaning...\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nखालीलप्रमाणे इंग्रजी या विषयाच्या काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात. 🔰 इंग्रजी वर्णनात्मक...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\nदहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर | 10th...\nविज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Science vrnnatmk...\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik...\nगणित वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Maths vrnnatmk...\nहिंदी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | hindi akarik...\nजि.प.प्राथ.शाळा विरगाव शाळेतील विद्यार्थीनी समृद्धी हिचा माझी आई निबंध |...\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक...\n|| मराठी || अखंडित ज्ञानामृत शिक्षक, विद्यार्थी हितावह www.marathistudy.com\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/rape-in-ahmadnaar-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T16:21:45Z", "digest": "sha1:IDIQ7LKVFDDD36KVEOLFPM3PTXFDMHT3", "length": 8738, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "वाघ्याला बांधून ठेवून मुरळीवर सामुहिक बलात्कार, धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरला!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nवाघ्याला बांधून ठेवून मुरळीवर सामुहिक बलात्कार, धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरला\nवाघ्याला बांधून ठेवून मुरळीवर सामुहिक बलात्कार, धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरला\nअहमदनगर | जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घराकडे निघालेल्या वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून मुरळीचे काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीये. नगरजवळच्या निबोंडी गावात शुक्रवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली.\nमहिलेवर बलात्कार केला. त्यांच्याकडील नऊ हजार रुपये काढून घेऊन आरोपी पळून गेले. तिन्ही आरोपी शेतात काम करणारे मजूर आहेत.\nमहिलेने भिंगार कँप पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अक्षय कचरू माळी आणि आकाश पोटे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी नीलेश पोटे फरार आहे.\nआरोपी माळी याला नगर शहरातून अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी पुण्याला पळून गेला होता. तेथून त्याला अटक करण्यात आली. आता तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने…\nअभिनेत्री राजेश्वरी खरातचा ‘तो’ हॉट व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना लावलंय अक्षरशः वेड\nसध्याच्या भारतीय संघातील ‘या’ खेळाडूला तोड नाय; सौरभ गांगुलीनं केलं तोंडभरुन कौतुक\nराज्यात विकेंड लॉकडाऊन, असं असेल लॉकडाऊनचं स्वरुप\nनिशब्द भावनांना बच्चू कडूंची साथ, ‘त्या’ चिमुकल्याला मिळाली सायकल\nमहाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन नाही; मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय ठरलं\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट राज ठाकरेंना फोन, केली ‘ही’ महत्त्वाची विनंती\nकोरोनाची परिस्थिती भयंकर, सरकारला सहकार्य करा- देवेंद्र फडणवीस\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/cogress.html", "date_download": "2022-10-04T17:19:59Z", "digest": "sha1:UCOL5BR22IKMSTBPKGPVM7NH2DCKXM4O", "length": 4420, "nlines": 56, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "काँग्रेस मंत्रिमंडळ आमदारांची यादि ज़ाहिर | Gosip4U Digital Wing Of India काँग्रेस मंत्रिमंडळ आमदारांची यादि ज़ाहिर - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या काँग्रेस मंत्रिमंडळ आमदारांची यादि ज़ाहिर\nकाँग्रेस मंत्रिमंडळ आमदारांची यादि ज़ाहिर\nमुंबई: महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. काँग्रेसच्या कोट्यातून शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची नावे समोर आली असून ८ कॅबिनेट व दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत.\nकाँग्रेसच्या यादीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचाही समावेश आहे. त्याशिवाय ज्येष्ठ आमदार के.सी. पाडवी, माजी विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार, अमित देशमुख आदींचा समावेश आहे. काँग्रेसने दोन महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिले असून यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर, विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधून भाजपला हद्दपार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सतेज उर्फ बंटी पाटील हे राज्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/tag/beekeeping-slideshare/", "date_download": "2022-10-04T16:48:54Z", "digest": "sha1:XWFBWGNSGP3MGLETYQF7Q425EMQZ4MTB", "length": 1963, "nlines": 41, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "beekeeping slideshare Archives - Kisanwani", "raw_content": "\nमधमाशीपालन आणि मध केंद्रासाठी सरकार देतयं भरघोस अनुदान; ‘या’ ठिकाणी करा अर्ज\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/national/election-commission-approves-aap-in-goa-134696/", "date_download": "2022-10-04T16:07:25Z", "digest": "sha1:7WXY7CLH3VQLDSHE75PSZJ7XGI7JJCED", "length": 9697, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "गोव्यात ‘आप’ला निवडणूक आयोगाची मान्यता", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयगोव्यात ‘आप’ला निवडणूक आयोगाची मान्यता\nगोव्यात ‘आप’ला निवडणूक आयोगाची मान्यता\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाला(आप) निवडणूक आयोगाकडून गोव्यात ‘राज्य मान्यताप्राप्त पक्ष’ असा दर्जा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्याचवेळी आम्हाला दुस-या राज्यात मान्यता मिळाल्यास आम्हाला अधिकृतपणे ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून घोषित केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.\nनिवडणूक आयोगाने पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, गोवा विधानसभेच्या २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या मतदानाच्या कामगिरीच्या पुनरावलोकनाच्या आधारे असे निदर्शनास आले आहे की, आम आदमी पक्ष सध्या दिल्ली आणि पंजाबमध्ये नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्ष आहे. झाडू हा त्यांचा आरक्षित चिन्ह आहे. गोव्यात राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश १९६८ च्या पॅरा ६ अ मध्ये घातलेल्या अटी पूर्ण करतो. आयोगाच्या म्हणण्यानुसार, आम आदमी पक्षाला गोवा राज्यातील निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि वाटप) आदेश १९६८ च्या तरतुदींनुसार राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली जात आहे.\nलवकरच राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषीत होणार\nदिल्ली आणि पंजाबनंतर आता गोव्यातही आप हा राज्य मान्यताप्राप्त पक्ष आहे. दुस-या राज्यात मान्यता मिळाल्यास आम्हाला अधिकृतपणे राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केले जाईल. मी प्रत्येक स्वयंसेवकांचे त्यांच्या मेहनतीबद्दल अभिनंदन करतो. आप आणि तिच्या विचारसरणीवर विश्वास ठेवल्याबद्दल मी लोकांचे आभार मानतो असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.\nPrevious articleपेट्रोलच्या भडक्यात आई-वडिलांसह पुत्राचा मृत्यू\nNext articleहडपसर येथे स्कूल बसला आग\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\n५० प्रवाशांसह बस कोसळली दरीत\nतुळजापूर रस्त्यावरील अपघातात टमटममधील दोघांचा मृत्यू\nरॉसोचे शतक; भारताला २२८ धावांचे आव्हान\nकॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर गुंतागुंतीची श्स्त्रक्रिया यशस्वी\nमतदार यादी नव्याने तयार होणार\nजिल्ह्यात ४६ हजार २९५ महिलांची आरोग्य तपासणी\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\n५० प्रवाशांसह बस कोसळली दरीत\nगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून मृत्यू\nउत्तराखंडमध्ये हिमस्खलन, १० जणांचा मृत्यू\nअनुकंपातील नोकरी हा अधिकार नसून सवलत\nशाहांच्या दौ-यापूर्वी जम्मूत इंटरनेट सेवा स्थगित\nमोदींच्या सभेसाठी पत्रकारांना चारित्र्य प्रमाणपत्राची मागणी\nअखेर मिशन मंगळयानचा अंत\nकेसीआर यांची लवकरच राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री\nधार्मिक झेंड्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22288", "date_download": "2022-10-04T17:43:27Z", "digest": "sha1:S2DNXQBTPYORTMH7MPEP5KNPRCQ2VTUX", "length": 13401, "nlines": 77, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: मैदाने गेली कुठे?", "raw_content": "\nHome >> तरंग >> मैदाने गेली कुठे\nStory: हेमंत पै आंगले |\nमाझा जन्म मुंबईत १९५८ मध्ये झाला. गिरगावात केळेवाडीत एका चाळीत १६ चौरस मीटरच्या ‘खोली’ त बाबांचा संसार होता. त्यानंतर १९६५ मध्ये बाबांनी गांधीनगर- वांद्रेच्या एमआयजी कॉलनीत एक बेडरूमचा ब्लॉक विकत घेतला आणि आम्ही तेथे राहायला गेलो. ही कथा सांगण्याचे प्रयोजन म्हणजे मुंबईची ‘क्रीडा वेडी’ म्हणून ओळख होती आणि क्रिकेटविषयी बोलाल तर ती ‘पंढरी’ होती. त्यावेळी ‘वांद्रे’ ही खाडी. माहीम/ दादरपर्यंत (शिवाजी पार्क) क्रिकेटची असंख्य मैदाने होती व अजूनही आहेत. ती असण्यामागचे कारण होते, ब्रिटिश सरकार. ते खरे ‘क्रीडावेडे’ होते आणि त्याचे मूळ म्हणजे मैदाने. ती त्यांनी तयार केली. कागदोपत्री मैदान म्हणून नोंद असल्यामुळे ती अजूनही ‘मैदाने’ च आहेत, अन्यथा आपल्या राज्यकर्त्यांनी ‘बिल्डरां’ च्या घश्यात ती जमीन घालून अब्जावधी रुपये कमावले असते. तेथे गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या असत्या. वांद्र्यानंतर वसई म्हणा किंवा ठाणे... आझाद, क्रॉस, माटुंगा जिमखाना आणि शिवाजी पार्क सारखी मैदाने कुठेच झाली नाहीत. सरकारने तसे कधी मनातच आणले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आणि प्रवीण बर्वे यांच्या चिवटपणामुळे एमआयजीमध्ये मैदान झाले, पण ते खाजगी. तिथे अगोदर एक प्रशस्त मैदान होते आणि बालपणी मी त्यावर खूप खेळलो आहे. पण, सरकारने तिथे शाळा काढली. ही झाली मुंबईची म्हणजे क्रीडाप्रेमी लोकांची कथा. आता आपल्या गोव्याकडे वळूया.\nमैदाने आणि खाजगी ‘ग्राउंड’ याचा फरक समजून घ्यायला हवा. मैदान हे सगळ्यांना उपलब्ध असते. त्यामुळे गरीब/ मध्यमवर्गीय मुलामुलींना तिथे कुठलाही खेळ खेळायला वेळ आणि परवानगी घेण्याची गरज नसते. तशी सोय सरकारने केलेली असते. पण, खाजगी मैदान हे कुठल्यातरी क्लब वा संस्थेला दिलेले असते. जिथे फक्त त्यांचे सभासदच खेळू शकतात. आम जनतेला ते मैदान उपलब्ध नसते. उदाहरणार्थ पर्वरीचे गोवा क्रिकेट संघटनेचे (जीसीए) मैदान. अगोदर कोणीही तिथे खेळू शकत होते. आता ते जीसीएच्या मालकीचे\nब्रिटिश, पोर्तुगीजांनी त्या काळी ख्रिस्ती मिशनरी शाळांना मैदाने बांधायला जागा दिली. किंबहुना त्या ख्रिस्ती धर्मगुरुंनी शाळेचा आराखडा दिला असेल तेव्हा ‘फुटबॉल’ मैदानाची शिफारस असेल. त्याला कारण ख्रिस्ती लोकांना फुटबॉल म्हणजे ‘देवाचा खेळ’ असे पटवून दिले आहे. गोव्यातच पाहा. प्रत्येक चर्चसमोर वा बाजूला एक फुटबॉल मैदान दिसेलच. त्यांच्या ‘मिशन’ चा तो एक भाग. इतरही धार्मिक कामांसाठी त्याचा वापर झाला असेल. पोर्तुगीजांमुळे गोव्यात फुटबॉल हा ‘लोकां’ चा खेळ झाला आणि आपल्या सरकारनेही त्यांना पूर्ण सहकार्य दिले. एकगठ्ठा मतांसाठी सरकारचे हे धोरण अजून चालू आहे.... आणि इतर खेळांसाठी मैदाने कशी उपलब्ध होत नाहीत, ते पाहू.\nताजे उदाहरण घ्या. बोर्डा- मडगाव येथील सरकारी बहुउद्देशीय शाळेची दोन मैदाने होती. ती आता नवी शाळा इमारत बांधण्यासाठी वापरली जात आहेत. त्यात काही चूक नाही. पण, मैदान वाचवण्याचा कुठलाच प्रयत्न सरकारकडून झाला नाही. जिथे क्रिकेट खेळत होते, तिथे इमारत आली आणि फुटबॉल करता एक प्रशस्त ‘स्टेडियम’. दुर्दैव म्हणजे या जागीही क्रिकेट खेळत होते. हा निव्वळ मतांच्या राजकारणाचा खेळ. मडगावात आता गरीब मुलांना खेळण्यासाठी एकही मैदान नाही, ही शोकांतिका नव्हे तर दुसरे काय तिथल्या एका राजकारण्याने स्वार्थासाठी हे कार्य केले आणि आता हे गोवाभर चालू आहे.\nमडगाव/ फातोर्डा भागात चिकार फुटबॉल मैदाने आहेत. जी ओस पडलेली आहेत. कोणी खेळताना दिसत नाही, पण क्रिकेटसाठी फक्त नेहरू स्टेडियमच्या बाहेर जागा. पणजीतही एकच कांपाल मैदान. वास्कोला चिखली आणि म्हापश्याला पेडे अशी क्रिकेटसाठी मैदाने आहेत. पण ते एकेकच. तिथे जर इतर सामने चालू असतील तर मुलांनी खेळायचे कुठे दुसरे उदाहरण दवर्ली शाळा/ पंचायत मैदान. तिथे हिरवळ वगैरे टाकून ‘फुटबॉल’ मैदान केले आहे. त्यामुळे क्रिकेट किंवा इतर खेळ बंद. छोट्या मुलांना ठेंगा दुसरे उदाहरण दवर्ली शाळा/ पंचायत मैदान. तिथे हिरवळ वगैरे टाकून ‘फुटबॉल’ मैदान केले आहे. त्यामुळे क्रिकेट किंवा इतर खेळ बंद. छोट्या मुलांना ठेंगा आता तर भाडेपट्टीवर मैदाने दिली जात आहेत. क्रीडा स्पर्धांसाठी नव्हे, सभा, लग्न, मेळावे, प्रदर्शने, महोत्सव वगैरेंसाठी. अशी असंख्य उदाहरणे आहेत, जिथे स्वार्थ आणि मतांच्या राजकारणामुळे छोटी मुले खेळापासून वंचित झाली आहेत.\nसरकार जेव्हा शाळा सुरू करण्यास परवानगी देते तेव्हा मैदानाची अट ही घातलीच पाहिजे. प्रत्येक गावात, काॅलनीत मोकळी जागा किंवा मैदान हे ठेवलेच पाहिजे. जिथे सर्वसामान्य मुले घाम गाळू शकतील. तिथे बांधकाम करण्याची परवानगी नाकारली पाहिजे. नाहीतरी आता पालक म्हणतातच, लहानपणी आम्ही मैदानावर पडलेले असायचो. पण, आताची मुलं कॉम्पुटर आणि मोबाईलवर असतात. गंमत म्हणजे ही मैदाने गायब होताना एकाही पालकाने त्याच्याविरुद्ध आवाज उठवलेला नाही.\n(लेखक माजी रणजी खेळाडू, प्रशिक्षक आहेत.)\nएक पाऊल टेक्निकल साक्षरतेकडे : रोबोटिक्स आणि कृत्रिम बुध्दिमत्ता\nमहामार्गालगत असणारी \"शोभेची\" गटारे\nचंद्रसिंग गढवाली दुर्मिळ का असतात\nयहां के हम सिकंदर ... आनंदाचा पेटारा...\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/traders-beware-the-license-will-be-revoked/", "date_download": "2022-10-04T17:49:53Z", "digest": "sha1:CM5OCQ4CHSB5H4CWZC3UAHV5ZHI5M53B", "length": 6160, "nlines": 110, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "व्यापाऱ्यांनो सावधान ! शेतीमालाचे नवे- जुने वर्गीकरण करू नका, अन्यथा लायसन्स रद्द होईल | Hello Maharashtra", "raw_content": "\n शेतीमालाचे नवे- जुने वर्गीकरण करू नका, अन्यथा लायसन्स रद्द होईल\nसातारा प्रतिनिधी | शुभम बोडके\nयावर्षी आले व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याचे आले खरेदी करताना नवे- जुने असे भाग पाडले जाऊन व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. याबाबत भारतीय किसान संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी सातारा शेती उत्पन्न बाजार समितीकडे मागणी केली आहे. त्यास अनुसरून बाजार समितीने आले व्यापाऱ्यांनी नवे- जुने आल्याचा वर्गीकरण दराचा पाडलेला भाग थांबवावा. अन्यथा आपली व्यापारी लायसन्स बंद करण्याची नोटीसाद्वारे ताकीद दिली आहे.\nभारतीय किसान संघ यांनी सातारा बाजारात समितीकडे दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, सातारा तालुक्यासह सर्व जिल्ह्यातील आले व्यापाऱ्यांनी आले खरेदी करताना नवा व जुना असे मालाचे वर्गीकरण करण्याची प्रथा चालू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असून, त्यामुळे आले पिकासाठी केलेला उत्पादनाचा खर्च सुद्धा निघत नाही. आपण शेतीमाल आले खरेदी करताना आले माल नवा किंवा जुना असे वर्गीकरण करू नये. त्या मालाची प्रत पाहून त्याचा योग्य दर करून खरेदी करावा, कारण यापूर्वी जुना- नवा असा कोणताही नियम प्रचलित नव्हता व नाही.\nतरी माल खरेदी बाबत योग्य ती काळजी घ्यावी. याबाबत बाजार समितीकडे अशा प्रकारची कुठलीही शेतकऱ्यांची तक्रार आल्यास आपले अनुज्ञप्ती (लायसन्स) रद्द करण्यात येईल, असा इशारा सातारा बाजार समितीच्या वतीने देण्यात आला आहे.\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/flag-hoisting-of-kolhapur-by-chandrakant-patil-occassion-of-75th-independence-day/articleshow/93528719.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article13", "date_download": "2022-10-04T16:44:07Z", "digest": "sha1:BM75BVMYB7TO3O6E2ILJ646UKICFWVJY", "length": 15189, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "chandrakant patil, ध्वजारोहणाचा निर्णय २४ तासांत बदलला, पुण्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्रीही ठरले\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nध्वजारोहणाचा निर्णय २४ तासांत बदलला, पुण्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्रीही ठरले\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या आदेशानुसार एकोणीस मंत्री एकेक जिल्हा यानुसार एकोणवीस मुख्यालयात ध्वजारोहण करणार आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, चंद्रकांत पाटील पुणे, सुरेश खाडे सांगली तर शंभूराज देसाई हे सातारा येथे ध्वजारोहण करतील असे सुचित करण्यात आले होते. कोल्हापूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे.\nदेवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यात नवीन मंत्रीमंडळ स्थापन झाले असले तरी अजून पालकमंत्री पदाची जबाबदारी कुणालाच न दिल्याने जिल्हा मुख्यालयातील ध्वजारोहण कुठे आणि कुणाच्या हस्ते होणार हे निश्चित झाले. ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण तेच पालकमंत्री अशी दाट शक्यता होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे ऐवजी आता कोल्हापूरात होणार आहे. गुरुवारी घेतलेला निर्णय शुक्रवारी बदलल्याने आता कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार पाटील यांच्याकडेच राहणार असल्याचे समजते.\nराज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वीस जणांचे मंत्रीमंडळ स्थापन करण्यात आले आहे. मंत्र्यांचा शपथविधी होवून चार दिवस उलटले तरी अजूनही खातेवाटप झालेले नाही. खातेवाटपाचा पत्ता नसल्याने पालकमंत्री पदाची जबाबदारीही देण्यात आली नाही. येत्या १५ ऑगस्टपूर्वी ही जबाबदारी मिळण्याची शक्यता नाही. दरवर्षी प्रत्येक जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. यामुळे सरकारने गुरूवारी प्रत्येक मंत्र्यांवर एकेक जिल्ह्यातील ध्वजारोहणाची जबाबदारी काही मंत्री आणि अधिकाऱ्यांवर सोपविली. याबाबत मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव भुषण गगराणी यांच्या सहीने मुख्यमंत्र्यांचे आदेशही काढण्यात आले.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या आदेशानुसार एकोणीस मंत्री एकेक जिल्हा यानुसार एकोणवीस मुख्यालयात ध्वजारोहण करणार आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, चंद्रकांत पाटील पुणे, सुरेश खाडे सांगली तर शंभूराज देसाई हे सातारा येथे ध्वजारोहण करतील असे सुचित करण्यात आले होते. कोल्हापूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे.\nपालकमंत्रीपदाची जबाबदारी अजून निश्चित झाली नसली तरी ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण तेच पालकमंत्री असतील अशी दाट शक्यता आहे. यामध्ये फार मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पण अचानक पुण्यात ते ध्वजारोहण करतील असे सुचित करण्यात आले. यामुळे कोल्हापूरला कोण असा प्रश्न उपस्थित होवू लागला. पण एका रात्रीत हा निर्णय बदलला असून नव्या निर्णयानुसार आता पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरातील ध्वजारोहण होणार आहे. तसी पत्रिकाच जिल्हा प्रशासनाने दुपारी छापून घेतल्या आणि त्या प्रसारितही करण्यात येत आहेत. दरम्यान, पुण्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार असल्याचे समजते.\nचंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे पालकमंत्री होणार की पुण्याचे याची आता उत्सुकता आहे. नवीन मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत या दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी पाटील यांच्याकडेच राहण्याची चिन्हे आहेत. खाडे यांच्याकडे सांगली तर देसाई हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची चिन्हे आहेत.\nमहत्वाचे लेखKolhapur Crime : नटून थटून लाच घेताना जाळ्यात, महिला अधिकाऱ्याची कोर्टात हजेरी, काय घडलं\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमुंबई अशोक चव्हाणांना मोठ्ठं बक्षीस; दांडी मारल्याबद्दल शिंदे सरकारकडून रिटर्न गिफ्ट\nADV- सर्वात मोठा टीव्ही उत्सव- स्मार्ट टीव्हीवर 60% पर्यंत सूट मिळवा.\nमुंबई धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास ठाकरे गटाचा पराभव होईल पाहा काय म्हणतात राजकीय विश्लेषक\nसोलापूर राधाकृष्ण विखे पाटील भूमिपूजन होणार होते, राष्ट्रवादीने धक्का देत आधीच उरकले\nक्रिकेट न्यूज वाढदिवसाला पंतला मिळाले खास गिफ्ट; MY Love म्हणत पाहा कोणी दिल्या शुभेच्छा\nटीव्हीचा मामला गौरी अमेरिकेहून परत येईल का यशनं बोलून दाखवली शंका, काय घडलं असं\nशेअर बाजार अस्थिर बाजारात दमदार रिटर्न देणाऱ्या 'या' शेअर्समध्ये गुंतवणूक करा, दिग्गज ब्रोकरेजचा सल्ला\nदेश भरधाव कारचा टायर फुटला, आधी दुभाजकाला धडक, मग बुलडोझरवर आदळली; डेप्युटी मॅनेजरचा मृत्यू\nअर्थवृत्त SBI ग्राहकांसाठी अलर्ट आता 'या' प्रक्रियेशिवाय तुम्ही ATM मधून पैसे काढू शकणार नाही\nसिनेन्यूज उर्वशी रौतेलानं फ्लाइंग किस करून ऋषभ पंतला दिलं बर्थडे गिफ्ट, Video झाला व्हायरल\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nसिनेन्यूज दीपिका -रणवीरमध्ये बिनसल्याच्या चर्चांदरम्यान अभिनेत्याचं ट्वीट व्हायरल; म्हणाला...\nमोबाइल स्वस्त किंमतीचा ओप्पोचा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत-फीचर्स पाहा\nफॅशन अरे कोण म्हणेल आलिया आई होणारये लो कट, डीप गळा ड्रेसमधल सेक्सीनेस बघतच राहिले लोक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/hardik-pandyas-big-changed-when-he-became-a-captain-didnt-go-to-ireland-with-the-team-see-what-happened/articleshow/92440894.cms", "date_download": "2022-10-04T16:37:19Z", "digest": "sha1:4VUT4P56KZCRVBZGPYGY3CONE4JASS4T", "length": 13029, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nकॅप्टन झाल्यावर हार्दिक पंड्याचा रंग बदलला; आयर्लंडच्या दौऱ्यावर आता काय केलं, जाणून घ्या...\nहार्दिककडे भारताचे कर्णधारपद देण्यात आले. त्यामुळे हार्दिकला आता भारताचा संघ बांधायचा आहे आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी करवून घ्यायची आहे. भारताचे खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सरावासाठी उतरले नव्हते, त्यापूर्वीच रोहितने मैदानातत उतरत आपला फिटनेस दाखवला आणि एक आदर्श कर्णधार कसा असावा, हे सर्वांना दाखवून दिले. पण या गोष्टीच्या उलट आता हार्दिककडून पाहायला मिळत आहे.\nनवी दिल्ली : हार्दिक पंड्याला आयर्लंडच्या दौऱ्यासाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. हार्दिकला कर्णधारपद मिळाले आणि त्यानंतर त्याचा रंग बदलल्याचे पाहायला मिळाले आहे.\nहार्दिकला यावेळी आयपीएलमध्ये गुजरातच्या संघाने नेतृत्व सोपवण्यात आले होते आणि त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या संघाला जेतेपद पटकावता आले होते. त्यानंतर हार्दिकची भारतीय संघाच निवड झाली. भारतीय संघात हार्दिकला उप कर्णधारपद देण्यात आले होते. भारताचा कर्णधार असलेला रिषभ पंत हा इंग्लंडला जाणार असल्याने आयर्लंडच्या दौऱ्यासाठी हार्दिकला कर्णधार बनवण्यात आले. या दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना झाला. पण त्यांच्यामध्ये हार्दिक कुठेच नसल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक एक दिवस उशिरा आयर्लंडला पोहोचल्याचे आता पाहायला मिळत आहे. काही मिनिटांपूर्वीच तो आयर्लंडमध्ये दाखल झाला आहे. हार्दिककडे भारताचे कर्णधारपद देण्यात आले. त्यामुळे हार्दिकला आता भारताचा संघ बांधायचा आहे आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी करवून घ्यायची आहे. त्यासाठी हार्दिकने संघाबरोबर या दौऱ्यावर जाणे अपेक्षित होते. रोहित शर्मा हा थेट इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असला तरी तो भारतीय खेळाडूंच्या पूर्वीच मैदानात सरावासाठी उतरला होता. भारताचे खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सरावासाठी उतरले नव्हते, त्यापूर्वीच रोहितने मैदानातत उतरत आपला फिटनेस दाखवला आणि एक आदर्श कर्णधार कसा असावा, हे सर्वांना दाखवून दिले. पण या गोष्टीच्या उलट आता हार्दिककडून पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेची मालिका संपल्यावर सर्व खेळाडू आयर्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. पण हार्दिकने यावेळी संघाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला नाही तर त्याने एक ब्रेक घ्यायचे ठरवले आणि संघ रवाना झाल्यावरही तो भारतामध्येच होता. त्यामुळे आता हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद आल्यावर त्याचे रंग बदलले आहेत, अशी टीका भापताचे चाहते करत आहेत. त्यामुळे आता हार्दिक या टीकाकारांना कसे उत्तर देतो, याची उत्सुकता सर्वांना असेल. भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये दोन ट्वेन्टी-२० सामने होणार आहे. त्याचबरोबर हाच संघ इंग्लंडच्या दौऱ्यावरही जाणार आहे.\nमहत्वाचे लेखरिषभ पंतने भारताच्याच गोलंदाजांची केली धुलाई, फक्त १५ चेंडूंत लुटल्या तब्बल ६२ धावा...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमुंबई अनिल देशमुखांना १४ महिन्यांनी जेलबाहेर काढणारे वकील कोण काय केला बिनतोड युक्तिवाद, वाचा...\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nदेश Video: केसीआर मोठा निर्णय घेण्यापूर्वीच टीआरएस नेत्याचा प्रताप समोर, दारुसह कोंबडी वाटप सुरु\nदेश Breaking : उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना, वऱ्हाड घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, बचावकार्य सुरु\nजळगाव विजेच्या खांब्यावर चढला, शॉक लागल्याने खाली कोसळला; उपचारादरम्यान अनर्थ घडला...\nमटा ओरिजनल लटकेंच्या पत्नी विरोधात उमेदवार देऊन शिंदे ठाकरेंची अडचण करणार\nकोल्हापूर तोच थाट तोच उत्साह; कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचा वैभवशाली इतिहास जाणून घ्या...\nमुंबई एसटीतील चालक आणि वाहक पदाच्या भरतीतील उमेदवारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र\nक्रिकेट न्यूज रोसूने रडवले... भारताची चिंता वाढली, गोलंदाजांची धुलाई करत आफ्रिकेचा धावांचा डोंगर\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mobilecheats.edu.pl/mr/tag/worldcraft/", "date_download": "2022-10-04T15:51:50Z", "digest": "sha1:D725UOUHMJE5QYPTJ25F7Q3IH5RPXVZC", "length": 3069, "nlines": 64, "source_domain": "mobilecheats.edu.pl", "title": "WorldCraft – Android फसवणूक टिपा", "raw_content": "\nGet new level and starting tips for the Android game you're looking for, किंवा Android साठी आमचे सर्वात लोकप्रिय गेम आणि फसवणूक ब्राउझ करा. फसवणूक साठी Android खेळ ब्राउझ करा.\nवर्ग: फसवणूक आणि खाच किंवा टिपा टॅग्ज: फसवणूक, लढा, Stickman, WorldCraft\nTap Force – फसवणूक&खाच\nअन्न देणे / आरएसएस | साइट मॅप\nमोबाईल चीट | एन्ड्रोइड हिल | एंड्रॉइड हॅक APK | मोबाईल गेम समर्थन | विनामूल्य नाणी | कॅश जनरेटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AC%E0%A5%AD%E0%A5%AB", "date_download": "2022-10-04T15:51:11Z", "digest": "sha1:XS2LTROR7C63YPYGDJO2P5NATWY6WB57", "length": 4970, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ६७५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ८ वे शतक - पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक\nदशके: पू. ६९० चे - पू. ६८० चे - पू. ६७० चे - पू. ६६० चे - पू. ६५० चे\nवर्षे: पू. ६७८ - पू. ६७७ - पू. ६७६ - पू. ६७५ - पू. ६७४ - पू. ६७३ - पू. ६७२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ६७० चे दशक\nइ.स.पू.चे ७ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2022-10-04T17:06:49Z", "digest": "sha1:5QJ7J3GVFNK6KL5LQ3XAT3EH4GFEYWK6", "length": 6617, "nlines": 74, "source_domain": "navprabha.com", "title": "नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्य विमानाचे अवशेष सापडले | Navprabha", "raw_content": "\nHome बातम्या नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्य विमानाचे अवशेष सापडले\nनेपाळमध्ये बेपत्ता झालेल्य विमानाचे अवशेष सापडले\nनेपाळहून निघालेल्या आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष सापडले. या विमानात चार भारतीयांसह एकूण २२ प्रवासी होते. तारा एअरचे हे विमान काल रविवारी सकाळी डोंगराळ भागात येणार्‍या मस्तंग जिल्ह्यात बेपत्ता झाले होते. त्यानंतर या विमानाचे अवशेष कोवांग गावात सापडल्याची माहिती नेपाळच्या विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी दिली. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रमुखांनी अवशेष सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. घटनास्थळावरील सद्यःस्थितीची माहिती घेण्यात आल्यानंतर तेथे मदतकार्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.\nस्थानिकांच्या माध्यमातून नेपाळी सैन्याला या विमानाला अपघात झाल्याची माहिती मिळाली. तारा एअरच्या विमानाला भूस्खलनामुळे लामचे नदी परिसरात हा अपघात झाला. नेपाळचे सैन्य जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळी पोहोचले असून तपास केला जात आहे. तारा एअरचे हे विमान सर्वात शेवटी मस्तंग जिल्ह्यात दिसल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.\nबेपत्ता झालेल्या आणि आता अवशेष सापडलेल्या विमानात एकूण २२ प्रवासी होते. पैकी ४ जण भारतीय असून ते सगळे मुंबईचे आहेत. विमानात १३ नेपाळी, २ जर्मन, ४ भारतीय नागरिक आणि ३ कर्मचारी होते. ४ भारतीय मुंबईचे रहिवासी आहेत. अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी अशी त्यांची नावे आहेत.\nPrevious articleकेरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन\nNext articleजम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी द्रोन पाडले\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.marathistudy.com/aswask-chitra-marathi-kavita-iytta-dahavi/", "date_download": "2022-10-04T17:39:27Z", "digest": "sha1:WISRL4KBB3HIJPPWSIQHHFFLFHHS5M7E", "length": 40065, "nlines": 270, "source_domain": "www.marathistudy.com", "title": "मराठी स्टडी |", "raw_content": "\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik mulyamapan nondi Pdf\nसायकल म्हणते, मी आहे ना _ इयत्ता सहावी _ मराठी बालभारती\nइयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तरसूची २०२२\nOnline test _माझ्या देशावर माझे प्रेम आहे_इयत्ता आठवी _ मराठी बालभारती\nAll१० वी बालभारती५ वी बालभारती६ वी बालभारती७ वी बालभारती८ वी बालभारती\nKathalekhan in Marathi | कथालेखन मराठी | इयत्ता दहावी\n[सकारात्मक विचार – गाडीवान ते मार्गदर्शक] Positive Thinking – Driver to Guide\n[ स्पॅनिश धावपटूची प्रेरणादायक कथा ] Inspiring Story Of Spanish Runner\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक | Government circular regarding prompt action on proposals for compassionate appointment of non-teaching…\nशिक्षक पाठटाचण बाबत परिपत्रक | Circular Teachers Pathtachan\nशिष्यवृत्ती परीक्षेची निवड यादी जाहीर _NMMS Exam\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nनीरजा राजन धुळेकर (जन्म १९६०) स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका महाराष्ट्र राज्य शासनाचे ‘कवी केशवसुत’, ‘इंदिरा संत’ तसेच ‘भैरू रतन दमाणी’ इत्यादी पुरस्कार प्राप्त. पुरुषप्रधान व्यवस्थेत, स्त्रीचे स्थान दुय्यम ठरते. तिचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण केले जाते. आजही ते अनेक प्रकारे, वेगवेगळ्या स्वरूपात कसे चालू आहे ते दाखवणे आणि स्वीचे माणूसपण कसे महत्त्वाचे आहे हे लक्षात आणून देणे ही नीरजा त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत.\nकवितासंग्रह – ‘निरन्वय’, ‘वेणा’, ‘स्वीगणेशा’, ‘निरर्थकाचे पक्षी’\nकथासंग्रह – ‘जे दर्पणी बिबले’, ‘ओल हरवलेली माती’\nप्रस्तुत कवितेतून कवयित्रीने स्त्री-पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र रेखाटले आहे आणि ते चित्र आज नाही पण उद्या तरी प्रत्यक्षात साकार होईल अशी आशा व्यक्त केली आहे. कवयित्रीचा आशावादी दृष्टिकोन कवितेतून दिसून येतो. भूतकाळापासून चालत आलेली असमानतेची दरी उदया (भविष्यकाळात) तरी नष्ट होईल अशी आशा कवयित्रीला वाटते.\nप्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रीने भातुकलीच्या खेळाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानतेविषयी आश्वासक चित्र रेखाटले आहे.\nतापलेल्या उन्हाच्या घराच्या झरोक्यातून..\nदुपारच्या तापलेल्या उन्हात एका आडोशाला सावलीत बसून एक लहान मुलगी भातुकलीचा खेळ बराच वेळ खेळत आहे. हे दृश्य कवयित्री आपल्या घराच्या झरोक्यातून पाहत आहे.\nती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळत आहे. ती आपल्या बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने थोपटत निजवत आहे. तेव्हाच ती दुसऱ्या बाजूला भात शिजवण्यासाठी चिमुकल्या गॅसवर एका टोपात भाताचे आधण ठेवत आहे. तिचा स्वतःचा लुटुपुटुचा संसार सुरू आहे.\nतर बाजूला एक मुलगा चेंडू घेऊन तो उंच उडवून पुन्हा तो नेमका हातात झेलण्याचा खेळ खेळत आहे.\nत्याचा हा खेळ ती मुलगी कौतुकाने पाहते आणि अचानक आपल्या मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून ती त्या मुलाजवळ जाते. तो मुलगा पुन्हा तिला आपले चेंडू उडवून झेलण्याचे कसब दाखवतो. मुलगी त्याच्याकडे चेंडू मागते तेव्हा तो हसून तिची चेष्टा करत म्हणतो- ‘तू छानपैकी पाल्याची भाजी बनव’ कारण त्याला वाटत असते की आपल्याप्रमाणे हिला चेंडूचा खेळ जमणार नाही (भाजी करणे हे तुझे काम तुला अशी पुरुषी कामे काय जमणार तुला अशी पुरुषी कामे काय जमणार) तेव्हा मुलगी त्याला म्हणते “मी दोन्ही कामे एकाच वेळी करू शकते (स्त्रीची व पुरुषाची) ‘तू करू शकशील) तेव्हा मुलगी त्याला म्हणते “मी दोन्ही कामे एकाच वेळी करू शकते (स्त्रीची व पुरुषाची) ‘तू करू शकशील’ असा उलट प्रश्न ती त्याला विचारते. मुलगा स्वतः चा चेंडू तिच्या हाती देतो.\nहातात आलेला चेंडू ती उंच उडवते. तो आभाळाला स्पर्श करून नेमका तिच्या ओंजळीतच पडतो. (तिला या पुरुषाच्या कामात यश मिळाले) हे पाहून मुलगा आश्चर्यचकित होतो. ती चेंडू आपल्यासारखाच झेलू शकते याचे आश्चर्य ‘आता तुझी पाळी तू माझे काम करून दाखव”, असे मुलगी मुलाला वाटते मुलाला म्हणते मुलगा चिमुकल्या गॅससमोर मांडी घालून बसतो प्रथम दोन्ही हातांनी थोपटत बाहुलीला निजवतो व मग भाजी करण्यासाठी पातेलं शोधतो.\nकवयित्रीने येथे आशावादी दृष्टिकोन निर्माण करून म्हटले आहे, की तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळायलाही हळूहळू शिकेल (भूतकाळातील असमानतेची दरी वर्तमानकाळात हळूहळू नष्ट होऊन भविष्यकाळात पूर्णच नष्ट होईल आणि स्त्री-पुरुष समानता निर्माण होईल, हा आशावादी दृष्टिकोन कवयित्रीने येथे दाखवला आहे.)\nचेंडू जोडीनं. ती म्हणते, माझ्या झरोक्यातून भविष्यातल्या जगाचे आश्वासक उत्साहवर्धक चित्र मला दिसते. उदयाच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील. भातुकलीच्या लुटुपुटु स्वप्नाळू जगातून वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा (म्हणजे स्त्री-पुरुषांचा) हात एकमेकांच्या हातात असेल. ज्या हातांवर बाहुली आणि चेंडू दोन्ही स्नेहाने सहज एकत्र विसावलेले असतील. म्हणजेच, भविष्यात स्त्री-पुरुषांमध्ये परस्पर स्नेह आणि सामंजस्याची भावना निर्माण झालेली असेल.\n(१) कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा.\nकवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेतील मूल्य आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी\nभविष्यातील स्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र मुलगी, मुलगा स्त्री-पुरुष समानता मी करू शकते एकाचवेळी.\nजिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र.\nभातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हात असेल दोघांचाही ज्यावर विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीन.\n(२) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.\n१. तापलेले ऊन –\nपुरुषप्रधान व्यवस्थेत स्रीवर लादली गेलेली असमानता\nभूतकाळातील स्री-पुरुष भेद नष्ट होऊन भविष्यात त्यांच्यात समानता प्रस्थापित होईल असा आशावाद.\n(३) मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी.\n(अ) ‘मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील\n(आ) उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत.\n(४) चौकट पूर्ण करा.\nकवयित्रीच्या मनातला आशावाद – भविष्यातील स्री-पुरुष समानता\n(५ ) कवितेतील खालील घटनेतून / विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.\n(अ) मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर बदल स्वीकारण्याची मानसिक तयारी\n(आ) मी दोन्ही करू शकते एकाच वेळी आत्मविश्वास\n(इ ) जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी समानतेची भावना\n( ६ ) काव्यासौंदर्य.\nकृती: १. ती म्हणते, ‘मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. करशील’ या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.\nउत्तर: ‘आश्वासक चित्र’ या कवयित्री नीरजा यांच्या कवितेतून त्यांनी भविष्यातील स्त्री-पुरुष समानतेविषयीचे आश्वासक चित्र मांडले आहे. बाहुली व चेंडू हे खेळ ही स्त्री पुरुषांच्या पारंपरिक कामांचे प्रतिनिधित्व करतात. या कवितेतील मुलगा व मुलगी एकमेकांचे खेळ सहजपणे आत्मसात करतात, त्याचप्रमाणे ते भविष्यातही एकमेकांच्या पारंपरिक भूमिकांतून बाहेर पडून समानतेचे जीवन स्वीकारतील असे सकारात्मक चित्रण कवयित्रीने केले आहे.\nघराच्या झरोक्यातून दिसणाऱ्या दृश्यातली मुलगी भातुकली खेळत आहे. मध्येच तिचे लक्ष बाजूला चेंडूने खेळणाऱ्या मुलाकडे जाते व ती मांडीवरची बाहुली व भातुकली बाजूला सारून त्याच्याकडे जाते. ती त्याच्याकडे चेंडू मागते; पण तो तिला हिणवून म्हणतो, तू पाल्याची भाजी कर (स्वयंपाक मुलींचे काम आहे, ते तू कर.); पण पूर्ण आत्मविश्वासाने ती त्याला सांगते, की मी स्वयंपाक करणे आणि चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते; पण तुला हे जमेल का स्त्रियांच्या समजल्या जाणाऱ्या कामांसोबतच, पुरुषांची म्हणून समजली जाणारी कामेही आपण करू शकतो, हेच ती मुलगी सांगू पाहत आहे. मुलीच्या तोंडी असलेले हे उद्गार आधुनिक स्त्रीचा आत्मविश्वास व सामर्थ्य मार्मिकपणे अधोरेखित करतात. स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारा हा कवितेतील सार्वकालिक विचार हा येत्या उज्ज्वल भविष्याकरता आशादायी व सकारात्मक आहे.\nकृती: २.कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हांला वाटते, तुमच्या शब्दांत लिहा.\nउत्तर: कवितेतील मुलगी बाहुली घेऊन भातुकलीचा खेळ खेळते; तर कवितेतला मुलगा चेंडू उंच उडवण्याचा खेळ खेळतो. मुलीला मुलाच्या खेळाचे कौतुक वाटून तीही त्याच्याकडे चेंडू खेळण्याकरता मागते; पण मुलगा तिला स्वयंपाक कर असे सुचवतो. या प्रसंगावरून मुलगी ही समाजात दुय्यम स्थान मिळणाऱ्या घटकाचे म्हणजे स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते, तर मुलगा हा पुरुषप्रधान मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतो हे दिसून येते; मात्र ही स्त्री आता बदलू पाहत आहे. स्त्रियांची अशी समजली जाणारी कामे करण्यासोबतच तिचे क्षितिज विस्तारून पुरुषांची समजली जाणारी कामेही ती सहजगत्या करू लागली आहे. कवितेतील मुलगी भातुकली व चेंडू दोन्ही खेळून दाखवते व स्त्रीच्या याच कर्तृत्ववान व आत्मविश्वासपूर्ण रूपाचे प्रतिनिधित्व करते.\nकृती: ३. ‘स्त्री-पुरुष समानते’ बाबत तुम्हांला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.\nउत्तर: भारतात पूर्वापार पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रस्थ असलेले आढळून येते. त्यामुळे, स्त्रियांना कायम दुय्यम स्थान दिले जाते; परंतु समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांमुळे स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य झाले आहे. आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपले भरीव योगदान देताना दिसतात. तरीही आजही स्त्रियांना सर्वत्र समानतेची वागणूक मिळतेच असे नाही. स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्षात अमलात येण्याकरता काही गोष्टींत बदल होण्याची गरज आहे असे मला वाटते. स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम स्थानाचे मूळ हे पुरुषप्रधान मानसिकतेत आहे. त्यामुळे, सर्वप्रथम पुरुषप्रधान मानसिकता बदलायला हवी. प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलास वाढवतानाच समानतेची मूल्ये रुजवायला हवीत. जेव्हा कोवळ्या वयातच समानतेचे बीज मुलांच्या मनात पेरले जाईल तेव्हाच समानतेस स्वीकारणारा भविष्यातील समाज तयार होईल असे मला वाटते. जेव्हा घराघरांत स्त्री-पुरुष असा भेद न उरता, घरातली प्रत्येक जबाबदारी, कर्तव्ये ही दोघांची आहेत याची जाणीव होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता अस्तित्वात येईल.\nखालील कवितेच्या ओळींचे तुमच्या शब्दांत रसग्रहण करा.\n‘भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, हातांत हात असेल दोघांचाही.’\nकवयित्री नीरजा आपल्या आश्वासक चित्र या कवितेतून मुला-मुलींच्या खेळातून स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र रंगवत आहेत.\nयातील मुलगी भातुकली बाजूला सारून तथाकथित पुरुषी खेळ ‘चेंडू’ खेळते आणि मुलगा चेंडू मुलीकडे देऊन स्त्रियांचा समजला जाणारा ‘भातुकली’ खेळ खेळू लागतो. या प्रसंगातून कवयित्रीला अशी आशा वाटत आहे, की ही लहान मुलं भविष्यात मोठी होऊन या पारंपरिक भूमिकांतून बाहेर पडून परस्पर सामंजस्य व सहकार्याने जीवन जगतील; ज्यामुळे आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीतील स्त्री-पुरुषातील भेदाभेद नष्ट होतील खऱ्या अर्थाने स्त्री व पुरुषांतली दरी मिटून जाईल. ज्या सहजतेने ही मुले एकमेकांचे खेळ खेळतात. त्याच सहजतेने ही मुलं उदया मोठी झाल्यावर प्रत्यक्ष जीवनात एकमेकांची कामे करतील व दोघे मिळून सर्व जबाबदाऱ्या उचलतील याची कवयित्रीला खात्री वाटते आधुनिक स्त्रीचा स्वकर्तृत्वावरचा विश्वास, आव्हान पेलण्याची तिची तयारी, तसेच स्त्रीची क्षमता पाहून स्वतःची मानसिकता व त्यानुसार वर्तणूकही बदलणारा पुरुष हे या ओळींतून डोळ्यांसमोर उभे राहतात.\nभविष्यात स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र प्रत्यक्षात साकार होईल हा सार्वकालिक विचार येथे मांडला आहे. संपूर्ण कविता या स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्याविषयी बोलते. मुक्तछंदातील ही काव्यपंक्ती कवयित्रीच्या साध्या, संवादात्मक भाषाशैलीमुळे चिंतनशील विचार सहज मांडून जाते.\nमुलगी चेंडू मागते त्याच्याकडे\nतेव्हा तो हसून म्हणतो,\n‘तू भाजी बनव छानपैकी पाल्याची’.\nआश्वासक चित्र या कवयित्री नीरजा याच्या कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र रेखाटले असून ते भविष्यात प्रत्यक्ष साकार होईल असा विचार मांडला आहे.\nभातुकली व चेंडू हे खेळ स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक कामाचे प्रतिनिधित्व करतात. प्रस्तुत काव्यपंक्तात मुलीने मुलाकडे चेडू मागताच मुलगा हसून तिची चेष्टा करत म्हणतो तू छानपैकी पाल्याची भाजी बनव’ कारण त्याला वाटत असते, की आपल्याप्रमाणे हिला चेंडूवा खेळ जमणार नाही. (भाजी करणे हे तुझे काम तुला अशी पुरुषी कामे काय जमणार) यातून त्याची पुरुषी मानसिकता अघोरेखित होते.\nसंवादात्मक भाषेच्या माध्यमातून व भातुकली, चेडू यांसारख्या प्रतिमांच्या वापरातून ही कविता आपल्याला चिंतनशील बनण्यास प्रवृत्त करते. मुक्तछंदातील या कवितेत साध्या सोप्या भाषेतून स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.\nबोलतो मराठी... – डॉ.नीलिमा गुंडी\nआजी : कुटुंबाचं आगळ  -प्रा.महेंद्र कदम\nउत्तमलक्षण ( संतकाव्य ) -संत रामदास\nबालसाहित्यिका : गिरिजा कीर ( स्थूलवाचन ) -डॉ.विजया वाड\nवस्तू ( कविता )  - द.भा.धामणस्कर\nगवताचे पाते   - वि.स.खांडेकर\nवाट पाहताना   - अरुणा ढेरे\nआश्वासक चित्र कविता 10 वी मराठी\nआश्वासक चित्र कविता इयत्ता दहावी\nPrevious article[मराठी – कुमारभारती इयत्ता १० वी] वाट पाहताना vaat paahtaanaa std 10th\nNext articleShishyavrutti pariksha 2022 | Question Bank | ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nशाळांचे सन २०२२-२३ शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत सूचना Educational Update\n१ जुलै वार्षिक वेतनवाढ पहा 10 सेकंदात\n[मराठी – कुमारभारती इयत्ता १० वी] वाट पाहताना vaat paahtaanaa std...\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nखालीलप्रमाणे इंग्रजी या विषयाच्या काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात. 🔰 इंग्रजी वर्णनात्मक...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\nदहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर | 10th...\nविज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Science vrnnatmk...\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik...\nगणित वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Maths vrnnatmk...\nहिंदी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | hindi akarik...\nजि.प.प्राथ.शाळा विरगाव शाळेतील विद्यार्थीनी समृद्धी हिचा माझी आई निबंध |...\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक...\n|| मराठी || अखंडित ज्ञानामृत शिक्षक, विद्यार्थी हितावह www.marathistudy.com\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22289", "date_download": "2022-10-04T16:16:26Z", "digest": "sha1:YOGTPFZ62U4ZT5PLKA7JC3TAWKDPOM4F", "length": 13032, "nlines": 76, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: अमेरिकेतील आदिवासी", "raw_content": "\nHome >> तरंग >> अमेरिकेतील आदिवासी\nStory: डाॅ. प्रमोद पाठक |\nअमेरिकेतील आदिवासी तेथे केव्हा आले, याविषयी मतमतांतरे असली तरी शेवटच्या हिमयुगाच्या सुरुवातीच्या काळात ते सायबेरियामार्गे अमेरिकेच्या अलास्का भागात प्रथम स्थलांतरीत झाले असावेत असे पुरातत्वविदांना वाटते. सुमारे २० हजार वर्षांपूर्वी हिमयुगाला सुरवात झाली. आर्क्टिक रेषेच्या आसपासच्या भागात बर्फाच्छादन सुरू झाले. त्या काळात अलास्का आणि सायबेरिया याच्या दरम्यान सध्या जिथे बेरींगची सामुद्रधुनी आहे तो भाग कोरडा होता. हिमाच्छादनापासून दूर जाण्यासाठी काही मानवसमूह बेरींगची सामुद्रधुनी (Bering Strait) ओलांडून अलास्कामार्गे अमेरिकेत स्थलांतरित झाले. नंतर अलास्कातही बर्फाच्छादित भूभाग वाढत होता. त्यामुळे उत्तर अमेरिकेतील विस्कॉंसिन या राज्यातून ते खाली उतरले. काही हजार वर्षांच्या काळात ते सध्याच्या मेक्सिको देशातून दक्षिण अमेरिकेत उतरून चिली देशाच्या दक्षिण टोकाशी थेट दक्षिण धृवालगतच्या भागापर्यंत पसरले. त्यांच्या अमेरिकेतील प्रसाराचा मार्ग माझ्या संग्रही असलेल्या The American Heritage of Indians या सव्वाचारशे पानी पुस्तकात सविस्तर आणि सचित्र दिला आहे. या हजारो वर्षांच्या काळात अगदी प्राथमिक अवस्थेत असलेले समाज जसे जसे विस्तारत गेले तसे तसे त्यांचे टोळ्या टोळ्यांमधून विभाजन होत गेले. त्यांच्यातील काही समाजांची नावे, अन्साझी, अपाचे, चेरोकी, सू, कोमांचे अशी होती. अक्षरश: शेकडो समाजांमध्ये ते विभागलेले होते. त्यांच्यात सतत युद्धे होत असत. नरमांस भक्षणाची प्रथा प्रचलित होती. ऍझ्टेक संस्कृतीमधील नरबळी आणि नरमांस भक्षणाच्या प्रथेची नोंद झाली आहे.\nया समाजांच्या निरनिराळ्या भाषा प्रगत होत गेल्या. त्यांची राहण्याची घरे, पाषाणांची आयुधे, शिकारीची तंत्रे, सामाजिक रितीरिवाज बदलत गेले. त्यांच्या धर्म संकल्पना, त्यांचे देव, देवांची रूपे, वस्त्रप्रावरणे, आयुधे यांच्यातही विविधता होती. अक्राळविक्राळ असे त्यांचे रूप होते. आपल्याकडे राक्षस, दैत्यांची जशी रूपे रंगविली जात होती तसे त्यांचे स्वरूप होते. जशी प्रगती अटलांटिक समुद्राच्या पूर्वेकडील भूभागात, आफ्रिका, आशिया, युरोप या खंडात होत गेली, साधारण त्याच प्रकारची प्रगती उत्तर आणि दक्षिण अमेरिका या खंडांमध्ये होत गेली. एक महत्वाचा फरक पडला. तो म्हणजे अटलांटिक समुद्राच्या पूर्वेकडील भूभागात केव्हा तरी चाकाचा शोध लागला. प्रथम दोन आणि नंतर चार चाकांना धरून चालणारी गाडी आणि त्याला माणसाळलेली जनावरे जोडून लांब पल्ला गाठण्याचे तंत्र प्रगत झाले. चाकाच्या शोधामुळे जी प्रगती पूर्वेकडील देशांत झाली, तेवढी प्रगती अमेरिका खंडात होऊ शकली नाही. तसेच अमेरिका खंडात घोड्यासारखे चपळ वाहन उपलब्ध नव्हते. त्यामुळे लष्करी हालचालींच्या वेगावर बंधने पडली. त्याला धरून युद्धतंत्रे विकसित झाली नाहीत.\nसुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी जेव्हा गोऱ्यांचे ‘पांढरे पाय’ अमेरिकेला लागले, त्यावेळी बंदुकीसारखे दुरून अचूक माणसे टिपणारे परिणामकारक शस्त्र त्यांच्या जवळ होते. त्या शस्त्रांपुढे स्थानिक समाजांचा निभाव लागला नाही. अमेरिकेत अनेक ठिकाणी सोन्याच्या खाणी होत्या. त्यांचे महत्व स्थानिक जमातींना वाटत नव्हते, पण गोऱ्यांच्या जगात सोने हेच महत्त्वाचे चलन होते. त्यांना सोन्याची भयंकर हाव होती. तसेच अतिरेकी धर्मवेडाने ते भारले होते. त्यातून गोऱ्या आक्रमकांनी स्थानिकांचा वंशसंहार आरंभला.\nआमच्या ‘ला वेगा’ च्या प्रवासात काही स्थानिक जमातींच्या लोकांच्या संस्कृती संबंधित वस्तुसंग्रहालये पाहिली. आम्ही ओवरटोन या ठिकाणच्या ‘लॉस्ट सिटी’- लुप्त शहर वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. तेथे सुमारे दहा हजार वर्षांपूर्वीपासून वस्ती करून असलेल्या प्युब्लो जमातीच्या लोकांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे पुरातत्वीय अवशेष होते. त्यांची रंगवलेली मातीची भांडी, त्यावरील सुंदर चित्र शैली, दगडाची अणकुचीदार औजारे, रंगीत दगडांच्या मण्यांच्या माळा, बांबूच्या दैनंदिन वस्तू, झोपडीवजा घरे बांधण्याची पद्धती आणि शिळांवरील चिन्हे या बरोबरच त्यांच्या घरांच्या समूहाची झलक इत्यादी गोष्टी तेथे पहायला मिळाल्या. ते लोक गुहांमध्ये रहात असत. त्यांच्या गुहाचित्रांच्या प्रतिकृती एका शिळेवर रेखाटल्या होत्या. त्या अर्वाचीन होत्या, हे स्पष्ट होते. सुमारे हजार वर्षांपूर्वी प्युबलो समुदाय अवर्षण आणि बहुधा साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे तो प्रदेश सोडून दक्षिणेस न्यू मेक्सिकोकडे स्थलांतरित झाला.\n(लेखक पुरातन संस्कृती अभ्यासक आहेत.)\nएक पाऊल टेक्निकल साक्षरतेकडे : रोबोटिक्स आणि कृत्रिम बुध्दिमत्ता\nमहामार्गालगत असणारी \"शोभेची\" गटारे\nचंद्रसिंग गढवाली दुर्मिळ का असतात\nयहां के हम सिकंदर ... आनंदाचा पेटारा...\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/many-people-changed-their-names-for-free-food-in-taiwan-mhkp-710386.html", "date_download": "2022-10-04T17:23:04Z", "digest": "sha1:3IP5R6OW4D7XLAOPQIDAQ4IMEHQWDADE", "length": 9896, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Many people changed their names for free food in taiwan mhkp - अजबच! मोफत जेवण मिळवण्यासाठी शेकडो लोकांनी बदलली आपली नावं; आता होतोय पश्चाताप – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\n मोफत जेवण मिळवण्यासाठी शेकडो लोकांनी बदलली आपली नावं; आता होतोय पश्चाताप\n मोफत जेवण मिळवण्यासाठी शेकडो लोकांनी बदलली आपली नावं; आता होतोय पश्चाताप\nसुशिरो या प्रसिद्ध रेस्टॉरंट चेनने लोकांना ऑफर दिली होती की, जर त्यांना मोफत जेवण हवं असेल किंवा त्यात मोठी सूट हवी असेल तर त्यांना कायदेशीररित्या आपलं नाव बदलून सॅल्मनशी मिळतं-जुळतं ठेवावं लागेल.\nसुशिरो या प्रसिद्ध रेस्टॉरंट चेनने लोकांना ऑफर दिली होती की, जर त्यांना मोफत जेवण हवं असेल किंवा त्यात मोठी सूट हवी असेल तर त्यांना कायदेशीररित्या आपलं नाव बदलून सॅल्मनशी मिळतं-जुळतं ठेवावं लागेल.\nद. आफ्रिकेची बाजी, पण वर्ल्ड कपआधी शेवटच्या पेपरमध्ये टीम इंडिया का झाली फेल\nहा गल्लीतला क्रिकेट Video पाहून PM मोदीही झाले इम्प्रेस; असं काय आहे यात पाहा\nदोन मॅचमध्ये झीरो, पण तिसऱ्या टी20त दक्षिण आफ्रिकेच्या या हीरोनं ठोकलं शतक\nदीप्ती शर्माची कॉपी करायला थांबला दीपक चहर, पुढे काय झालं\nनवी दिल्ली 31 मे : तैवानमध्ये एक खास डिश आहे - सुशी. ही डिश लोकांना इतकी आवडते, की त्यासाठी ते काहीही करू शकतात. होय, इथे जर कोणी लोकांना मोफत सुशी खायला देण्याऐवजी त्यांचं नाव बदलण्यास सांगितलं, तर लोक तेही करतात. आम्ही आज हे सांगत आहोत कारण तैवानमध्ये मोफत अन्न मिळवण्यासाठी शेकडो लोकांनी कायदेशीररित्या आपली नावं बदलली आहेत (People Changed Names for Free Food). VIDEO: व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर खाल्ल्या जगातील सर्वात तिखट मिरच्या; अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा ही विचित्र घटना मार्च 2021 मध्ये तैवानमध्ये घडली होती, जी जगभरात चर्चेत होती. येथील सुशिरो या प्रसिद्ध रेस्टॉरंट चेनने लोकांना ऑफर दिली होती की, जर त्यांना मोफत जेवण हवं असेल किंवा त्यात मोठी सूट हवी असेल तर त्यांना कायदेशीररित्या आपलं नाव बदलून सॅल्मनशी मिळतं-जुळतं ठेवावं लागेल. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे लोकांनी यासाठी आपली नावंही बदलली. Salmon ची ही गोष्ट इतर देशांमध्येही खूप गाजली. लोकप्रिय सुशी रेस्टॉरंट चेन सुशिरोने ऑफर केली की ज्यांच्या नावामध्ये Salmon असेल त्यांना कमी किमतीत किंवा मोफत सुशी खायला मिळेल. त्याच्यासोबत आणखी 5 लोक मोफत जेवण घेऊ शकत होते. लोकांनी या ऑफरचा फायदा घेतला आणि Household Registration Offices ने सांगितल्यानंतरही सुमारे 330 लोकांनी कायदेशीररित्या आपली नावं बदलली. रेस्टॉरंटची जाहिरात इतकी लोकप्रिय झाली की यामुळे तैवानच्या राजकारणातही पेच निर्माण झाला. PHOTO - डिस्काऊंटच्या नादात दातांवर उपचारासाठी परदेशात गेली; तोंड उघडताच हादरली महिला त्या काळी फुकटच्या जेवणाच्या ऑफरसाठी लोकांनी Salmon वरुन स्वतःला अजब नावं दिलं. काही लोकांची नावं कायदेशीररित्या बदलली गेली, परंतु काही लोक त्याच विचित्र नावात अडकले आहेत. तैवानच्या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला तीन वेळा नाव बदलण्याचा अधिकार आहे. ज्यांनी पहिल्यांदाच आपलं नाव बदललं होतं, त्यांनी पुन्हा आपलं जुनं नाव परत ठेवलं, परंतु काही लोकांना हे माहिती नव्हतं की त्यांचं नाव लहानपणीच दोनदा बदललं गेलं आहे आणि आता ते पुन्हा नाव बदलू शकत नाहीत. आजही ते डान्सिंग सॅल्मन, लाफिंग सॅल्मन अशी नावं घेऊन फिरतायेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shrigondavalekarmaharaj.org/maharaj_home/details_blog/akshay-trutiya-3-may-2022", "date_download": "2022-10-04T16:43:25Z", "digest": "sha1:XV5R3N7MIIAQ6AVL3J2FWCIM5J64PDFI", "length": 3282, "nlines": 75, "source_domain": "shrigondavalekarmaharaj.org", "title": "Shri Gondavalekar Maharaj Official Website", "raw_content": "\nसर्व पोस्ट विशेष सूचनाविशेष कार्यक्रमइतर\nविश्वस्त मंडळ 03 May 22 इतर\nसर्वांना श्रीसद्गुरूकृपेने अखंड संतोष आणि समाधान लाभो ह्या अक्षयतृतीयेच्या मंगल शुभेच्छा\n13 Jul 22 गुरुपौर्णिमा १३ जुलै २०२२...\n11 Jul 22 आषाढी एकादशी २०२२...\n09 Apr 22 श्री रामनवमी उत्सव २०२२...\n06 Apr 22 श्री रामनवमी उत्सव २०२२...\n04 Apr 22 श्री रामनवमी उत्सव २०२२...\n04 Apr 22 श्री रामनवमी उत्सव २०२२...\nगोंदावले बुद्रुक, ता. माण,\nगोंदवले संस्थानची अधिकृत वेबसाईट\nआपल्या प्रतिक्रियांसाठी पुढील ईमेल वर संपर्क करावा - info@shrigondavalekarmaharaj.org", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.statusinmarathi.com/best-powerful-motivation-in-marathi/", "date_download": "2022-10-04T16:09:57Z", "digest": "sha1:WXX3JIF4JOSNMC56U3AW7VZQC3XR6PHF", "length": 8856, "nlines": 45, "source_domain": "www.statusinmarathi.com", "title": "ही गोष्ट कदाचित तुमचे जीवन बदलून टाकेल | Best Powerful Motivation in Marathi - Status in Marathi", "raw_content": "\nही गोष्ट कदाचित तुमचे जीवन बदलून टाकेल | Best Powerful Motivation in Marathi\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nआज आम्ही जे सांगणार आहोत ते लक्षपूर्वक ऐका, ही गोष्ट कदाचित तुमचे जीवन बदलून टाकेल. एका शाळेत दोन मित्र सोबत शिक्षण घेत होते, दोघांचा वर्ग एकच होता. दोघेही मध्यमवर्गीय घरातून होते, दोघेही अभ्यासात खूप चांगले होते. दोघेही संध्याकाळी सोबत खेळत असत आणि सोबतच शाळेत जात असत. मोठे होऊन तो एक आयएएस ऑफिसर बनतो आणि दुसरा एक छोटीशी प्रायव्हेट नोकरी करत असतो. असे काय घडले त्या मुलाच्या सोबत ज्यामुळे तो मोठं होऊन आयएएस होऊ शकला त्याला कारण मिळाले होते\nदोघांची घरची परिस्थिती एक सारखी होती, अभ्यासात देखील दोघ सारखेच होते परंतु एक दिवशी असे काही झाले होते की त्याने या मुलाचे जीवन बदलले होते. त्या मुलाच्या वडिलांना कामावरून काढून टाकले होते. ते खूप दुःखी होते, त्यांनी घरी येऊन काही सांगितले नाही परंतू त्या मुलाला ते कळून गेले. रात्री त्याने त्याच्या वडिलांचा आवाज ऐकला की माझी देखील सरकारी नोकरी हवी होती, मी कोणी अधिकारी असतो तर कोणाची हिंमत नव्हती की मला लाथ मारून बेइज्जती करून नोकरीवरून काढून देईल\nत्या मुलाला कारण मिळाले, त्याने तिथेच शपथ घेतली की लाल बत्तीच्या गाडीत माझ्या वडिलांना अभिमानाने फिरवेल, जेणेकरून त्यांना देखील माझ्यावर गर्व असेल. मित्रांनो जीवनात कारण असणे खूप गरजेचे असते.\nकारण नसताना या विश्वात काहीच होत नाही, तुम्ही कितीही विचार कराल, कितीही निश्चय कराल, कितीही मोठे स्वप्न बघाल परंतु तुमच्या जीवनात तुम्ही जे मिळवु इच्छिता त्यासाठी काही ठोस कारण नसेल तर ते यश मिळवणे शक्य होणारच नाहि.\nमित्रांनो हृदय जेव्हा तळमळून उठते ना तेव्हा तुम्ही काहीही करायला तयार होता. जेव्हा रे कारण त्याला पिळवटून काढते ना तेव्हा ते तुम्हाला ध्येय प्राप्ती होई पर्यंत सुखाने बसू देखील देत नाही. तुम्हाला ते कारण मिळणे इतके कठीण देखील नाहीये.\nकधीतरी स्वतःच्या अंतरंगात डोकावून बघा, जेव्हा कधीतरी कोणीतरी तुम्हाला तुमच्या परिस्थितीवर हसत असेल , बेइज्जती करत असेल ना तेव्हा ती जखम तुम्हाला तुमच्या हृदयावर झालेली दिसेल. बेइज्जती, कठिणता, त्रस्त असणे हे तुमच्या जीवनात आपोआप येत असेल तर त्या परमेश्वराचे आभार मानले पाहिजे कारण त्याने तुम्हाला एक कारण मिळाले आहे\nपरंतु आपण काय करतो, आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो, त्या कठीण काळाला दोष द्यायला लागतो, परंतु आपल्याला हे माहीत नाहीये की ते आपल्याला कारण देत आहे जीवनात पुढे जाण्यासाठी मित्रांनो जर कारण नाही तर ध्येय नाही. त्यामुळे जीवनात काहीतरी नक्की मोठं करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या डोक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की जितकं मोठं तुमच्याकडे कारण तितकं मोठं यश तुम्हाला मिळेल.\nभारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणारी राज्ये\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nपॉवरफुल मॉर्निंग मराठी मोटिवेशन | Morning Motivation Marathi\nstatusinmarathi.com या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी माणसापर्यंत प्रेरणादायी कविता, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी कोट्स, प्रेरक विचार आणि वाढदिवस शुभेच्छा , मराठी स्टेटस पोचवण्याचा प्रयन्त करत आहोत. जेणे करून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.👍\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/the-time-limit-given-by-the-central-government-will-expire-today-and-action-will-be-taken-on-social-media/", "date_download": "2022-10-04T16:25:45Z", "digest": "sha1:6GNHLBNWWVCZHDN4HCNOA7L5U35BFVYS", "length": 12159, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "केंद्र सरकारकडून दिलेल्या वेळेची मर्यादा आज संपुष्टात; 'या' समाज माध्यमांवर कारवाई होणार?", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nकेंद्र सरकारकडून दिलेल्या वेळेची मर्यादा आज संपुष्टात; ‘या’ समाज माध्यमांवर कारवाई होणार\nकेंद्र सरकारकडून दिलेल्या वेळेची मर्यादा आज संपुष्टात; ‘या’ समाज माध्यमांवर कारवाई होणार\nनवी दिल्ली | केंद्र शासनाने 25 फेब्रुवारी 2021 ला भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं डिजिटल कंटेंटला रेग्युलेट करण्यासाठी तीन महिन्यांच्या आत कम्प्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करायला सांगितली होती. या सगळ्यांनी भारतातून काम करणं अपेक्षित होतं. मात्र, अजूनही या कंपन्यांनी हे आदेश पाळलेले नाहीत. त्यामुळे या कंपन्यांच्या इंटरमीडियरी स्टेटला संपुष्टात आणलं जाऊ शकतं तर त्यांच्यावर कारवाईही केली जाऊ शकते.\nकेंद्र सरकारच्या सांगण्यानुसार, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, कू अॅप या समाज माध्यमांकडून भारतात नोडल ऑफिसर, रेसिडेंट ग्रीवांस ऑफिसरची नियुक्ती करण्यात यावी. या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला 15 दिवसांच्या आत ओटीटी कंटेंटविरोधात येणाऱ्या तक्रारींचं निवारण करावं लागणार आहे. याशिवाय सोशल मीडियाचे मासिक अहवाल काढत त्यामध्ये तक्रारी आणि त्यांच्या निवारण्यासाठीच्या मार्गांचाही उल्लेख करणं अपेक्षित आहे. कोणत्या पोस्ट समाज माध्यमांवरुन हटवण्यात आल्या, त्यामागची कारणं काय हेसुद्धा इथं नमुद असणं आवश्यक असणार आहे. सदर सोशल मीडियाकडे भारतातील फिजिकल अॅड्रेसचा उल्लेख, कंपनीच्या मोबाईल अॅप आणि संकेतस्थळावरही असलाच पाहिजे.\nनव्या मार्गदर्शक सूचनांनुसार 24 तासांच्या आत इंटरनेटवरुन आक्षेपार्ह माहिती हटवली जाणं बंधनकारक असेल. तर, एक अशी यंत्रणाही या कंपन्यांना स्थापन करावी लागणार आहे, जिथे या तक्रारींची नोंद केली जाणार असून, 15 दिवसांत त्यांचं निवारणही केलं जाईल. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचा आपण आदर करत असल्याचं सांगत त्या अंमलात आणण्यासाठीची प्रक्रिया सुरु असल्याचं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. तर, ट्विटरकडून यासाठी आणखी सहा महिन्यांचा वेळ मागण्यात आला आहे. भारतीय ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कू अॅपनं सरकारचे नियम अंमलात आणले आहेत.\nदरम्यान, फेब्रुवारी महिन्यातच केंद्र सरकारनं या समाज माध्यमांच्या कंपन्यांना त्यांच्या धोरणांमध्ये बदल करत नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले होते. यासाठी देण्यात आलेली वेळेची मर्यादा 25 मे रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळं आता केंद्र सरकार या समाजमाध्यमांवर आजपासूनच निर्बंध लावण्याची कारवाई होते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\n“पीएम केअर फंडात 2.51 लाख दिले, पण माझ्याच आईला बेड मिळवून देऊ शकलो नाही”\nबीएमसीने काढलेल्या ‘या’ ग्लोबल टेंडरला एकूण 8 कंपन्यांचा प्रतिसाद पण…\nस्वत: गर्भवती असूनही 9 महिने केली रुग्णांची सेवा, प्रसुतीवेळी कोरोनाने नर्सचा मृत्यू आणि….\n“असं ऐकलंय की ट्विटरच्या चिमणीने 56 इंची पोपटाची हवा काढली”\nठाकरे सरकारचा मोठा आणि महत्वाचा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश\n‘यास’ चक्रिवादळाचा ट्रेलर, ताशी 150 कि.मी वेगानं धडकण्याची शक्यता ; पाहा व्हिडीओ\n पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानाची पत्नी झाली लेफ्टनंट\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/nanded/a-dangerous-electric-pole-near-gadgebaba-primary-school-134656/", "date_download": "2022-10-04T16:34:05Z", "digest": "sha1:JMO3XZ27TQWBXDRZO4UK4CQPQWAEZAIL", "length": 8950, "nlines": 129, "source_domain": "dainikekmat.com", "title": "गाडगेबाबा प्राथमिक शाळेजवळील धोकादायक विद्युत पोल", "raw_content": "\nHomeनांदेडगाडगेबाबा प्राथमिक शाळेजवळील धोकादायक विद्युत पोल\nगाडगेबाबा प्राथमिक शाळेजवळील धोकादायक विद्युत पोल\nलोहा : लोहा शहरातील श्री संत गाडगे बाबा प्राथमिक शाळेजवळील धोकादायक विद्युत पोल म.रा.वि. महावितरणने तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी शिवसेनेचे लोहा-कंधार विधानसभा संघटक मिंिलद पवार यांनी उपविभागीय अभियंता महावितरण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महावितरणने चे दुर्लक्ष विधार्थाच्या जिवीतास धोका निर्मान झाला असुन तातकाळ दुरुस्त करावी अशी मागणी करण्यात आली आहे.\nनिवेदनात असे नमूद केले की लोहा शहरातील संत गाडगे बाबा प्राथमिक शाळे जवळील विद्युत पोल हा रहदारीच्या मार्गावर असून सदरील विद्युत पोल हा खराब झाला असून मोडकळीस आला आहे. तो विद्युत पोल लोखंडी असल्यामुळे त्यांच्यापासून जीवीत हाणी होण्याची शक्यता आहे. त्यासंबंधी महावितरणच्या कार्यालयाच्या कर्मचा-यांच्या कानावर घालून सुद्धा अद्याप पर्यंत सदरील पोल दुरुस्त करून दिलेला नाही. भविष्यात काही अपघात झाल्यास त्यांची सर्वश्री जबाबदारी महाविरण कार्यालयाची राहील तेव्हा तात्काळ हा पोल दुरुस्त करावा अशी मागणी शिवसेनेचे लोहा-कंधार विधानसभा संघटक मिलिंद पाटील पवार यांनी केली आहे.\nPrevious articleराज्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा\nNext article‘लवासा’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणा-या नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nदर दोन महिन्याला जनता दरबार घेणार : आ. राजेश पवार\nलोह्यात ग्रामस्थांचे गांधी जयंती दिनी अर्धनग्न लाक्षणिक उपोषण\n… वंदे मातरम् म्हणत गुलामगिरीची निशाणी पुसून टाकायची\nपिकअप टेम्पो उलटला; १८ भाविक गंभीर\nभारत जोडो यात्रेसाठी नांदेडचे नियोजन असेल\nभीषण आगीत दोन दुकाने जळून खाक\nगुन्हेगाराचा कर्दनकाळ असणाऱ्या चिखलीकरांनी …. पुन्हा एकदा सिद्ध केले आपले कर्तव्य …\nटँकरच्या धडकेत महिला ठार; वजिराबाद भागातील घटना\nसिंधी येथील क्रेडिट सोसायटीवर भरदिवसा दरोडा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/soneri/107480/katrina-kaif-shared-best-photos-from-the-maldives-beach-smile-photo-goes-viral/ar", "date_download": "2022-10-04T17:43:25Z", "digest": "sha1:NOYPV5R6AXSCL3BYP4ZQAWQLAUKM5BPB", "length": 9798, "nlines": 158, "source_domain": "pudhari.news", "title": "कॅटरीना कैफची मालदीववारी, एका स्माईलवर चाहते फिदा | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/मनोरंजन/कॅटरीना कैफची मालदीववारी, एका स्माईलवर चाहते फिदा\nकॅटरीना कैफची मालदीववारी, एका स्माईलवर चाहते फिदा\nअभिनेत्री कॅटरीना कैफ (Katrina Kaif) ने आपल्या सुंदर हास्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. मालदिवमध्ये शूटिंगदरम्यान व्हेकेशन एन्जॉय करत असलेल्या कॅटरीनाने सुंदर फोटोजची एक सीरीज शेअर केली आहे.\nAli-Richa Wedding : रिचा चड्ढा-अली फजल विवाहबंधनात (Pics)\n'या' कारणासाठी काजोल भडकली जया बच्चन यांच्यावर (video)\nvarun-natasha wedding anniversary : वरुण- नताशाच्या लग्नाचा अल्बम पाहिला का\nनुकताच ती मुंबई विमानतळावर दिसली होती. त्यामुळे ती नेमकी कुठे चालली होती, या प्रश्नाचं उत्तर आता चाहत्यांना मिळालं आहे. कॅट सध्या मालदिवमध्ये आहे. आपले लेटेस्ट पोस्टमध्ये तिने खुलासा केला आहे की, ती मालदीवमध्ये शूटिंग करत आहे. तिने ‘आनंदी ठिकाण’ अशी कॅप्शन देऊन आपले फ्रेश फोटोज शेअर केले आहेत.\nमीरा जगन्नाथ हिला आवरला नाही मोह, सामी सामीवर थिरकले पाय\nकॅट सध्या मालदीवमध्ये आहे. तिने आपल्या फोटोंनी लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. कॅटने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर ग्लॅमरस फोटोज शेअर केले आहेत. हे फोटोज अभित गिडवानीने क्लिक केले आहेत. तिने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये #myhappyplace अशी कॅप्शन दिलीय.\nगायक रोहित राऊत-जुईली जोगळेकर अडकले विवाहबंधनात, पाहा खास क्षण\nसमुद्र किनारी ग्लॅमरस अंदाज\nफोटोजमध्ये कॅट कूल आणि सुंदर दिसतेय. स्टार बिकिनी टॉप आणि प्रिंटेड शॉर्ट्सवर प्रिंटेड व्हाईट शर्ट तिने घातला आङे. मोकळ्या केसांनी तिचे सौंदर्य आणखी बहरले आहे. कॅटने कॅमेरा पोझसाठी वेगवेगळ्या अँगल दिले आहेत. तिचे हास्य सर्वांचे लक्ष वेधू घेत आहे.\nमालदीवमध्ये विक्की कौशल आणि कॅट हनीमूनसाठी गेले होते. त्यानंतर ती शूटसाठी गेली. कॅट मागील आठवड्यात मध्य प्रदेशमध्ये विक्कीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करून मुंबईत परतली होती. तर विक्की तेथे सारा अली खानसोबत शूटिंग करत आहे.\n‘मेरी क्रिसमस’चे शूटिंग करेल कॅट\nकॅट लवकरचं विजय सेतुपतिसोबत मेरी क्रिसमसचे शूटिंग सुरू करेल. हा चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित करणार आहे. हा चित्रपट ख्रिसमस सणाला २०२२ मध्ये रिलीज होमार आहे. याशिवाय ती टायगर-३ मध्ये सलमान खान आणि इमरान हाशमीसोबत दिसणार आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत ‘फोन भूत’ मध्येही ती दिसेल.\nअभिनेत्री सारा अली खानच्या चेहऱ्यासमोर बल्‍ब झाला फटटट्…अन्…\nवेलिंग्टन : जगातील मोठ्या बटाट्याची डीएनए टेस्ट\nकाकडी, खिऱ्याच्या निर्यातीत जगात भारत अव्वल स्थानी \nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.vishvasnews.com/marathi/politics/fact-check-video-of-uttarakhand-goes-viral-with-misleading-claims-of-being-from-up/", "date_download": "2022-10-04T17:00:25Z", "digest": "sha1:2VIFCDR3DVMH4V2HUZN2EH6HMJHYU3XW", "length": 14805, "nlines": 116, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact Check: Video of Uttarakhand goes viral with misleading claims. - Fact Check: उत्तराखंड चा व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह होत आहे व्हायरल", "raw_content": "\nFact Check: उत्तराखंड चा व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह होत आहे व्हायरल\nलक्सर विधानसभा उत्तराखंड मध्ये येते, जिथून भाजप उम्मेदवार संजय गुप्ता निवडणूक लढत आहे, जेव्हाकी उत्तर प्रदेश मध्ये आमदार संजय कुमार गुप्ता निवडणूक लढत आहे. व्हायरल व्हिडिओ चा उत्तर प्रदेश सोबत काही संबंध नाही.\nनवी दिल्ली (विश्वास न्यूज): विधानसभा निवडणूक 2022 च्या संदर्भात एक 21 सेकंदाचा व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे. ह्यात भाजप उम्मेदवार संजय गुप्ता ह्यांचे प्रचार वाहन चिखलात फसलेले दिसत आहे. दावा करण्यात येत आहे कि उत्तर प्रदेश च्या डबक्यांमध्ये हि गाडी फसली आहे.\nविश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि संजय गुप्ता भाजपा च्या तिकिटावर उत्तराखंडच्या लक्सर विधानसभा मधून निवडणूक लढत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेश चा नाही.\nकाय होत आहे व्हायरल\nफेसबुक यूजर Mahesh Singh ने 7 फेब्रुवारी रोजी हा व्हिडिओ पोस्ट करून लिहले: संजय गुप्ता आगे कैसे बढ़ेंगे वो तो केशव मौर्या की गड्डा युक्त सड़कों में फंस गए हैं\nव्हायरल दाव्याच्या तपासाच्या वेळी आम्ही आधी हा व्हिडिओ नीट बघितला. प्रचार वाहन वरील बोर्ड वर ‘विधानसभा लक्सर—34 से भाजपा उम्मीवार संजय गुप्ता‘ असे लिहले आहे. ह्यानंतर आम्ही किवर्ड सर्च द्वारे ‘विधानसभा लक्सर—34′ चा तपास केला. जागरण मध्ये प्रकाशित ह्या प्रोफाइल प्रमाणे, हि विधानसभा सीट उत्तराखंड च्या हरिद्वार जिल्ह्यात येते. हरिद्वार जिल्ह्यात दहा विधानसभा सीट आहेत. लक्सर चा विधानसभा क्रमांक आहे 34. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत संजय गुप्ता इथूनच जिंकले होते.\n30 जानेवारी 2022 मध्ये आज तक मध्ये प्रकाशित बातमी प्रमाणे, संजय गुप्ता लक्सर वरून दोन द आमदार म्हणून निवडून आले आहे. तिसऱ्यांदा ते परत भाजप तर्फे लढत आहे.\nलक्सर मध्ये दैनिक जागरण चे संवाद सूत्र रजनीश ह्यांचे म्हणणे आहे कि लक्सर विधानसभा उत्तराखंड च्या हरिद्वार जिल्ह्यात येते. इथून भाजप कडून संजय गुप्ता लढत आहे. व्हायरल व्हिडिओ जवळपास दहा दिवस जुना आहे.\nसंजय गुप्ता बद्दल अजून तपास केल्यावर आम्हाला दैनिक जागरण मध्ये छापून आलेली एका बातमी ची लिंक मिळाली. 18 जानेवारी 2022 रोजी छापून आलेल्या बातमी प्रमाणे, संजय गुप्ता आचार संहिता च्या केस मध्ये फसले आहे.\nmyneta प्रमाणे, संजय कुमार (संजय कुमार गुप्ता) चायला विधानसभा चे आमदार आहे. उत्तर प्रदेश मध्ये त्यांच्या विधानसभा चा क्रमांक 253 आहे. ते उत्तरप्रदेश मध्ये स्थित आहे.\n2 फेब्रुवारी मध्ये जागरण मध्ये छापून आलेल्या बातमी प्रमाणे, चायल सीट अपना दल (एस) च्या खात्यात गेली आहे. तिथून नागेंद्र सिंग पटेल ह्यांना तिकीट दिले गेले आहे.\nव्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह फेसबुक यूजर Mahesh Singh ह्यांनी आपल्या प्रोफाइल वर शेअर केला आहे, ते एका राजनेतिक विचारधारेने प्रभावित आहे.\nनिष्कर्ष: लक्सर विधानसभा उत्तराखंड मध्ये येते, जिथून भाजप उम्मेदवार संजय गुप्ता निवडणूक लढत आहे, जेव्हाकी उत्तर प्रदेश मध्ये आमदार संजय कुमार गुप्ता निवडणूक लढत आहे. व्हायरल व्हिडिओ चा उत्तर प्रदेश सोबत काही संबंध नाही.\nClaim Review : भाजपा उम्मीदवार संजय गुप्ता का प्रचार वाहन उत्तर प्रदेश की सड़क के गड्ढों में फंसा\nFact Check: नितीन गडकरी चा एडिटेड व्हिडिओ खोट्या संदर्भात व्हायरल\nFact Check: गुजरात मध्ये भाजप समर्थकांनी नाही केले आहे आम आदमी पार्टी जिंकल्याचा दावा, एडिटेड व्हिडिओ होत आहे व्हायरल\nFact Check: सुप्रिया सुळेंचे एडिटेड चित्र होत आहे व्हायरल\nFact Check: इंग्लंड च्या ट्रेन ऑफ लाईट्स चा व्हिडिओ तेजस ट्रेन च्या नावाने व्हायरल\nFact Check: गुजरात चे चित्र अयोध्याच्या नावाने व्हायरल\nFact Check: बॉलीवूड च्या कलाकारांनी बिपीन रावत ह्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली दिली होती, व्हायरल दावा खोटा\nFact Check: कलबुर्गी च्या रामनवमी चा जुना व्हिडिओ आता अमरावतीच्या नावावर व्हायरल\nFact Check: मंदिरात नाही, घरांमध्ये लागली होती आग, व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल\nFact Check: व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेली मुलगी पाकिस्तानी नाही, इराणी आहे, पोस्ट दिशाभूल करणारी आहे\nFact Check: शाळेच्या पुस्तकांवर टॅक्स लागत असल्याचा दावा खोटा, टॅक्स फ्री असतात पुस्तकं\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: बुलडोझर ने पाणी टाकण्याचा व्हिडिओ जुना आहे, व्हिडिओ पाकिस्तान चा सांगून व्हायरल\nFact Check: नितीन गडकरी चा एडिटेड व्हिडिओ खोट्या संदर्भात व्हायरल\nFact Check: गुजरात मध्ये भाजप समर्थकांनी नाही केले आहे आम आदमी पार्टी जिंकल्याचा दावा, एडिटेड व्हिडिओ होत आहे व्हायरल\nFact Check: दिल्ली च्या वक्फ बोर्ड च्या नावाने खोट्या ट्विट चा स्क्रीनशॉट व्हायरल\nFact Check: बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत ने पुस्तक लिहले नाही, व्हायरल दावा खोटा\nFact Check: निवृत्ती नंतर सेनेतील कुत्र्यांचा जीव घेण्यात येत नाही, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: सुप्रिया सुळेंचे एडिटेड चित्र होत आहे व्हायरल\nFact Check: हेअर ड्रायर ने पीच सुखावण्याचे हे चित्र जुने आहे\nFact Check: मुलायम सिंह ह्यांच्या चित्राला केक भरवणारा व्यक्ती अखिलेश यादव नाही, सपा नेते मनीष आहेत\nFact Check: पीएम मोदी च्या नावाने व्हायरल लेटर खोटे, 2016 पासून आहे सोशल मीडिया वर\nआरोग्य 17 जागतिक 35 राजकारण 486 विधानसभा निवडणूक 2 व्हायरल 542 समाज 272 स्वास्थ्य 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2022-10-04T16:22:27Z", "digest": "sha1:Q5NSRQCBYL4HONPBIAE3SKFAYADALLJH", "length": 36998, "nlines": 224, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nभारतातल्या टीवी सिरियलींचं खुजेपण दाखवून देणारी पाकिस्तानी 'परिजाद'\nवाचन वेळ : ५ मिनिटं\n'हम टीवी' या पाकिस्तानी चॅनलची कवी, लेखक, कादंबरीकार हाशिम नदीम यांच्या याच नावाने असणाऱ्या कादंबरीवर आधारलेली मालिका 'परिजाद' ही अतिशय वेगळ्या आशय विषयाची दर्जेदार मालिका आहे. जाणिवेच्या पल्याड नेणाऱ्या 'परिजाद'विषयी ऋषिकेश तेलंगे यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.\nभारतातल्या टीवी सिरियलींचं खुजेपण दाखवून देणारी पाकिस्तानी 'परिजाद'\n'हम टीवी' या पाकिस्तानी चॅनलची कवी, लेखक, कादंबरीकार हाशिम नदीम यांच्या याच नावाने असणाऱ्या कादंबरीवर आधारलेली मालिका 'परिजाद' ही अतिशय वेगळ्या आशय विषयाची दर्जेदार मालिका आहे. जाणिवेच्या पल्याड नेणाऱ्या 'परिजाद'विषयी ऋषिकेश तेलंगे यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट......\nप्रदूषणामुळे नदीचं सौंदर्य हरवलं, एका प्रोजेक्टनं ते मिळवून दिलं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nगेली एक दशकं ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यातली लुखा नदी प्रदूषणामुळे आपलं वेगळेपण हरवून बसली होती. या नदीमुळे आसपासच्या ६० टक्के लोकांना रोजगार मिळायचा. निसर्ग आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागाला पर्यटनामुळे नवी ओळखही मिळाली. लुखा नदीच्या प्रदूषणामुळे इथलं पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार संकटात आले. पण आता मेघालय सरकारच्या एका प्रोजेक्टमुळे हे सगळं चित्र पालटलंय.\nप्रदूषणामुळे नदीचं सौंदर्य हरवलं, एका प्रोजेक्टनं ते मिळवून दिलं\nगेली एक दशकं ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यातली लुखा नदी प्रदूषणामुळे आपलं वेगळेपण हरवून बसली होती. या नदीमुळे आसपासच्या ६० टक्के लोकांना रोजगार मिळायचा. निसर्ग आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागाला पर्यटनामुळे नवी ओळखही मिळाली. लुखा नदीच्या प्रदूषणामुळे इथलं पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार संकटात आले. पण आता मेघालय सरकारच्या एका प्रोजेक्टमुळे हे सगळं चित्र पालटलंय......\nजागतिक नदी दिन: नद्यांची शोकांतिका कोण समजून घेणार\nप्रा. डॉ. मधुकर बाचुळकर\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज २६ सप्टेंबर. जागतिक नदी दिन. नद्या ही निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे. आपलं सगळं भवितव्य नद्यांवर अवलंबून आहे. पण आपण या नद्यांची काळजी किती घेतो आज देशातल्या सगळ्याच नद्यांचं प्रदूषण झालंय. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न बिकट बनलेत.\nजागतिक नदी दिन: नद्यांची शोकांतिका कोण समजून घेणार\nप्रा. डॉ. मधुकर बाचुळकर\nआज २६ सप्टेंबर. जागतिक नदी दिन. नद्या ही निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे. आपलं सगळं भवितव्य नद्यांवर अवलंबून आहे. पण आपण या नद्यांची काळजी किती घेतो आज देशातल्या सगळ्याच नद्यांचं प्रदूषण झालंय. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न बिकट बनलेत......\nपाऊस कमी झाला किंवा थांबला तरी पूर ओसरत का नाही\nडॉ. व्ही. एन. शिंदे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअतिवृष्टीमुळे पूर येणं स्वाभाविक आहे. मात्र तो पाऊस थांबल्यावर न ओसरणं अनैसर्गिक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. महामार्ग, संगमाठिकाणची भौगोलिक स्थिती, कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्राची समुद्र सपाटीपासूनची उंची, अलमट्टी धरण, पूर भागात झालेली बांधकामं, खणिकर्म असे अनेक घटक यामागे आहेत.\nपाऊस कमी झाला किंवा थांबला तरी पूर ओसरत का नाही\nडॉ. व्ही. एन. शिंदे\nअतिवृष्टीमुळे पूर येणं स्वाभाविक आहे. मात्र तो पाऊस थांबल्यावर न ओसरणं अनैसर्गिक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. महामार्ग, संगमाठिकाणची भौगोलिक स्थिती, कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्राची समुद्र सपाटीपासूनची उंची, अलमट्टी धरण, पूर भागात झालेली बांधकामं, खणिकर्म असे अनेक घटक यामागे आहेत......\nमृतदेहालाही कायदेशीर अधिकार असतात का\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nउत्तर प्रदेश, बिहार राज्यात गंगा नदीत मृतदेह तरंगताना दिसले. या कोरोनाच्या काळात भारताची परिस्थिती इतकी वाईट झालीय की जिवंतपणी ऑक्सिजन, बेड, औषधं आणि मेल्यानंतर जाळायला लाकडंही उपलब्ध होत नाहीत. संविधानात, कायद्यात जिवंत माणसांसाठी तरतूद आहे. पण मेल्यानंतर काय मेलेल्या माणसाला, एखाद्या मृतदेहालाही असे कायदेशीर अधिकार असतात का\nमृतदेहालाही कायदेशीर अधिकार असतात का\nउत्तर प्रदेश, बिहार राज्यात गंगा नदीत मृतदेह तरंगताना दिसले. या कोरोनाच्या काळात भारताची परिस्थिती इतकी वाईट झालीय की जिवंतपणी ऑक्सिजन, बेड, औषधं आणि मेल्यानंतर जाळायला लाकडंही उपलब्ध होत नाहीत. संविधानात, कायद्यात जिवंत माणसांसाठी तरतूद आहे. पण मेल्यानंतर काय मेलेल्या माणसाला, एखाद्या मृतदेहालाही असे कायदेशीर अधिकार असतात का मेलेल्या माणसाला, एखाद्या मृतदेहालाही असे कायदेशीर अधिकार असतात का\nकोरोनाच्या संकटाला केवळ आरोग्य व्यवस्था जबाबदार कशी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारतात मागच्या १८ दिवसांमधे रोज तीन लाखांपेक्षा अधिक कोरोना पेशंट आढळून आलेत. मागच्या चार दिवसांमधे रोजचा आकडा ४ लाखांवर पोचलाय. रोज ३ हजारांपेक्षा अधिक मृत्यू होतायत. दुसरीकडे आकडे लपवले जात असल्याचे आरोप होत आहेत. त्यासाठी केवळ व्यवस्थेला दोष देऊन काही होणार नाही. त्याची मूळ कारणंही शोधायला हवीत.\nभारतीय वैद्यकीय संशोधन परिषद\nकोरोनाच्या संकटाला केवळ आरोग्य व्यवस्था जबाबदार कशी\nभारतात मागच्या १८ दिवसांमधे रोज तीन लाखांपेक्षा अधिक कोरोना पेशंट आढळून आलेत. मागच्या चार दिवसांमधे रोजचा आकडा ४ लाखांवर पोचलाय. रोज ३ हजारांपेक्षा अधिक मृत्यू होतायत. दुसरीकडे आकडे लपवले जात असल्याचे आरोप होत आहेत. त्यासाठी केवळ व्यवस्थेला दोष देऊन काही होणार नाही. त्याची मूळ कारणंही शोधायला हवीत. .....\nभर फेब्रुवारीत उत्तराखंडमधे पूर येण्याचं नेमकं कारण काय\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nउत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत.\nभर फेब्रुवारीत उत्तराखंडमधे पूर येण्याचं नेमकं कारण काय\nउत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत......\nनदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास\nकबीर उषा लक्ष्मण बोबडे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं.\nनदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास\nकबीर उषा लक्ष्मण बोबडे\nमुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं......\nपंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण नेमकं आहे कसं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nगलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला भारतीय सैनिकांची भेट घेतली. तिथल्या निमू भागात त्यांनी धडाकेबाद भाषणही करत चीनला इशाराही दिला. पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच, अनेक पर्यटकही इथं नेहमी येत असतात.\nपंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण नेमकं आहे कसं\nगलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला भारतीय सैनिकांची भेट घेतली. तिथल्या निमू भागात त्यांनी धडाकेबाद भाषणही करत चीनला इशाराही दिला. पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच, अनेक पर्यटकही इथं नेहमी येत असतात......\nगाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण.\nगाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह\nआपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण. .....\nहोस्नी मुबारक: इजिप्तवर ३० वर्ष हुकूम राबवणारा शांतताप्रिय सत्ताधीश\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअरब जगातल्या इजिप्त देशावर ३० वर्ष सत्ता गाजवणारे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा २५ फेब्रुवारीला मृत्यू झाला. पाश्चिमात्य देशात शांतताप्रिय राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मुबारक यांनी इजिप्तमधे मात्र हुकूमशाही राजवट राबवली. २०११ मधे प्रचंड हिंसक जनआंदोलनानंतर त्यांना पायउतारा व्हावं लागलं. शेवटी ‘इतिहास माझी नोंद घेईल’ असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या पश्चात घेतलेली त्यांची ही नोंद.\nहोस्नी मुबारक: इजिप्तवर ३० वर्ष हुकूम राबवणारा शांतताप्रिय सत्ताधीश\nअरब जगातल्या इजिप्त देशावर ३० वर्ष सत्ता गाजवणारे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा २५ फेब्रुवारीला मृत्यू झाला. पाश्चिमात्य देशात शांतताप्रिय राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मुबारक यांनी इजिप्तमधे मात्र हुकूमशाही राजवट राबवली. २०११ मधे प्रचंड हिंसक जनआंदोलनानंतर त्यांना पायउतारा व्हावं लागलं. शेवटी ‘इतिहास माझी नोंद घेईल’ असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या पश्चात घेतलेली त्यांची ही नोंद......\n'मुंबई आय'मधून ठाकरे सरकार कुठली जत्रा दाखवणार\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमहाराष्ट्र सरकार लंडन आय च्या धर्तीवर आपल्या मुंबईतही एक प्रचंड मोठा पाळणा उभारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल याची घोषणा केली. बांद्रा वरळी सी लिंकजवळच्या एका कोपऱ्यात हा मुंबई आय प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केलीय. यानिमित्ताने लंडन आयचा हा धावता पण रंजक आढावा.\nबांद्रा वरळी सी लिंक\n'मुंबई आय'मधून ठाकरे सरकार कुठली जत्रा दाखवणार\nमहाराष्ट्र सरकार लंडन आय च्या धर्तीवर आपल्या मुंबईतही एक प्रचंड मोठा पाळणा उभारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल याची घोषणा केली. बांद्रा वरळी सी लिंकजवळच्या एका कोपऱ्यात हा मुंबई आय प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केलीय. यानिमित्ताने लंडन आयचा हा धावता पण रंजक आढावा......\n९०० वर्षांच्या दुष्काळाने संपवली सिंधू संस्कृती\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nसिंधू संस्कृती, हडप्पा, मोहेंजोदारो ही नावं ऐकलं की सगळ्या देशाचंच कुतूहल जागं होतं. आता फक्त अवशेष उरलेल्या ४००० वर्षांपूर्वींच्या संस्कृतीची ही शहरं कशामुळे नामशेष झाली असतील, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. त्याचं एक उत्तर आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी दिलंय. सलग ९०० वर्षं पडलेल्या दुष्काळामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचा दावा त्यांनी केलाय.\n९०० वर्षांच्या दुष्काळाने संपवली सिंधू संस्कृती\nसिंधू संस्कृती, हडप्पा, मोहेंजोदारो ही नावं ऐकलं की सगळ्या देशाचंच कुतूहल जागं होतं. आता फक्त अवशेष उरलेल्या ४००० वर्षांपूर्वींच्या संस्कृतीची ही शहरं कशामुळे नामशेष झाली असतील, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. त्याचं एक उत्तर आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी दिलंय. सलग ९०० वर्षं पडलेल्या दुष्काळामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचा दावा त्यांनी केलाय. .....\nसगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nइतर फास्ट बॉलर रिटायरमेंटचा विचार करू लागतात, त्या तिशीत शाहबाज नदीमने टीम इंडियात, तेही टेस्टसाठी पदार्पण केलं. आजकाल पोरं विशीच्या आत टीम इंडियात येतात, तेव्हा इतका गुणी बॉलर टीम इंडियात येण्यास उशीर का लागला यामागे आहे ते शाहबाजचं स्ट्रगल. पहिल्याच टेस्टमधे तीन विकेट घेऊन त्याने स्वतःला सिद्धही केलंय.\nसाऊथ आफ्रिका वि भारत\nसगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा\nइतर फास्ट बॉलर रिटायरमेंटचा विचार करू लागतात, त्या तिशीत शाहबाज नदीमने टीम इंडियात, तेही टेस्टसाठी पदार्पण केलं. आजकाल पोरं विशीच्या आत टीम इंडियात येतात, तेव्हा इतका गुणी बॉलर टीम इंडियात येण्यास उशीर का लागला यामागे आहे ते शाहबाजचं स्ट्रगल. पहिल्याच टेस्टमधे तीन विकेट घेऊन त्याने स्वतःला सिद्धही केलंय. .....\nनदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास\nकबीर उषा लक्ष्मण बोबडे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं.\nनदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास\nकबीर उषा लक्ष्मण बोबडे\nमुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं......\nनदी नसलेले हे देश आपल्याला माहीत आहेत\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nएखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी.\nनदी नसलेले हे देश आपल्याला माहीत आहेत\nएखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/621943", "date_download": "2022-10-04T18:00:23Z", "digest": "sha1:N3AGQVUUK3UMJ4DMOCLQBS7KQF47JIKD", "length": 2788, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"बल्गेरियन भाषा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"बल्गेरियन भाषा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:२५, २९ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: sco:Bulgarian leid\n१५:४६, ७ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: nn:Bulgarsk)\n०८:२५, २९ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: sco:Bulgarian leid)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/web-stories/sushmita-sen-lalit-modi-marriage-photo-viral/", "date_download": "2022-10-04T17:00:05Z", "digest": "sha1:VQCCLLAX3XRPYZTUUCORFAM4XVOXYS5E", "length": 1210, "nlines": 7, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "मोदींनी गुपचूप केलं अभिनेत्री सुश्मिता सेनसोबत लग्न? हे फोटो होतायत व्हायरल | Hello Maharashtra", "raw_content": "सुष्मिता सेन-ललित मोदी विवाहबंधनात\nIPLचे माजी आयोजक ललित मोदी यांनी त्यांचे आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्यासोबत एक सूचक पोस्ट टाकली आहे.\nमोदींनी सुष्मिताला ‘बेटर हाफ’ अर्थात जोडीदार म्हटलंय.\nये रिश्ता क्या कहलाता है\nआम्ही केवळ एकमेकांना डेट करत आहोत, लग्न झालेलं नाही. एकदिवस लग्नही होईल - मोदी\nललित मोदी यांनी लंडनहून ट्वीट करत याबाबत खुलासा केला आहे.\nतुमचं मत कमेंट करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%81", "date_download": "2022-10-04T16:57:50Z", "digest": "sha1:GCKLJSZG2HYWTDN2WP2SYNKJRPI32JKB", "length": 4629, "nlines": 142, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nfix invalid self-closed HTML tags as per वर्ग:अवैध स्वयमावृत्त एचटीएमएल खूणपताका वापरणारी पाने\nवर्ग:फक्त चित्र असलेली पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.\nसांगकाम्याने वाढविले: pl:Yoshimitsu Ashikaga\nसांगकाम्याने वाढविले: ko:아시카가 요시미쓰\nसांगकाम्याने वाढविले: eu:Ashikaga Yoshimitsu\n\"अशिकागा योशिमित्सु\" हे पान \"आशिकागा योशिमित्सु\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: Spelling change\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2022-10-04T17:45:53Z", "digest": "sha1:OM32ZR22C3DKRTTUADRAZCBBCZK4NMLW", "length": 9826, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामेश्वरम - विकिपीडिया", "raw_content": "\n(रामेश्वर या पानावरून पुनर्निर्देशित)\nवरून खाली: रामनाथस्वामी मंदिर, पांबन पूल व समुद्रकिनारा\nक्षेत्रफळ ५३ चौ. किमी (२० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ३० फूट (९.१ मी)\n- घनता ८५० /चौ. किमी (२,२०० /चौ. मैल)\nरामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे.[१] रामेश्वरम शहर तमिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखातामध्ये असलेल्या रामेश्वरम द्वीपावर वसले आहे. या बेटालाच पंबन बेट म्हणतात. पंबन बेट हे भारताच्या मुख्य भूमीला पंबन पुलाने जोडले आहे. हे श्रीलंका आणि तमिळनाडू यांच्यामधील मन्नारच्या आखातात येते. रामेश्वरम हे श्रीलंकेच्या मन्नार द्वीपापासून ५० किमी अंतरावर आहे. रामेश्वरममध्ये १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर आहे.[१] ह्यामुळे रामेश्वरम हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते.[२]\nरामायणामध्ये भगवान श्रीरामांनी रामेश्वरममधूनच लंकेमध्ये आपले सैन्य नेण्यासाठी रामसेतूची रचना केली होती.[३] सध्या ह्या सेतूचे केवळ अवशेष शिल्लक असून एकेकाळी हा सेतू भारतीय उपखंडाला श्रीलंका बेटासोबत जोडणारा अखंड दुवा होता हे सिद्ध झाले आहे.[४]\nरामेश्वरम रेल्वे स्थानक दक्षिण रेल्वेचे एक टर्मिनस असून चेन्नई व मदुराईहून येणारे रेल्वेमार्ग येथे संपतात.[५]\nएकेकाळी सन १९६४ साली धनुष्कोडी हे भारतात प्रवेश करण्यासाठीचे मोठे बंदर होते. त्यावेळी एक फार मोठे चक्रीवादळ आले, आणि त्यामुळे धनुष्कोडी शहर, तेथली रेल्वे लाईन, एक स्टीम रेल्वे इंजिन आणि त्याला जोडलेले डबे हे सर्व वाहून गेले. या चक्री वादळाला रामेश्वर वादळ असे म्हणतात. वादळाच्या वेळी समुद्राच्या लाटांची उंची साडेचार मीटर होती.\nहिंदू तीर्थक्षेत्र असल्याने, हिंदू शहराचे अभ्यागत तळ बनवतात. मासेमारी करणाऱ्या समाजातील ख्रिश्चन अल्पसंख्याक आहेत. सी.एस.आय. मिशन चर्च आणि बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील ओरियूर येथील सेंट अँटोनी चर्च ही बेटातील प्रमुख चर्च आहेत.\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मे २०२२ रोजी १४:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2022-10-04T18:01:18Z", "digest": "sha1:MXEBFDPKCYVMOKWCMRHOLQCCVMXYM42T", "length": 5836, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:युएफा संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nयुरोपमधील राष्ट्रीय फुटबॉल संघ (युएफा)\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • इंग्लंड • एस्टोनिया • फेरो द्वीपसमूह • फिनलंड • मॅसिडोनिया • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लंड • इस्रायल • इटली • कझाकस्तान • लात्व्हिया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • माल्टा • मोल्दोव्हा • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • उत्तर आयर्लंड • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मारिनो • स्कॉटलंड • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • वेल्स\nनिष्क्रिय: सी.आय.एस. • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nयुरोपमधील राष्ट्रीय फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०२२ रोजी १९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mywordshindi.com/birthday-wishes-mother-in-law-marathi/", "date_download": "2022-10-04T15:39:15Z", "digest": "sha1:5WI5ZJEUHCNFGVP3XXSDZSCWAO5K7PGV", "length": 4838, "nlines": 83, "source_domain": "mywordshindi.com", "title": "{अप्रतिम} सासुबाईंना शुभेच्छा Birthday Wishes for mother-in-law Marathi", "raw_content": "\nमाझी काळजी घेणाऱ्या, माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या\nमाझ्या प्रेमळ आईच्या रूपात भेटलेल्या सासुबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nवाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव\nजिगरी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआई तुम्हाला वाढदिवसानिम्मीत खूप सारे सुख,\nउत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे हीच श्री गणेश चरणी प्रार्थना.\nआईनां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nजन्मदात्या आई प्रमाणे माझ्यावर जीव लावणाऱ्या\nआईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nआयुष्यामध्ये आंनदी व सुखी राहण्यासाठी\nअनेक कारणे आहेत पण त्यापैकी आंनदी व सुखी राहण्यासाठी\nतुम्ही एक कारण आहात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.\nआई आज केवळ तुमच्यामुळे आपल्या घराला घरपण मिळाले आहे,\nतुमच्या कष्टामुळे, तुमच्या त्यागामुळे घरामध्ये सुख शांती नांदत आहे,\nआई आज या शुभ दिवसानिम्मीत तुम्हाला उदंड आयुष्य लाभो\nहीच परमेश्वराकडे प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.\n{Best 2022} सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा {अप्रतिम शुभेच्छा}\n{बेहतरीन 51+} आदरणीय को जन्मदिन की बधाई संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://prime.marathisrushti.com/category/poems/", "date_download": "2022-10-04T16:47:42Z", "digest": "sha1:M7BOBKYQMDCXWNQ6GK6BMMVHWGOVNBTT", "length": 4910, "nlines": 75, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "कविता – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nOctober 14, 2019 डॉ. भगवान नागापूरकर\nनदिकाठच्या कपारीमध्ये, बेडूक बसला दबा धरूनी […]\nराजकीय कार्यकर्त्याची व्यथा […]\n1+ ‘मी म्‍हणालो व्‍हॉट’ तो म्‍हणाला ‘व्‍होट’ तो म्‍हणाला, ‘किती देऊं कट्’ तो म्‍हणाला ‘व्‍होट’ तो म्‍हणाला, ‘किती देऊं कट्’ मी म्‍हणालो, चल ‘क ऽऽ ट’. — […]\nअशाच येती भेटीगाठी गतजन्मीची घेऊनी नाती मित्र म्हणा वा म्हणा सोबती ओळख ती ती आतापुरती […]\nApril 24, 2019 डॉ. भगवान नागापूरकर\n1+ कोजागिरीची पौर्णिमा परि, आकाश होते ढगाळलेले शोधूं लागले नयन आमचे, चंद्र चांदणे कोठे लपले गाणी गावून नाचत होती, गच्चीवरली […]\nMarch 31, 2019 डॉ. भगवान नागापूरकर\n0 काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं १ नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा […]\nआणखी का …… रे\nMarch 31, 2019 श्रीकांत पेटकर (कौशल)\n0 नाव आहे गाव आहे …. आणखी का जोडणे रे साम आहे दाम आहे….. आणखी का ओढणे रे साम आहे दाम आहे….. आणखी का ओढणे रे \nMarch 31, 2019 श्रीकांत पेटकर (कौशल)\n0 एक.. वाळली पाते वावटळीशी नाते बोडके झाड…. दोन लाट येणार नक्की विचारणार घर कोणाचे तिन उदास पाने भरकटत वारा आनन्दी गाणे….. — श्रीकांत पेटकर 0\nउलट पालट सारे घडे\nMarch 31, 2019 हिमगौरी कर्वे\n1+ उलट पालट सारे घडे, दिसानंतर रात्र चढे, खेळ सारखे निसर्गाचे, त्याचेच ना कोडे पडे,– कधी उष्णतेची रांस, कधी शीतल चंद्रप्रकाश, कधी […]\nMarch 31, 2019 डॉ. भगवान नागापूरकर\n1+ रंगले माझे मन मुरारी नाम येई मुखीं श्रीहरी //धृ// काळा सावळा रंग कोमल भासे अंग हास्य खेळते वदनीं तेज […]\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/only-14-pits-mumbai-strange-claim-mmrda-deadly-accidents-ysh-95-3079770/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-04T17:21:39Z", "digest": "sha1:RDDQJJF74JSP5NQAYIHZRBECOEYFP5BH", "length": 21748, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Only 14 pits Mumbai Strange claim MMRDA deadly accidents ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nमुंबईत फक्त १४ खड्डे; ‘एमएमआरडीए’चा अजब दावा\nखड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या प्राणघातक अपघातांचा प्रश्न गंभीर बनत असतानाच मुंबईतील आपल्या अखत्यारितील रस्त्यांवर केवळ १४ खड्डे असल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गुरुवारी केला.\nWritten by लोकसत्ता टीम\nसर्वाधिक खड्ड्यांच्या यादीत मुंबई उपनगर अग्रेसर\nमुंबई : खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या प्राणघातक अपघातांचा प्रश्न गंभीर बनत असतानाच मुंबईतील आपल्या अखत्यारितील रस्त्यांवर केवळ १४ खड्डे असल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गुरुवारी केला. गेल्या तीन महिन्यांमध्ये आमच्या ताब्यातील तीन मुख्य रस्त्यांवरील १,२१६ खड्डे बुजविण्यात आले असून आता केवळ १४ खड्डे शिल्लक असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\nसध्या संपूर्ण शहर आणि उपनगरांत खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील तातडीने बुजविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका, ‘एमएमआरडीए’सह अन्य यंत्रणांना दिले होते. ‘एमएमआरडीए’ने मुंबईतील खड्डे बुजविण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक तैनात केले होते. त्यानुसार १९ जुलैपासून मुंबईतील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुगतगी महामार्गाच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी मुंबई महानगरपालिकेने एमएमआरडीएला दिली आहे. त्यामुळे या दोन महामार्गासह विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून जबाबदारी असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील खड्डे बुजविण्याचे काम ‘एमएमआरडीए’ने हाती घेतले.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\n‘एमएमआरडीए’तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलै ते १७ ऑगस्ट या काळात या तिन्ही रस्त्यांवरील एकूण १,२१६ खड्डे बुजविण्यात आले.\nशहरातील रस्त्यांवर एकूण १,२३० खड्डे आढळले असून १२१६ खड्डे बुजविण्यात आले. आता केवळ १४ खड्डे बुजविण्याचे काम शिल्लक असून ते प्रगतीपथावर आहे.\n‘बीकेसी’तील कोणत्याही एका रस्त्यावर फेरफटका मारल्यानंतर १४ पेक्षा अधिक खड्डे दिसतील, असे ‘पॉटहोल्स वॉरिअर्स फाऊंडेशन’चे म्हणणे आहे. बीकेसीत आणि दोन्ही द्रुतगती मार्गावर मोठय़ा संख्येने खड्डे पडले असून ते तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nदहीहंडीचा उत्साह, बक्षिसांची घागर मात्र उताणी ; आयोजकांकडून पारितोषिकांबाबत हात आखडता, गोविंदा पथकांचा हिरमोड होण्याची चिन्हे\n भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ५७ धावांनी पराभव, मालिका मात्र २-१ ने जिंकली\n ५० जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, उत्तराखंडमधील भीषण अपघात\nसांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांअभावीच ‘स्वच्छ’ स्पर्धेतील मानांकनात घसरण ; महापालिका आयुक्तांची कबुली\nपुणे : कात्रज चौकात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nपुणे : मेट्रोच्या कामासाठी येरवडा भागात वाहतूक बदल\nऔरंगाबाद : पीएफआयचा न्यायाधीश, पोलिसांविरोधात कट ; एटीएसची न्यायालयात माहिती\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\nमुंबई : मराठी नामफलक प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांचे प्रयत्न\nउपसचिवाच्या हस्तक्षेपामुळे म्हाडातील बदल्या शासनाकडेच\nनिधीअभावी आरोग्य विभाग कुपोषित, दुप्पट निधी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने निर्माण झाला आशेचा किरण\n‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’; सर्वाधिक महसूल मिळविणारी देशातील पहिलीच लहान मार्गिका\nदिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना पॅकेज ते पोलिसांना घरांसाठी कर्ज, मंत्रीमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारचे सहा निर्णय\nनव्या वर्षातही मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कसारा, खोपोली मार्गांवर वाढीव फेऱ्यांची शक्यता धूसर\nमुंबई : मराठी नामफलक प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांचे प्रयत्न\nउपसचिवाच्या हस्तक्षेपामुळे म्हाडातील बदल्या शासनाकडेच\nनिधीअभावी आरोग्य विभाग कुपोषित, दुप्पट निधी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने निर्माण झाला आशेचा किरण\n‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’; सर्वाधिक महसूल मिळविणारी देशातील पहिलीच लहान मार्गिका\nदिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना पॅकेज ते पोलिसांना घरांसाठी कर्ज, मंत्रीमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारचे सहा निर्णय\nनव्या वर्षातही मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कसारा, खोपोली मार्गांवर वाढीव फेऱ्यांची शक्यता धूसर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/buy-43-inch-smart-tv-with-massive-discounts-from-amazon-check-offer-details/articleshow/93593237.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2022-10-04T17:43:04Z", "digest": "sha1:2ETIHXHL32467D24YYB2V5AKAEHEHUD3", "length": 12315, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nSmart Tv Offers: एंटरटेनमेन्टचा धमाका अवघ्या ९४१ रुपयांत घरी पोहोचेल ४३ इंचाचा Smart TV, पाहा ऑफर डिटेल्स\nSmart TV Discounts : स्वस्तात मस्त स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर, ही विशेष माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. नामांकित कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही चक्कं १०००० रुपयांच्या आत खरेदी करता येणार आहे.\n४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात येईल घरी\nAmazon वर सुरूय ऑफर्सचा पाऊस\nलिस्टमध्ये ब्रँडेड स्मार्ट टीव्ही\nनवी दिल्ली: Top Smart TV: तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला स्वस्त आणि जबरदस्त पर्यायांबद्दल सांगणार आहो. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर अनेक ऑफर देण्यात येत असून त्याअंतर्गत तुम्हाला ४३ -इंचाचा स्मार्ट टीव्ही कमी किंमतीत घरी आणता येईल. लिस्टमध्ये पहिले नाव आहे Mi 108 cm (43 inches) Full HD Android LED TV 4C चे. टीव्हीची किंमत ३४,९९९ रुपये असून १५,००० रुपयांच्या सवलतीसह टीव्ही १९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही टीव्ही EMI वरही घरी आणू शकता. तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता. त्यासाठी महिन्याला ९४१ रुपये मोजावे लागणार आहेत.\nवाचा: Online Gold : घर बसल्या 'या' App वरुन सोनं खरेदी करा आणि Cashback मिळवा, पाहा डिटेल्स\nजर तुमच्याकडे जुना टीव्ही असेल तर, तुम्ही तो एक्सचेंज करू शकता आणि तुम्हाला ३७६० रुपयांपर्यंतची ऑफर मिळेल. याशिवाय, काही बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. यात ४३ -इंचाचा डिस्प्ले आहे. ६० हर्ट्झच्या रिफ्रेश दरासह फुल एचडी पॅनेल आहे. ३ HDMI पोर्ट आहेत. यासोबतच २० वॅट्सचा मजबूत स्टिरिओ स्पीकर देण्यात आला आहे. हे Android TV 9 वर काम करते. याशिवाय, प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार, यूट्यूब, अॅपल टीव्ही यांसारख्या 5000 हून अधिक अॅप्सना यात सपोर्ट करण्यात आला आहे.\nवाचा: DigiYatra: मोबाइलच्या मदतीने करता येणार एयरपोर्टवर एन्ट्री, बोर्डिंग पास सोबत कॅरी करण्याची नाही गरज, पाहा डिटेल्स\nटीव्हीची किंमत ३९,९९९ असून २४,९९९ रुपयांमध्ये ३८ टक्के सूटसह खरेदी करता येईल. टीव्ही EMI अंतर्गत १,१७७ रुपये प्रति महिना भरून देखील तुम्ही घरी नेऊ शकता. यासोबतच ३७६० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.\nTV ची MRP रुपये ३१,९९९ आहे. Tv २२ टक्के सूटसह २४,९९९ रुपयांना आणि ११७७ रुपयांच्या EMI अंतर्गत खरेदी करता येईल. त्याचबरोबर २०६९ रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.\nवाचा: Netflix-Prime-Hotstar साठी वेगळे पैसे देण्याची नाही गरज, सब्स्क्रिप्शन मिळणार फ्री, सोबत इतर बेनेफिट्स सुद्धा\nमहत्वाचे लेखOnline Gold : घर बसल्या 'या' App वरुन सोनं खरेदी करा आणि Cashback मिळवा, पाहा डिटेल्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nब्युटी चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी बाब रामदेवांनी सांगितलेले हे उपाय नक्की करा, एका महिन्यात फरक जाणवेल\nसिनेन्यूज सैफने केली तीच चूक; 'तान्हाजी'नंतर 'आदिपुरुष'मध्येही ठरला अपयशी\nहेल्थ हृदयातील पंपिंग वाढवण्याचे 5 साधेसोपे उपाय, रक्ताच्या नसा उघडून 100 च्या स्पीडने धावेल रक्त\nकृषी Positive Story :अपघातात हात गमावूनही जिद्दीनं लढले, बबन साबळेंची रेशीम शेतीची संघर्ष कथा\nमुंबई अनिल देशमुखांना ११ महिन्यांनी जामीन मिळवून देणारे वकील कोण काय केला बिनतोड युक्तिवाद, वाचा...\nमटा ओरिजनल लटकेंच्या पत्नी विरोधात उमेदवार देऊन शिंदे ठाकरेंची अडचण करणार\nदेश Breaking : उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना, वऱ्हाड घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, बचावकार्य सुरु\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/7th-november/", "date_download": "2022-10-04T16:35:00Z", "digest": "sha1:JK3WWQU2PTEEG2AOGEEKNG55OXKCPTZ7", "length": 12442, "nlines": 126, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "७ नोव्हेंबर – दिनविशेष | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\n१६६५: सर्वात जुने जर्नल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशित झाले.\n१८७५: सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे…वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.\n१८७९: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.\n१९१७: पहिले महायुद्ध – गाझाच्या तिसर्‍या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.\n१९३६: प्रभात चा संत तुकाराम हा चित्रपट पुण्यातील प्रभात चित्र्पटगृहात रिलीज झाला.\n१९४४: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट चौथ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.\n१९५१: एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n१९९०: मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.\n२००१: बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी सबीना (SABENA) दिवाळखोरीत गेले.\n१८५८: लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल . (मृत्यू: २० मे १९३२)\n१८६७: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्यूरी यांचा वाॅर्सा. (मृत्यू: ४ जुलै १९३४)\n१८६८: व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले. (मृत्यू: ३० एप्रिल १९१३)\n१८७९: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की . (मृत्यू: २१ ऑगस्ट १९४०)\n१८८४: क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टी चे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे . (मृत्यू: २२ जानेवारी १९६७)\n१८८८: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण . (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९७०)\n१९००: स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा . (मृत्यू: ९ जून १९९५)\n१९०३: शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक भास्कर धोंडो कर्वे.\n१९१५: महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन धनराज पारिख .\n१९५४: अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक कमल हासन.\n१९६०: भारतीय चित्रपट निर्माते श्यामप्रसाद.\n१९७१: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक त्रिविक्रम श्रीनिवास .\n१९७५: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक वेंकट प्रभू .\n१९८०: भारतीय गायक-गीतकार कार्तिक.\n१९८१: भारतीय अभिनेत्री अनुष्का शेट्टी .\n१५६२: मारवाडचे राव मालदेव राठोड . (जन्म: ५ डिसेंबर १५११)\n१८६२: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर . (जन्म: २४ ऑक्टोबर १७७५)\n१९०५: कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत–मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता\nप्रसिद्ध झाली नाही. केशवसुतांची कविता हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या तुतारी, नवा शिपाई, गोफण केली\nछान इ. कविता प्रसिद्ध आहेत. (जन्म: ७ आक्टोबर १८६६)\n१९२३: भारतीय शिक्षक अश्विनीकुमार दत्ता . (जन्म: २५ जानेवारी १८५६)\n१९४७: भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी के. नतेसा अय्यर.\n१९६३: यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी –मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक. वहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा\nया त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. दुधाची घागर हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: १७ डिसेंबर १९०१)\n१९८०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्‍वीन . (जन्म: २४ मार्च १९३०)\n१९८१: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट. (जन्म: ५ नोव्हेंबर १८८५)\n१९९८: शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी . (जन्म: २१ सप्टेंबर १९२९)\n२०००: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीयमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि हरितक्रांतीचे अध्वर्यू सी.सुब्रह्मण्यम . (जन्म: ३० जानेवारी १९१०)\n२००६: भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर पॉली उम्रीगर . (जन्म: २८ मार्च १९२६)\n२००९: लेखिका व स्वातंत्र्यसैनिक सुनीता देशपांडे . (जन्म: ३ जुलै १९२६)\n२०१५: भारतीय दिग्दर्शक आणि कवी बाप्पादित्य बंदोपाध्याय. (जन्म: २८ ऑगस्ट १९७०)\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n८ नोव्हेंबर – दिनविशेष ९ नोव्हेंबर – दिनविशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/todays-protest-was-suspended-after-the-assurance-of-tehsildar-130303814.html", "date_download": "2022-10-04T15:47:01Z", "digest": "sha1:YBQX4EFSALU3RI5WEAOAT2STHGSJUUXV", "length": 5517, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आजचे आंदोलन केले स्थगित | Today's protest was suspended after the assurance of Tehsildar| mararthi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआश्वासन:तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आजचे आंदोलन केले स्थगित\nपाटोदा तालुक्यातील शिंदे वस्तीवरील नागरिकांना रस्ता उपलब्ध करुन देण्याबाबत तहसिलदारांनी आश्वासन दिल्यानंतर आज सोमवारी करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी दिली. पाटोदा तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवस्ति (गारमाळ) येथील मुलामुलींच्या शिक्षणाचा रस्ता नसल्यामुळेच गैरसोय होत आहे. जीव धोक्यात घालून तराफाद्वारे प्रवास करत लागत असून २ वर्षापासून वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखालील आज सोमवार रोजी शिंदेवस्तीवरील रामेश्वर साठवण तलावात ग्रामस्थांसह जलसमाधी आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता.\nत्याच अनुषंगाने पाटोदा तहसिलदार रूपाली चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत नायब तहसीलदार सुनिल ढाकणे, सपोनि आर.एम.पवार, गटविकास आधिकारी सुमित जाधव, उप अभियंता एम.राजपुत, मंडळ आधिकारी एम.एस.बडे, निवेदनकर्ते डाॅ.गणेश ढवळे ,बाल हक्क संरक्षण संघ पाटोदा तालुका सचिव हमीदखान पठाण ,शिंदे वस्तीवरील नानासाहेब शिंदे, बाळासाहेब शिंदे, शिवाजी शिंदे, राजेंद्र शिंदे, दत्ता शिंदे, नामदेव शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. शिंदे वस्तीवर जाण्यासाठी पुलाची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी संपादीज जमीनीचा मावेजा शेतकऱ्यांना दिला जात आहे. रस्ता, पुल होईपर्यंत ग्रा.पं. कडून तराफा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.\nभारत ला 98 चेंडूत 12.61 प्रति ओवर सरासरी ने 206 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/from-15th-september-to-2nd-october-in-the-state-cleanliness-will-be-a-service-activity-sarpanch-parishad-will-also-take-place-soon-130309720.html", "date_download": "2022-10-04T16:57:58Z", "digest": "sha1:GKOJH5S556SFVRHC3QWYQXCWRH5TQYH4", "length": 4328, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यात स्वच्छता ही सेवा उपक्रम, लवकरच सरपंच परिषदही घेणार | From 15th September to 2nd October in the state, cleanliness will be a service activity, Sarpanch Parishad will also take place soon - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगुलाबराव पाटील यांची घोषणा:15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यात स्वच्छता ही सेवा उपक्रम, लवकरच सरपंच परिषदही घेणार\nकेंद्राच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यात ‘गावांची दृश्यमान स्वच्छता’ ही संकल्पना असून सरपंच परिषदही घेण्यात येईल, असे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.\nकेंद्रीय जलशक्ती विभागाचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी घेतलेल्या व्हीसीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत राज्यात व्यापक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. गावांमध्ये स्वच्छता, कचराकुंडी आणि अन्य असुरक्षित भागांची सफाई, कचरा स्रोतांच्या ठिकाणी ओला आणि सुका कचरा विलग करण्याबाबत जनजागृती करण्यात येईल. घोषवाक्य, लेखन स्पर्धेच्या आयोजनासह सार्वजनिक प्रतिज्ञांचे कार्यक्रम, रांगोळी, सजावट आणि देखावा स्पर्धा आदी उपक्रम राबवले जाणार आहेत, अशीही माहिती पाटील यांनी दिली.\nभारत ला 21 चेंडूत 17.14 प्रति ओवर सरासरी ने 60 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:ATC", "date_download": "2022-10-04T17:23:19Z", "digest": "sha1:Y44TF3DHUZF3SBOULCAKL4THNU47ZUNE", "length": 4891, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:ATCला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख साचा:ATC या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nॲस्पिरिन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nहायड्रोक्लोरिक आम्ल (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nहायड्रोजन क्लोराइड (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबोरिक आम्ल (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:अभय नातू/साचा:औषधचौकट (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:अभय नातू/साचा:औषधचौकट/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:औषधचौकट (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:औषधचौकट/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:ATC (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:ATC/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Chembox ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://notionpress.com/mr/stories/versesoflove/poetry/view/90", "date_download": "2022-10-04T17:11:49Z", "digest": "sha1:S7WP5KWBPZR2DUW6LZXIARLFLEOV3DK6", "length": 13717, "nlines": 226, "source_domain": "notionpress.com", "title": "#versesoflove - Writing Contest from Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nनिकाल पाहा निकाल पाहा\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nनिकाल पाहा निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nसोचता हूँ कि तेरे यकीं को बरकरार रखूँ मैं हर कनीज़ से खुद को दरक� आणखी वाचा...\nतू इश्क-द-कलमा मैं इश्क-द-फकीरा तू पावन सी गंगा मैं आशिक सा बंदा आणखी वाचा...\nकभी झूठ को हकिकत, मान कर तो देखो,कभी हकिकत को झूठ,मान कर तो देखो,द� आणखी वाचा...\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इंग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही मिळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठरतो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप्रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण संकेतस्थळाचा नकाशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/anand-mahindra-reacts-as-neeraj-chopra-congratulates-pakistans-arshad-nadeem-vkk-95-3063245/", "date_download": "2022-10-04T17:25:46Z", "digest": "sha1:V23IKZL3FQ77XRPKBPFPLDK63PAKYFUE", "length": 22481, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Anand Mahindra reacts as Neeraj Chopra congratulates Pakistan's Arshad Nadeem vkk 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nनीरज चोप्राने केले पाकिस्तानच्या खेळाडूचे अभिनंदन\nNeeraj Chopra congratulates Arshad Nadeem : पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमच्या पोस्टवर भारताचा ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने कमेंट केली आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nफोटो सौजन्य – ट्विटर\nबर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने सुवर्णपदक पटकावले. त्याने भारताच्या नीरज चोप्राचा विक्रमही मोडला. त्यामुळे त्याची भारतातही चर्चा आहे. नदीमने सुवर्णपदक पटकावल्यानंतर नीरजने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नदीमनेही नीरज आपला चांगला मित्र असल्याचे म्हटले होते. या दोघांतील खिलाडूवृत्ती भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांना फार भावली आहे. महिंद्रांनी ट्वीट करून दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले आहे.\nपाकिस्तानच्या अर्शद नदीमने आपल्या देशासाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. अर्शदने ९१.१८ मीटर अंतरावर भालाफेकून भारताच्या नीरज चोप्राचा विक्रमही मोडला. सुवर्णपदक जिंकल्यानंतर अर्शद नदीमने सोशल मीडियावर पोस्ट केली. “अल्लाह आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत ९१.१८ मीटरसह भालाफेक करून सुवर्ण मिळवले,” असे कॅप्शन देऊन त्याने आपला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अर्शदच्या पोस्टवर भारताचा ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने कमेंट केली आहे. “अभिनंदन अर्शद भाई. सुवर्णपदक आणि ९० मीटर अंतर पार करून विक्रम केला. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा,” अशी कमेंट नीरजने केली आहे.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nनीरजची ही कमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावरील घडामोडींकडे उद्योगपती आनंद महिंद्रांचे बारीक लक्ष असते. नीरज आणि नदीम यांची गोष्टही त्यांच्यापर्यंत पोहचली. महिंद्रांना भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंचे फार कौतुक वाटले. त्यांनी दोघांसाठी एक खास ट्वीट केले आहे. त्यांनी नीरजच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिले की, ‘स्पर्धा आणि शत्रुत्व यातील योग्य फरक दाखवून देण्यासाठी या दोन्ही खेळाडूंना सुवर्णपदक दिले पाहिजे.’\nहेही वाचा – CWG 2022: पाकिस्तानच्या भालाफेकपटूने मोडला नीरज चोप्राचा विक्रम; नीरज म्हणाला, “अर्शद भाई…”\nदरम्यान, जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान नीरज चोप्रा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला सहभागी होता आले नाही. या मोठ्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर नीरज चोप्रा निराश झाला होता. त्याने चाहत्यांची माफीही मागितली होती. नीरज सहभागी न होऊ शकलेल्या स्पर्धेतच पाकिस्तानच्या इर्शाद नदीमने सुवर्णपदक पटकावले आहे.\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nCWG 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची शानदार सांगता; ६१ पदकांसह भारत चौथ्या स्थानी\n भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ५७ धावांनी पराभव, मालिका मात्र २-१ ने जिंकली\n ५० जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, उत्तराखंडमधील भीषण अपघात\nसांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांअभावीच ‘स्वच्छ’ स्पर्धेतील मानांकनात घसरण ; महापालिका आयुक्तांची कबुली\nपुणे : कात्रज चौकात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nपुणे : मेट्रोच्या कामासाठी येरवडा भागात वाहतूक बदल\nऔरंगाबाद : पीएफआयचा न्यायाधीश, पोलिसांविरोधात कट ; एटीएसची न्यायालयात माहिती\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nT20 World Cup 2022: टी२० विश्वचषकासाठी आयसीसीने जाहीर केलेल्या अंपायर आणि रेफरींच्या यादीत एकमेव भारतीय पंच\nIND vs SA 3rd T20 Live: रिले रॉसोच्या शतकी खेळीने दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ४९ धावांनी विजय\nWomen’s Asia Cup T20: आशिया चषकात महिला ब्रिगेडचा सलग तिसरा विजय, युएईचा १०४ धावांनी उडवला धुव्वा\nॠषभ पंतला गर्लफ्रेंडकडून मिळाले बर्थ डे स्पेशल गिफ्ट जाणून घ्या त्या खास गिफ्टबद्दल…\nमहिला टी२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर, पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान एकाच गटात आमने-सामने\nIND vs SA 3rd T20: टीम इंडिया आफ्रिकेला व्हाईट वॉश देणार विराट-राहुलऐवजी या खेळाडूला संधी\nटी२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर जसप्रीत बुमराहने सोडले मौन; भावूक होत म्हणाला, ‘मी निराश..’\nविश्लेषण: सर डॉन ब्रॅडमन यांनाही सर्फराजने टाकले मागे; नक्की काय केला विक्रम\nजायबंदी बुमरा ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणार ; ‘बीसीसीआय’ची अधिकृत घोषणा\nइराणी चषक क्रिकेट स्पर्धा : उनाडकट, मंकडमुळे सौराष्ट्रचे दमदार पुनरागमन\nT20 World Cup 2022: टी२० विश्वचषकासाठी आयसीसीने जाहीर केलेल्या अंपायर आणि रेफरींच्या यादीत एकमेव भारतीय पंच\nIND vs SA 3rd T20 Live: रिले रॉसोच्या शतकी खेळीने दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ४९ धावांनी विजय\nWomen’s Asia Cup T20: आशिया चषकात महिला ब्रिगेडचा सलग तिसरा विजय, युएईचा १०४ धावांनी उडवला धुव्वा\nॠषभ पंतला गर्लफ्रेंडकडून मिळाले बर्थ डे स्पेशल गिफ्ट जाणून घ्या त्या खास गिफ्टबद्दल…\nमहिला टी२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर, पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान एकाच गटात आमने-सामने\nIND vs SA 3rd T20: टीम इंडिया आफ्रिकेला व्हाईट वॉश देणार विराट-राहुलऐवजी या खेळाडूला संधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/videos/pune-school-holiday-due-to-land-owner-blocking-road-leading-to-school-au189-781278.html", "date_download": "2022-10-04T15:37:39Z", "digest": "sha1:6KVYAZSISZBC3SVJK6HZOXCYPMTVUVEB", "length": 8658, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nPune: शाळेकडे जाणार रस्ता जागा मालकाने बंद केल्याने शाळेला सुट्टी\nशाळेत जाणारा रास्ता हा खाजगी रस्ता आहे, हा रस्ता जागा मालकाने बंद केला आहे. त्यामुळे शाळेवर सुट्टी देण्याची नामुष्की ओढवली आहे. महानगर पालिका प्रशासनाला माहिती दिली असतानाही अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही आहे.\nशाळेत जाणारा रास्ता जागा मालकाने बंद केल्याने शाळेला चक्क सुट्टी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या सिंहगड सिटी शाळेत समोर आला आहे. पालिका प्रशासनाकडून अद्याप कुठल्याही प्रकाची कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे. शाळेत जाणारा रास्ता हा खाजगी रस्ता आहे, हा रस्ता जागा मालकाने बंद केला आहे. त्यामुळे शाळेवर सुट्टी देण्याची नामुष्की ओढवली आहे. महानगर पालिका प्रशासनाला माहिती दिली असतानाही अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही आहे.\nSurabhi Chandna’s Thailand photoshoots :तारक मेहता फेम ‘स्वीटी’ची थायलंडमध्ये धूम; शेअर केले हॉट फोटो\nनेहाचा एअरपोर्ट लुक चर्चेत, हॉटनेसच्या मर्यादा पार ओलांडल्या\nग्लॅमरस लूकमध्ये मौनी रॉयची किलर स्टाईल\nParineeti Chopra : परिणीती चोप्राने ‘टू पीस’मध्ये लावली बिचवर आग\nजामीन मंजूर झाला असला तरिही अनिल देशमुखांना तुरंगातच राहवं लागणार. काय आहे कारण पहा महाफास्ट न्यूज 100\nAnil Deshmukh : अनिल देशमुखांना मोठा दिलासा, 11 महिन्यांनंतर जामीन मंजूर\nPune-Bangalore highway : ‘या’ कारणामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग आज रात्री 2 तास बंद राहणार\n…तर तुम्ही 10 मेळावे घ्या, गॅस दरवाढीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका\nशिधापत्रिकाधारकांना सरकारचं दिवाळी पॅकेज; अवघ्या 100 रुपयात मिळणार 'या' चार वस्तू\nमोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांना जामीन मंजूर\nMarathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी LIVE\nIND vs SA 3rd T20: आजच्या मॅचमध्ये पाऊस खेळ बिघडवणार\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/devendra-fadanvis-serious-allegation-on-police-over-attack-on-gopichand-padalkar/?amp=1", "date_download": "2022-10-04T17:25:38Z", "digest": "sha1:6ALFQLUMXGEFKA6JUQU5WIOQGXYKFFRQ", "length": 4427, "nlines": 13, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "कधी हा गोपीचंद येतो अन् त्याचा शिरच्छेद करतो याची वाट.. फडणवीसांचा गंभीर आरोप | Hello Maharashtra", "raw_content": "\nकधी हा गोपीचंद येतो अन् त्याचा शिरच्छेद करतो याची वाट.. फडणवीसांचा गंभीर आरोप\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल माझ्याविरोधात हत्येचा कट रचला असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि पोलिसही सामील आहेत असा आरोप केला होता. पडळकरांच्या या आरोपाचे विधानसभेत पडसाद उमटले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nफडणवीस म्हणाले, पोलीस स्टेशन समोर गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला झाला.दगडफेकीतुन जर पडळकरांची गाडी बाहेर निघाली नसती तर आज पडळकर हयातच राहिले नसते, कधी एकदा गोपीचंद येतो आणि त्याचा शिरच्छेद करतो याची पाहत बसले आणि शूटिंग करणारे पोलिसच होते असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला\nत्या क्लिप मध्ये स्पष्टपणे दिसतंय कि, गाडी निघून जाताना दिसतंय, डंपर दिसतोय, हल्ला होताना दिसतोय, दगड मारताना दिसतंय मात्र त्यातील कोणावरही कारवी करण्यात आली नाही. तुमचे आमचे विचार वेगळे असतील मात्र विरोधकांना जीवनातूनच उठवून टाकायचं हे दुर्दैवी आहे फडणवीसांनी म्हंटल\nया घटनेत गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रम्हांनंद पडळकर यांच्यावरचं 307 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि या संपूर्ण प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग आहे. गोपीचंद पडळकर हा आयुष्यातून संपला पाहिजे अशी कोणाची भावना असेल तर हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. महाराष्ट्राला बंगाल होऊ देऊ नका, अशा प्रकारे राजकीय हत्या होऊ देऊ नका त्यामुळे आजची सर्व कामे थांवबुन या विषयावर बैठक घ्या आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करा अशी मागणी फडणवीस यांनी केली\nCategories: ताज्या बातम्या, ब्रेकिंग, महाराष्ट्र, मुख्य बातम्या, राजकीय, व्हिडीओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2022-10-04T15:51:07Z", "digest": "sha1:DJGVC2FN3QPOZYT5ARNRY4BG5CJS3T4Z", "length": 2549, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nनदी नसलेले हे देश आपल्याला माहीत आहेत\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nएखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी.\nनदी नसलेले हे देश आपल्याला माहीत आहेत\nएखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathimandalkorea.com/mmk/?m=20220822", "date_download": "2022-10-04T17:13:26Z", "digest": "sha1:E5XCK5EACXHP5HREDVEZVK3NP2BOM2QU", "length": 1610, "nlines": 32, "source_domain": "marathimandalkorea.com", "title": " August 22, 2022 – मराठी मंडळ कोरिया", "raw_content": "\n एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ \n एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ \nमराठी मंडळ कोरिया श्रीगणेशोत्सव-२०२२\nसप्रेम नमस्कार, मंडळी, श्रीगणेशोत्सवाचे औचित्य साधून मराठी मंडळ कोरिया खास आपणासाठी घेऊन येत आहे श्री-गणेशोत्सव -२०२२. तरी विघ्नेश्वर श्रीगणेशाचे शुभाशीर्वाद प्राप्त करून गणपती बाप्पास...\nमराठी मंडळाची पुढील कार्यक्रमांची दर्शिका\nनवीन अपडेट्स आणि माहितीसाठी सबस्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/pune/pune-marathi-news-celebrate-rakhi-purnima-on-this-occasion-744251.html?utm_source=home&utm_medium=local_widget&utm_campaign=state_stories", "date_download": "2022-10-04T16:22:25Z", "digest": "sha1:QAHUY2GDST356V23KDO3UHTM45XJGNTC", "length": 9236, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Celebrate rakhi poornima on this occasion astrologer siddheshwar martkar - Raksha Bandhan : भद्राकाळ टाळण्यासाठी 'या' मुहूर्तावर बांधा राखी, VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nRaksha Bandhan : भद्राकाळ टाळण्यासाठी 'या' मुहूर्तावर बांधा राखी, VIDEO\nRaksha Bandhan : भद्राकाळ टाळण्यासाठी 'या' मुहूर्तावर बांधा राखी, VIDEO\nरक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याच्या नक्की कोणता योग्य मुहूर्त आहे ज्या मुहूर्तावरती बहिणीने आपल्या भावाला राखी ( Rakhi ) बांधावी याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.\nविद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात, 4 वेळा पलटी कार, दोघांचा मृत्यू, LIVE VIDEO\nपरतीच्या पाऊस मुंबईसह 9 जिल्ह्यांना झोडपणार, हवामान खात्याकडून महत्वाची माहिती\nमहिन्याला तब्बल 2,16,000 रुपये सॅलरी CDAC मध्ये भरती; आजची शेवटची तारीख\nपूल पाडला मात्र...चांदणी चौकातील वाहतूक रुळावर यायला अजूनही अवधी\nपुणे, 10 ऑगस्ट : सध्या कोरोनाच्या ( Corona) दोन वर्षाच्या कालखंडानंतर सर्वत्र रक्षाबंधनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यासाठी बाजारपेठा देखील मोठ्या प्रमाणावर सजल्या आहेत. बाजारात रंगेबिरंगी राख्या देखील आता आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत. येत्या 11 तारखेला संपूर्ण देशभरात रक्षाबंधन ( Raksha Bandhan ) साजरे केले जाईल. या दिवशी बहिणी आपल्या लाडक्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तसंच रक्षाबंधनच्या शुभेच्छा ही आवर्जून दिल्या जातात. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा नक्की कोणता योग्य मुहूर्त आहे कोणत्या मुहूर्तावर बहिणीनं भावाला राखी ( Rakhi ) बांधावी याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा आणि विशिष्टीकरण योग याबाबत ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी सांगितले की, रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा आणि विशिष्टीकरण योग आहेत. या योगामध्ये एका विशिष्ट वेळीच आपण रक्षाबंधन साजरे करावे. 11 ऑगस्ट सकाळी 8 वाजता पोर्णिमा सुरू होत आहे. रक्षाबंधनाला भद्रा योग आणि विशिष्टीकरण योग असणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. विशिष्टीकरण हा एक अशुभ योग मानला जातो. मात्र या योगाच्या मध्यानात आपण रक्षाबंधन साजरी करू शकता.\nहेही वाचा : Pune: यंदा राखी बांधा आणि नंतर खा\nदुपारी 12 वाजून 50 मिनिटे ते दुपारी 2 वाजून 50 मिनिटापर्यंत आपण रक्षाबंधन करू शकता. यानंतर 3 ते 9 वाजेपर्यंत चा वेळ निषिद्ध मानला आहे. ज्यांना अतिशय शुभ योगावरच रक्षाबंधन साजरी करायचे आहे. त्यांनी रात्री 9 नंतर विशिष्टीकरण संपल्यानंतर रक्षाबंधन साजरी केली तरीही चालेल, असे देखील ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी सांगितले. कसे साजरे करावे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावांना राखी बांधतात. यावेळी भावाच्या कपाळी कुमकुम लावून भावाच्या कपाळी अक्षदा लावून काही अक्षदा डोक्यावर टाकाव्यात. तसेच सोन्याचे किंवा एखादी नाणी घेऊन भावाला ओवाळावे व भावाच्या उजव्या मनगटावर शुभ चिन्हांकृत असलेली राखी बांधावी. राखी बांधून झाली की भावाला निरांजनाने तीन वेळा ओवाळावे. तसेच भावाला एखादा गोड पदार्थ खाऊ घालावा.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/mumbai/29294/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8-%E0%A5%A9-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE/ar", "date_download": "2022-10-04T16:03:36Z", "digest": "sha1:NXXW2OZ75MMNMIRDDBAP6EJJ2477WIVN", "length": 9490, "nlines": 153, "source_domain": "pudhari.news", "title": "बिग बॉस मराठी सिझन ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/मुंबई/बिग बॉस मराठी सिझन ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nबिग बॉस मराठी सिझन ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nबिग बॉस मराठी सिझन ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nमुंबई; पुढारी ऑनलाईन : जगभरात चर्चेत असणारा, प्रत्येक पर्वामधून प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारा, कोट्यवधी प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”… त्यातच बिग बॉस मराठी सिझन ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nबिग बॉस मराठी सिझन ३ लवकरच प्रेक्षांच्या भेटीला, महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन\nकलर्स मराठीवर बिग बॉस मराठीच्या दोन्ही पर्वांना अभूतपूर्व यश मिळाले आणि जेव्हा कार्यक्रमाचा नवा टिझर वाहिनीवर दिसला तेव्हापासून या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या.\nमग तो बिगचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से वा बिग बॉस मराठीचे घर असो.\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nमहेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन, कार्यक्रमातील सदस्य, त्यांची भांडण, त्यांची दोस्ती – यारी, नॉमिनेशन प्रक्रिया, कॅप्टनसी, टास्क या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांची मने जिंकली… आता हे घर सज्ज आहे आपलं मनोरंजन करण्यासाठी… पुन्हा एकदा ते घर येत आहे.\nसंपूर्ण महाराष्ट्रामध्ये एंटरटेनमेंट अनलॉक करायला १९ सप्टेंबरपासून आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. बिगबॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असून त्यांनी नुकतेच या कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूट संपवले.\nसंपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक खूप उत्सुक आहेत या कार्यक्रमाच्या नव्या सिझनसाठी. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. तेव्हा लवकरच कळेल कोण कोण असणार आहेत.\nया सिझनमधील सदस्य, कसे असणार यावेळेसचं घरं तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी – Unlock Entertainment १९ सप्टेंबरपासून संध्या ७.०० वा. आणि दररोज रात्री ९.३० वा. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी – Unlock Entertainment १९ सप्टेंबरपासून संध्या ७.०० वा. आणि दररोज रात्री ९.३० वा. भेटूया लवकरच… बघत रहा कलर्स मराठी.\n‘राष्ट्रीय खेळ दिन’ मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनीच का साजरा केला जातो\nनाटककार, लेखक, ज्येष्ठ पत्रकार जयंत पवार यांचे निधन\nDrugs Case : अभिनेता अरमान कोहली पोलिसांच्या ताब्‍यात\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nव्हॉटस्अपचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक\nहिंगोली : 30 हजारांची लाच घेताना सरपंच अडकला जाळ्यात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/sachin-pilgaonkar-talk-about-kolhapur-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T17:12:32Z", "digest": "sha1:DOKGUAE6HCPRNJ2NR2AFHLY5NTJ6I7RF", "length": 9179, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "'कोल्हापूरचं नाव कलापूर करावं'; अभिनेता सचिन पिळगावकरांची मागणी", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n‘कोल्हापूरचं नाव कलापूर करावं’; अभिनेता सचिन पिळगावकरांची मागणी\n‘कोल्हापूरचं नाव कलापूर करावं’; अभिनेता सचिन पिळगावकरांची मागणी\nमुंबई | कोल्हापूरचं नाव कलापूर असं करावं, अशी मागणी अभिनेता सचिन पिळगावकर यांनी केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही मागणी केली आहे.\nकोल्हापूर हे त्या जागेचं नाव कधीच नव्हतं. त्याठिकाणी चित्रपटसृष्टी होती. तिथे प्रत्येक प्रकारचे कलाकार असायचे. त्यामुळे त्या ठिकाणाचं नाव कलापूर होतं. इंग्रजी त्याचा वेगळा उच्चार केला. त्यांनी कलापूरला कोल्हापूर नाव पाडलं. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, त्याचं नाव कलापूर व्हावं, असं सचिन पिळगावकर म्हणालेत.\nआज सिनेमा क्षेत्रात मोठे बदल होताना दिसत आहे. आज सिनेमा डिजीटल स्वरूपात आलाय. पण पुर्वीसारखी मजा नाही राहिली. याचा अर्थ असा नाही की मला नव्या गोष्टी मान्य नाही. मला या क्षेत्रात आता 58 वर्ष पुर्ण होत आहेत. नव्या गोष्टींचा मी देखील प्रयोग केला आहे. या क्षेत्रात मी आजही शिकत आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय.\nदम्यान, या मुलाखतीत त्यांनी अभिनेता महेश कोठारे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. महाराष्ट्रात नवीन टेक्निक आणण्यात महेश कोठारे यांचं मोठं योगदान आहे, असं देखील सचिन पिळगावकर यांनी म्हटलं आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\n“महाराष्ट्राचा पंंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटतं नाही”\n“आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर आपला स्वतःचा फोटो आहे”\nसेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ; भाजपचा बडा नेता अडचणीत\nमायग्रेनने ग्रस्त असलेल्या लोकांनी ‘हे’ खाऊ नये\nपीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे जमा होणार\nहिमाचल प्रदेशमध्ये दरड कोसळून 13 जणांचा मृत्यू; मोदींकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर\n…म्हणून मीराबाई चानूच्या भेटीनंतर सलमान खान झाला ट्रोल\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/stay-away-from-aishwarya-rai-sanjay-dutt-had-received-threats-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T16:15:45Z", "digest": "sha1:XFLRNYFPDK6CMJ5SFGYPPI4GRLYPDYQQ", "length": 10136, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "ऐश्वर्या रायपासून दूर राहा; संजय दत्तला मिळाली होती धमकी", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nऐश्वर्या रायपासून दूर राहा; संजय दत्तला मिळाली होती धमकी\nऐश्वर्या रायपासून दूर राहा; संजय दत्तला मिळाली होती धमकी\nमुंबई | बाॅलिवूडमध्ये आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री ऐश्वर्या रायने फक्त लोकांच्याच नाही तर अनेक अभिनेत्यांना देखील वेड लावलं होतं. अशातच अभिनेता संजय दत्तने एक मोठा खुलासा केला आहे. यामध्ये त्याला ऐश्वर्या पासून लांब राहण्याची धमकी देण्यात आली होती.\nऐश्वर्या राय आणि संजय दत्तने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री देखील झाली. संजय दत्तच्या बहिण प्रिया आणि नम्रता यांना देखील ऐश्वर्या प्रचंड आवडत होती. आपल्याला देण्यात आलेल्या धमकीबाबत संजयने एका मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी ऐश्वर्या मिस वर्ल्ड नाही तर बाॅलिवूडमध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्र देखील नव्हती असं संजयने सांगितलं.\nमुलाखतीत संजयने सांगितले की ऐश्वर्या तेव्हा केवळ एक माॅडेल होती. मात्र तिच्या सौंदर्याने अनेक लोकांना ती तेव्हा देखील आवडत होती. अशातच एका फोटो शूटसाठी ऐश्वर्या आणि संजय एकत्र काम करणार होते. यावेळी संजयच्या बहिणींनी त्याला फोटोशूटला जाण्याआधीच ऐश्वर्यापासून लांब राहण्याची धमकी दिली होती, असं संजयने सांगितलं आहे.\nदरम्यान, फोटोशूटला गेल्यानंतर ऐश्वर्यावर लाईन मारायची नाही, तसेच तु तिला तिचा फोन नंबर देखील मागायचा नाही, अशा शब्दांमध्ये संजयच्या बहिणींनी संजयला बजावलं होतं. हा सर्व प्रकार संजयने एका मुलाखतीत सांगितला असून ही गोष्ट 1993 सालची असल्याचं देखील संजयने सांगितलं आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nकोरोनामुळे नोटांचा उडतोय रंग, ‘हे’ ठरतंय कारण\nतिनं नग्न व्हायला सांगितलं, ते नग्न झाले; पुण्यात 150 पेक्षा जास्त जणांसोबत धक्कादायक प्रकार\n8 वर्षाच्या मुलाला कोविड सेंटरचं टॅायलेट साफ करायला लावलं, महाराष्ट्रातील घटनेनं खळबळ\nआता कोरोनाचा पूर्ण नायनाट होणार; शास्त्रज्ञांनी विकसित केली अँटी व्हायरल थेरपी\nजागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती\n‘मुंबई सागा’ चित्रपटात RSSची बदनामी; चित्रपटातील ‘या’ दृष्यांवर संघाचा आक्षेप\n‘पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं’, गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.chakmak.net/2021/03/blog-post_23.html", "date_download": "2022-10-04T17:25:56Z", "digest": "sha1:TO7RVT5X54VCLVU4EAHTDHWRCJEBPIQE", "length": 10916, "nlines": 65, "source_domain": "www.chakmak.net", "title": "राज्य शासनाच्या आदेशाची वाट न पाहता प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत,अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान,राज्यसरकार कुंभकर्णा सारखे झोपेत -आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात", "raw_content": "\nराज्य शासनाच्या आदेशाची वाट न पाहता प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत,अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान,राज्यसरकार कुंभकर्णा सारखे झोपेत -आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात\nमराठवाड्यात गेल्या चार दिवसात गारपिट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्शवभूमीवर राज्य शासन आदेशाची प्रशासन वाट पाहत आहे कि सरकार पंचनामे करण्याचे आदेश देईल, परंतु राज्य सरकार आपल्या गैरकारभरात गुंतले आहेत बलात्कार, खून, खंडणी अश्या वेगवेगळ्या प्रकरणात राज्यसरकार चे दररोज धिंडवडे निघत आहेत.\nअश्या परिस्थिती राज्य सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे शासन मदत करणार नाहीच परंतु प्रशासनाने वेळ न दवडता राज्यसरकार च्या आदेशाची वाट न पाहता तात्काळ मराठवाड्यात झालेल्या शेती च्या नुकसानीचे पंचनामे करावेत व शासन दरबारी अहवाल पाठवावा.\nआज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पत्रा द्वारे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी मागणी केली आहे.\nचार दिवस उलटून देखील अवकाळी पावसाने, गारपिट ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झालेले नाहीत ज्यावेळी राज्य सरकार आदेश देत नसेल त्यावेळी पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार असतात त्यांनी सदर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल राज्य शासनास पाठवावा असे पत्र आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले.\nपरतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि\nपरतूर (हनूमंत दवंडे)- परतूर सेलू रोडवर चिंचोली पाटीजवळ आज सायंकाळी साडे सहा च्या सुमारास आयशर ने दोन मोटारसायकल ला जोराची धडक दिली धडक इतकि जोरात होती कि मोटारसायकल वरील एक जणाचा जागिच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परतूरहून सातोन्याकडे जाणाऱ्या मोटारसायकल ला चिंचोली पाटीजवळ भरधाव आयशर ने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल वरील संजय वाघमारे रा सातोना हे जागीच ठार झाल्याची माहिती असून तीघे गंभीर जखमी झाले आहेत. या मधे शिवाजी मस्के व त्यांची पत्नी होती त्यांच्या पत्नी चे हात तुटले आहेत. जखमी दोघे ही जिंतूर तालुक्यातील राहणारे आहेत. तर एक जण हातडी येथील रहिवासी असल्याचं कळत आहे हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकली चा चकनाचूर झालेला आहे. परतूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत अंभुरे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले असल्याची माहिती आहे परतूर पोलीस स्टेशन मध्ये अपघाताचा गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु चालू असून अपघात मधील आयशर स\nपरतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार\n. परतूर ता.28(हनूमंत दवंडे)) येथे रेल्वे गेट च्या काही अंतरावर म्हैशि चरत होत्या त्यातील एक म्हैश रेल्वे पटरीवर आल्या त्याच वेळेस नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्सप्रेस आली व त्याखाली चिरडून एका जणासह म्हैस ठार झाली आहे ही घटना मंगळावर ता.२८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. आपल्या निर्धारित वेळेत नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस परतूर स्थानक पार करून मार्गस्थ झाली असता आष्टी कडे जाणाऱ्या रेल्वेगेटच्या जवळच रुळावर उभ्या असलेल्या म्हैशीला हाकलण्यासाठी -सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले ( वय 60 ) हे गेले असता म्हशीसह त्यांचा या रेल्वेखाली येऊन मृत असल्याची घटना घडली. दरम्यान,घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे हे आपल्या सहकाऱ्या सह घटनास्थळी दाखल झाले.यातर मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. उतरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस एएसआय चव्हाण , जीआरपिएफ बोराडे,टेकाळे यांनी दिली. .......................... फोटो--सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले\nमंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न\nमंठा तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय मंठा येथे तहसीलदार सूमन मोरे यांच्या उपस्थीत पार पडले खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/facebook/page-21/", "date_download": "2022-10-04T15:42:47Z", "digest": "sha1:HJQV7ENWRNINDPNBRZ4HQNRASV26WZAA", "length": 4936, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Page 21 - मराठी बातम्या | Facebook, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nफेसबुकची 'फ्री बेसिक्स' मोहीम रद्द करत 'ट्राय' नेट न्युट्रॅलिटीच्या बाजूने\n'आई-बाबा आमच्याशी तरी बोला, फेसबुक-व्हॉट्स अॅप टाळा'\nहे फोटो तुम्हाला विचार करायला लावतील \nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग झाला बाबा, 99 टक्के शेअर्स करणार दान\n'चुका कराल तर शिकाल'\nमार्क झुकरबर्ग भारत भेटीवर, विद्यार्थ्यांशी साधणार संवाद\nफेसबुक, गुगलला युरोपियन युनियनच्या कोर्टाचा दणका\nफेसबुकच्या मुख्यालयात मोदी झाले भावूक, आईच्या आठवणीत डोळे पाणावले\nपंतप्रधान आयर्लंड आणि अमेरिकेच्या दौर्‍यासाठी रवाना\nफेसबुकवर लवकरच 'डिसलाईक'चा पर्याय\nनरेंद्र मोदी फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार\nगोव्यातील समुद्र किनार्‍यावर दिसली मगर\nमुख्यमंत्र्यांचा सहकुटुंब 'तो' फोटो जुना ; नागपुरात गुन्हा दाखल\nपानसरेंबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार अमोल पाटील ताब्यात\n40 मिनिटांनंतर फेसबुक, इन्स्टाग्राम पुन्हा 'ऑनलाइन'\n'फेसबुकचा' निर्माता मोदींच्या भेटीला\n, सोशल नेटवर्किंगमधून ऑर्कुटचं लॉग आऊट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/tips-for-students-to-choose-career-after-ssc-result-2022-webinar-by-maharashtra-times-culture-club/articleshow/90976837.cms?utm_source=related_article&utm_medium=career-news&utm_campaign=article-2", "date_download": "2022-10-04T17:20:20Z", "digest": "sha1:ZHK45Q4323RUXJH3DHDENEATY5ZPS4L5", "length": 13109, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\n 'अकरावीच्या उंबरठ्यावर' वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nअकरावीत प्रवेश घेतांना करिअरच्या दृष्टीने सायन्स, कॉमर्स, आर्ट‌्स् यापैकी कोणती शाखा चांगली, पुढील १० ते १५ वर्षांत कोणते करिअर अधिक आशावादी असेल, सायन्स शाखा निवडली तर पीसीएम/ पीसीबी किंवा पीसीएमबी यातील कोणते विषय निवडावेत अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी २४ एप्रिलला 'अकरावीच्या उंबरठ्यावर' या विनामूल्य वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.\n 'अकरावीच्या उंबरठ्यावर' वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nदहावीची परीक्षा संपली असून, शाळेची सुरक्षित चौकट ओलांडताना पालकांच्या मनात पाल्यांच्या उच्च शिक्षण विषयक प्रश्नांचे काहूर निर्माण झाले आहे. अकरावीत सायन्स, कॉमर्स, आर्ट‌्स् यापैकी कोणती शाखा निवडावी (Admission Guidance After 10th) आणि त्यानंतर उच्च शिक्षण, संशोधनाच्या संधी (Career Options after SSC) याबाबतही अनेक शंका त्यांच्या मनात आहे. या सर्वांवर उपाय म्हणून 'इग्नाइट एज्युकॉन' आणि 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'तर्फे २४ एप्रिलला 'अकरावीच्या उंबरठ्यावर' या विनामूल्य वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.\nया वेबिनारमध्ये अकरावीत प्रवेश घेतांना करिअरच्या दृष्टीने सायन्स, कॉमर्स, आर्ट‌्स् यापैकी कोणती शाखा चांगली, पुढील १० ते १५ वर्षांत कोणते करिअर अधिक आशावादी असेल, सायन्स शाखा निवडली तर पीसीएम/ पीसीबी किंवा पीसीएमबी यातील कोणते विषय निवडावेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक डॉ. शंतनू देशपांडे यांच्याकडून मिळणार आहे.\nएनडीएची प्रवेश परीक्षा कशी होते, आर्किटेक्चर किंवा डिझायनिंगमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, उपलब्ध होणाऱ्या संधी, सायन शाखेमध्ये बायफोकल म्हणजे काय व त्यांचे फायदे काय, डिप्लोमा करून इंजिनीअरिंगच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घ्यावा की, बारावीनंतर सीईटी परीक्षा देऊन बीई/ बीटेक करावे, क्लास कसा निवडावा या महत्त्वाच्या विषयावरही डॉ. देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे अकरावी, बारावी आणि सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम; तसेच जेईई (मेन), जेईई अॅडव्हान्स्ड, सीईटी या प्रवेश परीक्षांमध्ये फरक काय, याचीही माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'कल्चर क्लब'च्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागणार आहे.\nUGC Offering Two Degrees At A Time: एकाचवेळी 'असे' करा दोन अभ्यासक्रम पूर्ण...\nFYJC Admission 2022: अकरावी प्रवेशांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; १ मे पासून अर्जांचा सराव\nविषय : अकरावीच्या उंबरठ्यावर\nदिनांक, वेळ : २४ एप्रिलला सकाळी ११ ते दुपारी १२.३०\nवेबिनार कुठे : एमटी कल्चर क्लब यूट्यूब चॅनेल\nमार्गदर्शक : करिअर मार्गदर्शक डॉ. शंतनू देशपांडे\nMBBS Admission 2022: राज्यात एमबीबीएस प्रवेश 'हाउसफुल्ल'\n अकरावी प्रवेशांच्या संभाव्य वेळापत्रकात दडलंय उत्तर\nमहत्वाचे लेखHijab Controversy: शाळांनंतर आता ज्युनिअर कॉलेजना राज्य सरकारकडून महत्वाचे निर्देश\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nADV- सर्वात मोठा टीव्ही उत्सव- स्मार्ट टीव्हीवर 60% पर्यंत सूट मिळवा.\nकरिअर न्यूज Apple मध्ये नोकरीसाठी 'हे' 4 गुण आवश्यक, बोलता बोलता सीईओंनीच सांगितले सिक्रेट\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nसिनेन्यूज आदिपुरुष दिसणार POGO चॅनेलवर भन्नाट मीम्स हसून हसून करतील लोटपोट\nसिनेन्यूज BB16- उंचीवरून अब्दू रोजिकची मस्करी केल्यानं अर्चना झाली ट्रोल\nविज्ञान-तंत्रज्ञान ६३ अडल्ट साइट्सवरील बंदीची फक्त घोषणा, साइट्स सुरूच असल्याने आंबटशौकीनाचं फावतेय\nविज्ञान-तंत्रज्ञान संगीत प्रेमींसाठी खास TWS Earbuds, किंमत १५०० रुपयांपेक्षा कमी, फीचर्स A1\nअर्थवृत्त Investment News: अमेरिकाला ही जे जमलं नाही ते भारत करणार; चीनला १०० लाख कोटींचा दणका देण्याची तयारी\nमुंबई साखर-तेलासह चार वस्तू अवघ्या शंभर रुपयांत, शिंदे-फडणवीस सरकारचे दिवाळी पॅकेज\nमुंबई शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा, सुरक्षेला पोलीस नव्हे तर पैलवान होते, कधीही न वाचलेल्या ५ गोष्टी\nठाणे कल्याणमधील प्रसिद्ध इमारतीला आग; साड्यांचा आधार घेत बाल्कनीतून उड्या मारल्या,व्हिडीओ व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/buy-this-budget-friendly-inverter-online-see-price-check-features/articleshow/93619170.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2022-10-04T17:45:26Z", "digest": "sha1:KEGO5DERP6VQCRFMZTGBQQ6TPTZUOB3Y", "length": 12272, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Buy This Budget Friendly Inverter Online Check Price & Features | इतरांकडे लाईट नसले तरी तुमच्या घरी अंधार होणार नाही, खरेदी करा 'हे' स्वस्त इन्व्हर्टर\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nBudget Inverter: इतरांकडे लाईट नसले तरी तुमच्या घरी अंधार होणार नाही, खरेदी करा 'हे' स्वस्त इन्व्हर्टर\nInverter Price: जर तुम्ही सततच्या लोड शेडींगमुळे त्रस्त असाल आणि नवीन इन्व्हर्टर खरेदी करायचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या स्वस्त इन्व्हर्टरबद्दल सांगणार आहोत.\nसततच्या लोड शेडींगला कंटाळला \nस्वस्तात खरेदी करा इन्व्हर्टर\nऑनलाईन देखील खरेदी करता येणार\nनवी दिल्ली: Best Budget Inverter: भारतातील काही भागात लाईट जाण्याची, load-shedding ची समस्या खूप सामान्य आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी वीज गेल्यावर तासन तास येत नाही. अशात जर घरात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतील तर, सततच्या भार नियमनामुळे वापरता येत नाही. फ्रीज पंखे आणि कुलरसोबतच इतरही अनेक उपकरणे असतात. जी विजेशिवाय निकामी ठरतात. अशात जेव्हा अनेक तास वीज जाते. त्यावेळी काही उपकरणे चालवण्यासाठी तुम्हाला इन्व्हर्टर वापरावे लागतात.\nवाचा: Top Plans: जिओच्या २ प्लान्समध्ये बेनिफिट्स सारखेच, तरीही किमतीत ३१ रुपयांचा फरक, पाहा कोणता प्लान आहे बेस्ट\nआजकाल अनेकांच्या घरी इन्व्हर्टर दिसून येत असेल तरीही, काही वेळा इन्व्हर्टरच्या किमती बजेटबाहेर असतात. पण, आता काळजीचे कारण नाही. आज आम्ही तुमच्या गरजा समजून घेऊन ऑनलाइन बाजारात उपलब्ध असलेल्या स्वस्त Microtek Digital EB 700 Square Wave इन्व्हर्टरबद्दल सविस्तर माहिती देणार आहो. जे तुम्ही सहज खरेदी करू शकता. त्याची किंमत ५००० रुपयांपेक्षाही पेक्षा कमी आहे. तर चला जाणून घेऊया या प्रोडक्टबद्द्दल सविस्तर.\nवाचा: Smartphone Tricks: नवीन स्मार्टफोनसाठी पैसे का खर्च करता जुन्याच फोनच्या सेटिंग्ज बदला, फोन होईल अगदी नव्यासारखा\nMicrotek Digital EB 700 Square Wave Inverter, Amazon वर अतिशय वाजवी दरात उपलब्ध आहेत. ग्राहक ते Amazon वरून फक्त ३९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. ही किंमत डिस्काउंटनंतर आहे. यावर कंपनी ११ टक्के सूट देत आहे. तसे, त्याची प्रत्यक्षात किंमत ४४९९ रुपये आहे. ज्यावर सूट मिळाल्यानंतर फक्त ३९९९ रुपये भरावे लागतील. तुम्ही Microtek Digital EB 700 Square Wave Inverter १५९ रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता. जर तुम्ही देखील हा इन्व्हर्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा तुमच्यासाठी किफायतशीर पर्याय ठरेल.\nवाचा: Solar Generator : TV ते लॅपटॉप चार्ज करणारे 'हे' जनरेटर आहे भन्नाट, किंमत स्मार्टफोन्स इतकीच, फीचर्सही जबरदस्त\nमहत्वाचे लेख5G येण्याआधीच जोरदार झटका, 4G मोबाइल डाउनलोड स्पीडमध्ये भारताची घसरण, पाहा डिटेल्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nब्युटी चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी बाब रामदेवांनी सांगितलेले हे उपाय नक्की करा, एका महिन्यात फरक जाणवेल\nसिनेन्यूज सैफने केली तीच चूक; 'तान्हाजी'नंतर 'आदिपुरुष'मध्येही ठरला अपयशी\nहेल्थ हृदयातील पंपिंग वाढवण्याचे 5 साधेसोपे उपाय, रक्ताच्या नसा उघडून 100 च्या स्पीडने धावेल रक्त\nमुंबई एसटीतील चालक आणि वाहक पदाच्या भरतीतील उमेदवारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र\nमुंबई 'शिवसैनिक होऊन दाखवा', शिंदे गटावर करारा आसूड, आनंद शिंदे यांचं खणखणीत गाणं\nमुंबई दसरा मेळाव्याची जय्यत तयारी, शिंदे गटाने भरली १० कोटींची कॅश, फक्त १०० रुपयांत साखर-तेलासह ४ वस्तू मिळणार... वाचा, मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nदेश दोन महिन्यांवर लग्न आलेलं, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathistudy.com/std-9-mulyamapan-arakhada/", "date_download": "2022-10-04T17:10:28Z", "digest": "sha1:HGUYFBROLJLTH3FVS4TA2GYHRQLMLLJZ", "length": 17320, "nlines": 211, "source_domain": "www.marathistudy.com", "title": "std 9 mulyamapan arakhada| इयत्ता 9 वी वार्षिक मूल्यमापन योजना | मराठी स्टडी", "raw_content": "\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik mulyamapan nondi Pdf\nसायकल म्हणते, मी आहे ना _ इयत्ता सहावी _ मराठी बालभारती\nइयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तरसूची २०२२\nOnline test _माझ्या देशावर माझे प्रेम आहे_इयत्ता आठवी _ मराठी बालभारती\nAll१० वी बालभारती५ वी बालभारती६ वी बालभारती७ वी बालभारती८ वी बालभारती\nKathalekhan in Marathi | कथालेखन मराठी | इयत्ता दहावी\n[सकारात्मक विचार – गाडीवान ते मार्गदर्शक] Positive Thinking – Driver to Guide\n[ स्पॅनिश धावपटूची प्रेरणादायक कथा ] Inspiring Story Of Spanish Runner\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक | Government circular regarding prompt action on proposals for compassionate appointment of non-teaching…\nशिक्षक पाठटाचण बाबत परिपत्रक | Circular Teachers Pathtachan\nशिष्यवृत्ती परीक्षेची निवड यादी जाहीर _NMMS Exam\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nHome एम.एस. बोर्ड वर्ग std 9 mulyamapan arakhada| इयत्ता 9 वी वार्षिक मूल्यमापन योजना\nstd 9 mulyamapan arakhada| इयत्ता 9 वी वार्षिक मूल्यमापन योजना\nसन २०१९-२० पासून इ.९ वी करिता विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना खाली नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.\n👉लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट करण्यात आला आहे.\n👉 भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन ८० गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे दिले आहे.\n👉अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांकरिता द्यावयाचे प्रकल्प हे समावेशित स्वरूपाचे असतील व हे प्रकल्प शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वर्गात करून घ्यावेत असे सूचित करण्यात आले आहे.\n👉इ. ९ वी मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात लेखी व अंतर्गत मूल्यमापन मिळून किमान ३५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.\nविषयनिहाय मूल्यमापन योजना –\n१) भाषा विषय मूल्यमापन योजना\nतोंडी परीक्षेसाठी श्रवण कौशल्य व भाषण कौशल्य यासाठी खालील पैकी कोणतेही एक-एक कौशल्य निवडावे.\nभाषा विषय उत्तीर्णतेचे निकष\n२) गणित विषयासाठी लेखी व अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे\n३) विज्ञान व तंत्रज्ञान विषयासाठी लेखी व अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे\nगणित, विज्ञान व तंत्रज्ञान विषयासाठी उत्तीर्णतेचे गटनिकष\n४) समाजिक शास्त्रे विषयासाठी लेखी व अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे\n9 वी मूल्यमापन योजना परिपत्रक येथे पहा..\nश्रेणी विषय मूल्यमापन योजना\nआमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.\n9 वी विषयनिहाय मूल्यमापन योजना\n9 वी सुधारित विषयनिहाय मूल्यमापन योजना\nइयत्ता 9 वी मराठी\nPrevious articleआपला पगार काढा काही सेकंदात_ 31% महागाई भत्त्यानुसार_ Expected-DA-Calculator\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nइयत्ता आठवी _ मराठी बालभारती _माझ्या देशावर माझे प्रेम आहे _स्वाध्याय\nगणित वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Maths vrnnatmk nondi akarik mulyamapan...\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nखालीलप्रमाणे इंग्रजी या विषयाच्या काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात. 🔰 इंग्रजी वर्णनात्मक...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\nदहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर | 10th...\nविज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Science vrnnatmk...\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik...\nगणित वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Maths vrnnatmk...\nहिंदी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | hindi akarik...\nजि.प.प्राथ.शाळा विरगाव शाळेतील विद्यार्थीनी समृद्धी हिचा माझी आई निबंध |...\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक...\n|| मराठी || अखंडित ज्ञानामृत शिक्षक, विद्यार्थी हितावह www.marathistudy.com\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.divyaprabhatnews.com/2022/03/blog-post.html", "date_download": "2022-10-04T15:33:07Z", "digest": "sha1:LTIN5K2Y75MHRKECTVCHDJ33XYZDJUGS", "length": 10499, "nlines": 49, "source_domain": "www.divyaprabhatnews.com", "title": "महाशिवरात्रीनिमीत्त तिर्थक्षेत्र माचणूर येथे श्री.सिध्देश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासुन रिघ... - Divyaprabhat News", "raw_content": "\nHome मंगळवेढा विशेष महाशिवरात्रीनिमीत्त तिर्थक्षेत्र माचणूर येथे श्री.सिध्देश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासुन रिघ...\nमहाशिवरात्रीनिमीत्त तिर्थक्षेत्र माचणूर येथे श्री.सिध्देश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासुन रिघ...\n6:27 PM मंगळवेढा विशेष,\nदिव्य न्यूज नेटवर्क तिर्थ क्षेत्र माचणुर येथे महाशिवरात्रीनिमित्त हजाराे भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासुन हर... हर.. महादेव ..च्या जयघोषात गर्दी केली होती. दरम्यान गतवर्षी कोराेनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मंदिर बंद ठेवण्याचे आदेश शासनाने केल्याने इच्छा आसुनही भाविकांना दर्शन घेता आले नाही. मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदी काठावर माचणूर येथे कडेकपारीत मंगऴवेढ्या पासून 14 कि.मी. व सोलापूर पासून 40 कि.मी अंतरावर महादेवाचे पुरातन कालीन हेमाडपंती भलेमोठे मंदिर आहे.महाशिवरात्रीला येथे पाच दिवस प्रतिवर्षी यात्रा भरते.काेराेनामुळे गत वर्षी यात्रा भरू शकली नाही.कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा,येथील भाविक महाशिवरात्रीनिमित्त भगवान श्री शंकरा च्या दर्शनासाठी प्रतिवर्षी येत असतात.यंदा काेरानाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शासनाने दर्शनासाठी मंदिर खुले केल्यामुळे भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.पुरूष भाविकापेक्षा महिलांची संख्या दर्शनासाठी आधिक हाेती.महिलांच्या तिन लांब रांगा लागल्याचे चित्र हाेते.पहाटे महादेवाच्या पिंडीला रुद्राभिषेक घातल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.दिवसभर सूर्योदय ते सायंकाळपर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतले.\nमहाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात पाच दिवस यात्रा भरते.काेराेनाच्या प्रभावामुळे तुरळक प्रमाणात व्यापारी मेवामिठाई,जनरल स्टोअर्स ,रसपाण गृहे, आले आहेत,सायंकाळी गावातून फटाक्यांची आतषबाजी करीत श्री .च्या पालखीचे आगमन मंदिरा कडे झाले.पाच दिवसाच्या मुक्कामानंतर पाचवी दिवशी पुन्हा श्री.ची पालखी माचणूर गावाकडे जानार आहे. पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांनी महाशिवरात्री निमीत्त मोठा पाेलीस बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये १ पालीस निरीक्षक. ३ सहाय्यक पाेलीस निरीक्षक,४० पाेलीस,७ महिला पाेलीस व १ स्टाँकींग फाेर्स नेमला आहे.सद्या एस.टी.कर्मचार्यांचा संप आसल्याने भाविक खाजगी वाहाने व माेटर सायकलवर माेठ्या प्रमाणात आले हाेते. आगाराने केवळ एक बस साेडली हाेती. वाहानांच्या गर्दीमुळे वाहातुक पाेलीसांची दमछाक झाली.\nTags # मंगळवेढा विशेष\nसंपादक - श्री.पोपट इंगोले\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'दिव्य प्रभात न्यूज ' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nपाटखळ येथील त्या वादग्रस्त खडी क्रशर व मंगलकार्यालयाची होणार चौकशी....\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील मोरे पिता पुत्रांचे मंगलकार्यालय व खडीक्रशर बेकायदेशीर आणि शासनाचे नियम उल...\nदामाजीच्या कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्तीने कामगारांच्या भावनेशी खेळू नका .......\nकामगार संघटनेचा अफवेखोरांना खणखणीत इशारा...... दिव्य न्यूज नेटवर्क दामाजी ही आमची मातृसंस्था असून आम्ही कामगारांनी ही सं...\nपाटखळ येथील मोरे खडी क्रेशर महसुल विभागाने दुसऱ्यांदा केले सील..\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील गावालगत नियमांची पायमल्ली करून उभारलेल्या खडीक्रशर याबाबतची अधिक म...\nमावस भावाच्या खून प्रकरणी मंगळवेढयाचे तत्कालीन पोलिस नाईक यास जन्मठेप व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा...\nजन्मठेपेच्या शिक्षेन जिल्हाच्या पाेलीस दलात उडाली ऐकच खळबळ.... मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तत्का...\n\"त्या \"वादग्रस्त 'खडी क्रशर' आणि 'मंगल कार्यालयाच्या' कारवाईला महसूल प्रशासनाला कधी लागेल मुहूर्त\nमंगळवेढा महसूल प्रशासनाचे कार्य म्हणजे \" वराती मागून घोडे \"नागरिकांतून तीव्र संताप..... दिव्य प्रभात न्यूज ...\nक्रीडा विषयक जाहिरात धार्मिक पंढरपूर विशेष मंगळवेढा विशेष राजकीय संपादकीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.chakmak.net/2021/06/blog-post_13.html", "date_download": "2022-10-04T17:23:03Z", "digest": "sha1:H3UVKPY7O2KEINWN45HBSVQQQ454T5HU", "length": 12882, "nlines": 63, "source_domain": "www.chakmak.net", "title": "ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणार्‍या वाळू माफीयांवर कडक कारवाई करा,परतूर पत्रकारांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी मार्फत पोलिस अधिक्षकांना निवेदन", "raw_content": "\nज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणार्‍या वाळू माफीयांवर कडक कारवाई करा,परतूर पत्रकारांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी मार्फत पोलिस अधिक्षकांना निवेदन\nजाफ्राबाद येथील दैनिक पुढारी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर वाळू माफीयांनी केलेल्या झालेल्या भ्याड हल्लाचा तीव्र निषेध नोंदवून पत्रकार सरंक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी परतूर पत्रकारांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांच्या मार्फत पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.\nदिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दि ११/०६/२०२१ रोजी जाफराबाद येथील पंचायत समिती कार्यालय समोर दैनिक पुढारीचे प्रतिनिधी पत्रकार ज्ञानेश्वर वामनराव पाबळे यांच्यावर वाळु माफीयांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करून जिवघेण्या हल्ला करण्यात आला आहे. तसेच वाळुच्या बातम्या का छापतो म्हणून जबर मारहाण केल्याने ज्ञानेश्वर पाबळे यांच्यासह इतर जण मारहाणीत जखमी झाले आहेत. जखमीवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. पत्रकार ज्ञांनेश्वर पाबळे यांच्यावर औरंगाबाद येथे दवाखान्यात उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षाभरापासून वाळु माफियांनी दहशत निर्माण केली असून यामध्ये महसुल व पोलीस प्रशासन सहभागी आहे. समाजहितासाठी पत्रकारांनी अवैध वाळु उत्खनन बाबत आपल्या दैनिकात बातमी प्रकाशात केल्यामुळे याचा इतर पत्रकारांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस या घटनेत वाढ होत असून वाळु चोरीचा सर्रास प्रकार सुरु आहे. अशा अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या विरोधात पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्लाचा निषेध व्यक्त करत पत्रकार सरंक्षण कायद्या अंतर्गत संबंधीत वाळू माफियावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी परतूर पत्रकाराच्या वतीने करीत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. या निवेदनावर राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी ढोबळे. सचिव दीपक हिवाळे, एम.एल. कुरेशी, अजय देसाई, राजकुमार भारुका, भारत सवने, आशीष धुमाळ, मुन्ना चितोडा, रामप्रसाद नवल, अशोक साकळकर,राहुल मुजमुले, सरफराज नाईकवाडी, माणिक जैस्वाल, प्रभाकर प्रधान, सागर काजळे, कैलास चव्हाण, कैलास सोळंके, आशीष गारकर, इम्रान कुरेशी, शेख अथर, संजय देशमाने, गणेश लालझरे, यांच्यासह आदि पत्रकार उपस्थित होते.\nपरतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि\nपरतूर (हनूमंत दवंडे)- परतूर सेलू रोडवर चिंचोली पाटीजवळ आज सायंकाळी साडे सहा च्या सुमारास आयशर ने दोन मोटारसायकल ला जोराची धडक दिली धडक इतकि जोरात होती कि मोटारसायकल वरील एक जणाचा जागिच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परतूरहून सातोन्याकडे जाणाऱ्या मोटारसायकल ला चिंचोली पाटीजवळ भरधाव आयशर ने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल वरील संजय वाघमारे रा सातोना हे जागीच ठार झाल्याची माहिती असून तीघे गंभीर जखमी झाले आहेत. या मधे शिवाजी मस्के व त्यांची पत्नी होती त्यांच्या पत्नी चे हात तुटले आहेत. जखमी दोघे ही जिंतूर तालुक्यातील राहणारे आहेत. तर एक जण हातडी येथील रहिवासी असल्याचं कळत आहे हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकली चा चकनाचूर झालेला आहे. परतूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत अंभुरे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले असल्याची माहिती आहे परतूर पोलीस स्टेशन मध्ये अपघाताचा गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु चालू असून अपघात मधील आयशर स\nपरतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार\n. परतूर ता.28(हनूमंत दवंडे)) येथे रेल्वे गेट च्या काही अंतरावर म्हैशि चरत होत्या त्यातील एक म्हैश रेल्वे पटरीवर आल्या त्याच वेळेस नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्सप्रेस आली व त्याखाली चिरडून एका जणासह म्हैस ठार झाली आहे ही घटना मंगळावर ता.२८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. आपल्या निर्धारित वेळेत नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस परतूर स्थानक पार करून मार्गस्थ झाली असता आष्टी कडे जाणाऱ्या रेल्वेगेटच्या जवळच रुळावर उभ्या असलेल्या म्हैशीला हाकलण्यासाठी -सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले ( वय 60 ) हे गेले असता म्हशीसह त्यांचा या रेल्वेखाली येऊन मृत असल्याची घटना घडली. दरम्यान,घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे हे आपल्या सहकाऱ्या सह घटनास्थळी दाखल झाले.यातर मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. उतरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस एएसआय चव्हाण , जीआरपिएफ बोराडे,टेकाळे यांनी दिली. .......................... फोटो--सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले\nमंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न\nमंठा तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय मंठा येथे तहसीलदार सूमन मोरे यांच्या उपस्थीत पार पडले खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/solapur/the-player-died-after-the-ball-hit-his-groin-134409/", "date_download": "2022-10-04T15:54:50Z", "digest": "sha1:FNIMYFZWM37HKDFDHD7W76YPYM4JFAMP", "length": 10050, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "गुप्तांगाला चेंडू लागून खेळाडूचा मत्यु", "raw_content": "\nHomeसोलापूरगुप्तांगाला चेंडू लागून खेळाडूचा मत्यु\nगुप्तांगाला चेंडू लागून खेळाडूचा मत्यु\nपंढरपूर : तालुक्यातील तावशी येथे सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत गोलंदाजाचा चेंडू गुप्तांगाला लागल्याने नेपतगाव येथील खेळाडूचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.\nक्रिकेट खेळताना गार्डस डोक्याचे हेल्मेट आदी सुरक्षेची साहित्य घालणे गरजेचे आहे. ही खबरदारी न घेतल्याने एका तरूण युवकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये तालुक्यातील नेपतगाव येथील विक्रम रमेश क्षीरसागर (३५) या खेळाडुचा मृत्यू झाला. तावशी येथे टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये नेपतगाव संघाकडून विक्रम फलंदाजी करीत होता. विरोधी संघातील खेळाडूने वेगाने टाकलेला टेनिस चेंडू विक्रमच्या गुप्तांगाला लागला.\nयावेळी त्याने गार्ड घातले नसल्याने जोरदार मुका मार लागून तो जागीच कोसळला. यावेळी त्यास उपचारासाठी पंढरपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाचा त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान विक्रम हा नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथेच वास्तव्यास होता. परंतु लॉकडाऊननंतर तो आपल्या मुळ गावी नेपतगावला आला होता. क्रिकेट खेळाची त्याला सुरूवातीपासून आवड असल्याने तो नेहमी विविध स्पर्धेत भाग घेत असे. विक्रमच्या पश्­चात आई, वडील, पत्नी, चार व अडीच वर्षाची दोन मुल आहेत. ग्रामीण भागात तसेच विविध ठिकाणी अशा अनेक क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात. परंतु यासाठी आवश्यक सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली.\nPrevious articleनांदेड जिल्ह्यातील ३ हजार ७३९ शाळांमधून देशभक्तीपर गीतांचे समूहगान\nNext articleविवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या\n५० प्रवाशांसह बस कोसळली दरीत\nतुळजापूर रस्त्यावरील अपघातात टमटममधील दोघांचा मृत्यू\nरॉसोचे शतक; भारताला २२८ धावांचे आव्हान\nकॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर गुंतागुंतीची श्स्त्रक्रिया यशस्वी\nमतदार यादी नव्याने तयार होणार\nजिल्ह्यात ४६ हजार २९५ महिलांची आरोग्य तपासणी\nव्हीडीओ प्रसारित करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार\nएसटी भरतीतील उमेदवारांना नियुक्ती पत्र\nतुळजापुरला पायी जाणार्‍या भक्ताचा वाहनाच्या धडकेत मृत्यू\nकर्नाटकाच्या सोयीसाठी नांदेड- हुबळी गाडी पळवली\nवाळूचोरी होणा-या भागातील अधिकारी होणार निलंबीत : राधाकृृष्ण विखे पाटील\nपाकीट चोरीप्रकरणी तिघी अटकेत\nबोगस ले आऊटप्रकरणी दोषींवर कारवाई करा\nबोरामणीत मन्ना जुगार खेळणाऱ्यांवर छापा\nबियर शॉपीसाठी पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ\nदुचाकी कंटेनरला धडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू\nतलवारीने हल्ला करणाऱ्यास कोठडी\nखोट्या अर्जाने दाखला मिळवला, तिघांवर गुन्हा दाखल\nशेतात जाण्यास वाट दिली नाही म्हणून तीन महिलांशी गैरवर्तन\nप्रेमसंबंधातून महिलेस मारहाण; पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%96", "date_download": "2022-10-04T16:21:02Z", "digest": "sha1:5Z3C5XNXS4HCMQ6LE3IUYSFS35PJGQZF", "length": 16381, "nlines": 107, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nजम्मू काश्मीरमधल्या नेत्यांच्या आमंत्रणाने राजकीय प्रकियेला चालना\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकेंद्र सरकारच्यावतीने जम्मू काश्मीरमधल्या नेत्यांना चर्चेचं आमंत्रण देण्यात आलं होतं. बडे नेते या बैठकीला हजर होते. किरकोळ मतभेद असले तरी काश्मीरमधे राजकीय प्रक्रिया सुरू करून निवडणुका घ्यायला सर्वच पक्ष उत्सुक आहेत. पण राजकीय प्रक्रिया आणि निवडणुकांची चर्चा सुरू होताच पाकिस्तानात अस्वस्थता पसरलीय. दुसरीकडे ड्रोनच्या मदतीने बॉम्बहल्ले केले जातायत.\nजम्मू काश्मीरमधल्या नेत्यांच्या आमंत्रणाने राजकीय प्रकियेला चालना\nकेंद्र सरकारच्यावतीने जम्मू काश्मीरमधल्या नेत्यांना चर्चेचं आमंत्रण देण्यात आलं होतं. बडे नेते या बैठकीला हजर होते. किरकोळ मतभेद असले तरी काश्मीरमधे राजकीय प्रक्रिया सुरू करून निवडणुका घ्यायला सर्वच पक्ष उत्सुक आहेत. पण राजकीय प्रक्रिया आणि निवडणुकांची चर्चा सुरू होताच पाकिस्तानात अस्वस्थता पसरलीय. दुसरीकडे ड्रोनच्या मदतीने बॉम्बहल्ले केले जातायत......\nसैन्य मागे घेऊन भारत आणि चीनने काय कमावलं, काय गमावलं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारत, चीन यांच्यात पूर्व लडाखमधे समझोता झाला. मुळात हिमालयाच्या थंडीत टिकून राहण्याची चीनच्या सैनिकांमधे क्षमता नाही, हे सिद्ध झालं. चीनचं संरक्षण तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. त्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, असं काही भारतीय संरक्षणतज्ञ वारंवार सांगत होते. पण तो त्यांचा भ्रम आहे, हेही चीनच्या लडाखमधल्या बिनशर्त माघारीने सिद्ध केलंय. पण आपण सावध रहायला हवं.\nसैन्य मागे घेऊन भारत आणि चीनने काय कमावलं, काय गमावलं\nभारत, चीन यांच्यात पूर्व लडाखमधे समझोता झाला. मुळात हिमालयाच्या थंडीत टिकून राहण्याची चीनच्या सैनिकांमधे क्षमता नाही, हे सिद्ध झालं. चीनचं संरक्षण तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. त्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, असं काही भारतीय संरक्षणतज्ञ वारंवार सांगत होते. पण तो त्यांचा भ्रम आहे, हेही चीनच्या लडाखमधल्या बिनशर्त माघारीने सिद्ध केलंय. पण आपण सावध रहायला हवं......\n१४ वर्षांच्या भारतीय मुलाने तयार केला गलवान व्हॅलीचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nगलवान व्हॅली प्रकरणावरून भारत चीन सिमेवरचे संबंध ताणले गेलेत. पण या व्हॅलीला गलवान हे नाव मिळालंय तेच मुळी १४ वर्षांच्या एका मुलामुळे. फक्त हा मुलगाच नाही तर त्याचे पुर्वजही भारतीयच असल्याचे पुरावे इतिहासात सापडतात. गलवान व्हॅलीची जमीन आमची असं म्हणणाऱ्या चीनी सरकारला हा रंजक इतिहास आपण ठणकावून सांगायला हवा.\n१४ वर्षांच्या भारतीय मुलाने तयार केला गलवान व्हॅलीचा इतिहास\nगलवान व्हॅली प्रकरणावरून भारत चीन सिमेवरचे संबंध ताणले गेलेत. पण या व्हॅलीला गलवान हे नाव मिळालंय तेच मुळी १४ वर्षांच्या एका मुलामुळे. फक्त हा मुलगाच नाही तर त्याचे पुर्वजही भारतीयच असल्याचे पुरावे इतिहासात सापडतात. गलवान व्हॅलीची जमीन आमची असं म्हणणाऱ्या चीनी सरकारला हा रंजक इतिहास आपण ठणकावून सांगायला हवा......\nखरोखरचा फुन्सुक वांगडू सांगतोय, लडाखमधे बाहेरचे लोक नकोतच\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nकेंद्र सरकारने जम्मू काश्मीरपासून वेगळं करून लडाखला केंद्रशासित प्रदेश केलं. केंद्र सरकारने तिथे उद्योगधंदे उभारून विकास कऱण्याचा मनसुबा जाहीर केलाय. लडाखमधले खरोखरचे फुन्सुक वांगडू सोनम वांगचूक यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. पण ते सांगताहेत, इथल्या जमिनी खुल्या करू नका.\nखरोखरचा फुन्सुक वांगडू सांगतोय, लडाखमधे बाहेरचे लोक नकोतच\nकेंद्र सरकारने जम्मू काश्मीरपासून वेगळं करून लडाखला केंद्रशासित प्रदेश केलं. केंद्र सरकारने तिथे उद्योगधंदे उभारून विकास कऱण्याचा मनसुबा जाहीर केलाय. लडाखमधले खरोखरचे फुन्सुक वांगडू सोनम वांगचूक यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. पण ते सांगताहेत, इथल्या जमिनी खुल्या करू नका. .....\n३७० नाही, तर जम्मू काश्मीर केंद्रशासित करणं ही सगळ्यांत मोठी खेळी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकेंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून जम्मू काश्मीरबद्दल चार महत्त्वाचे कायदे केले. जम्मू काश्मीरपासून लडाखला वेगळं करून दोघांना केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केलं. एखाद्या राज्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्याची ही पहिलीच वेळ असावी. पण सारी चर्चा केवळ कलम ३७० हटवण्याविषयीच होतेय.\n३७० नाही, तर जम्मू काश्मीर केंद्रशासित करणं ही सगळ्यांत मोठी खेळी\nकेंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून जम्मू काश्मीरबद्दल चार महत्त्वाचे कायदे केले. जम्मू काश्मीरपासून लडाखला वेगळं करून दोघांना केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केलं. एखाद्या राज्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्याची ही पहिलीच वेळ असावी. पण सारी चर्चा केवळ कलम ३७० हटवण्याविषयीच होतेय......\nकाश्मीरच्या निमित्ताने द्वेषाचं कोडिंग करुन आपल्या मेंदूचं प्रोग्रामिंग सेट होतंय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nजम्मू काश्मीर आणि लडाख यांची पुनर्रचना करणारं विधेयक संसदेत मंजूर झालं. या सगळ्या चर्चेत इतिहासाचा प्रत्येकाने आपल्यापल्या परीने अर्थ लावला. इतिहासाशी मोडतोड केली गेली. वस्तुस्थिती बाजूला पडून सगळेजण सोयीपुरता इतिहास मांडताहेत. यामुळे काश्मीरबद्दल समज वाढण्यापेक्षा गैरसमजच अधिक पसरत आहेत. द्वेषाचं राजकारण पेरलं जातंय.\nकाश्मीरच्या निमित्ताने द्वेषाचं कोडिंग करुन आपल्या मेंदूचं प्रोग्रामिंग सेट होतंय\nजम्मू काश्मीर आणि लडाख यांची पुनर्रचना करणारं विधेयक संसदेत मंजूर झालं. या सगळ्या चर्चेत इतिहासाचा प्रत्येकाने आपल्यापल्या परीने अर्थ लावला. इतिहासाशी मोडतोड केली गेली. वस्तुस्थिती बाजूला पडून सगळेजण सोयीपुरता इतिहास मांडताहेत. यामुळे काश्मीरबद्दल समज वाढण्यापेक्षा गैरसमजच अधिक पसरत आहेत. द्वेषाचं राजकारण पेरलं जातंय......\nकलम ३७० रद्द केल्याने काश्मीर कसं बदलणार\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकेंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतलाय. एवढंच नाही तर जम्मू आणि काश्मीरपासून लडाखला वेगळं केलंय. मोदी सरकारच्या या निर्णयाची जगभरात चर्चा सुरू आहे. कलम ३७० मधले दोन भाग वगळल्याने जम्मू काश्मीरचा निव्वळ इतिहासच नाही तर भूगोलही बदलणार आहे.\nकलम ३५ अ रद्द\nकलम ३७० रद्द केल्याने काश्मीर कसं बदलणार\nकेंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतलाय. एवढंच नाही तर जम्मू आणि काश्मीरपासून लडाखला वेगळं केलंय. मोदी सरकारच्या या निर्णयाची जगभरात चर्चा सुरू आहे. कलम ३७० मधले दोन भाग वगळल्याने जम्मू काश्मीरचा निव्वळ इतिहासच नाही तर भूगोलही बदलणार आहे......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1958/", "date_download": "2022-10-04T16:36:39Z", "digest": "sha1:JBTAIUYBSL4IRSXXUR3TE5UJFTRWFC3K", "length": 7270, "nlines": 78, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर .... : करूणा शर्मा - Rayatsakshi", "raw_content": "\nधनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर …. : करूणा शर्मा\nधनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर …. : करूणा शर्मा\nधनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर सर्वांना कळेल की महाराष्ट्रातील राजकारण काय आहे आणि येथील नेते कसे आहेत आणि येथील नेते कसे आहेत अशी टिप्पणी करुणा शर्मा यांनी केली आहे.\nपंढरपूर, रयतसाक्षी: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर सुपर होईल. आमच्यावर चित्रपट निघाला तर सर्वांना कळेल की महाराष्ट्रातील राजकारण काय आहे आणि येथील नेते कसे आहेत आणि येथील नेते कसे आहेत करुणा मुंडेवर चित्रपट काढण्यासाठी अनेक दिग्दर्शक रांगते उभा आहेत, अशी टिप्पणी करुणा शर्मा यांनी केली आहे.\nकरूणा शर्मा यांनी आज पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्या म्हणाल्या, “कोल्हापूर येथून पोटनिवडणूक लढवणार आहे. त्यामुळे विठ्ठलाचा आशीर्वाद घेतला असून २०२४ ला परळीतून निवडणूक लढवणार आहे.”\n“काश्मीर फाईल सिनेमावर मोठे-मोठे नेते बोलत आहेत, ही मुर्खता आहे. देशामध्ये शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. परंतु, या प्रश्नांवर कोण बोलत नाही. करुणा धनंजय मुंडे यांना पती धनंजय मुंडे यांनी जेलमध्ये टाकले, त्यावर कोण बोलत नाही. काश्मीर फाईल्स फक्त चित्रपट आहे आणि तो चित्रपटच राहणार आहे. नेत्यांना बोलायचं असेल तर दिशा सालीयन, पूजा चव्हाण आणि करुणा मुंडेंवर बोला, अशे आवाहन करूणा शर्मा यांनी यावेळी केले.\nकरूणा शर्मा म्हणाल्या, “धनंजय मुंडे हे पाच- सहा मुलांचे वडील आहे. तरीही ते अजून मंत्री पदावर कसे आहेत यावर नेत्यांनी बाललं पाहिजे. इतर गोष्टींवर बोलण्यापेक्षा धनंजय मुंडेंवर बलात्कारचा आरोप झाला आहे, त्यावर बोला.”\nदारुसाठी दोघांनी केला मित्राचा खून\nद, काश्मिर फाईलवरून राजकारण: समाजात फूट पाडणाऱ्या चित्रपटांना टाळायला हवे – शरद पवार\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahahelp.in/2016/01/blog-post_4.html", "date_download": "2022-10-04T16:42:20Z", "digest": "sha1:TIBEF7ADJ67RVHF77HJOTANWUUQHCHYI", "length": 3868, "nlines": 99, "source_domain": "www.mahahelp.in", "title": "MahaHelp: कृषी विभाग , महाराष्ट्र राज्य, पुणे- कृषीसेवक’ पदांच्या एकूण ७३४", "raw_content": "\nकृषी विभाग , महाराष्ट्र राज्य, पुणे- कृषीसेवक’ पदांच्या एकूण ७३४\nशेवटची तारीख १२ जानेवारी २०१५\nपूर्ण अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nNISHTHA Training - निष्ठा प्रशिक्षण\nLearn From Home पूर्ण संकल्पना\nअपने महाविद्यालय को खोजे\nमहत्वाची सुचना - या साईट वरिल माहिती सोबत मि सहमत असेल असे नाही.या साईटचा उद़देश्य इंटरनेटवर असणारी माहिती महाराष्ट्रातील शिक्षक, सुशिक्षित बेरोजगार व विद्यार्थांना महिती देणे व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे आहे. आणि या साईटला जोडलेल्‍या लिंक मध्‍ये मुळात बदल अथवा हॅक झाल्‍यास त्‍याला मि जबाबदार राहणार नाही.\nContact for Other Details on, Email- mahahelp1@gmail.com. नियमितपणे अपडेट होणाऱ्या या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईट ला नियमितपणे भेट देत रहा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/uttarpradesh-police-van-stolen-by-thieves/", "date_download": "2022-10-04T16:34:22Z", "digest": "sha1:JY232UW7EV2V7VHE32ZHZAUWC6HALWQS", "length": 10505, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "उत्तर प्रदेश पोलिसांची अब्रू धुळीला, पोलिसासमोर चोरांनी गाडी नेली चोरुन!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nउत्तर प्रदेश पोलिसांची अब्रू धुळीला, पोलिसासमोर चोरांनी गाडी नेली चोरुन\nउत्तर प्रदेश पोलिसांची अब्रू धुळीला, पोलिसासमोर चोरांनी गाडी नेली चोरुन\nलखनऊ | उत्तर प्रदेश राज्यातील देवरिया जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाच्या बोलेरो गाडीवर चोरांनी डल्ला मारला. एसओजी म्हणजेच पोलिसांच्या विशेष ऑपरेशन गटाच्या वाहनावर चोरांनी हात साफ केल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.\nएसओजी हे पथक उत्तर-प्रदेशातील पोलिसांच्या विशेष पथकांपैकी एक आहे. या पथकाला पोलिसांचा कणा म्हणुनही उत्तर प्रदेशात ओळखलं जातं.इतर पोलिसांची पथकं जेव्हा एखाद्या प्रकरणात खुलासा करण्यात अपयशी ठरतात, तेव्हा एसओजीकडे ही प्रकरणं सोपवली जातात.\nसगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री उशिरा गाडी चोरणारे लोक आले तेव्हा त्या गाडीत नविन बदली होऊन आलेले पोलिस निरिक्षक साहेब झोपले होते. देवरिया जिल्ह्यात नव्यानेच रूजु झालेल्या अधिकाऱ्याला चोरट्यांनी गाडीतुन उतरून दुसरीकडे झोपायला सांगितलं. झोपेत असलेल्या अधिकाऱ्यानेही त्यांच ऐकलं आणि आपल्यापैकीच एक सहकारी समजुन गाडीतुन उतरून दुसरीकडे जाऊन झोपले. काही वेळानंतर त्यांच्या पथकातील इतर लोक आल्यानंतर गाडी चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं.\nउत्तर-प्रदेशातील पोलिस स्टेशनचे जर असे हाल असतील तर, सामान्य जनतेच्या अडचणी पोलिस कशा सोडवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांच्या एका महत्वाच्या पथकाची गाडी चोरून या चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हानच दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिस आता या प्रकरणी या पावलं उचलणार आणि आपली इज्जत कशी अबाधित राखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nनणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली, त्यानंतर तीनं जे पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक\nपुण्यातील कोरोनाबाधितांची आजचीही आकडेवारी धक्कादायक\nपुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली कोरोनाची लस; नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन\nपोलिसाची शेतकऱ्याला शेतात जाऊन बेदम मारहाण, पाहा व्हायरल व्हिडीओ\nकोरोना लसीसंदर्भात गुडन्यूज, सरकारनं घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय\nनणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली, त्यानंतर तिनं जे पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक\nराज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे धक्क्यावर धक्के, ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/latur/loss-of-entire-kharif-crop-in-the-district-134755/", "date_download": "2022-10-04T17:47:20Z", "digest": "sha1:A6ZR7DX7ZHJ4G76FIX24I33TCBL2MEOR", "length": 15881, "nlines": 132, "source_domain": "dainikekmat.com", "title": "जिल्ह्यातील संपूर्ण खरीप पिकाचे नुकसान", "raw_content": "\nHomeलातूरजिल्ह्यातील संपूर्ण खरीप पिकाचे नुकसान\nजिल्ह्यातील संपूर्ण खरीप पिकाचे नुकसान\nमागच्या जवळपास दीड महिन्यापासून लातूर जिल्ह्यात संततधार पाऊस होत आहे. सुर्यदर्शन नाही, काही मंडळात अतिवृष्टीही झाली आहे. त्यात गोगलगाय आणि येलो मोझॅकच्या संकटामुळे खरीप पीक पुर्णत: वाया गेले आहे. या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने या सर्वच बाबींचे पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर करावा व शेतक-यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.\nमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सुचनेवरुन मंगळवारी लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने लातूर तालुक्यातील बामणी येथील प्रविण देशमुख, हरिश्चंद्र चव्हाण, व्यंकटराव माडे, श्रीपाल गोरे यांच्या शेतावर जाऊन येलो मोझॅकमुळे सोयाबीन पिकाचे होत असलेल्या नुकसानिची पाहणी केली. त्यांनतर या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांची भेट घेऊन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे व तालुका काँग्रेसचे निवेदन सादर केले. या निवेदनात आमदार देशमुख यांनी म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यात मागच्या एक ते दीड महिन्यापासून संततधार पाऊस सुरु आहे. अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्रातील खरीप पिकांचे संपुर्णत: नुकसान झाले आहे. पेरणीनंतर लगेच दमट वातावरणात गोगलगाईचे संकट येऊन सोयाबीन व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सखल भागात पाणी साचून खरिपाची पिके पुर्णत: वाया गेली आहेत. ढगाळ वातावरणात सुर्यपकाश न मिळाल्याने उंचवट्यावरील आणि निचरा होणा­-या जमीनीतील पिकांचीही वाढ खुटली आहे. आता या पिकावर येलो मोझॅकचे नवे संकट आल्यामुळे ही पिके पुर्णत: वाया गेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी जेवढा पाऊस व्हायला पाहिजे होता त्या तुलनेत दीडशे ते दोनशे टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे.\nयात सर्वाधिक पाऊस जळकोट तालुक्यात ६७३ मि. मी. एवढा झाला आहे. तो सरासरीच्या १८२ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात औसा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४१२ मि. मी. पाऊस झाला आहे. तोही सरासरीच्या १२७ टक्के एवढा आहे. यावरुन जिल्ह्रातील एकुण पीक परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. पाऊस तर जास्त आहेच त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे फारसे सुर्यदर्शनही होत नाही. या परिस्थितीत रोगराई प्रचंड वाढलेली आहे. दमट वातावरणात उगवण झालेली कोवळी पिके गोगलगाईने नष्ट केली आहेत. पोषक वातावरण नसल्यामुळे उर्वरीत पिकाची वाढ खुंटलेली आहे. प्रारंभीच्या काळात उंचवट्याच्या जमीनीत पेरणी झालेल्या पिकांची वाढ होत होती. मात्र वातावरणामुळे या पिकांवरही नव्या संकटाने आक्रमण केले आहे. ढगाळ वातावरणात सुर्यप्रकाशाअभावी सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या पिकाची खालच्या बाजुची पाने हिरवी दिसत असली तरी शेंड्याच्या बाजुस पाने पिवळी पडली आहेत. या रोगाचा पार्दुभाव अत्यंत वेगाने पसरत असल्यामुळे सदरील पीक येण्याची उरली सुरली अपेक्षा संपुष्टात आली आहे. या परिस्थितीत शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत आला असून तो हवालदील झाला आहे.\nआज तालुका काँग्रेसच्या पदाधिका­-यांनी लातूर तालुक्यातील बामणी येथे शेतावर जाऊन येलो मोझॅकग्रस्त पिकाची पाहणी केली आहे. त्यांनी त्याची छायाचित्रे प्रशासनाकडे सादर केली आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने येलो मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावग्रस्त पिकांची पाहणी करावी. संततधार, अतिवृष्टी, गोगलगाय व येलो मोझॅकचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यातील एकंदरीत खरीपाचे पीक पुर्णत: वाया गेले आहे. त्यामुळे त्यासंबंधीचा अहवाल शासनाकडे सादर करुन शेतक­यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही निवेदनात शेवटी त्यांनी केली आहे. पीक पाहणी करुन निवेदन सादर करण्यासाठी गेलेल्या तालुका काँग्रेसच्या शिष्टमंडळात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, विलास साखर कारखसान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे, संचालक अनंत बारबोले, गुरुनाथ गवळी, गोविंदराव डुरे पाटील, सुभाष जाधव, परेश पवार, भालचंद्र पाटील, अंगद वाघमारे, रघुनाथ शिंदे, अनंत ठाकूर, विपीन गपाटे, सुरज वाघमारे, वाल्मिक माडे, वैजनाथ दिवटे, रावसाहेब पाटील, योगेश माडे, कल्याण ठाकूर, आत्माराम माडे, बाबा ठाकूर, सुरेश भांगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शेतक-यांचा सहभाग होता.\nPrevious articleशहर काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेला मोठा प्रतिसाद\nNext articleबावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्ष\nमहिलेसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू\nअखेरच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणार नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nकॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर गुंतागुंतीची श्स्त्रक्रिया यशस्वी\nमतदार यादी नव्याने तयार होणार\nजिल्ह्यात ४६ हजार २९५ महिलांची आरोग्य तपासणी\nकर्नाटकाच्या सोयीसाठी नांदेड- हुबळी गाडी पळवली\nएकल प्लास्टीक वापरणा-यांवर ३० हजार रुपयांचा दंड\nआज दसरा उत्साहात साजरा होणार\nविलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी\nजळकोट तालुक्यातील आठ जि.प.शाळा होणार बंद\nकाँग्रेसच्या मदतीने निवडून येणा-यांनी शिकऊ नये\nशेतक-यांना मदत ‘गोगलगायी’च्या गतीनेच मिळणार का\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/tag/mangaon/", "date_download": "2022-10-04T16:53:30Z", "digest": "sha1:GQPFEVCGTSSXVMYVQ5JYN4FJ435RKWFM", "length": 14160, "nlines": 134, "source_domain": "kokanmedia.in", "title": "Mangaon Archives - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी\nसिंधुदुर्गनगरी : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ मार्च २०२२) अवकाळी पावसाने हजेरी लावली.\nसिंधुसाहित्यसरिता पुस्तकाचे सिंधुदुर्गात एकाच दिवशी ठिकठिकाणी अनोखे प्रकाशन\nमाणगाव आणि आचरा (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणाऱ्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ या पुस्तकाचे नुकतेच सिंधदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी अनोख्या पद्धतीने उद्घाटन झाले.\nराशीभविष्याचा व्यासमहर्षी… वसंत लाडोबा म्हापणकर (सिंधुसाहित्यसरिता – १९)\nकोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा १९वा लेख… होराभूषण वसंतराव म्हापणकर यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे उमेश कोदे यांनी…\nसाखरमाणूस – हरिहर आठलेकर (सिंधुसाहित्यसरिता – १८)\nकोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा १८वा लेख… हरिहर आठलेकर यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे श्रद्धा वाळके यांनी…\nप्राथमिक शिक्षकांसाठी साहित्यनिर्मिती करणारे जी. टी. गावकर (सिंधुसाहित्यसरिता – ९)\nकोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा नववा लेख… जी. टी. गावकर यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे सुगंधा गुरव यांनी…\nभावरम्य श्री क्षेत्र माणगाव\n१९९१ साली सत्त्वश्री प्रकाशनतर्फे (अर्थात आताच्या कोकण मीडियाने) प्रमोद कोनकर आणि अशोक प्रभू यांनी संपूर्ण कोकणात फिरून कोकण पर्यटन मार्गदर्शक नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले होते. कोकणातल्या पर्यटनाविषयीचे ते बहुधा पहिलेच पुस्तक असावे. त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद तर लाभलाच; पण शासनाचा अष्टगंध पुरस्कारही त्याला मिळाला. या पुस्तकात माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील आ. द. राणे गुरुजी यांनी माणगावची माहिती देणारा एक लेख लिहिला होता. काळानुसार माणगावमध्ये बरेच बदल झाले असले, तरी साहजिकच मूळ गोष्टींमध्ये बदल झालेला नाही. माणगावची ओळख या लेखातून होऊ शकेल.\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nशारदीय नवरात्र - दिवस पाचवा\nनवरात्रानिमित्त एसटीच्या लांजा आगारातर्फे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नवदुर्गा दर्शन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती सोबतच्या इमेजमध्ये...\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (16) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (10) क्रीडा (16) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (57) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (7) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,082) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,591) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (279) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (26) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (304) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (235) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (349)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/explained-know-about-coach-brendon-mccullum-bazball-tactics-which-were-trending-during-india-vs-england-edgbaston-test-vkk-95-3007321/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-04T16:16:23Z", "digest": "sha1:G5S3AJJWNARJ22EOR35EFDIPVWGHYJKX", "length": 23495, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Explained know about Coach Brendon Mccullum Bazball Tactics which were trending during India Vs England Edgbaston Test vkk 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nविश्लेषण: ‘बेझबॉल’ धोरण म्हणजे काय; तीन दिवस पराभवच्या छायेत असणाऱ्या इंग्लंडने सामना जिंकलाच कसा\nBrendon Mccullum Bazball Tactics : एजबस्टन कसोटी सामन्यात चार सुरुवातीचे तीन दिवस पिछाडीवर असूनही यजमान संघाने शेवटी जोरदार मुसंडी मारली.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nफोटो सौजन्य – ट्वीटर\nभारताविरुद्धचा निर्णायक कसोटी सामना जिंकून इंग्लंडच्या संघाने पाच सामन्यांची मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले आहे. एजबस्टन कसोटी सामन्यात चार सुरुवातीचे तीन दिवस पिछाडीवर असूनही यजमान संघाने शेवटी जोरदार मुसंडी मारली. सामन्यातील शेवटच्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करून भारतीय गोलंदाजी निष्प्रभ ठरवली. इंग्लंडच्या या कामगिरीमागे ‘बेझबॉल’ रणनीती असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंग्लंड क्रिकेटमध्ये आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळातदेखील हा शब्द चांगलाच चर्चेत आला आहे. ‘बेझबॉल’ या शब्दाचा थेट संबंध इंग्लंडच्या कसोटी प्रशिक्षकासोबत आहे.\nसाधारण दोन ते तीन महिन्यांच्या कालवधीत इंग्लंड क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले आहेत. बेन स्टोक्सची कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आले. त्याच्या जोडीला एक नवीन प्रशिक्षकही देण्यात आला. हा प्रशिक्षक म्हणजेच, न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम उर्फ बेझ. स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेल्या ब्रेंडनला ‘बेझ’ या टोपण नावाने ओळखले जाते. त्याने इंग्लंडच्या संघाला जे डावपेच शिकवण्यास सुरुवात केली आहे ते ‘बेझबॉल’ नावाने प्रसिद्ध झाले आहेत.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nहेही वाचा – WTC Standings: एजबस्टन कसोटीतील ‘ही’ चूक भारताला पडली महागात; पाकिस्तानने केले ओव्हरटेक\nमॅक्युलमच्या डावपेचांचा आधार घेऊन इंग्लंडच्या संघाने अगोदर न्यूझीलंडला क्लीनस्वीप दिला आणि आता भारतालाही मालिका विजयापासून रोखले. जेव्हा ब्रेंडन मॅक्युलम स्वतः क्रिकेट खेळत असे, तेव्हा तो मैदानावर येताच आक्रमक सुरुवात करत असे. न्यूझीलंडचा कर्णधार बनल्यानंतरही त्याने आपली हीच सवय कायम ठेवली. प्रशिक्षक म्हणूनही त्याने आपल्या संघाला हेच गुण शिकवले आहेत. जो रूट आणि जॉनी बेअरस्टोसारखे खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही इतके आक्रमक झाले नव्हते. मात्र, मॅक्युलम प्रशिक्षक झाल्यापासून इंग्लंडच्या सर्वच खेळाडूंनी आक्रमक खेळ सुरू केला आहे.\nहेही वाचा – IND vs ENG Test Series: भारतीय संघात होणार मोठे बदल द्रविड गुरुजींच्या वक्तव्याने वाढली खेळाडूंची चिंता\nविशेष म्हणजे एजबस्टन कसोटीच्या पहिल्या डावात जेव्हा ऋषभ पंतने आक्रमक खेळी केली होती तेव्हा त्याच्यासाठी खेळीच्या वर्णनासाठी देखील ‘बेझबॉल’ शब्दाचा वापर झाला होता. कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळलेली असताना ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी डावाची धुरा सांभाळली. पंतने एकदिवसीय शैलीत फलंदाजी करत अवघ्या ८९ चेंडूत शतक झळकावले होते. पंतची झंझावाती खेळी बघून इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूडने त्याचे कौतुक केले होते. पंत ‘बेझबॉल’प्रमाणे क्रिकेट खेळत असल्याचे, कॉलिंगवूड म्हणाला होता.\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nIND vs ENG Test Series: भारतीय संघात होणार मोठे बदल द्रविड गुरुजींच्या वक्तव्याने वाढली खेळाडूंची चिंता\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\n“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nटाइप १ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो का\nजेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले\nपुणे : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला चार दिवस विलंब ; वाहतुककोंडी टाळण्यासाठी निर्णय\n“सकाळी नऊ वाजता बांग देणाराही आता…” राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांवर टीकास्र\nठाणे शहरात सौंदर्यीकरणाची कामे उत्तम दर्जाची करण्यावर लक्ष केंद्रित करा ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nमिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती\nपिंपरी : सोसायट्यांच्या समस्यांवरून भाजप-राष्ट्रवादीचे ‘मतांचे राजकारण’ ; अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सोसायट्यांचा मेळावा\nजेवल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळा, अन्यथा पचनसंस्थेसह शरीराला होईल नुकसान\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nT20 World Cup 2022: टी२० विश्वचषकासाठी आयसीसीने जाहीर केलेल्या अंपायर आणि रेफरींच्या यादीत एकमेव भारतीय पंच\nIND vs SA 3rd T20 Live: दक्षिण आफ्रिकेच्या २२८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची पडझड सुरूच\nWomen’s Asia Cup T20: आशिया चषकात महिला ब्रिगेडचा सलग तिसरा विजय, युएईचा १०४ धावांनी उडवला धुव्वा\nॠषभ पंतला गर्लफ्रेंडकडून मिळाले बर्थ डे स्पेशल गिफ्ट जाणून घ्या त्या खास गिफ्टबद्दल…\nमहिला टी२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर, पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान एकाच गटात आमने-सामने\nIND vs SA 3rd T20: टीम इंडिया आफ्रिकेला व्हाईट वॉश देणार विराट-राहुलऐवजी या खेळाडूला संधी\nटी२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर जसप्रीत बुमराहने सोडले मौन; भावूक होत म्हणाला, ‘मी निराश..’\nविश्लेषण: सर डॉन ब्रॅडमन यांनाही सर्फराजने टाकले मागे; नक्की काय केला विक्रम\nजायबंदी बुमरा ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणार ; ‘बीसीसीआय’ची अधिकृत घोषणा\nइराणी चषक क्रिकेट स्पर्धा : उनाडकट, मंकडमुळे सौराष्ट्रचे दमदार पुनरागमन\nT20 World Cup 2022: टी२० विश्वचषकासाठी आयसीसीने जाहीर केलेल्या अंपायर आणि रेफरींच्या यादीत एकमेव भारतीय पंच\nIND vs SA 3rd T20 Live: दक्षिण आफ्रिकेच्या २२८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची पडझड सुरूच\nWomen’s Asia Cup T20: आशिया चषकात महिला ब्रिगेडचा सलग तिसरा विजय, युएईचा १०४ धावांनी उडवला धुव्वा\nॠषभ पंतला गर्लफ्रेंडकडून मिळाले बर्थ डे स्पेशल गिफ्ट जाणून घ्या त्या खास गिफ्टबद्दल…\nमहिला टी२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर, पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान एकाच गटात आमने-सामने\nIND vs SA 3rd T20: टीम इंडिया आफ्रिकेला व्हाईट वॉश देणार विराट-राहुलऐवजी या खेळाडूला संधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/videos/devendra-fadnavis-on-allocation-said-whatever-you-have-shown-will-be-proved-wrong-au163-779858.html", "date_download": "2022-10-04T16:52:37Z", "digest": "sha1:NBRIPAHDQTPIKA5MUAJHUNTKWFIUPOYY", "length": 8946, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nखातेवाटपाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, म्हणाले “तुम्ही जे खातेवाटप केलंय ते सपशेल चुकीचं ठरेल”\nखातेवाटपात बरेच बदल दिसतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आता खातेवाटप कधी होणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सागर जोशी\nखातेवाटपात बरेच बदल दिसतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आता खातेवाटप कधी होणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “तुम्ही तर करून टाकलं. आता आमच्याकरिता खातेवाटप शिल्लकच ठेवलं नाही. माध्यमांनीच खातेवाटप करून टाकलाय. पण तुम्ही जे खातेवाटप केलंय ते सपशेल चुकीचं ठरेल एवढंच सांगतो.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा दिल्लीवारी आणि तब्बल 39 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 18 जणांचा समावेश करण्यात आला.\nआलीयाचा जबरदस्त शिमरी ड्रेस लुक; अन् बेबी बंप\nNeha Sharma : नेहाच्या बाथरोबमधल्या फोटोजने वाढवला तापमानाचा पारा\nAlia Bhatt Hot Photos: आलियाने दाखवला बेबी बंपमध्ये जलवा\nShweta Tiwari Photo: वय 41 चे अदा तरूणीपेक्षा ही भन्नाट\nटॉप 9 न्यूज – दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीच्या बातम्या\nपहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार\nशिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू. या बातमी सह पहा 36 जिल्हे 72 बातम्या\nअर्थव्यवस्थेची पार वाट लागली, नॅशनल पॉवर ग्रिडही फेल; 'हा' संपूर्ण देशच गेला अंधारात\nरश्मी ठाकरे यांच्याकडून टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन; प्रताप सरनाईक म्हणतात, अशा प्रकारे...\nMarathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nटी-20 विश्वचषकापूर्वी धक्क्यांवर धक्के, हा खेळाडू संघाबाहेर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.webshodhinmarathi.com/milk-products-information-in-marathi/", "date_download": "2022-10-04T15:46:27Z", "digest": "sha1:AHQ2PULDIHXE5NHOLSPKXHD6PCQDHAQU", "length": 35839, "nlines": 157, "source_domain": "www.webshodhinmarathi.com", "title": "दुधाचे पासून बनवले जाणारे पदार्थ - Milk products information in Marathi - वेब शोध", "raw_content": "\nदुधाचे पासून बनवले जाणारे पदार्थ\nदुधापासून विविध प्रक्रिया पदार्थ-Milk products information in Marathi\nदुधाचे पासून बनवले जाणारे पदार्थ\nश्‍वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतीय दुग्ध संघटनेने दुधाचे आहारातील महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर दुग्ध दिवस साजरा करण्याचे घोषित केले.\nआज देशात विविध दुग्ध संघटना, दुग्ध व्यावसायिक, उद्योजक व शैक्षणिक संस्था यांनी २६ नोव्हेंबरला तिसरा ‘राष्ट्रीय दुग्ध दिक्स’ साजरा केला.\nआयुर्वेदात दुध व दुग्ध पदार्थांचे मानवी आहारात अनन्यसाघारण महत्त्व पटवून देण्यात आले आहे. अनेक वनस्पतींच्या औषधी सारमुत भागापासून दुघ उत्पन्न होते. ते सर्व प्राण्यांना आत्मसात होणारे, पौष्टीक तसेच ओजवर्घक आहे.\nनवजातच्या पोषणासाठी व वाढीसाठी लागणारे पाणी, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट हे सर्व अन्नघटक दुधामध्ये संतुलित प्रमाणात आहेत. या शिवाय जिवरासायनिक क्रिया घडवून आणण्यास मदत करणारे\nप्रथिनेयुक्‍तपदार्थ (एन्झाईम), जीवनसत्त्वे, फोस्फोलिपीड, कोलेस्ट्रॉल यांचाही अंतर्भाव असतो.\nदुधामध्ये मुख्यत: केसिन, लॅक्टोअल्बुलीन, लॅक्‍्टोग्लोब्युलीन ही प्रथिने आढळतात. केसीन हे दुघातील मुख्य प्रथिनघटक (८० टक्के) असून ते कॅल्टियम संयुगाच्या स्वरूपात असते. गायीच्या दुधातील प्रथिनांना फ्वन सुलभतेच्या तसेच वाढीच्या दृष्टीने अधिक जैवमुल्य असल्याने ते लहान मुलांना अत्यंत उपयुक्त असे अन्न आहे. शरीराच्या पोषणाकरीता लागणारी सर्व अँमिनोआम्ले योग्य प्रमाणात या प्रथिनात असतात.\nम्हशीच्या व शेळीच्या दुघाचे प्रथिनमुल्य बऱ्याचअंशी सारखे असते. दुघातील स्निग्धामुळे, विशेषत: त्यातील वसाम्लामुळे दुधाला चव व वास येतो. दुघामध्ये दहा पेक्षा अधिक वसाम्ले असतात. दुघातील फॉस्फोलिपीडांच्या ऑक्सिडीकरण रोखण्याच्या गुणधर्मामुळे तूप बरेच दिवस चांगले राहते. दुधा ची किंमत ठरविताना त्यातील फॅटचे प्रमाण विचारात घेतले जाते.\nदुग्ध शर्करा (लॅक्टोज) ही दुधातील काबोहायड्रेट दुधाशिवाय कुठेही आढळत नाही. शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने दुग्ध शर्करेचे महत्त्व अधिक आहे. गायीच्या दुथात ४.९ टक्के तर म्हशीच्या दुधात ५.२ टक्के दुग्ध शर्करा असते. दुःच शर्करा ही साखरेपेक्षा ६ पट गोड असून शारीरिक उर्जेचा एक प्रमुख स्रोत आहे. १ ग्रॅम लॅक्टोजपासून ४.१ कॅलरी ऊर्जा मिळते.\nदूध व दुग्धजन्य पदार्थांत खनिज व क्षार यामध्ये मुख्यत: कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस मोठ्या प्रमाणावर आढळतात. तसेच सोडियम, मॅग्नेशियम, सल्फेट इत्यादी क्षार मध्यम प्रमाणात तर लोह झिंक व कोबाल्ट ही. लेशमुल्यद्रव्य अत्यल्प प्रमाणात असतात. दुधातील कॅल्शियम व फॉस्फरस यांचा प्रमाणाचे गुणोत्तर १.३:१ एवढे असते. या बरोबरच दुघामध्ये ‘अ’, ‘ब-१’, ‘ब-२’, ‘ब-५’, ‘क’, ‘ड’, ‘ई’ आणि ‘के’ ही जीवनसत्त्वे असतात. यात थायमिन व रिबोप्लेविन यांचे प्रमाण अधिक असते.\nआज भारत देश दुध उत्पादनात (१३२.४ मे.ट.दुग्धोत्यादनासह) जगात क्रमांक १ क्र असून आर्थिक सुबत्तेकडे वाटचाल करत आहे. परंतु दुधाची प्रतिमाणसी उपलब्धता आणि दुध आणि दुग्ध पदार्थांचा आहारातीलसमावेश्ञ हा अतिशय कमी आहे. त्यामुळे दुध आणि दुष्च पदार्थांचा योग्य प्रमाणात आपल्या दैनंदिन आहारात समावेश करून भारत देश सदृढ आणि सशक्त बनवा.\nया दुधातल स्नग्ध अश दुधातच एकजीव केले जात. त्या दुधाताल स्निग्धांशाचा कण २ मायक्रॉनपेक्षा कमी सूक्ष्म केला जातो. ते कण परत मलई म्हणून एकत्र होत नाहीत. म्हणून होमोजीनायझेशन केलेले दूध चवीस गोड लागते.\nदुधापासून विविध प्रक्रिया पदार्थ-Milk products information in Marathi\nविविध दुग्धपदार्थांपैकी महत्त्वाचा दुग्धपदार्थ म्हणजेच खवा. यालाच मावा असेही संबोधतात. खव्यापासून आपण (क , विविध प्रकारच्या बर्फी, पेढा, 1 गुलाबजामून, कलाकंद, कुंदा इ. पदार्थ तयार करू शकतो. खवा बनविण्याच्या पारंपरिक पद्धतीनुसार दूध कढईत घेऊन थोड्या मंद आचेवर ठेवावे. ते सातत्याने सराट्याने ढवळत राहावे. जेव्हा घट्ट झालेले दूध कढईच्या आजूबाजूचा व तळाचा भाग सोडू लागेल व एकत्र चिकटू लागेल, तेव्हा खवा तयार झाला असेल असे समजावे. साधारणत: गाईच्या दुधापासून १७० ते १९० ग्रॅम तर म्हशीच्या दुधापासून २१० ते २३० ग्रॅम प्रती लिटर एवढा खवा मिळतो. खव्याचे उत्पादन हे प्रती लिटर दुधाचा दर्जा, दूध आटविण्याचा कालावधी इ. गोष्टींवर अवलंबून असते.\nखव्याचे खालीलप्रमाणे तीन प्रकार आहेत. त्याच्या प्रतवारीनुसार विविध पदार्थ बनविले जातात.\nपिंडी खवा- या प्रकारचा खवा बर्फी व पेढा बनविण्यासाठी बापरतात.\nदाणेदार खवा- हा खवा कलाकंद बनविण्यासाठी वापरतात.\nखवा- गुलाबजामून बनविण्यासाठी या प्रकारच्या खव्याचा बापर करतात.\nपदार्थाची चव व गुणवत्ता ही त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खव्यावर अवलंबून असते. मशीनचा वापर करून आधुनिक पद्धतीने बनविलेल्या खव्याची गुणवत्ता उत्तम व एकजिनसी असते. शिवाय वेळेचीही बचत होते.\nबहुतेकांच्या जिव्हाळ्याची अशीच रुचकर असलेली बासुंदी बनविण्यासाठी दूध स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात उकळत ठेवावे. दूध उकळत « असताना मात्र ते सारखे सराट्याने ढवळत राहावे. त्यात आवडीनुसार मूळ दुधाच्या ५ ते ६ टक्के साखर घालावी. साधारणपणे १ लीटर दुधाचे आटून ४५० ते ५०० मि.ली. दूध होईपर्यंत ते आटवावे. म्हणजेच ५० ते ५५ टक्के दूध आटल्यावर गॅस बंद करावा व ते थंड होईपर्यंत ढवळत राहावे. जेणेकरून त्यावर पुन्हा साय येऊ नये. तयार झालेल्या बासुंदीमध्ये काजूगर, बदाम, वेलची इ. मिसळून थंड करत ठेवावी.\nबासुंदी शक्‍यतो तयार केलेल्या दिवशीच उपयोगात आणावी. फ्रिजचा वापर केल्यास बासंदी २ ते 3 दिवसांपर्यंत चांगली राह शकते.\nरबडा तयार करण्यासाठी दूध जाडसर कढईमध्ये घेऊन संथपणे मंद आचेवर तापू द्यावे. त्यावर येणारी साय सराट्याने हलकेच कढईच्या वरच्या भागावर साठवत ठेवावी. दुधावर जास्तीतजास्त साय येण्यासाठी दुधाला उकळी येऊ देऊ नये, तसेच दूध १८ ते २० टक्‍के झाल्यावर त्यात मूळ दुधाच्या ५ ते ६ टक्के साखर घालावी. नंतर कढईच्या वरच्या भागात जमा झालेली साय सुरीने हळुवार खरवडून त्याचे छोटे छोटे सारखे तुकडे करावेत. हे तुकडे कढईतील दुधात मिक्‍स करावेत आणि हलक्या हाताने मिश्रण ढवळावे. तयार झालेली रबडी थंड केल्यास अधिक रुचकर लागते.\nदही तयार करण्यासाठी घेतलेल्या दुधाच्या साधारणपणे (१ ते २ चमचे एक लिटर दुधाला) १ टक्का एवढे विरजण वापरावे. उत्तम प्रतिचे दही बनविण्यासाठी उत्तम प्रतिचे विरजण आवश्यक आहे. विरजणासाठी आदल्या दिवशीचे दही वापरावे. नंतर ते ३७ अंश सेंग्रे. पर्यंत थंड करावे.\nत्यात विरजण घालून ते व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. विरजण मिसळल्यावर भांडे झाकून ठेवावे. दही तयार होण्यासाठी साधारणपणे १२ ते १४ तास लागतात. उन्हाळ्यात दही थोडे लवकर लागते तर हिवाळ्यात दही विरजणासाठी कालावधी थोडा जास्त लागतो. विरजणाचे प्रमाणही उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त लागते.\nश्रीखंड चक्का तयार करण्यासाठी कमी आंबट असलेले दही घ्यावे. सर्वात प्रथम दही स्वच्छ मलमल कापडामध्ये ओतून सैलसर बांधावे. हे कापड हुकाला ६ ते ८ तास लटकवून ठेवावे. अर्ध्या तासाच्या अंतराने हलवावे.\nजेणेकरून त्यातील पाणी व्यवस्थित निथळून जाईल. अशाप्रकारे पाणी निथळून उरलेला घनपदार्थ म्हणजेच चक्का होय.\nम्हशीच्या एका लिटर दुधापासून ३३० ते ३५० ग्रॅम तर गाईच्या दुधापासून २०० ते २५० ग्रॅम चक्का मिळतो. श्रीखंड बनविताना चक्क्याच्या ७० ते ८० टक्के पिठीसाखर घालावी. त्यात वेलची, आवश्यकतेनुसार रंग, केशर इ. मिक्स करावे. तयार झालेले मिश्रण व्यवस्थित एकजीव करावे. त्यासाठी पुरणपात्राचा वापर करावा. त्यात आवडीनुसार काजू, बदाम इ. टाकावे. तयार झालेले श्रीखंड फ्रिजमध्ये थंड करत ठेवावे. अशा या श्रीखंडाचा गोडाधोडाच्या जेवणात काही औरच मान असतो.\nलस्सी बनविण्यासाठी चांगल्या प्रतीचे बेतवार आंबट दही घ्यावे. घठूट मलईदार लस्सीकरिता १० ते १५ टक्‍के पाणी मिसळावे. हे मिश्रण रवीने अथवा मिक्सरच्या सहाय्याने घुसळवून घ्यावे. आवडीनुसार दह्याच्या १५ ते १६ टक्के साखर घालावी. तसेच चवीनसार मीठ टाकावे. स्वादानुसार त्यात वेलचीपूड टाकावी. सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.\nउन्हाळ्याच्या दिवसांत थंड लस्सी स्वादिष्ट पेय म्हणून ग्राहकांच्या पसंतीस उतरते. फळस्वादांची लस्सी नविण्यासाठी दह्याच्या १० ते १५ टक्के फळांचा गर/रस वापरावा. म्हशीच्या दुधापासून चांगली मलईदार दाट लस्सी बनविता येते.\nछन्ना तयार करण्यासाठी सर्वप्रथम दूध स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात तापवत ठेवावे. साधारणपणे ८० ते ८२ अंश सेंग्रे. तापमान झाले की, गॅस बंद करावा. त्यात एक लिटर दुधासाठी एक मोठ्या ठिंबाचा रस किंवा २ टक्के सायट्रिक आम्लाचे द्रावण हळूहळू दूध फाटेपर्यंत ओतावे. दूध पूर्ण फाटल्यावर त्यातील पिवळसर पाणी व घनपदार्थ वेगळे होतात.\nहे मिश्रण पातळ मलमल फडक्यातून गाळून त्याच फडक्यात पाऊण तासापर्यंत बांधून ठेवावे. पाणी आपोआप निथळू द्यावे. मलमल फडक्यात दूध घनपदार्थाचा जो चोथा वेगळा होतो, त्यास ‘छन्ना* म्हणतात. गाईच्या एक लिटर दुघापासून २२० ते २४० ग्रॅम छन्ना मिळतो. विविध प्रकारचे बंगाली पदार्थ छन्ना या मूळ पदार्थापासून बनविले जातात. यासाठी विशेषत: गाईच्या दुधापासून बनविलेला छन्ना वापरतात.\nपनीर तयार करण्यासाठी छन्ना करण्याचीच पद्धत उपयोगात आणली जाते. म्हशीच्या दुधापासून चांगल्या प्रतीचा पनीर बनतो. फाटल्यावर ते कापडातूनळून घ्यावे. नंतर ते कापडात ठेवून खालून छिद्र असलेल्या दाबपत्राता अथवा लाकडी खोक्यात ठेवावे.\nत्यावर १५ ते २० किलो (२ किलो प्रति चौ. सें.मी. या प्रमाणात) वजन ठेवावे. जेणेकरून त्यातील सर्व पाणी दाबाद्वारे निघून जाईल. तयार झालेल्या पनीरचे बारीक तुकडे करून मिठाच्या पाण्याच्या द्रावणात (४ ते ५ टक्के ) १ ते २ तास बुडवून ठेवावे. त्यानंतर पनीर कडकपणासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. अशाप्रकारे तयार केलेल्या पनीरचा उपयोग भाजीमध्ये, पनीर बुर्जीसाठी केला जातो.\nछन्नापासून बनणारा सर्वां च्या आवडीचा पदार्थ म्हणजे रसगुल्ला बनविण्यासाठी सर्वप्रथम छन्ना चांगला मळून घ्यावा. त्याचे छोटे छोटे गोळे यारायेशा. गोळेकरताना त्यांना तडे जातअसल्यास छन्नामध्ये ५ ते ८ टक्के मैदा मिसळावा. हे गोळे ५५ ते ६० टक्के साखरेच्या पाकात २ ते ३ तास बुडवून ठेवावेत. जेणेकरून ते पाक शोषून घेतील. रसगुलले थंड करून खायला द्यावेत.\nतूप तयार करण्यासाठी पायाभूत घटक म्हणजे लोणी, देशी लोण्यामध्ये किमान ७६ ते ८० टक्के एवढे स्निग्धांशाचे प्रमाण असते. मात्र खाऱ्या लोण्यामध्ये (टेबल बटर) हे प्रमाण किमान ८० टक्के इतके असावेच लागते. लोणी करण्यासाठी दुधापासून प्रथम साय (मलई ) वेगळी काढून घेऊन त्या सायीला विरजण लावून दुसऱ्यादिवशी रवीच्या सहाय्याने (इलेक्ट्रिक ब्लेंडर) घुसळून लोणी तयार करण्यात येते.\nगायीच्या दुधापासून तयार होणारे लोणी पिवळसर तर म्हशीच्या दुधापासून तयार होणारे लोणी पांढरे असते. लोणी कढवून त्यातील पाण्याचा अंश संपूर्णपणे घालविण्यात आल्यानंतर जो पदार्थ मिळतो त्याला तूप म्हणतात. आपल्या देशात तूपाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो.\nतुपाचे आहारातील स्थान, दैनंदिन जीवनातील त्याची उपयुक्तता, त्याचे औषधी गुणधर्म इ. गोष्टींची माहिती आपल्या पुवर्जांना फार पूर्वीपासून होती. त्यामुळे येथे तुपाला मोठ्या प्रमाणात मागणी असे व आहे आणि या प्रचंड मागणीमुळेच त्याचा बाजारातील खपही खूपच मोठा आहे.\nतुपाच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जात असला तरी पूर्वापार चालत असलेली पारंपरिक पद्धती म्हणजे दुधाला विरजण लावून दही तयार करणे, ते दही किंवा दुधावरची साय घुसळून त्यातून लोणी काढून घेणे आणि असे लोणी स्वच्छ धुऊन आणि त्यातील ताकाचा अंश पुर्णत: काढून नंतर ते योग्य उष्ण तापमानावर कढविणे आणि त्यापासून तूप तयार करणे ही होय.\nही पद्धत आपल्या देशात आजही सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. तथापि, सध्या नवनवीन शास्त्रीय शोधातून आणि प्रयोगातून उपलब्ध झालेल्या ज्ञानाचा आणि व्यापक प्रमाणात विकसित करण्यात आलेल्या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून तूप उत्पादनातही नवनव्या सोयीस्कर आणि अधिक फायदेशीर पद्धती विकसीत करण्यात आल्या आहेत.\nसर्वसाधारणपणे १ किलो तूप करण्यासाठी ३.५ टक्के स्निग्धांश आणि ८.५ टक्के स्निग्धेतर घनपदार्थ यांनी युक्‍त असलेले २८ ते २९ लिटर गाईचे दूध तर ६ टक्के स्निग्धांश असलेले आणि ९ टक्के स्निग्धेतर घनपदार्थ यांनी युक्‍त असलेले १६ ते १७ लिटर म्हशीचे दूध आवश्यक आहे. गायीच्या किंवा म्हशीच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या तुपात स्निग्धाशाचे प्रमाण ९९.५ टक्के एवढे असते.\nअशाप्रकारे विविध दुग्धपदार्थ आपल्या दैनंदिन आहारात अनमोल भूमिका बजावत असतात. हे पदार्थ पौष्टिक तसेच पोषक असतात, शिवाय मानवी शरीराची मूलद्रव्याशी निकड भागविण्याचेही काम करतात. सहज,\nसोप्या पद्धतीने बनवता येऊ शकणारे हे दुग्धपदार्थ आर्थिकदृष्ट्या बळकट बनपिण्यासाठीही हारभार लावू शकतात.\nमाहिती संदर्भ – शेतकरी मासिक\nइंडिया पोस्ट पेमेंटस बँक IPPB – सुकन्या समृद्धि योजना ऑनलाइन माहिती – IPPB Information Marathi\nयु आय डी ए आयचा फुलफाँर्म काय असतो\nव्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ – VRS meaning and full form in Marathi\nमंकीपॉक्स आजार – प्रमुख लक्षणे व उपचार – Monkey pox information in Marathi\nबीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene\n प्रोटिन, व्हिटॅमीन, कार्बोदके ,फॅट्सच आहरातील महत्व – Nutrition Complete Information In Marathi\nचिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Egg – Fish – Chicken –health benefits.\nCategories Select Category आरोग्य (72) आर्थिक (78) ऊस लागवड (8) एसईओ (3) कृषितंत्रज्ञान (34) कृषी योजनां (12) चालू घडामोडी मराठी (18) टेक्नॉलॉजी (47) ट्रेंडिंग (1) दैनंदिन वापरातील इंग्रजी (16) फरक (30) फुल फॉर्म (42) मराठी अर्थ (21) मराठी माहिती (482) मार्केट आणि मार्केटिंग (46) लोकप्रिय (7) वर्डप्रेस (6) विज्ञान जिज्ञासा (10) शैक्षणिक (28)\nसमतोल आहार म्हणजे काय \nआरोग्य विमा म्हणजे काय \nBank Nifty विषयी संपूर्ण माहिती – किती बँक \nबिटकॉईन मध्ये गुंतवणूक कशी करावी \nDebit आणि credit म्हणजे काय\nFD आणि RD मध्ये काय फरक आहे\nSBI होम लोन व्याजदर ,पात्रता व कागदपत्रे\nदुधाचे पासून बनवले जाणारे पदार्थ\nबीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene\nचिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Egg – Fish – Chicken –health benefits.\nॐ ह्या मंत्राचा रोज जप करण्याचे 11 फायदे – Om chanting benefits in Marathi\nसुर्यनमस्कार करण्याचे 20 फायदे कोणकोणते आहेत\nशरीरातील लोहाची पातळी त्वरीत कशी वाढवायची\nयु आय डी ए आयचा फुलफाँर्म काय असतो\nव्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ – VRS meaning and full form in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/nhm-recruitment-in-maharashtra/", "date_download": "2022-10-04T16:17:36Z", "digest": "sha1:OQANMO2WR7C5HTT34BUHG2GL36T2CLGS", "length": 12460, "nlines": 169, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "NHM अंतर्गत बंपर भरती; असा करा अर्ज | Hello Maharashtra", "raw_content": "\nNHM अंतर्गत बंपर भरती; असा करा अर्ज\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याअंतर्गत सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ निवासी /सल्लागार, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट / PSW / मानसोपचार नर्स, प्रोजेक्ट को ऑडिकटर, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, परिचर ही पदे भरली जातील. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 सप्टेंबर 2022 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.\nसंस्था– राष्ट्रीय आरोग्य अभियान\n१) सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार (Assistant Professor / Senior Consultant)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 सप्टेंबर 2022\nनोकरीचे ठिकाण- बीड, ठाणे, नागपूर, पुणे\nआवश्यक शक्षाणक पात्रता आणि अनुभव\nसदर उमेदवारांनी post graduate Psychiatry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.\nया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post graduate Psychiatry पर्यंत शिक्षण घेतलं असण आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.\nसदर उमेदवारांनी M.A/M.Sc. degree in Psychology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.\nप्रोजेक्ट को-ऑर्डिकटर (Project Co-ordicator) –\nया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE in engineering OR Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.\nडेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)\nया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma in Computer Applicationपर्यंत शिक्षण घेतल असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.\nया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Masters in Clinical Psychology / Social Work पर्वत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (NHM Recruitment 2022)\nया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.\n4. प्रोजेक्ट को-ऑर्डिकटर (Project Co-Ordicator)- 40,000/- रुपये दरमहा\n5. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)- 25,000/- रुपये दरमहा\n6. समुपदेशक (Counsellor) 35,000/- रुपये दरमहा\n2. शाळा सोडल्याचा दाखला\n3. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र\n4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)\n5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)\n6. पासपोर्ट साईझ फोटो\nज्या उमेदवारांना एम्स नागपूरसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळाकडे अर्ज सादर करावा.\nप्रादेशिक मानसिक रुग्णालय, पुणेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य सेवा, प्रादेशिक मानसिक रुग्णालय, आर एन जी रोड, विश्रांतवाडी, आरटीओ कार्यालयाजवळ, फुले नगर, येरवडा, पुणे, महाराष्ट्र 411006 येथे अर्ज सादर करावा.\nप्रादेशिक मानसिक रुग्णालय, ठाणे येथे अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य सेवा, प्रादेशिक मानसिक रुग्णालय, ज्ञान साधना महाविद्यालयाजवळ, L.B.S रोड वागळे इस्टेट, ठाणे (प.) ४००६०४ येथे अर्ज सादर करावा.\nजेरियाट्रिक हेल्थ आणि मानसिक आजार केंद्र, अंबेजोगाई, जिल्हा बीडसाठी अर्ज करण उमेदवारांनी सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय, बीड यांच्याकडे अर्ज सादर करावेत.\nअधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF\n अमेरिकेत 4 भारतीयांचे अपहरण, 8 महिन्यांच्या मुलीचाही आहे समावेश\nIDFC First Bank च्या शेअर्सने एका दिवसात घेतली 10 टक्क्यांनी उसळी\nTraffic rule मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं, यानंतर बाईकस्वाराने पेटवली बाईक\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/web-stories/shweta-tiwari-hot-photoshoot-in-saree/", "date_download": "2022-10-04T17:21:06Z", "digest": "sha1:EX5K5VIYSWZPS5YX63ECMV4R22D7JRVE", "length": 1594, "nlines": 8, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "Shweta Tiwari साडीत दिसते खूपच HOT; हे फोटो पाहून कोणीच म्हणणार नाही ती आज्जी आहे | Hello Maharashtra", "raw_content": "श्वेताचा नवा फोटोशूट व्हायरल झालाय. यामध्ये श्वेता पांढर्‍या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.\nश्वेता तिवारी आपल्या Hot फोटोंनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते.\nस्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे.\nश्वेताचे हे फोटो तिने तिच्या इंन्स्टाग्राऊम अकाऊंटवर शेअर केले आहेत.\nवयाच्या चाळीशीतही कोणी इतकं सुंदर दिसू शकतं हे श्वेताकडे पाहून लक्षात येतं.\nश्वेता २ मुलांची आई आहे. अन् तीला एक नातू सुद्धा आहे.\nतिचे हे साडीतील फोटो पाहून कोणालाच असं वाटणार नाही की ती कोणाचीतरी आज्जी आहे.\nतिच्या अदांनी नेटकरी अक्षरशः घायाळ झालेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/parola-bhuikot/", "date_download": "2022-10-04T16:05:12Z", "digest": "sha1:IFSA3JTUXS4WWJH3NNCSHLEGJQFNXGMN", "length": 8354, "nlines": 92, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "पारोळ्याचा भुईकोट | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nजळगाव जिल्ह्यामध्ये पारोळा तालुका आहे. पारोळा हे गाव तेथील भुईकोट किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे. पारोळा हे तालुक्याचे ठिकाण जळगाव, धुळे, मालेगाव, अमळनेर, एरंडोल, भडगाव आदी गावांशी गाडीमार्गाने जोडले गेलेले आहे.\nपारोळ्यामधील भुईकोट किल्ला उत्तम बांधणीचा आहे. जळगाव जिल्ह्यात एवढ्या चांगल्या बांधणीचा दुसरा भुईकोट किल्ला नाही. पारोळा किल्ला साधारण १६० मी. लांबीला असून रुंदीला १३० मी. एवढा आहे. याची तटबंदी खणखणीत बांधणीची असून भोवताली रुंद असा खंदक आहे. खंदकामधे पाणी भरल्यावर किल्ल्याचे दुर्गमत्व अजोड आहे.\nपारोळ्याच्या बाजारपेठेमधूनच किल्ल्यामधे जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावर खंदकावर पूल असून पुढे दरवाजा आहे. किल्ल्यामधे दगडी बांधकामाचा मजबुत भाग आहे. त्याला बालेकिल्ला असे म्हणतात. आत मधे काही विहीरी आहेत. तसेच जहागीरदाराचा महाल आहे. येथिल एका भव्य बुरुजाच्या आतला भाग एका झाडामुळे ढासळून गेला असून त्याभोवती बुरुजाच्या बाहेरील भाग शिल्लक राहीला आहे.\nकिल्ल्यामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याला सध्या रंगरंगोटी केलेली आहे. येथे एका भुयाराचे तोंड आहे. हे भुयार येथून ८ कि. मी दूर असलेल्या नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे सांगतात. या भुयारातून घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे ते भुयार असल्याची समजूत आहे.\nबाहेरच्या तटबंदीमधे शत्रुवर मारा करण्यासाठी जागोजाग जंग्या (छिद्रे) केलेल्या आहेत. तटबंदीवरुन बाहेरील खंदक पहाता येतो. खंदक काही ठिकाणी जास्त रुंद आहे. त्यात पाणीही भरलेले असते. किल्ल्याभोवतालीच गावाची वस्ती आहे. या वस्तीच्या रेट्यामुळे किल्ल्याचे देखणेपण नाहीसे झाले आहे. गावची बाजारपेठ ही किल्ल्याला लागून आहे. दरवाजा जवळील खंदकामधे काही टन प्लॅस्टीकचा कचरा तरंगताना दिसतो.\nहा देखणा भुईकोट किल्ला झाशीच्या राणीने बांधला अशी अनेक स्थानिकांची समजूत आहे. राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरचे नाव तांबे होते. ते पारोळ्याचे असून तांबे यांचे वंशज अजून पारोळ्यात वस्ती करुन असल्याचे सांगतात.\nपारोळ्याचे वैभव असलेला भुईकोट किल्ला हा इ. स. १७२७ मधे जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधल्याची नोंद आहे.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nरत्नदुर्ग तोरणा अथवा प्रचंडगड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AE%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2022-10-04T17:57:15Z", "digest": "sha1:ZJVJCS2VR2V2JN55X36R4ZOZMPEK42WD", "length": 4852, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६८९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६८९ मधील मृत्यू\n\"इ.स. १६८९ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80,_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2022-10-04T17:57:34Z", "digest": "sha1:6OY2EIN6Z7CI77MMKFH5C3SQUM3CSJ5W", "length": 3601, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेल काउंटी, अलाबामाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nहेल काउंटी, अलाबामाला जोडलेली पाने\n← हेल काउंटी, अलाबामा\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख हेल काउंटी, अलाबामा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअमेरिकेच्या काउंट्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nहेल काउंटी, अलाबामा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nहेल काउंटी (अलाबामा) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/cybersecurity-information-in-marathi/", "date_download": "2022-10-04T17:32:47Z", "digest": "sha1:YGDC4YRDUFDEQKTKQC7HI26SYKTIHO55", "length": 24161, "nlines": 124, "source_domain": "www.examshall.in", "title": "सायबर सुरक्षा काय आहे आणि त्याचे प्रकार | cybersecurity information in Marathi | examshall.in", "raw_content": "\nसायबर सुरक्षा काय आहे आणि त्याचे प्रकार | cybersecurity information in Marathi |\n1 सायबर सुरक्षा काय आहे आणि त्याचे प्रकार | cybersecurity information in Marathi |\n1.1 सायबर सुरक्षा धमक्या आणि त्याचे प्रकार – सायबर सुरक्षा धमक्यांचे प्रकार\n1.1.1 स्पूफिंग काय आहे\n1.2 हॅकिंग काय आहे\n1.4 फक्त पहा तुमचे संगणकाचे ज्ञान किती आहे क्विझ खेळाकाय क्रॅक आहे\n1.5 फिशिंग काय आहे\n1.6 स्पॅम काय आहे\n1.7 अॅडवेअर काय आहे\n1.8 रूटकिट काय आहे\n1.8.1 हे मित्रांसोबत शेअर करा\nसायबर सुरक्षा काय आहे आणि त्याचे प्रकार | cybersecurity information in Marathi |\nसायबर सुरक्षेची माहिती cybersecurity information in Marathi आपण आजच्या या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला देखील सायबर सुरक्षेची माहिती पाहिजे असेल किंवा घ्यायचे असेल तर या आर्टिकलला शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती सायबर सुरक्षा विषयी समजेल आणि सायबर सुरक्षा नेमके काय असते हे देखील आजच्या आर्टिकल मध्ये संपूर्ण विश्लेषण केलेले आहे तुम्ही आर्टिकल पूर्ण वाचा आणि जर आवडली तर तुमच्या मित्रांबरोबर नक्कीच शेअर करायला विसरू नका तर चला तर सुरू करूया सायबर सुरक्षेची माहिती\nसध्या, इंटरनेटचा आवाका आपल्या आयुष्यात इतका वाढला आहे की, सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे की इंटरनेटवरील हजारो लाखो वापरकर्त्यांची दररोज हॅकर्सकडून फसवणूक होते, अशा परिस्थितीत हे आहे इंटरनेटवर सायबर सुरक्षेची गरज आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. धोके काय आहेत आणि त्यांचे प्रकार काय आहेत आणि ते कसे टाळावेत, हे आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.\nसायबर सुरक्षा धमक्या आणि त्याचे प्रकार – सायबर सुरक्षा धमक्यांचे प्रकार\nहा एक मार्ग आहे ज्यामध्ये हल्लेखोर आपल्या संगणकावर किंवा सर्व्हरवर अनधिकृत प्रवेश करतो, ज्यामध्ये हल्लेखोर संगणक नेटवर्कला संदेश पाठवतो आणि आपल्याला असे वाटते की कोणीतरी तो पाठवला आहे, हल्लेखोर IP पत्ता बदलतो, स्पूफिंगचा वापर मुख्यतः DDOS मुळे. DDOS चे पूर्ण रूप डिस्ट्रीब्यूटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक आहे, हा इंटरनेटच्या जगातील कोणत्याही वेबसाईट किंवा सर्व्हरवर हल्ला आहे ज्याद्वारे वेबसाइट डाऊन किंवा बंद केली जाते.\nयेथे जेव्हा एखादा हल्लेखोर वेबसाइट हॅक करतो, तो ती वेबसाइट चालवतो किंवा त्याच्या इच्छेनुसार बंद करतो, नंतर जर एखाद्या वापरकर्त्याला त्या वेबसाइटवर प्रवेश करायचा असेल, तर ती साइट अनुपलब्ध दर्शवते, हे सर्व काम एकट्याने हॅकरने केले नाही, यासाठी एक संपूर्ण टीम आहे जी एकत्रितपणे DDoS हल्ला करते, ज्यामध्ये हल्लेखोर अनेक स्पूफ IP पत्ते सर्व्हर किंवा संगणकावर पाठवतो, ज्यामुळे संगणकावर बरीच रहदारी येते, जी तुमचा संगणक हाताळू शकतो. स्पूफिंगमध्ये, आक्रमणकर्ता पाठवतो तुम्हाला ईमेल सारखा दिसणारा मेल आणि त्यात एक लिंक दिली आहे, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच व्हायरस तुमच्या संगणकावर किंवा सर्व्हरवर येतो.\nसंगणक मेमरी काय आहे\nआजकाल संगणक आणि स्मार्टफोनची मागणी इतकी वाढली आहे की लोक त्यांचा वापर केल्याशिवाय त्यांचे काम करू शकत नाहीत, तुम्ही एखाद्या कंपनीत काम करता किंवा व्यवसाय करता, तुम्हाला या दोन्ही गोष्टींची गरज आहे, तुम्ही सायबर क्राईम बद्दल ऐकले आहे. हा गुन्हा असेल जे हॅकर्स इतर लोकांच्या संगणकावरून किंवा स्मार्टफोनमधून आवश्यक माहिती आणि त्यांच्या वैयक्तिक फायली चोरतात आणि त्यांना ब्लॅकमेल करतात आणि पैशांची मागणी करतात, किंवा तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती इंटरनेटवरही टाकू शकता. आणि त्याला संगणकाबद्दल खूप ज्ञान आहे.\nहॅकिंगमध्ये, हॅकरला संगणकामध्ये असा एंट्री पॉईंट सापडतो जिथून तो कॉम्प्यूटरमध्ये प्रवेश करू शकतो, हॅकिंगचा हेतू संगणकाला हानी पोहचवणे किंवा संगणकावरून विशिष्ट माहिती काढणे, आपण हॅकर्स दोन प्रकारे पाहू शकतो. काही आहेत हॅकर्स जे चांगल्या कामासाठी हॅकिंग करतात आणि ते कोणाचेही नुकसान करत नाहीत, आम्ही त्यांना व्हाईट हॅट हॅकर म्हणतो आणि काही हॅकर्स असे असतात जे हॅकिंगचा वापर करून इतरांना त्रास देतात किंवा त्यांच्या सिस्टीममध्ये त्यांच्या आवश्यक फाइल्स असतात. त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी त्यांना ब्लॅक हॅट म्हणतात हॅकर्स.\nमेमोरी कार्ड म्हणजे काय\nफक्त पहा तुमचे संगणकाचे ज्ञान किती आहे क्विझ खेळा\nक्रॅक करणे हे एक तंत्र आहे ज्याद्वारे ते संगणकाचे सॉफ्टवेअर तोडण्यासाठी किंवा सिस्टीम पूर्णपणे नष्ट करण्यासाठी केले जाते, ते हॅकिंग सारखेच आहे. क्रॅक करणे हा खूप मोठा गुन्हा आहे. हे करण्यासाठी, चोर लॉक तोडतो, त्याच प्रकारे, क्रॅकर संगणकाच्या प्रोग्राम्स आणि खात्यांना क्रॅक देखील करतात. क्रॅकिंग, पासवर्ड क्रॅकिंग, सॉफ्टवेअर क्रॅकिंग, नेटवर्क क्रॅकिंग, क्रॅकिंग असे तीन प्रकार आहेत जे त्या सॉफ्टवेअरसाठी केले जातात जे आपण कोणत्याही स्टोअरमध्ये वापरतो. ऑनलाइन खरेदी करा किंवा खरेदी करा हॅकरचे कोड मोडतात ते सॉफ्टवेअर आणि त्या सॉफ्टवेअरना पैसे न देता बेकायदेशीर द्वारे सक्रिय करतात, या सॉफ्टवेअरना पायरेटेड सॉफ्टवेअर देखील म्हणतात.\nफिशिंगचे नावच सुचवते की ज्याप्रमाणे तुम्ही तलावात मासेमारीबद्दल बोलत आहात, त्याचप्रमाणे तलावात काहीतरी टाकून मासे पकडले जातात, त्याचप्रमाणे संगणकावर तुम्हाला मेल किंवा संदेश पाठवला जातो जेणेकरून एक हॅकर तुमच्या संगणकावर प्रवेश करू शकेल. किंवा स्मार्टफोनवरून तुमची माहिती काढण्यासाठी, फिशिंग हा एक सायबर गुन्हा आहे ज्यामध्ये तुमच्या महत्वाच्या माहितीची माहिती जसे की बँकिंग, क्रेडिट / डेबिट कार्ड तपशील, पासवर्ड इत्यादी मिळवणे याला फिशिंग म्हणतात.\nयामध्ये, तुम्हाला कोणत्याही बँकेकडून किंवा कोणत्याही वैध संस्थेने कॉल किंवा मेसेज केले आहे परंतु ते त्यांच्याकडून खरोखर आलेले नाहीत, ते बनावट आहेत. फिशिंग हा एक प्रकारचा सोशल इंजिनिअरिंग हल्ला आहे जो बर्याचदा वापरकर्त्याचा डेटा चोरण्यासाठी वापरला जातो. फिशर सोशल मीडियाचा वापर करतात एखाद्याची माहिती मिळवण्यासाठी साइट आणि ईमेल आणि येथून ते तुमचे वैयक्तिक तपशील जसे की तुमचे नाव, कामाचा इतिहास, तुमच्या छंदांविषयी माहिती काढतात, फिशिंगचे पाच प्रकार आहेत –\nसंगणक आणि मोबाईल उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे, अधिक गोष्टी ऐकल्या जातात, जर तुम्ही ही उपकरणे वापरत असाल किंवा ईमेल खाते असेल, तर तुम्ही स्पॅम हा शब्द नक्कीच ऐकला असेल. स्पॅम या शब्दाचा अर्थ कोणताही अवांछित ई-मेल आहे. ई-मेल ते कोठून आले आहेत आणि त्यांना कोणी पाठवले हे माहित नाही, जरी ई-मेल महत्वाची माहिती देण्यासाठी वापरले जातात, परंतु काही हल्लेखोर त्याचा वापर इतरांना त्रास देण्यासाठी करतात. हे करण्यासाठी, तुमच्याकडे येणारे अवांछित मेल, आम्ही कॉल करतो त्यांना स्पॅम.\nआजकाल स्पॅमचे आगमन सामान्य आहे आणि ईमेल कंपन्यांनी सुरक्षा उद्देशासाठी अँटिस्पॅम प्रोग्राम ठेवला आहे जेणेकरून असा कोणताही मेल तुमच्याकडे जाऊ नये आणि ते आले तरी एक वेगळे फोल्डर तयार केले जाईल, ते त्यात स्पॅम नावाने जातात. स्पॅम पाठवते, त्याला स्पॅमर म्हणतात, स्पॅम मेलमुळे, आजकाल अनेक फसवणूक होत आहे, काही लोकांनी ते आपले उत्पन्नाचे स्त्रोत बनवले आहे, जर तुमची यंत्रणा योग्यरित्या कार्य करत असेल तर ते लोकांना चुकीची मेल पाठवून त्यांची वैयक्तिक माहिती घेतात. त्यामुळे हे समजले पाहिजे तुमच्या खात्यात स्पॅमची संख्या कमी आहे, तुमच्या सिस्टममध्ये स्पॅम येण्यापासून रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमचा पासवर्ड वारंवार बदलत राहणे किंवा ते अशा प्रकारे ठेवणे की कोणीही ते हॅक करू शकत नाही, काही स्पॅमर्स तुमचे मेल नवीन तंत्रज्ञान स्वीकारतात. आत येणे\nअॅडवेअर हे एक सॉफ्टवेअर पॅकेज आहे जे स्क्रीनच्या तुकड्यावर आपोआप कोणत्याही जाहिराती दाखवते, ते पूर्णपणे विनामूल्य सॉफ्टवेअर आहे, जेव्हा तुम्ही कोणतेही काम करत असता, अॅडवेअरच्या मदतीने तुम्ही एखाद्या वेबसाईटवर जाऊ शकता अॅडवेअर चालवण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे आपल्या संगणकामध्ये अॅडवेअर बसवण्याआधी, अॅडवेअर हे एखाद्या चांगल्या कंपनीचे आहे की नाही हे पाहिले पाहिजे कारण काही अॅडवेअर स्पायवेअर म्हणून काम करतात जे इंटरनेटवरून आपल्या संगणकाची माहिती मिळवू शकतात.\nअॅडवेअर संगणकाची गती कमी करते जर तुमच्या संगणकाची गती मंद असेल, तर तुमच्या संगणकामध्ये अॅडवेअर असू शकते.काही सॉफ्टवेअर अशी आहेत की ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या संगणकामध्ये अॅडवेअर पकडू शकता किंवा त्यांना अवास्ट सारखे येण्यापासून रोखू शकता, AVG इ. बहुतेक अॅडवेअर सुरक्षित आहेत परंतु काही इतके धोकादायक आहेत की ते तुमच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केले जाऊ शकतात. तुमची माहिती चोरू शकतात\nरूटकिट्सचा वापर सहसा चुकीच्या गोष्टी करण्यासाठी केला जातो, ते कॉम्प्युटरमध्ये अशी जागा तयार करतात जिथे सहसा कोणतेही सॉफ्टवेअर नसते, वापरकर्त्याला त्याची जाणीवही नसते, कधीकधी ते इतर कोणत्याही सॉफ्टवेअरचा आकार आणि रूप धारण करतात. जेव्हा तुम्ही कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता, ते तुमच्या संगणकावर त्या सॉफ्टवेअरने इंस्टॉल होते आणि वापरकर्त्याला हे देखील माहित नसते की जेव्हा तुमच्या संगणकावर रूटकिट स्थापित केले जाते, तेव्हा तुमच्या संगणकावर सर्व नियंत्रण होते. आपण सहजपणे रूटकिट व्हायरस\nतर मित्रांनो सायबर सुरक्षा ची माहिती तुम्हाला समजली असेल जर मला काही यामध्ये अडचण असेल किंवा आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेँट मध्ये नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि या आर्टिकल ला तुमच्या मित्रांबरोबर आणि इतर सोशल मीडिया अकाउंट वरती शेअर करायला देखील विसरू नका आम्ही तुम्हाला भेटू या नवीन मध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.\nहे मित्रांसोबत शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/01/blog-post_79.html", "date_download": "2022-10-04T16:13:39Z", "digest": "sha1:OXSFVM2KQ4OIK3DK7MZSQIFIJ6QW35CW", "length": 9271, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत तालुक्यातील ग्रामपंचायत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज । मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात जमावबंदी आदेश लागू", "raw_content": "\nHomeजतवार्ताजत तालुक्यातील ग्रामपंचायत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात जमावबंदी आदेश लागू\nजत तालुक्यातील ग्रामपंचायत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात जमावबंदी आदेश लागू\nजत/प्रतिनिधी: तालुक्यातील एकूण २९ ग्रामपंचात्तीच्या २४६ सदस्य पदाकरीता दिनांक १५/०१/२०२१ रोजी मतदान झाले असून मतमोजणी सोमवार दिनांक १८/०१/२०२१ रोजी तहसिल कार्यालय समोरील जुने शासकीय धान्य गोदाम क्र. २ येथे सकाळी ८.०० वाजल्या पासून होणार आहे. मतमोजणी करीता एकूण १५ टेबलची रचना करण्यात आली असून यासाठी १५० अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी प्रकियेवर लक्ष ठेवणेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून मा. प्रशांत आवटे उपविभागीय अधिकारी जत यांची निवडणूक आयोगाकडून नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणीच्या एकूण ८ फे-या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. १) पहिल्या फेरीमध्ये - उमराणी, वळसंग २) दुस-या फेरीमध्ये - शेगावं, गुगवाड, येळदरी, ३) तिस-या फेरीमध्ये - उटगी, मेंढेगिरी ४) चौध्या फेरीमध्ये - अंकले, कुडणूर, अंकलगी, भिवगी ५) पाचव्या फेरीमध्ये - डोली, धावडवाडी, उंटवाडी, शेडयाळ, सनमडी ६) सहाव्या फेरीमध्ये - घोलेश्वर, गुइडापूर, सिध्दनाथ, जाल्याळ खुर्द, करेवाडी (ति) ७) सातव्या फेरीमध्ये - तिकोंडी, कुलाळवाडी, मोरबगी, सोनलगी, निगडी बुद्रुक व ८) आठव्या फेरीमध्ये - लमाणतांडा (द.ब), लमाणतांडा (उटगी) अशी फेरी निहाय मतमोजणी करण्यात येणार आहे.\nमतमोजणी करीता उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून ओळखपत्रे वितरित करण्यात आली असून ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येणार नाही. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस विभागाकडून पोलिस उपअधिक्षक, २ पोलिस निरीक्षक, ११ पोलिस अधिकारी, २१५ पोलिस कर्मचारी व २२५ होमगार्ड एवढा बंदोबस्त देण्यात येणार आहे. मा. जिल्हाधिकारी सांगली यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात जमावबंदी आदेश लागू केलेला असून त्यामूळे विजयी झालेल्या उमेदवारांना मिरवणूक काढून जल्लोष करता येणार नाही. तरी सर्व उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळित व शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन श्री सचिन पाटील तहसिलदार जत यांनी केले आहे.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/uddhav-thackeray-answer-anand-mahindra-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T16:13:03Z", "digest": "sha1:DJ6TDO75HNRSZ63EYF4IEFHTWDIY2DAF", "length": 9770, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"फक्त सल्ले देण्याचे उद्योग नका करू, 50 डॉक्टर्स पण द्या\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“फक्त सल्ले देण्याचे उद्योग नका करू, 50 डॉक्टर्स पण द्या”\n“फक्त सल्ले देण्याचे उद्योग नका करू, 50 डॉक्टर्स पण द्या”\nमुंबई | दोन दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी राज्यातील ठाकरे सरकारला लॉकडाऊनबाबत एक ट्विट करत सल्ला दिला होता. यावरून उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.\nनुसते सल्ले देण्याचे ‘उद्योग’ नका करू, 50 डॉक्टर्स पण द्या, असा टोला उद्धव ठाकरेंनी महिंद्रांना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.\nकाही उद्योगपती म्हणतात की आरोग्य यंत्रणा वाढवण्यासाठी भर द्या. हॉस्पिटल उभारा. मात्र, नुसते फर्निचर उभे करून काय उपयोग त्यासाठी डॉक्टर नकोत का त्यासाठी डॉक्टर नकोत का काही उद्योगपती हा सल्ला देत आहेत. त्यांना मी सांगतो, तुम्ही 50 डॉक्टर द्या, आपण तेही करू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आनंद महिंद्रांचं नाव न घेता त्यांनी खडेबोल सुनावले आहेत.\nदरम्यान, उद्धवजी, समस्या अशी आहे की लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालये, आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होते. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया, असा सल्ला आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला दिला आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nनाव न घेता उद्धव ठाकरेंनी थेट राज ठाकरेंना झापलं\n‘होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत’; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर\nमहाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धडकी भरवणारी; जाणुन घ्या एका क्लिकवर\nमहाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे, तुम्ही मला व्हिलन ठरवलं तरी चालेल, पण…- उद्धव ठाकरे\nपुण्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा धक्कादायक आकडा, पाहा आजची आकडेवारी\nकोरोनाची लस घेतल्यानंतर ‘या’ 5 गोष्टी चुकूनही करु नका; WHOनं दिला महत्त्वाचा इशारा\n…तर अजित पवारांना फोन केला तरी बेड मिळायचे नाहीत- अजित पवार\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/tet-scam-case-certificates-of-abdul-sattars-two-daughters-cancelled-au127-777888.html", "date_download": "2022-10-04T16:01:32Z", "digest": "sha1:PUWRF7U6WV2GBRYVAZ5OTXIWGTF74BRS", "length": 12189, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nTET Scam : टीईटी घोटाळा प्रकरण; अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द\nशिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळाप्रकरणात शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार Abdul Sattar यांच्या दोन्ही मुलींचे प्रमाणपत्र रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.\nऔरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा (TET Scam) झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. ईडीकडून (ED) देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्य सेवक भरती प्रकरणचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू असतानाच दुसरीकडे टीईटी परीक्षेत देखील घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आल्यानंतर यातील काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. तसेच जे परीक्षा देणारे विद्यार्थी या प्रकरणात दोषी आढळले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. परीक्षेत गैरप्रकार केलेल्या संबंधित उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे.\nगैरव्यवहार प्रकरणातील विद्यार्थ्यांची यादी जाहीर\nपरीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेकडून गैरव्यवहार प्रकरणात विद्यार्थ्यांच्या नावाची जी यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये सिल्लोडचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत ‘सामना’ने बातमी दिली आहे. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी या परीक्षार्थींची नावे आहेत.\n“ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, इतरांचं काय”, सामनातून राष्ट्रवादीसह मित्र पक्षांना सवाल\nआरटीआय कार्यकर्त्याला नवाब मलिकांच्या धाकट्या भावाने धमकावलं इक्बाल मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल\nVVMC Election 2022, Ward (33) : भाजपा बाजी मारणार की बविआ; जाणून घ्या प्रभाग क्रमांक 33 ची स्थिती\nसमोर आलेल्या वृत्तानुसार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था असून, यातीलच एका संस्थामध्ये त्यांच्या दोन्ही मुली कार्यरत होत्या. मात्र टीईटीमध्ये गौरव्यवहार केलेल्या तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावाची यादी परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन्ही मुलींच्या नावाचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना टीईटीची परीक्षा देण्यास कायस्वरुपी प्रतिबंध करण्यात आला आहे.\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/latur/inspection-of-crop-damage-by-congress-delegation-134772/", "date_download": "2022-10-04T16:45:46Z", "digest": "sha1:KX34KDLVJ6CIECAHOXG2LINY5YYP7TQU", "length": 10373, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "काँगे्सच्या शिष्टमंडळाकडून पीक नुकसानीची पाहणी", "raw_content": "\nHomeलातूरकाँगे्सच्या शिष्टमंडळाकडून पीक नुकसानीची पाहणी\nकाँगे्सच्या शिष्टमंडळाकडून पीक नुकसानीची पाहणी\nशिरूर अनंतपाळ : तालुक्यांतील अतिवृष्टी झालेल्या गावात माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून दखल घेण्यात आली असून काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शेतातील पिकांची पाहणी करून बाधित शेतक-यांना दिलासा दिला. कॉंग्रेस शेतक-यांच्या हक्कासाठी शासनदरबारी प्रयत्न करू, असे आश्वासित केले.\nतालुक्यांतील येरोळ, डिगोळ येथे रविवारी झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याबाबत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके यांना तातडीने शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतक-यांच्या भेटी घ्याव्यात, अशा सूचना केल्या. त्यानुसार सोमवारी तालुक्यातील येरोळ,डिगोळ येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल उटगे, अभय साळुंके, तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, युवक तालुकाध्यक्ष सुतेज माने, युवक जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संगांनियोचे अध्यक्ष दत्तात्रय बंडगर, शि.अ.चेअरमन रामकिशन गड्डिमे, माजी किसान सेल जिल्हाध्यक्ष संजय बिराजदार यांनी केली.\nया संकटात शेतक-याच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभे आहे व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुवठा करु, असे नेत्यांनी शेतकरी बांधवाना सांगितले. यावेळी येरोळ सोसायटीचे चेअरमन अतूल गंभीरेपाटील, डिगोळ चेअरमन तथा उपसरपंच बाबासाहेब पाटील, नवाज पठाण, राजकुमार जाधव, भिमाशंकर तांबोळकर, राम पाटील, गोरख अंबुलगे,मारोती मुंजाळे,बाळू म्हाके,परमेश्वर लोंढे,महमद बागवान, बाळू गायकवाड, योगेश देवकते, शेतकरी शिवाजी बरदाळे, शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.\nPrevious articleविधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे \nNext articleमसलग्यात मोहर्रम सणात ंिहंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणा-या नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nकॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर गुंतागुंतीची श्स्त्रक्रिया यशस्वी\nमतदार यादी नव्याने तयार होणार\nजिल्ह्यात ४६ हजार २९५ महिलांची आरोग्य तपासणी\nकर्नाटकाच्या सोयीसाठी नांदेड- हुबळी गाडी पळवली\nएकल प्लास्टीक वापरणा-यांवर ३० हजार रुपयांचा दंड\nआज दसरा उत्साहात साजरा होणार\nविलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी\nजळकोट तालुक्यातील आठ जि.प.शाळा होणार बंद\nकाँग्रेसच्या मदतीने निवडून येणा-यांनी शिकऊ नये\nशेतक-यांना मदत ‘गोगलगायी’च्या गतीनेच मिळणार का\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/484/", "date_download": "2022-10-04T16:23:28Z", "digest": "sha1:IYKFYVWUJXOJUPYS3ZXHQWTWAZ7ARRD4", "length": 8885, "nlines": 65, "source_domain": "desimarathi.com", "title": "या उपायमुळे कुठलेही कीटक असो ते घरातून सहज रित्या बाहेर निघून जाते. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / या उपायमुळे कुठलेही कीटक असो ते घरातून सहज रित्या बाहेर निघून जाते.\nया उपायमुळे कुठलेही कीटक असो ते घरातून सहज रित्या बाहेर निघून जाते.\nआज आम्ही आपल्या साठी घरात जर पाल झाली असतील झुरळ, डास, माश्या झाल्या असतील तर या पासून अगदी घरच्या घरी सहज रित्या लगेच सुटका करून देणारा बहुगुणी उपाय आणि लगेच करता येणारा असा उपाय घेवून आलो आहोत. जर घरत असे कीटक झाले तर आपण याच्या पासून वाचण्यासाठी बरच काही करत असतो व वेगवेगळे औषध या साठी आपण वापरत असतो. परंतु याचा परिणाम आपल्यावर ही होतो. लहान मुलांवर देखील याचा परिणाम होतो. आणि महागडे प्रॉडक्ट आणून पैसे देखील खर्च होतात.\nतर मित्रांनो अगदी साधा सोफा उपाय तुम्ही घरच्या घरी जर केल्यात तर या सर्व किटका पासून सहजपणे सुटका होणार आहे. तर चला बघुया काय आहे हा उपाय..\nएका पातेल्यात अर्धा कप भरून पाणी घ्या. नंतर काळीमिरी घ्या. कलिमिरीचा वास कोणत्याही कीटकांना सहन होत नाही. म्हणूनच येते आपण काळीमिरी घेतली आहे. काळीमिरी ची प्रथम पावडर करून घ्या. आणि त्या पाण्यामध्ये एक चमचा पावडर टाका. नंतर पुढे कडुलिंबाची पाने घ्या. आपल्याला हे माहितीच आहे की कडुलिंब किटाणू पासून सुरक्षा करण्यासाठी किती महत्वाचे आहे. याच्या उग्र आणि कडू वासा मुळे कुठलेही कीटक असो ते घरातून बाहेर निघून जाते.\nकडुलिंबाची उन्हात वाळवून कोरडी पाने घ्या व त्याचा चुरा करून घ्या. तुमच्याकडे ताजी पाने असतील तरी चालतील पण ते बारीक करून त्या पाण्यामध्ये टाका. नंतर हे सर्व झाल्यानंतर हे छान उकळून घ्या. हे मिश्रण उकळून झाल्यानंतर ह्यात एक ग्लास पाणी टाका. नंतर हे सर्व मिश्रण गाळून घ्यायचे आहे. नंतर हे सर्व मिश्रण सप्रेच्या बॉटल मध्ये भरून घ्या.\nआणि घरात ज्या ठिकाणी झुरळ असेल पाल असेल डास असतील त्या ठीकणी तुम्ही स्पे करायचे आहे. याच्या वासामुळे कितीही डास असो किंवा कुठलेही कीटक असो तर ते अगदी सहजपणे निघून जाण्यास मदत होईल. आणि याचा आपल्यावर कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. आणि या स्प्रे मुळे डाग देखील पडणार नाहीत. याने आपल्या लहान मूलांना त्रास होणार नाही हा आपल्यासाठी फायदाच आहे. इतर विषारी स्प्रे ते आपल्यावर परिणाम करु शकते.\nमित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. आणि माहिती आवडली असेल तर कॉमेंट नक्की करा व इतरांना नक्की शेअर करा.\nPrevious अशा प्रकारच्या चहाचे सेवन करा व जवळपास निम्मे वजन कमी करा, हे आहेत दोन प्रकारचे चहा जे अत्यंत वेगाने वजन कमी करतील…\nNext निष्काळजी राहू नका, हा १ पदार्थ वापरून फळे भाज्या करा वि’षाणू मुक्त, संस’र्ग होणार नाही.\n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/ankita-lokhande-bathtub-photoshoot-viral-mhsz-743554.html", "date_download": "2022-10-04T17:54:50Z", "digest": "sha1:P4BHUUIPPB7LDZV3KPTH4M5JQJCUY2XK", "length": 4759, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ankita lokhande bathtub photoshoot viral mhsz - अंकिता लोखंडेचं बाथटबमध्ये PHOTOSHOOT, मादक अदांवर चाहते फिदा – News18 लोकमत", "raw_content": "\nअंकिता लोखंडेचं बाथटबमध्ये PHOTOSHOOT, मादक अदांवर चाहते फिदा\n'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. या मालिकेमुळे अंकिताला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली.\n'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. या मालिकेमुळे अंकिताला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली.\nअंकिता ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. नवनवीन फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.\nअंकितानं नुकतंच एक फोटोशूट केलं असून ते फोटोशूट चांगलंच चर्चेचा विषय ठरत आहे.\nअंकिताचं नवं फोटोशूट बाथटबमधील आहे. यामध्ये तिनं मादक पोझ देत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.\nतिच्या या फोटोंमध्ये तिनं आकाशी कलरचे कपडे घातल्यातं दिसतंय.\nअंकिताचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. तिच्य प्रत्येक फोटोंवर चांगल्या वाईट प्रतिक्रिया या येताना दिसतात.\nअंकिताचं विकी जैनसोबत लग्न झाल्यापासून दोघेही सतत चर्चेत असतात.\nदोघांनाही सोबत पाहणं त्यांचे चाहते पसंत करतात. त्यामुळे ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1224565", "date_download": "2022-10-04T16:51:50Z", "digest": "sha1:NUY4HVWWQUIVZXJKUFVTCTB4FENC45OM", "length": 2916, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सीताकांत महापात्र\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"सीताकांत महापात्र\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:५०, १२ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती\n६५ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०८:४८, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n११:५०, १२ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसंतोष दहिवळ (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इ.स. १९३७ मधील जन्म]]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.allinmarathi.com/2022/02/teachers-birthday-wishes-in-marathi.html", "date_download": "2022-10-04T16:05:58Z", "digest": "sha1:5MY7CF7V7NHT7MSH6UPBHOALFIUQULR5", "length": 28057, "nlines": 311, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "100+ शिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी | Birthday wishes for sir in marathi | vadhdivasachya shubhechha guru, teachers in marathi. - All in Marathi", "raw_content": "\nशिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी / teachers birthday wishes in marathi.\nशिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी / teachers birthday wishes in marathi.\nशिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी / Teacher birthday wishes in marathi\nगणिताच्या सरांसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी\nगुरू वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी\nवाढदिवस हार्दिक शुभेच्छा मॅडम\nगुरू वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी / Birthday wishes for guru in marathi\nशिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी: आजच्या आपल्या पोस्टमध्ये आपण सर,मॅडम, शिक्षक किंवा गुरुजींच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या शुभेच्छा, अभिनंदन संदेश शेअर करत आहोत. तुम्ही मोठे झाले असाल किंवा अजूनही विद्यार्थी असाल, परंतु तुम्हाला नेहमी शिक्षकांबद्दल आदर असायला हवा आणि वाढदिवसासारखे काही प्रसंग असतात ज्याद्वारे तुम्ही त्यांच्याबद्दल आदर दाखवता.\nप्रत्येक व्यक्तीच्या यशामागे अनेकांचा हातभार असतो, पण त्या सर्वांमध्ये ‘शिक्षक‘ महत्त्वाची भूमिका बजावतो. तुमचे आई-वडील आणि कुटुंबाव्यतिरिक्त, शिक्षक हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना तुमच्या यशाचा खूप अभिमान असतो.\nचांगल्या शिक्षकांना दुसरे पालक देखील म्हटले जाते कारण ते कोणत्याही मुलाच्या भविष्यातील घडणीत मोठी भूमिका बजावतात. या Birthday wishes for sir,madam,guru, teachers in marathi शुभेच्छांपैकी शिक्षकांना Happy birthday wishes for sir in marathi, Happy birthday status for sir in marathi, शिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी , Teacher birthday wishes in marathi, वाढदिवस शुभेच्छा फोटो सर , Happy Birthday images for sir/madam in marathi ,Vadhdivsachya shubhechha sir पाठवा, तुम्हाला जे काही वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आवडतात, ते तुमच्या आवडत्या शिक्षक/सरांसह -मॅडम यांना whatsapp आणि Facebook वर नक्कीच पाठवा.\nचांगले आणि वाईट यातील फरक दाखवून\nतुम्ही नेहमीच योग्य मार्गावर जाण्यास शिकवले\nया जगातील The Best teacher तुम्ही आहात\nआम्हाला तुमच्याकडून खूप काही\nआई मुलाला जन्म देते तर शिक्षक\n🥳🙏आमचे प्रिय शिक्षक तुम्हाला\nप्रत्येक मुलाच्या आयुष्यात एक शिक्षक असतो\nज्यांचे सल्ले, शिकवण आणि ज्ञान\nआयुष्यभर मनात कोरलेले असते.\nमाझ्यासाठी, ते शिक्षक तुम्ही आहात\n🙏🔥वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर\nशिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी / Teacher birthday wishes in marathi\nशिकवता शिकवता आपणास आकाशाला\nगवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे\n🎂🙏अश्याच आमच्या प्रिय शिक्षकांना\nशिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे.\nजीवनात सर / मॅडम तुमची\n🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर\nमला तुमचे शिकवणे इतके आवडते की तुमचे lecture संपू नये असे मला वाटते तुम्ही मला या विषयासोबतच जीवनाबद्दल खूप काही शिकवले आहे आणि त्याचा मला भविष्यात नक्कीच उपयोग होईल.\n🌷वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर\nमला असे वाटते आजचा दिवस\nतुमचे आभार मानण्यासाठी चांगला दिवस आहे\n🎂🎁 आदरणीय शिक्षक यांना\nआयुष्यातील प्रत्येक संकटात मार्ग दाखवता तुम्ही\nसमंजस परिस्थितीत काय करावे\nहे कळत नाही तेव्हा आठवणीत येता तुम्ही\nतुमच्यासारख्या आदरणीय गुरुजींना मिळवून\nखरंच खूप धन्य झालो आम्ही\nतुम्ही माझे आजवरचे सर्वोत्कृष्ट शिक्षक आहात\nआणि तुमचे वर्ग हे एकमेव वर्ग आहेत\nजेव्हा मला बोर होत नसे😜\n💐 माझ्या प्रिय शिक्षकाला\nआम्हाला आकाशाला गवसणी घालण्याचे\nबळ देणारे आदराचे स्थान म्हणजे\n🎂🍰 माझ्या आदरणीय शिक्षकांना\nजीवनातील हवे ते साध्य करण्यासाठी\nकाय प्रयत्न कसे करावे हे\n🎂🍰 अशा आदरणीय गुरूंना\nगणिताच्या सरांसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी\nमाझ्या गणिताच्या शिक्षकाला प्रेमाने\nतुम्ही येईपर्यंत गणित हा सोपा विषय नव्हता\nआणि मला संपूर्ण शाळेत\nसर्वोत्तम गुण मिळवण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल\nगणित हा इतका सोपा विषय बनवणाऱ्या जगातील सर्वोत्तम शिक्षकाला वाढदिवसाच्या\nहार्दिक शुभेच्छा. मला कधीही हार न मानता\nआणि अत्यंत समर्पक पणे\nमाझ्यासाठी गणिताबद्दलची सर्व भीती\nगणित शिकवणारे दुसरे कोणी नाही….\n🎂🥳 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर.🎂🥳\nआम्हा विद्यार्थ्यांना कर्तव्येदक्ष आणि सुजन नागरिक\nबनवल्याबद्दल माझ्या प्रिय सरांचे धन्यवाद..🙏\nजगण्याची कला शिकवतात गुरु\nज्ञानाचे मूल्य दाखवितात गुरु\nपुस्तके वाचून काही होत नाही\nजीवनाचे वास्तविक ज्ञान शिकवतात गुरु\n🎂🎉 आमच्या आदरणीय गुरूंना\nसंकटांशी दोन हात करण्यासाठी तुम्ही\nमाझे goal साध्य करण्यास नेहमीच\nमला खूप support दिला\nलोक म्हणतात की शिक्षण ही शिक्षकाने\nविद्यार्थ्यांना दिलेली सर्वात गोड भेट आहे.\nतुम्ही आमच्या वर्गात प्रवेश\nकरण्यापासून आम्हाला तो शिक्षणाचा\nशिकणे मजेदार आणि मस्त आणि\nउत्तम शिक्षक हे नशिबाप्रमाणे असतात\nजे फक्त परमेश्वराच्या प्रार्थनेने मिळतात\nगुरु ब्रह्मा गुरु विष्णु\nतस्मै श्री गुरवे नमः\nप्रिय शिक्षक, तुम्हाला वाढदिवसाच्या\nखूप खूप शुभेच्छा. 🎂🙏\nतुम्ही मला शिक्षक म्हणून लाभले\nम्हणून मी खूप भाग्यवान समजतो.🎊\nनेहमी आमच्यासोबत असण्याबद्दल,आम्हाला जीवनात मार्गदर्शन केल्याबद्दल आणि आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद 🙏माझ्या आयुष्यात मला भेटलेले तुम्ही सर्वोत्तम शिक्षक आहात.\n🎂🙏आमच्या प्रिय आणि आदरणीय\nशिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमला तुमच्यासारखे सर्वोत्तम शिक्षक\nमिळाल्याचा अभिमान वाटतो कारण\nसर्वच लोक सर्वोत्कृष्ट शिक्षक\nआज मी स्वतःच्या पायावर उभा आहे\nयात माझ्या शिक्षकांचे खूप मोठे योगदान आहे\n🎂✨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर \nगुरू वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी\n5G 6G पण येईल\nमाझे प्रिय गुरू, मला तुमच्याकडून\nया जगात काहीही अमूल्य नाही.\n🙏🌷 वाढदिवस शुभेच्छा गुरू\nजीवनाचा पथ हा दुर्गम अवघड डोंगरघाट\nगुरू शिवाय कोण दाखविल सुंदर वाट..\nपुस्‍तकांवर आधारित धडे पुष्कळ लोक\nशिकवू शकतात परंतु केवळ पुस्तकी\nधड्यांच्‍या पलीकडे जाण्‍याची आणि\nजीवनातील अडथळ्यांना तोंड देण्‍याचे आणि\nकोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडण्‍याचे\nखर्‍या जीवनाचे धडे शिकवण्‍याची क्षमता\nतुमच्या सारख्या प्रतिभावान शिक्षकांमध्‍येच आहे.\n🎂🎁 सर्वात छान शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nप्रिय शिक्षक, आमच्याकडे तुमच्यासाठी\nएक छोटीशी भेट 🎁 आहे. परंतु तुम्ही आम्हाला\nदररोज देत असलेल्या ज्ञानाच्या तुलनेत\nहे गिफ्ट्स काहीच नाही,\nजे ज्ञान आणि शिक्षण तुम्ही\nआम्हाला दिलेल्या या खरोखरच\nअमूल्य भेटवस्तू आहेत आणि\nत्यासाठी आम्ही सदैव ऋणी आहोत.\n🎂🔥वाढदिवस शुभेच्छा सर / मॅडम.🎂💐\nतुमच्या वर्णनासाठी मी वापरू शकतो\nअसा एक शब्द असल्यास,\n🎂🙏 वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅडम.🎂\nवाढदिवस हार्दिक शुभेच्छा मॅडम\nजेव्हा मला अभ्यास करण्यात अडचण आली\nतेव्हा ती अडचण गुरु तुम्ही नेहमी सोडवली\nयाबद्दल मी तुमचा खरच खूप आभारी आहे\nगुरू वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी / Birthday wishes for guru in marathi\nतुमचा विद्यार्थी असल्याचा अभिमान\nआम्ही तुमचे सदैव ऋणी राहू.\nधरण्याची वेळ येत नाही\nशिक्षक म्हणजे एक समुद्र\nएक आदरणीय कोपरा ,\nप्रत्येक व्यक्तीच्या मनातला …\nशिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा\nशिक्षक शब्दांनी ज्ञान वाढवणारा\nशिक्षक जगण्यातून जीवन घडवणारा\nशिक्षक तत्वातून मूल्ये फुलवणारा .\n🎂🎊माझ्या प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या\nज्ञान मिळाले, स्वाभिमान मिळाला\nजीवनाचा खरा मार्ग मिळाला.\nखूप खूप शुभेच्छा सर.🎂🎁\nजे जे आपणासी ठावे\nते ते इतरांसी शिकवावे\nशहाणे करुन सोडावे सकल जन\n🎂🍧अश्या माझ्या सर/ मॅडम यांना\nपुष्कळ शिक्षक पुस्तकांच्या आधारे\nधडे शिकवू शकतात परंतु\nशिक्षकांमध्येच पुस्तकांवर कधीही न\nलिहिलेले जीवन धडे विद्यार्थ्यांच्या मनावर\n🍰 सर्वोत्तम शिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा\nपास झाल्यावर देतात गोड पेढे 🙏\nनापास झाल्यावर देतात मस्त फटके\n🎂🤣 आमच्या सरांचा आहे आज हॅपीवाला बर्थडे\nकवी आपलेच रामदास आठवले 🎂😂\nपोरींना चूक झाल्यावर लगेच माफ करणारे\nपरंतु पोरांना चूक झाल्यावर पूर्ण साफ करणारे\n🎂😂 आमचे आदरणीय गुरुवर्य\nयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😂\nप्रिय शिक्षक, तुम्ही आम्हाला आयुष्यात खूप काही शिकवले. आता आम्ही तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी पार्टी 🍾कशी करायची ते शिकवतो,\n…………… तुमच्या कडे आणखीन काही शिक्षकांना वाढदिवस शुभेच्छा मराठी असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏धन्यवाद..🙏\nतुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर share करायला विसरु नका…….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/btech-fashion-and-lifestyle-design-in-marathi/", "date_download": "2022-10-04T17:19:37Z", "digest": "sha1:YTL377MKWCVYWUNY5AYMPE5YYBUZHTGQ", "length": 27536, "nlines": 184, "source_domain": "www.examshall.in", "title": "BTech Fashion and Lifestyle design in Marathi | Best of 2022 | examshall.in", "raw_content": "\n2 सेमिस्टरनुसार परीक्षेचा प्रकार\n3 फॅशन आणि लाइफस्टाइल डिझाइन अभ्यासक्रमातील बी.टेक काय आहे\n6 सेमिस्टर I सेमिस्टर II\n7 सेमिस्टर III सेमिस्टर IV\n8 सेमिस्टर V सेमिस्टर VI\n9 पुस्तकाचे लेखकाचे नाव\n10 कॉलेज प्रवेश प्रक्रियेचे नाव सरासरी शुल्क\n10.1 हे मित्रांसोबत शेअर करा\nBTech Fashion and Lifestyle design in Marathi बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फॅशन आणि लाइफस्टाइल डिझाइन किंवा बी.टेक. (फॅशन आणि जीवनशैली डिझाइन) हा ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट रसायनशास्त्र आणि वस्त्रोद्योग यांच्यातील अंतर भरून काढणे आहे. कापड क्षेत्रात रसायनशास्त्र कसे वापरले जाते हे शिकण्यासाठी हा कोर्स तुम्हाला मदत करेल.\nअभ्यासक्रमासाठी पात्रता निकष 10+2 परीक्षा PCM प्रवाह असलेल्या मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 60% – 70% गुणांसह आहे. 5% नियंत्रण राखीव वर्गांसाठी आहे.\nप्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेवर आधारित निवड किंवा प्रवेश परीक्षा या दोन्ही आहेत ज्या महाविद्यालये किंवा विद्यापीठांद्वारे घेतल्या जातील. प्रवेश परीक्षा म्हणजे जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स, बिटसॅट इ.\nPCM प्रवाहासह मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किमान 60% – 70% गुणांसह पात्रता 10+2\nप्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षा (JEE mains, JEE Advanced, BITSAT, )\nसरासरी पगार (दरमहा) INR 1.20 लाख – INR 5 लाख\nशीर्ष भर्ती करणार्‍या कंपन्या 3M, Yamaha, Maruti, JCB, Kirloskar, Atlas Copco, Hero Honda, उत्पादन उद्योग, सरकारी क्षेत्रे, Siemens, HTC तंत्रज्ञान, GAIL, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड इ.\nBTech Fashion and Lifestyle design in Marathi जॉब पोझिशन मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअर, डिझाइन इंजिनीअर, मार्केटिंग एक्सपर्ट, सेफ्टी ऑफिसर, प्रोसेस इंजिनीअर, प्रोडक्शन इंजिनीअर, क्वालिटी इंजिनिअर, टूल इंजिनिअर, इंडस्ट्रियल इंजिनिअर, ऑपरेशन मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर इ.\nमी फॅशन आणि लाइफस्टाइल डिझाइनमध्ये बी.टेकसाठी पात्र आहे का; पात्रता निकष\nमी फॅशन आणि लाइफस्टाइल डिझाइन पात्रता निकषांमध्ये B.Tech साठी पात्र आहे का\nअभ्यासक्रमासाठी पात्रता निकष असा आहे की विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 60% – 70% गुणांसह 10+2 किंवा समतुल्य उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.\nराखीव श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी ५% मॉडरेशन.\nकोणतेही रिसेप्टर स्वीकारले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी 10+2 अंश पूर्ण करणे आवश्यक आहे.\nविद्यार्थ्यांकडे भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र हे मुख्य विषय असावेत.\nकाही महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमासाठी वेगवेगळे निकष आहेत.\nफॅशन आणि लाइफस्टाइल डिझाइनमध्ये B.Tech प्रवेश प्रक्रिया काय आहे\nफॅशन आणि लाइफस्टाइल डिझाइनमध्ये B.Tech प्रवेश प्रक्रिया काय आहे\nया प्रवाहात प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही मार्गांनी फॅशन आणि लाइफस्टाइल डिझाइन कॉलेजमध्ये बी.टेक.\nप्रवेश परीक्षा आयोजित करणारी संस्था परीक्षा तारखा परीक्षा मोड\nJEE मुख्य राष्ट्रीय चाचणी एजन्सी जानेवारी 2021 च्या दुसऱ्या आठवड्यात संगणक आधारित चाचणी\nJEE Advanced Indian Institute of Technology मे २०२१ च्या तिसऱ्या आठवड्यात ऑनलाइन चाचणी\nBITSAT बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स मे 2021 ऑनलाइन मोड\nफॅशन आणि लाइफस्टाइल डिझाइन अभ्यासक्रमातील बी.टेक काय आहे\nफॅशन आणि लाइफस्टाइल डिझाईन अभ्यासक्रमातील एक सामान्य B.Tech खाली लिहिले आहे – 4 वर्षांच्या शिक्षणादरम्यान अभ्यासक्रमात शिकवले जाणारे काही विषय टेबलमध्ये दाखवले आहेत.\nBTech Fashion and Lifestyle design in Marathi मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअर, डिझाईन इंजिनीअर, मार्केटिंग तज्ज्ञ, सुरक्षा अधिकारी, प्रक्रिया अभियंता, उत्पादन अभियंता, गुणवत्ता अभियंता, साधन अभियंता, औद्योगिक अभियंता, ऑपरेशन मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर आणि बरेच काही अशा विविध क्षेत्रात संधी निर्माण होतात.\nनोकरीची स्थिती नोकरीचे वर्णन सरासरी वार्षिक वेतनमान\nगुणवत्ता अभियंता गुणवत्ता मानके, साहित्य, उपकरणे, उत्पादने, नियंत्रण प्रणाली विकसित करणे ही गुणवत्ता अभियंत्याची भूमिका आहे. ते गुणवत्ता उपायांचे व्यवस्थापन आणि पर्यवेक्षण करतात. INR 4.49 लाख\nप्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजरची भूमिका विशिष्ट प्रोजेक्ट्सचे नियोजन, आयोजन, निर्देशित करणे ही असते. ते अंदाजपत्रक, सुधारणा आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यावर देखरेख करतात. INR 14 लाख\nऑपरेशन मॅनेजर ऑपरेशन मॅनेजरची भूमिका टीम व्यवस्थापित करणे आणि एचआर कर्तव्यांवर देखरेख करणे आहे. ते संघटनात्मक प्रक्रियांचे विश्लेषण आणि सुधारणा करतात. ते उत्पादन गुणवत्तेसाठी कार्य करतात. INR 7.70 लाख\nउत्पादन अभियंता उत्पादन अभियंत्याची भूमिका वस्तूंच्या उत्पादनावर देखरेख आणि सुधारणा करणे आहे. ते व्यवस्थापकास समस्यांची तक्रार करतात आणि कार्य क्षमता सुधारण्यासाठी तंत्र विकसित करतात. INR 4.02 लाख\nमॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअर मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअरची भूमिका उपकरणे, प्रक्रिया, प्रणाली, उपकरणे स्थापित करणे ही आहे. INR 6.56 लाख\nफॅशन आणि लाइफस्टाइल डिझाइनमध्ये B.Tech आणि B.Tech मोबाइल ऍप्लिकेशन आणि माहिती सुरक्षा मधील फरक काय आहे\nया सर्व अंश समान वाटू शकतात. पण हे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. या सर्व अभ्यासक्रमांची तुलना खाली नमूद केली आहे:\nमापदंड B.Tech फॅशन आणि जीवनशैली डिझाइन B.Tech मोबाइल अनुप्रयोग आणि माहिती सुरक्षा\nसंक्षिप्त स्पष्टीकरण या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट रसायनशास्त्र आणि कापड यांच्यातील अंतर कमी करणे आहे. हा कोर्स तुम्हाला कापड क्षेत्रात रसायनशास्त्र कसे वापरले जाते हे शिकण्यास मदत करेल. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअरिंग किंवा बी.टेक. (मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअरिंग) हा ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. या कोर्सचा उद्देश कच्च्या मालाला तयार मालामध्ये रूपांतरित करणे आहे. हे विविध उत्पादन प्रक्रियेशी संबंधित आहे.\nपात्रता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह 12वी उत्तीर्ण, सरासरी एकूण 50%. PCM प्रवाहासह मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 50% गुणांसह 10+2.\nप्रवेश प्रक्रिया प्रवेश त्यानंतर समुपदेशन प्रवेश परीक्षा त्यानंतर समुपदेशन\nशीर्ष महाविद्यालये पेट्रोलियम आणि ऊर्जा अभ्यास विद्यापीठ, हिंदुस्थान तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्था, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन विद्यापीठ, शारदा विद्यापीठ. IIT, खरगपूर, हिंदुस्तान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, UPES, इ.\nनोकरीच्या भूमिका मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअर, डिझाईन इंजिनिअर, मार्केटिंग तज्ज्ञ, सुरक्षा अधिकारी, प्रक्रिया अभियंता, उत्पादन अभियंता, गुणवत्ता अभियंता, साधन अभियंता, औद्योगिक अभियंता, ऑपरेशन व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, प्रक्रिया प्रमुख, विपणन युनिटचे प्रमुख, कार्यकारी गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन अभियंता , सुरक्षा अधिकारी इ.\nसरासरी पगार INR 3 लाख- 15 लाख INR 3 लाख – INR 5 लाख\nMicrosoft, Infosys, SAP, Wipro, Microsoft, Cognizant, Mphasis, IBM, MetaDesign इ. यामाहा, हीरो होंडा, किर्लोस्कर, मारुती, रासायनिक कंपन्या, खाद्य उद्योग, वस्त्र उद्योग इ.\nसेमिस्टर I सेमिस्टर II\nकला आणि डिझाइनमधील संदर्भात्मक आणि सांस्कृतिक संदर्भ (मूलभूत) कला आणि डिझाइनमधील संदर्भात्मक आणि सांस्कृतिक संदर्भ (आगाऊ)\nकला आणि डिझाइनमधील रेखाचित्र तंत्र आणि प्रक्रिया (मूलभूत) कला आणि डिझाइनमधील रेखाचित्र तंत्र आणि प्रक्रिया (आगाऊ)\nकला आणि डिझाइनमध्ये कल्पना निर्मिती आणि विकास (मूलभूत) कला आणि डिझाइनमध्ये कल्पना निर्मिती आणि विकास (आगाऊ)\nमटेरियल एक्सप्लोरेशन (मूलभूत) मटेरियल एक्सप्लोरेशन (आगाऊ)\nसेमिस्टर III सेमिस्टर IV\nज्वेलरी डिझाइन (मूलभूत) ज्वेलरी डिझाइन (आगाऊ)वस्त्र उत्पादन- I वस्त्र उत्पादन- I\nफॅशन आणि कापड साहित्य समज (मूलभूत) फॅशन आणि कापड साहित्य समज (आगाऊ)\nफॅशनचा इतिहास (मूलभूत) फॅशनचा इतिहास (आगाऊ)\nफॅशन कलेक्शन रियलायझेशन -I फॅशन कलेक्शन रिलायझेशन -II\nफॅशन चित्रण (मूलभूत) फॅशन चित्रण (आगाऊ)\nफॅशनमध्ये पॅटर्न ड्राफ्टिंग -I फॅशनमध्ये पॅटर्न ड्राफ्टिंग -II\n– प्रायोगिक भरतकाम केलेले कापड (मूलभूत)\nसेमिस्टर V सेमिस्टर VI\nमेटल कास्टिंग आणि वेल्डिंग तंत्रज्ञान अभियांत्रिकी मेट्रोलॉजी\nउष्णता आणि वस्तुमान हस्तांतरण सामग्री हाताळणी आणि ऑटोमेशन\nऔद्योगिक मानसशास्त्र औद्योगिक अभियांत्रिकी आणि उत्पादन संसाधने नियोजन\nरोजगार संप्रेषण शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगीपणा\nअभियंत्यांसाठी औद्योगिक व्यवस्थापन जीवशास्त्र\nसमाजशास्त्र प्रमुख उद्योजक आणि नवीन उत्पादन तंत्रज्ञान\nतत्वज्ञान लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट\nअहवाल लेखन परदेशी भाषा- जर्मन/फ्रेंच, स्पॅनिश/मंडारीन\nअर्थशास्त्र समस्या सोडवण्याचे तंत्र\nफॅशन आणि लाइफस्टाइल डिझाईन कोर्समधील बी.टेक.साठी महत्त्वाची पुस्तके\nकाही महत्त्वाच्या संदर्भ ग्रंथांचा उल्लेख खाली दिला आहे.\nजेट आणि टर्बाइन एरो इंजिनचा विकास बिल गन्स्टन\nएरोडायनामिक्सची मूलभूत तत्त्वे जॉन अँडरसन\nरशियन पिस्टन एरो इंजिन व्हिक्टर कोटेलनिकोव्ह\nविमान कामगिरी आणि डिझाइन जॉन अँडरसन\nफॅशन आणि लाइफस्टाइल डिझाइनमध्ये बी.टेक काय आहेत; शीर्ष महाविद्यालये\nफॅशन आणि लाइफस्टाइल डिझाइन टॉप कॉलेजेसमध्ये बी.टेक काय आहेत\nभारतात अनेक महाविद्यालये हा अभ्यासक्रम देत आहेत. हा अभ्यासक्रम देणारी काही शीर्ष महाविद्यालये खाली सूचीबद्ध आहेत –\nकॉलेज प्रवेश प्रक्रियेचे नाव सरासरी शुल्क\nडीकेटीई सोसायटीची टेक्सटाईल आणि इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट प्रवेश परीक्षा INR 1.01 लाख\nएसएसएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा INR 30,000\nमणिपाल अकादमी उच्च शिक्षण प्रवेश परीक्षा INR 3.35\nचंदीगड विद्यापीठ प्रवेश परीक्षा INR 1.60 लाख\nउत्तर प्रदेश टेक्सटाईल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट प्रवेश परीक्षा INR 1.03 लाख\nएमएलव्ही टेक्सटाईल आणि अभियांत्रिकी महाविद्यालय प्रवेश परीक्षा INR 69,800\nफॅशन आणि लाइफस्टाइल डिझाईनमधील बीटेक कोर्स पूर्णवेळ पद्धतीने केला जातो. प्रवेश परीक्षेच्या आधारे तुम्ही इच्छित महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकता. तुम्ही हा कोर्स सुमारे INR 40,000 ते INR 1,00,000 मध्ये पूर्ण करू शकता.\nहा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअर, डिझाईन इंजिनीअर, मार्केटिंग तज्ज्ञ, सुरक्षा अधिकारी, प्रक्रिया अभियंता, उत्पादन अभियंता, गुणवत्ता अभियंता, साधन अभियंता, औद्योगिक अभियंता, ऑपरेशन मॅनेजर, प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नोकरी शोधू शकतात.\nया जॉब प्रोफाइलसाठी सरासरी पगार प्रति वर्ष सुमारे INR 2 ते 4 लाख आहे.\nभारतातील कोणत्याही सर्वोच्च महाविद्यालयातून अभियांत्रिकीमधील पुढील M.tech अभ्यासक्रम करण्यासाठी विद्यार्थी M.tech परीक्षेलाही बसू शकतात.\nफॅशन आणि लाइफस्टाइल डिझाइनमध्ये बी.टेक नंतर काय\nफॅशन आणि लाइफस्टाइल डिझाइनमध्ये बी.टेक नंतर काय\nजागतिकीकरणाच्या वाढीमुळे नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादनांच्या मागणीत वाढ झाली आहे. ज्याने 3M, Yamaha, Maruti, JCB, Kirloskar, Atlas Copco, Hero Honda, उत्पादन उद्योग, सरकारी क्षेत्रे, Siemens, HTC तंत्रज्ञान, GAIL, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि बरेच काही मध्ये मोठ्या विकासाचा मार्ग खुला केला आहे.\nअशा प्रकारे या क्षेत्रात सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. हे तरुणांना एक आशादायक करिअर प्रदान करत असल्याने, अनेक तरुणांच्या आवडीचा प्रवाह बनला आहे. सेवा उद्योग असल्याने, या व्यवसायाचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांना सर्वोत्तम आणि फायदेशीर उत्पादन देणे हे आहे.\nहा कोर्स 3M, Yamaha, Maruti, JCB, Kirloskar, Atlas Copco, Hero Honda, उत्पादन उद्योग, सरकारी क्षेत्रे, Siemens, HTC तंत्रज्ञान, GAIL, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि बरेच काही मध्ये चांगली कमांड प्रदान करतो.\nही कौशल्ये मिळवून अनेक नोकऱ्या opp\nहे मित्रांसोबत शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/tag/rajkumar-rao/", "date_download": "2022-10-04T16:49:55Z", "digest": "sha1:BS44GIBK77V36BKYJE6RJ5R2L2UBVSSU", "length": 1684, "nlines": 38, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "Rajkumar Rao Archives - Kisanwani", "raw_content": "\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/a-fire-broke-out-at-the-pnp-theater-in-alibag/?amp=1", "date_download": "2022-10-04T16:14:39Z", "digest": "sha1:476IS6ZDM5KFKOH242QUS425D5RF36GG", "length": 4202, "nlines": 21, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "अलिबागमध्ये PNP नाट्यगृहाला लागली आग, लाईव्ह व्हिडिओ आला समोर | Hello Maharashtra", "raw_content": "\nअलिबागमध्ये PNP नाट्यगृहाला लागली आग, लाईव्ह व्हिडिओ आला समोर\nअलिबाग : हॅलो महाराष्ट्र – अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग (Fire) लागल्याची घटना काल घडली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे (Fire) संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत (Fire) नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीने काही क्षणात रौद्ररुप धारण केले.\nअलिबागमध्ये PNP नाट्यगृहाला लागली आग, लाईव्ह व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/2Pg55QzcSt\nसंपूर्ण नाट्यगृहात आगीचा (Fire) भडका उडाला आहे. त्यामुळे दूर पर्यंत धुराचे लोट पसरले होते. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू असल्यामुळे हि आग लागली असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.\nसुदैवाने या आगीत (Fire) कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग (Fire) विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. हि आग एवढी मोठ्या प्रमाणात होती कि आगीचे लोट दूरपर्यंत पसरले होते. या आगीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.\nहे पण वाचा :\nभाजपचे खासदार संजय काका राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांच्या गाडीत\nछत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nभर बाजारात पाण्याच्या टँकरने जमावाला चिरडले\nप्रेयसीने सोन्याची अंगठी मागितली म्हणून प्रियकराने तिची गळा आवळून केली हत्या\nपोलीस घरच्या भांडणात लक्ष घालत नाही म्हणून एका व्यक्तीचा SP कार्यालयासोमर आत्मदहनाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3", "date_download": "2022-10-04T16:49:17Z", "digest": "sha1:TCFV3REHLXPR2ZIBKU34WZ5MVU3IDNA5", "length": 8128, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "त्रिगुण - विकिपीडिया", "raw_content": "\n(गुण या पानावरून पुनर्निर्देशित)\nत्रिगुणी का शाब्दिक अर्थ है तीन गुणों वाला, अर्थात जिसमें प्रकृति के तीनो गुण- सत्त्व, रजस् और तम एक साथ उपस्थित हो सामान्यतः सत्त्व गुण से तात्पर्य श्रेष्ठ गुणों से है जिनमें सत्य, पवित्रता, दया, ज्ञान शामिल हैं|\nरज गुण में राजसी प्रवृत्ति की प्रधानता होती है इसमें मनुष्य रुप, सन्मान और अहंकार आदि भावों के अधीन रहता है|\nतम गुण क्रोध, असत्य, मद, नकारात्मक ऊर्जा का भंडार माना जाता है\nसामान्यतः मनुष्य में किसी एक गुण की प्रधानता होती है, किंतु जब मनुष्य में इन तीनों गुणों का एक साथ समान रूप से उपस्थित होने पर वह अद्वितीय गुणों का स्वामी माना जाता है\nइसी स्थिति को त्रिगुणी कहा जाता हैं|\nलाखों में से किसी एक मनुष्य में यह त्रिगुण एक साथ उपस्थित होते हैं, इसलिए यह असंभव ही प्रतीत होता है\nसत्त्व, रज व तम हे तीन गुण. प्रत्येक व्यक्तीवर कुठल्याही क्षणी हे तीन गुण विविध प्रमाणात प्राबल्य करीत असतात. मोक्ष किंवा मुक्ती मिळविण्यासाठी या तीन गुणांच्या पलिकडे जाणे आवश्यक असते.\nज्ञानेश्वरी, दासबोध, गीता, गीताई इ. ग्रंथांमध्ये यांबद्दल विस्तृत विवरण आढळते.\nगीताई अ. १४ मधील वर्णन[संपादन]\nप्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व-रजस्-तम ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती ॥ ५ ॥\nत्यांत निर्मळ ते सत्त्व ज्ञान आरोग्य वाढवी मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला ही चि लेववी ॥ ६ ॥\nरज ते वासना-रूप तृष्णा आसक्ति वाढवी आत्म्यास कर्म-संगाने टाकिते जखडूनि ते ॥ ७ ॥\nगुंगवी तम सर्वांस अज्ञान चि विरूढले झोप आळस दुर्लक्ष ह्यांनी घेरूनि बांधिते ॥ ८ ॥\nसुखात घालिते सत्त्व रज कर्मात घालिते ज्ञान झाकूनि संपूर्ण दुर्लक्षी घालिते तम ॥ ९ ॥\nअन्य दोघांस जिंकूनि तिसरे करिते बळ असे चढे कधी सत्त्व कधी रज कधी तम ॥ १० ॥\nप्रज्ञेचा इंद्रिय-द्वारा प्रकाश सगळीकडे देहांत पसरे तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ ११ ॥\nप्रवृत्ति लालसा लोभ कर्मारंभ अशांतता ही देही उठती तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ १२ ॥\nअंधार मोह दुर्लक्ष अपप्रवृत्ति चहूकडे देहांत माजली तेंव्हा जाणावे तम वाढले ॥ १३ ॥\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०२२ रोजी १४:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/581509", "date_download": "2022-10-04T16:46:02Z", "digest": "sha1:RFOKY3VBNFMOYVA3DBVESWSPQMY6V2SN", "length": 2725, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स.पू. ३२६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स.पू. ३२६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:२९, १५ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती\n१४ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: sw:326 KK\n०२:४६, १४ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n११:२९, १५ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: sw:326 KK)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://online.mycareer.org.in/arthvyavstha/", "date_download": "2022-10-04T16:39:45Z", "digest": "sha1:AERUFH43RGHSW7TI5AMEOK5QWXPRR73T", "length": 9994, "nlines": 355, "source_domain": "online.mycareer.org.in", "title": "महाराष्ट्रातील नं. 1 स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन कोर्स व सराव प्रश्नसंच | My Career", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील नं 1 स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन कोर्स व सराव प्रश्नसंच\nसामान्य ज्ञान – अर्थव्यवस्था\nमित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘Finish Quiz’ बटणवर क्लिक करावे.\nएकूण प्रश्न – 25 , एकूण गुण – 25, वेळ – 25 मिनिटे\nतुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 25\nतुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)\nविद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट Leaderboardवर पाहावी\nआपले मार्क्स ‘Leaderboard’ वर दाखविण्यासाठी ‘Send’ बटणवर क्लिक करावे.\n2) राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक…… आहे.\n1) समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन लक्ष्ये कोण निर्धारित करते\n3) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे\n4) कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक म्हणतात\n5) जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे\n6) भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते\nक) काहीच बदल होत नाही\n7) इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे\nड) न्यू दिल्ली (भारत)\n8) दारिद्य्ररेषेखालील कुटुंबाला…… रंगाची शिधापत्रिका असते.\n9) सेवा कराची आकारणी कोण करते\n10) जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते, तेव्हा त्यास…… अंदाजपत्रक म्हणतात\n11) बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे स्थित आहे\n12) भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक कोणती\nअ) बँक ऑफ महाराष्ट्र\nब) स्टेट बँक ऑफ इंडिया\nक) पंजाब नॅशनल बँक\n13) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे\n14) अर्थशास्त्र हे…… सामाजिक शास्त्र आहे.\n15) बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते\n16) सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत कोणती नोट चलनात नाही\n17) संपत्ती वहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला\n18) नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते\nअ) पंडित जवाहरलाल नेहरू\nक) सी. डी. देशमुख\nड) के. सी. पंत\n19) GST शब्दविस्तार काय आहे\n20) 15 व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल\n21) खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले\n22) खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा उल्लेख ‘कागदी सोने’ म्हणून केला जातो\n23) भारताचे पहिले निर्गुंतवणूक मंत्री म्हणून कोणी काम पाहिले\nब) डॉ. मनमोहन सिंग\n24) ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ची स्थापना कधी झाली\n25) भारत हा एक……. देश आहे.\nसामान्य ज्ञान – चालू घडामोडी – 2\nसामान्य ज्ञान – पोलीस प्रशासन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/uncategorized/24296/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AA-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/ar", "date_download": "2022-10-04T16:05:01Z", "digest": "sha1:5BJFA4DVNORJOYDFKKWYRNZ5HV65XXWQ", "length": 8606, "nlines": 146, "source_domain": "pudhari.news", "title": "सोलापूर : सराफ दुकानातून ग्राहकाच्या ४ तोळे पाटल्या चोरल्या | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Uncategorized/सोलापुरात सराफ दुकानातून ग्राहकाच्या ४ तोळे पाटल्या चोरल्या\nसोलापूर : सराफ दुकानातून ग्राहकाच्या ४ तोळे पाटल्या चोरल्या\nसोलापूर : सोलापुरात बाजारपेठेत आणि सराफ दुकानांवर चोरट्यांची वक्रद‍ृष्टी वाढत असल्याचे दिसून येत आहे. येथील लकी चौकात गणेश आपटे ज्वेलर्समध्ये खरेदीस आलेल्या महिलेच्या पर्समधून 1 लाख 60 हजार रुपयांच्या 4 तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या लांबविण्यात आल्या.\nखरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या तीन चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे सीसी टीव्हीमध्ये कॅमेराबद्ध झाले आहे. या प्रकरणी अतिश ज्ञानोबा शिरगिरे (वय 30 रा. सिध्देश्‍वर सोसायटी, मड्डीवस्ती) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.\nसोलापूर शहरात चोरट्यांचा सुळसुळाट सुरू आहे. बुधवारी (दि. 18) पहाटेच्या सुमारास बुधवार बाझार येथील नंदाल ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी 18 तोळे सोन्याचे दागिने व 2 किलो चांदी असा 6 लाख 9 हजाराचा ऐवज लांबविला होता. त्यानंतर बुधवारी सायंकाळीच पाच वाजण्याच्या सुमारास लकी चौकातील गणेश रामचंद्र आपटे ज्वेलर्समध्ये अतिश शिरगिरे व त्यांची आजी गजराबाई व आई प्रभावती शिरगिरे दागिने दुरूस्तीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी तीन अनोळखी महिला व त्यांच्याबरोबर एक लहान मुलगासुध्दा दुकानात होते.\nनाशिक : सावाना साहित्यिक मेळाव्यात भाषाविषयक विचारमंथन\nदुर्गाष्टमी पूजा आज की उद्या वाचा कोणती तिथी ग्राह्य आणि पूजेचे महत्त्‍व\nगर्दीचा फायदा घेवून त्या तीन महिलांनी अतिश शिरगिरे यांची आजी गजराबाई यांच्या काखेतील पर्समधून चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या लांबविल्या. त्यानंतर त्या तिघी महिला दुकानातून निघून गेल्या. थोड्या वेळानंतर अतिश यांच्या आजीने पर्स तपासली असता त्यातील पाटल्या गायब होत्या. त्यामुळे पाटल्या चोरीस गेल्याचे लक्षात आले.\nअतिश यांनी दुकानचालकांना सांगून तेथील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यावेळी त्या तीन चोरट्या महिला पर्समधून दागिने चोरताना दिसून आल्या. त्यानुसार अतिश यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nव्हॉटस्अपचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक\nहिंगोली : 30 हजारांची लाच घेताना सरपंच अडकला जाळ्यात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/entertainment/actress-janhvi-kapoors-bold-look-goes-viral-on-social-media", "date_download": "2022-10-04T16:27:37Z", "digest": "sha1:BACZ5VQFM7N5XTWV7HH62MIU7OOCLMET", "length": 7451, "nlines": 66, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Janhvi Kapoor| अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'बोल्डनेस' चा सोशल मीडियावर जलवा; व्हिडीओ पाहून यूजर्स म्हणाले..", "raw_content": "\nJanhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'बोल्डनेस' चा सोशल मीडियावर जलवा; व्हिडीओ पाहून यूजर्स म्हणाले..\nसोशल मीडियावर इंटरनेटचा पारा वाढवणारी अभिनेत्रीने नुकताच तिच्या नवीन लूकने सर्वत्र खळबळ उडवली आहे.\nमुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor)तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे प्रकाशझोतात असते. जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत राहते. सोशल मीडिया जान्हवी प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर जान्हवी तिचे फोटो व्हिडिओ शेअर करते. सोशल मीडियावर (Social Media) इंटरनेटचा पारा वाढवणारी अभिनेत्रीने नुकताच तिच्या नवीन लूकने सर्वत्र खळबळ उडवली आहे.\nBigg Boss 16 : सलमान खानच्या शोमध्ये ग्लॅमरचा तडका, मिस इंडिया रनर अपची एन्ट्री\nअलीकडेच जान्हवी मुंबईत एका कार्यक्रमात उपस्थित राहिली होती. यावेळी जान्हवीने ऑरेज कलरचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. जान्हवी या सेक्सी बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती. जान्हवीने केसांचा हाय पोनी हेअरस्टाईल करून नो मेकअपसह लूक पूर्ण केला आहे. जान्हवीचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.\nजान्हवी कपूर न्यू सिझलिंग लूकमध्ये अप्रतिम दिसत आहे, यात शंका नाही. जान्हवीचा हा स्मोकिंग-हॉट लूक चाहत्यांना धुंद करत आहे. काही तासांतच जान्हवीच्या या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. सोशल मीडियावर जान्हवीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये जान्हवी तिच्या टीमसोबत हॉटेलच्या लॉबीमध्ये दिसत आहे. यावेळी तिने मीडियाशी संवाद साधला आणि कॅमेऱ्यासमोर पोज दिली आहे. पण हा व्हिडिओ बघताच यूजर्सने जान्हवीला ट्रोल करायला सुरुवात केली. काही यूजर्सला जान्हवीचा हा बोल्ड लूक आवडला नाही. व्हिडिओवर काहीनी जान्हवीच्या अभिनयावर निशाणा साधला आहे.\nRaju Srivastav : 'हमे तुमसे प्यार कितना', राजू श्रीवास्तव यांचा कुटुंबासोबतचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल\nजान्हवीने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा नवीन लूक शेअर केला आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांसह सेलिब्रिटींनी लाईक्स केल्या आहेत. याशिवाय जान्हवीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर लवकरच ती 'मिस्टर अँड मिसेस माही' मध्ये दिसणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच जान्हवीचा सनी कौशलसोबत 'मिली' नावाचा चित्रपटही आहे. तसेच ती वरुण धवनसोबत 'बावल' चित्रपटातही दिसणार आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/emmy-awards-winners-nominee-list-2022-zendaya-matthew-macfaden-130310576.html", "date_download": "2022-10-04T17:22:00Z", "digest": "sha1:Y5WXTRVTNZF5ZIIHSDEZDSTWW44LA7DX", "length": 5219, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'सक्सेशन'ला 74 व्या सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीजचा पुरस्कार, 'स्क्विड गेम'चा ली जुंग ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता | Emmy Awards Winners & Nominee List 2022; Zendaya, Matthew Macfaden - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएमी अवॉर्ड्स लिस्ट 2022:'सक्सेशन'ला 74 व्या सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीजचा पुरस्कार, 'स्क्विड गेम'चा ली जुंग ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता\nएमी अवॉर्ड्स 2021 ची घोषणा सोमवारी करण्यात आली. टेलिव्हिजन अकादमीकडून देण्यात येणारा एमी पुरस्कार हा टीव्ही क्षेत्रातील मानाचा पुरस्कार समजला जातो. एमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट टीव्ही शो, अभिनेते आणि तंत्रज्ञ यांना पुरस्कार दिले जातात. यंदाच्या एमी अवॉर्ड्स सोहळ्याचे अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथील मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. एमी अवॉर्ड्समध्ये अनेक सुपरहिट मालिका आणि टीव्ही शो स्पर्धा करत आहेत. यामध्ये स्क्विड गेम, सेवरेंस, टेड लास्सो, सक्सेशन आणि यूफोरिया अशा अनेक ड्रामा सिरीजमध्ये लढत रंगली. एमी 2022 मध्ये सर्वाधिक नामांकन 25 नामांकने 'सक्सेशन'ला मिळाली होती. तर त्यापाठोपाठ 20 नामांकने 'टेड लास्सो'ने पटकावली होती.\nयावर्षी हा सोहळा 'सॅटर्डे नाईट लाइव्ह' स्टार केनन थॉम्पसनने होस्ट केला आहे. एमी 2022 पुरस्कारांची यादीही आता समोर आली आहे. 'सक्सेशन'ने बेस्ट ड्रामा सिरीजचा अवॉर्ड पटकावला तर झेंडायाला 'युफोरिया'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आणि ली जुंग जे याला 'स्क्विड गेम'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्या एमी अवॉर्ड मिळाला. एमी 2022 पुरस्कार विजेत्यांची यादी पाहूया-\n'युफोरिया' फेम अॅक्ट्रेस झेंडाया.\n'सक्सेशन' फेम अभिनेता जेरेमी स्ट्राँग.\n'स्किड गेम' अभिनेता ली जुंग जे.\n'द व्हाईट लोटस' स्टार अलेक्झांड्रा डॅडारियो.\nदक्षिण आफ्रिका 227-3 (20.0)\nदक्षिण आफ्रिका ने भारत ला 49 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/panchnama-should-be-paid-for-crops-damaged-by-rain-130303802.html", "date_download": "2022-10-04T16:09:35Z", "digest": "sha1:XVGMIQURXAPTMRR3AGE6DJ76NAQYPEFN", "length": 7080, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी | Panchnama should be paid for crops damaged by rain | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराजेश परजणे यांची मागणी:पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी\nकोपरगाव तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक गांवामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी शिरून घरांचे नुकसान झाले. या नुकसानीचे शासन पातळीवरून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केली.\nपरजणे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन पाठवले. कोपरगाव तालुक्यात ८ सप्टेंबरपासून वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह दररोज पडत असलेल्या पावसामुळे तालुक्याच्या बहुतांशी भागातील पिके भूईसपाट झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. या नैसर्गिक हानीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे गरजेचे आहे.\nमुसळधार पावसाने कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनेवाडी, पोहेगाव, चांदेकसारे, डाऊच बुद्रूक, घारी, जेऊर कुंभारी या गावांना प्रामुख्याने वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. डाऊच येथे वीज पडून जनावरे दगावल्याची घटना घडली आहे. तालुक्यात पूर्व भागातही पावसामुळे शेतातील सोयाबीन, मका, कपाशी, भईमूग, बाजरी, तूर, उडीद, मूग, कांदा रोपे तसेच भाजीपाला पिकांसह ऊसाचे देखील नुकसान झाले. अनेक ठिकाणची शेती पाण्यामुळे वाहून गेली. अनेक ठिकाणी मोठी झाडी, पत्र्याची व मातीची घरे, झोपड्या जमीनदोस्त झाल्या आहेत. काही ठिकाणचे शेतबंधारे फुटल्याने पिकांत पाणी शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाले. ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाल्याने दैनंदिन दळणवळणावर विपरित परिणाम झाला. अनेक शेतातल्या केळी, डाळींब, पपई, चिक्कू, पेरू बागा कोलमडून पडल्या. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. फळबागांसाठी लाखो रुपये खर्च करूनही नैसर्गिक आपत्ती ओढावल्याने शेतकरी हवालदिल झाले. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला असताना बऱ्याच शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत मागील वर्षीच्या नुकसानची भरपाई अद्याप मिळाली नाही.\nभारत ला 73 चेंडूत 11.67 प्रति ओवर सरासरी ने 142 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/be-careful-if-you-are-shopping-online-130304859.html", "date_download": "2022-10-04T16:35:46Z", "digest": "sha1:G32YRYH5FIAQ3NYXMLTE7R32MLMI2XQX", "length": 6837, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ऑनलाइन खरेदी-विक्री करत असाल तर सावधान | Be careful if you are shopping online| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवीन फसवणूक फंडा सुरू:ऑनलाइन खरेदी-विक्री करत असाल तर सावधान\nऑनलाइन वस्तूंची खरेदी-विक्री (वर्क आॅर्डर) कोणी आपल्याला ऑफर दिली. आपल्या मोबाइलवर आलेल्या लिंकला प्रतिसाद दिला असाल, आर्थिक व्यवहार करत असाल तर सावध राहा आपली फसवणूक होऊ शकते.ऑनलाइन वस्तूंची कमिशन बेसवर (खरेदी विक्री वर्क ऑर्डर) यामध्ये घरबसल्या काम करा आणि पैसे कमवा असे ऑफर असतात. मोबाइलवर मेसेज येतात. एक लिंक आपणाला पाठवली जाते. ती ओपन केली आणि आपली माहिती भरली तर आपली फसवणूक होऊ शकते. आपण कुठेतरी नोकरी डॉट कॉम व अन्य व्यवसायबाबत साइटवर माहिती घेतो.\nही माहिती हेरून हॅकसॅ मोबाइलवर एक लिंक पाठवतात. घर बसल्या कमिशन बेसवर ऑनलाइन स्वरूपात वस्तूंची लॉटरी (खरेदी विक्री ) करण्यासाठी सांगतात. सुरुवातीला विशिष्ट रक्कम कमिशन देऊ असे सांगितले जाते. तशी रक्कम आपल्या खात्यावर पाठवली जाते. यावर आपला विश्वास बसतो. पुन्हा दहा लाॅट साहित्य घेण्यासाठी प्रोसेस फी, नोंदणी या नावाखाली आपणाकडून विशिष्ट रक्कम घेण्यात येते. सहा लाॅट विकले आहे आपल्या खात्यात इतके पैसे जमा येत असे फक्त आभासी पद्धतीने भासवतात.\nआणखी पूर्ण पेमेंट न दिल्यामुळे आपण चौकशी करतो. आणखी चार सेट विक्री होणे बाकी आहे त्यामुळे आणखी दहा सेट घ्या एकूण आपल्याला रक्कम देऊ असे सांगितात. जोपर्यंत आपण पैसे भरत राहतो, आपली माहिती आदान-प्रदान होते. कालांतराने लॉट साहित्य काही विक्री केल्याचे ते सांगत नाहीत आणि आपण भरलेले पैसे परत देत नाहीत. अशा प्रकारचे नवीन साईट सध्या सुरू आहेत. नागरिकांनी असे व्यवहार करण्याअगोदर त्याची खातर जमा करावी अथवा सायबर पोलीस ठाण्यात येऊन अधिकृत माहिती घ्यावी, पुढील पाऊल उचलावी अशी माहिती सायबर पोलीस कक्षाचे फौजदार अविनाश नळेगावकर यांनी दिली.\nऑनलाइन खरेदी-विक्री भासवली जाते, पैसे दिले जात नाहीत\nलहान मुलांचे कपडे, घरगुती साहित्य व विशिष्ट प्रकारचे साहित्य विक्री ऑनलाइन पद्धतीने होते. त्या साइटवर ऑनलाइन खरेदी विक्री होते असे भासवले जाते. त्यासाठी आपणाकडून पैसे घेतात. कमिशन बेसवर आपल्या खात्यात सुरुवातीला काही पैसे जमा करतात. नंतर पैसे देत नाहीत, अशी फसवणूक होते. अशा घटनांपासून सावध राहा, अशा साइट्स पासून किंवा फसव्या लिंकपासून सावध राहा, अशी माहिती सायबर सेलचे पोलिस निरीक्षक सय्यद शौकत अली यांनी दिली आहे.\nभारत ला 48 चेंडूत 13.62 प्रति ओवर सरासरी ने 109 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology/facebook-twitter-google-may-have-pay-tax-says-sources-mhsy-395967.html", "date_download": "2022-10-04T17:26:50Z", "digest": "sha1:AZWYGSPL26U7HKPM4TUCSROGAQCSLTZV", "length": 7706, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फेसबुक, ट्विटर आणि गुगलवर लागणार कर, केंद्र सरकार घेणार निर्णय? facebook twitter google may have pay tax says sources mhsy – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /\nफेसबुक, ट्विटर आणि गुगलवर लागणार कर, केंद्र सरकार घेणार निर्णय\nफेसबुक, ट्विटर आणि गुगलवर लागणार कर, केंद्र सरकार घेणार निर्णय\nफेसबुक, ट्विटर, गूगल जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नफा कमावतात.\nफेसबुक, ट्विटर, गूगल जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नफा कमावतात.\nदोन मॅचमध्ये झीरो, पण तिसऱ्या टी20त दक्षिण आफ्रिकेच्या या हीरोनं ठोकलं शतक\nभारतानं वर्ल्ड कप जिंकावा म्हणून हे काय करतोय धोनी 2011 चा 'धोनी रिटर्न्स'\nरिषभ पंतला गर्लफ्रेंड ईशा नेगीनं दिल्या रोमँटिक अंदाजात केलं बर्थडे विश, म्हणाली\nक्लीन स्वीपच्या इराद्यानं टीम इंडिया इंदूरच्या मैदानात, पाहा संभाव्य प्लेईंग XI\nमुंबई, 01 ऑगस्ट : सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन गूगल , सोशल मिडिया नेटवर्किंट साइट फेसबुक, मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर यासह नॉन रेजिडेंट टेक्नॉलॉजी कंपन्यांवर कर लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या उत्पन्नाची आणि युजर्सच्या मर्यादेची पुनर्रचना करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. 20 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न आणि 5 लाखांपेक्षा जास्त युजर्स असतील तर या कंपन्यांना स्थानिक पातळीवर कमावलेल्या नफ्यावर थेट कर भरावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 'सिग्निफिकंट इकॉनॉमिक प्रेझेन्स' या संकल्पनेच्या अंतर्गत हा कर लागू करण्यात येईल. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात केंद्र सरकारने ही संकल्पना मांडली होती. याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर संबंधित मोठ्या कंपन्यांवर कर आकारणी केली जाणार आहे. भारतात जाहिरातीच्या माध्यमातून परदेशी टेक्नॉलॉजी कंपन्या मोठ्या प्रमाणावर नफा कमवत असल्याचा आरोप होत आहे. नफ्याचे प्रमाण पाहता तुलनेने कर आकारणी कमी होते असेही म्हटले जात होते. यामुळेच या कंपन्यांवर कर आकारण्यावर विचार सुरू आहे. फोन बंद असला तरी Whatsapp Web करणार काम मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो कशी घ्याल खबरदारी स्मार्टफोनचं चार्जिंग सारखं संपतंय बॅटरी टिकवण्यासाठी वापरा 'या' टिप्स मुंबई लोकलमध्ये 'पोलडान्स' करत तरुणाची स्टंटबाजी, VIDEO व्हायरल\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/mangalgad/", "date_download": "2022-10-04T17:31:10Z", "digest": "sha1:2FVKZKBZO7OWYXTPDP5HYPZV2WX4JUNL", "length": 12332, "nlines": 93, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "मंगळगड | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nरायगड जिल्ह्यामधील काही किल्ले हे सर्वसामान्य आणि डोंगर भटक्यांना चिरपरिचित आहेत तर काहींची ओळखही अनेकांना नाही. अशाच किल्ल्यापैकी असलेला किल्ला म्हणजे कांगोरीगड. कांगोरीगडाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांनी मंगळगड असे केले.\nशिवकालीन इतिहासामधे जावळीचा उल्लेख येतो. जावळीचे चंद्रराव मोरे इतिहास प्रसिद्ध झाले आहेत. जावळी गाव हे महाबळेश्वर च्या पश्चिम पायथ्याला आहे. घनदाट जंगलाने व्यापलेली होती. उत्तुंग डोंगर आणि पाताळवेरी दर्‍याखोरी असलेला हा परिसर निसिड जंगलामुळे अधिकच दुर्गम झालेला आहे. त्यामधील अनगड घाटवाटा आणि फसव्या पायवाटांमुळे कोणीही जावळीच्या वाटेला जात नसे. त्यामुळे चंद्रराव मोरे हे अदिलशहाच्या कृपाछत्राखाली जावळीच्या सहाय्याने स्वत:ला अनभिषीक्त राजे म्हणवून घेत असत.\nशिवाजी महाराजांना जावळी स्वराज्यात हवी होती. पण मोरे दाद लागू देत नव्हते. महाराजांनी सामेपचाराने मोर्‍यांना समजावले पण मोर्‍यांनी स्वराज्यात दाखल होण्याऐवजी महाराजांनाच खरमरीत पत्र लिहले तुम्ही काल राजे जाहला, तुम्हास राज्य कोणी दिधले आपल्या घरी आपणच फुकटचे राजे म्हणवून घेतले तर कोण मानील आपल्या घरी आपणच फुकटचे राजे म्हणवून घेतले तर कोण मानील जावळीला याल तर तुमचा एक माणूसही परत जाणार नाही. तुमच्यात पुरुषर्थ असेल तर उद्या येणार ते आजच यावे. पातशहाने आम्हास राजे किताब दिला आहे. मोरचेल आणि सिंहासनही आम्हास त्याने दिले आहेत. आमच्याशी कटकट कराल तर विचार करुन करा. येथे उपाय कराल तर अपाय होईल. यश न घेता अपयशाला पात्र होवून जाल या मोर्‍यांच्या पत्राने महाराजांच्या लक्षात आले की, चंद्रराव मोर्‍यास मारल्याविरहीत राज्य साधत नाही महाराजांनी मोका हेरला आणि जावळीवर हल्ला केला. मोर्‍यांचा खातमा करुन जावळी स्वराज्यात दाखल केली. रायगडापासून कोयने पर्यंतचा मुलुख स्वराज्यात दाखल केला. रायगड, कांगोरी, चंद्रगड, वाझोटा असे किल्ले स्वराज्यात आले. कांगोरीगडाचे नाव महाराजांनी मंगळगड असे ठेवले.\nमंगळगडाला जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत. चंद्रगड पाहून तेथून महादेव मुर्‍ह्यामार्गे अंदाजे सहातासांच्या पाय प्रवासानंतर आपण मंगळगडाला पोहोचू शकतो. या पायी मार्गावर आपल्याला दोनदा डोंगर चढून उतरावा लागतो. भोर महाड मार्गावर वरंधा घाट आहे. वरंधा घाटाच्या कोकणातील पठारावर माझेरी गाव आहे. या माझेरीतूनही डोंगरदर्‍या, ओढे नाले ओलांडीत सहासात तासांच्या जंगलातील पायपिटी नंतर आपण मंगळगड गाठू शकतो. महाडकडून भोर कडे जाताना भिरवाडीच्या पायथ्याच्या पिंपळवाडी कडे जाणारा फाटा आहे. या गाडीरस्त्यानेही आपण पिंपळवाडीला तासाभरात पोहोचू शकतो. महाडहूनही एस.टी. बसेस ठरावीक वेळेत पिंपळवाडीसाठी आहेत.\nपिंपळवाडीतून गडावर जाणारी वाट म्हणजे छातीवरचा चढच आहे. त्यामुळे सोबत पाणी घेवून चढणे आवश्यक आहे. चांगल्या चालीने दीड तासात आपण गडावर पोहोचतो. एका उध्वस्त झालेल्या दरवाजांच्या अवशेषामधून आपण शिरतो. गडाचा विस्तार बर्‍यापैकी मोठा आहे. गडाच्या बालेकिल्ल्यावर वाडय़ाचे अवशेष आहेत. उत्तर अंगाला पाण्याची कातळकोरीव टाकी आहेत. गडाला एक माची आहे. माची तटबंदीने बांधून काढलेली आहे. कातळमाथ्याच्या खाली दोन लहान सुळके आहेत. त्यांना स्थानिक लोक नवरानवरीचे सुळके म्हणतात.\nमाचीवर कांगोरी देवीचे मंदिर आहे. या उंचीवर येवून कांगोरीदेवीचे दर्शन घेणे अतिशय कष्टप्रद असल्याने भक्तांनी खाली दुधाणेवाडीत या मुर्तीचे प्रतिरुप स्थापन करुन आपली सोय करुन घेतली आहे. गडावर वर्षातून एका देवीचा उत्सवही साजरा करतात.\nगडाच्या फेरीमधे तटबंदी, ध्वस्त दरवाजा, माची, शिवलिंगाची पिंड, देवीचे मंदिर, दिपमाळ, घरांची जोती इत्यादी पहायला मिळतात. गडावरुन मकरंदगड, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, असे किल्ले दिसतात. तसेच रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरची पठारे ही आपल्याला पहायला मिळतात.\nमंगळगडावरुन अस्वलखिंड मार्गे रायरेश्वरालाही जाता येते. मात्र सोबत अनुभवी वाटाडय़ा हवा. मंगळगडाची मंगलदायी डोंगर भ्रमंती करुन उतरताना दुधानेवाडीकडील सोप्या वाटेने उतरणे सोयीचे पडते.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/775/", "date_download": "2022-10-04T17:00:11Z", "digest": "sha1:FGW45LMPJ6AXGFKKB4APKZJ6D6HMHR6N", "length": 9302, "nlines": 81, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "आरोग्य पेपरफुटी प्रकरणी बीडमध्ये भाजपचा माजी पदाधिकारी ताब्यात - Rayatsakshi", "raw_content": "\nआरोग्य पेपरफुटी प्रकरणी बीडमध्ये भाजपचा माजी पदाधिकारी ताब्यात\nआरोग्य पेपरफुटी प्रकरणी बीडमध्ये भाजपचा माजी पदाधिकारी ताब्यात\nआता या प्रकरणात आरोपींची संख्या १८ झाली आहे.\nरयतसाक्षी: आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात बीडमधील भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी पदाधिकारी संजय सानप याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीसाठी पुण्यात गेल्यावर त्याचा सहभाग आढळल्याने पुणे सायबर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आता या प्रकरणात आरोपींची संख्या १८ झाली आहे. संजयच्या संपर्कात असलेले आणखी सहा जण रडारवर असल्याचे समजते.\n३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची गट ड परीक्षेचा पेपर फुटला होता. यात मास्टरमाईंड असलेले लातूरचे उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, आरोग्य अभियानचा सहसंचालक डॉ. महेश बोटले यांच्यासह १७ जणांना बेड्या ठोकलेल्या आहेत. यात बीडमधील रहिवाशी असलेल्या ७ लोकांचा समावेश आहे.\nआता आठवा संजय सानपही जाळ्यात अडकला आहे. त्याला या प्रकरणात चौकशीसाठी पुण्याला बोलावले होते. यात अगोदरचा आरोपी असलेला राजेंद्र सानप याच्या संपर्कात राहून काही पुरावे हाती लागल्याने संजयलाही सोमवारी ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढत चालली असून, यात आता पुढचा क्रमांक कोणाचा, याकडे लक्ष लागले आहे.\n‘न्यासा’ कंपनीही संशयाच्या भोवऱ्यातटीईटी परीक्षेत जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा महाराष्ट्र संचालक डॉ. प्रीतेश देशमुख याचा सहभाग आढळला होता. तसाच सहभाग आता आरोग्य विभाग भरतीचे कंत्राट दिलेल्या न्यासाचाही असण्याची शक्यता आहे. न्यासा कंपनीचे दोन लोक बीडमध्ये गट क व ड चा पेपर घेऊन आल्याची चर्चा आहे. नगर रोडवरील एक व अंबिका चौकातील कॅनॉल रोडवरील एका मंगल कार्यालयात त्यांनी शाळा भरवून प्रश्नांची उत्तरे सांगितल्याची चर्चा आहे.\nवाद घालणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी रडारवरजिल्ह्यातील संशय असलेले तीन कर्मचारी रजेवर गेले आहेत. यात पाटोदा तालुक्यातील एका आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वीच आपल्याच वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत वाद घातला होता. पेपर फुटण्याच्या काही दिवस अगोदर या डॉक्टरसोबत झालेले संभाषण पुरावा म्हणून ताब्यात घेणार आहेत.\nयाच कर्मचाऱ्याने वैद्यकीय अधिकाऱ्यालाही अडचणीत आणले असून, त्यांनाही ताब्यात घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. रविवारी पुणे पोलिस वैद्यकीय अधिकाऱ्याची माहिती घेऊन व वडझरीला येऊन गेल्याचे सूत्रांनी सांगितले.\nसंजय सानप हा चौकशीसाठी पुण्यातच होता. राजेंद्र सानप सोबतचा संवाद आणि इतर काही पुरावे मिळाल्याने त्याला अटक केली आहे.- डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे\nशिरूरमध्ये सरासरित ८८, आष्टीत ८२ तर पाटोद्यात ८१ टक्के मतदान\n“ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा घातक, २०२२ मध्ये करोना….”\nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७…\nवडवाडी दरोडा प्रकणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या\nआठ जणांना अटक:बनावट नोटा चलनात खपवू पाहणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश;…\nभंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.yipengjack.com/mr/", "date_download": "2022-10-04T17:19:19Z", "digest": "sha1:BGJJAOSPI22SRPNBSGQQP4WKR6TWAHHM", "length": 16909, "nlines": 73, "source_domain": "www.yipengjack.com", "title": "हायड्रॉलिक जॅक उत्पादक आणि इंजिन क्रेन पुरवठादार | EPONT जॅक", "raw_content": "2006 पासून, EPONT जॅक एक व्यावसायिक ऑटोमोबाईल देखभाल उपकरणे (हायड्रॉलिक जॅक, इंजिन क्रेन) निर्माता आहे.\nव्यावसायिक हायड्रोलिक जॅक उत्पादक\nकंपनी प्रामुख्याने विविध इंजिन क्रेन, हायड्रॉलिक जॅक आणि हायड्रॉलिक मशिनरी उत्पादनांचे संशोधन, विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये गुंतलेली आहे.\nव्यावसायिक हायड्रोलिक जॅक उत्पादक\nकंपनी प्रामुख्याने विविध इंजिन क्रेन, हायड्रॉलिक जॅक आणि हायड्रॉलिक मशिनरी उत्पादनांचे संशोधन, विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये गुंतलेली आहे.\nEPONT जॅक हे अग्रगण्य पोर्टा पॉवर जॅक पुरवठादारांपैकी एक म्हणून गणले जाते, आम्ही पोर्टा पॉवर जॅक उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनाची विस्तृत श्रेणी सर्वाधिक कार्यक्षमता आणि अपवादात्मक अचूकतेसह तयार करतो. आमची उत्पादने अनेक दशकांपासून उद्योगाच्या विविध गरजा पूर्ण करतात, आम्ही आमची उत्पादन उपकरणे आणि पात्र व्यवस्थापक, अभियंते तसेच तंत्रज्ञ यांच्या क्षमता सुधारल्या आहेत.\nघाऊक व्यावसायिक फ्लोअर जॅक चांगल्या किंमतीसह - EPONT\nYipengjack हे अग्रगण्य पोर्टा पॉवर जॅक पुरवठादारांपैकी एक म्हणून गणले जाते, आम्ही पोर्टा पॉवर जॅक उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनाची विस्तृत श्रेणी सर्वाधिक कार्यक्षमता आणि अपवादात्मक अचूकतेसह तयार करतो. आमची उत्पादने अनेक दशकांपासून उद्योगाच्या विविध गरजा पूर्ण करतात, आम्ही आमची उत्पादन उपकरणे आणि पात्र व्यवस्थापक, अभियंते तसेच तंत्रज्ञ यांच्या क्षमता सुधारल्या आहेत. आमच्या पोर्टा पॉवर जॅकची गुणवत्ता आणि दीर्घकाळ टिकणारी वैशिष्ट्ये प्रशंसनीय आहेत आणि विविध मार्केट डोमेनमध्ये असलेल्या आमच्या ग्राहकांकडून त्यांचे कौतुक केले जाते. आमच्या उत्पादनांची श्रेणी ग्राहकांसाठी सर्वात योग्य आहे कारण आमच्याद्वारे प्रदान केलेला पोर्टा पॉवर जॅक ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवला जातो.\nसर्वोत्तम गुणवत्ता सर्वोत्तम पारंपारिक हायड्रॉलिक बाटली जॅक सप्लायर कारखाना\nEPONT सर्वोत्कृष्ट पारंपारिक हायड्रॉलिक बॉटल जॅक सप्लायर, कंपनी विविध इंजिन क्रेन, फ्लोअर जॅक 3T, फ्लोअर ट्रान्समिशन जॅकचा संग्रह आहे जो संशोधन, विकास, उत्पादन आणि विक्रीसाठी एक विशेष उपक्रम आहे.\nव्यावसायिक विशेष हायड्रॉलिक बाटली जॅक उत्पादक उत्पादने | EPONT\nYipengjack हे अग्रगण्य पोर्टा पॉवर जॅक पुरवठादारांपैकी एक म्हणून गणले जाते, आम्ही पोर्टा पॉवर जॅक उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनाची विस्तृत श्रेणी सर्वाधिक कार्यक्षमता आणि अपवादात्मक अचूकतेसह तयार करतो. आमची उत्पादने अनेक दशकांपासून उद्योगाच्या विविध गरजांशी सुसंगत आहेत, आम्ही आमची उत्पादन उपकरणे आणि पात्र व्यवस्थापक, अभियंते तसेच तंत्रज्ञ यांच्या क्षमता सुधारल्या आहेत. आमच्या पोर्टा पॉवर जॅकची गुणवत्ता आणि दीर्घकाळ टिकणारी वैशिष्ट्ये प्रशंसनीय आहेत आणि विविध मार्केट डोमेनमध्ये असलेल्या आमच्या ग्राहकांकडून त्यांचे कौतुक केले जाते. आमच्या उत्पादनांची श्रेणी ग्राहकांसाठी सर्वात योग्य आहे कारण आमच्याद्वारे प्रदान केलेला पोर्टा पॉवर जॅक ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवला जातो. आम्ही खात्री करतो की आमच्या सेवांची किंमत कमी आहे.\nसर्वोत्तम वेल्डिंग हायड्रॉलिक बाटली जॅक पुरवठादार पुरवठादार& उत्पादक | EPONT\nYipengjack हे अग्रगण्य पोर्टा पॉवर जॅक पुरवठादारांपैकी एक म्हणून गणले जाते, आम्ही पोर्टा पॉवर जॅक उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनाची विस्तृत श्रेणी सर्वाधिक कार्यक्षमता आणि अपवादात्मक अचूकतेसह तयार करतो. आमची उत्पादने अनेक दशकांपासून उद्योगाच्या विविध गरजांशी सुसंगत आहेत, आम्ही आमची उत्पादन उपकरणे आणि पात्र व्यवस्थापक, अभियंते तसेच तंत्रज्ञ यांच्या क्षमता सुधारल्या आहेत. आमच्या पोर्टा पॉवर जॅकची गुणवत्ता आणि दीर्घकाळ टिकणारी वैशिष्ट्ये प्रशंसनीय आहेत आणि विविध मार्केट डोमेनमध्ये असलेल्या आमच्या ग्राहकांकडून त्यांचे कौतुक केले जाते. आमच्या उत्पादनांची श्रेणी ग्राहकांसाठी सर्वात योग्य आहे कारण आमच्याद्वारे प्रदान केलेला पोर्टा पॉवर जॅक ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवला जातो. आम्ही खात्री करतो की आमच्या सेवांची किंमत कमी आहे.\nअद्वितीय किंवा आव्हानात्मक व्यवसाय आवश्यकतांसाठी सानुकूलित सेवा.\nइपॉन्ट मेकॅनिकल हे विविध इंजिन क्रेन, हायड्रॉलिक जॅक, फ्लोअर जॅक 3T, फ्लोअर ट्रान्समिशन जॅक यांचा संग्रह आहे जो संशोधन, विकास, उत्पादन आणि विक्रीसाठी एक विशेष उपक्रम आहे.\n1. आमच्याकडे पात्रता आहे: आमच्याकडे औपचारिक पात्रता प्रमाणपत्र आहे\n2. मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी: सतत संशोधन आणि नवकल्पना\n3. ग्राहक समाधान: समाधानकारक उत्पादन प्रदान करा\nआमच्या पोर्टा पॉवर जॅकची गुणवत्ता आणि दीर्घकाळ टिकणारी वैशिष्ट्ये प्रशंसनीय आहेत आणि विविध मार्केट डोमेनमध्ये असलेल्या आमच्या ग्राहकांकडून त्यांचे कौतुक केले जाते. आमच्या उत्पादनांची श्रेणी ग्राहकांसाठी सर्वात योग्य आहे कारण आमच्याद्वारे प्रदान केलेला पोर्टा पॉवर जॅक ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवला जातो. आम्ही खात्री करतो की आमच्या सेवांची किंमत कमी आहे.\nकंपनी प्रामुख्याने विविध हायड्रॉलिक जॅक आणि हायड्रॉलिक मशिनरी उत्पादनांचे संशोधन, विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये गुंतलेली आहे.Yipengjack हे अग्रगण्य पोर्टा पॉवर जॅक पुरवठादारांपैकी एक म्हणून गणले जाते, आम्ही पोर्टा पॉवर जॅक उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनाची विस्तृत श्रेणी सर्वाधिक कार्यक्षमता आणि अपवादात्मक अचूकतेसह तयार करतो. आमची उत्पादने अनेक दशकांपासून उद्योगाच्या विविध गरजा पूर्ण करतात, आम्ही आमची उत्पादन उपकरणे आणि पात्र व्यवस्थापक, अभियंते तसेच तंत्रज्ञ यांच्या क्षमता सुधारल्या आहेत.\nआमच्याकडे व्यावसायिक विकास, उत्पादन संघ आणि उत्कृष्ट विक्री संघ आहे.\nZhejiang Yipeng Machinery Co.,Ltd. ची स्थापना 2006 मध्ये झाली होती, जी यांगत्से नदीच्या डेल्टा आर्थिक पट्ट्याच्या शहराच्या मध्यभागी स्थित आहे, जियाक्सिंग, जिथे शांघाय, हँगझोउ, निंगबो, सुझोऊ शहर इत्यादी जवळ आहे, जे वाहतुकीसाठी अतिशय सोयीचे आहे. . ही कंपनी विविध इंजिन क्रेन, फ्लोअर जॅक 3T, फ्लोअर ट्रान्समिशन जॅकचा संग्रह आहे जो संशोधन, विकास, उत्पादन आणि विक्रीसाठी एक विशेष उपक्रम आहे.\nफक्त तुमचा ईमेल किंवा फोन नंबर संपर्क फॉर्ममध्ये सोडा जेणेकरून आम्ही तुम्हाला आमच्या विस्तृत श्रेणीच्या डिझाइनसाठी विनामूल्य कोट पाठवू शकू\nनाव ई-मेल स्वरूप त्रुटी फोन/WhatsApp/Skype कंपनीचे नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/jio-airtel-postpaid-plan-rs-399-benefits-compared/articleshow/91737359.cms?utm_source=hyperlink&utm_medium=mobile-phones-articleshow&utm_campaign=article-1", "date_download": "2022-10-04T16:46:47Z", "digest": "sha1:V7BY76HVXFGIVE2TCLXQPJQTFOVFVTH6", "length": 14384, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nRecharge Plans: Jio चा 'हा' स्वस्त प्लान Airtel वर पडतोय भारी, फक्त २०० रुपयात मिळतील धमाकेदार बेनिफिट्स\nटेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडे कमी किंमतीत येणारे शानदार पोस्टपेड प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएससह ओटीटीचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.\nजिओ-एअरटेलचे स्वस्त पोस्टपेड प्लान्स.\nजिओकडे आहे शानदार पोस्टपेड प्लान.\nया प्लानची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी.\nजिओ, एअरटेलच्या प्लानमध्ये मोफत मिळेल ओटीटी सबस्क्रिप्शन.\nनवी दिल्ली : Best Postpaid Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सातत्याने नवनवीन प्लान्स आणत असतात. कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यासाठी स्वस्त प्लान्स सादर करतात. जिओ आणि एअरटेल दोन्हींकडे प्रीपेड प्लान्सची मोठी लिस्ट उपलब्ध आहे. मात्र, कंपन्यांकडे कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणारे पोस्टपेड प्लान्स देखील उपलब्ध आहेत. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio कडे असाच २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये एअरटेलच्या प्लानपेक्षा जबरदस्त बेनिफिट्स मिळतात. या पोस्टपेड प्लान्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी जाणून घेऊया.\nवाचा: Best Laptops: अवघ्या २५ हजारांच्या बजेटमधील 'हे' आहेत बेस्ट लॅपटॉप्स, ऑफिसच्या कामासाठी होईल उपयोग\nReliance Jio चा १९९ रुपयांचा शानदार पोस्टपेड प्लान\nरिलायन्स जिओकडे (Reliance Jio) १९९ रुपये किंमतीचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान उपलब्ध आहे. तर एअरटेलकडे (Airtel) एवढ्या कमी किंमतीत येणारा कोणताच प्लान उपलब्ध नाही. जिओच्या या २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या प्लानमध्ये एकूण २५ जीबी हाय-स्पीड डेटा, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये मिळणारा २५ जीबी डेटा समाप्त झाल्यानंतर प्रती जीबीसाठी २० रुपये चार्जेस लागतात.\nवाचा: Fraud Alert: SBI यूजर्सला सरकारने केले सावध, 'हा' मेसेज आला असल्यास त्वरित करा डिलीट; अन्यथा...\nJio vs Airtel: ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान\nJio आणि Airtel या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांकडे ३९९ रुपये किंमतीचा शानदार पोस्टपेड प्लान उपलब्ध आहे. मात्र, यात मिळणारे बेनिफिट्स वेगवेगळे आहेत. जिओच्या पोस्टपेड प्लानमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यात दरमहिन्याला ७५ जीबी डेटा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर प्रती १ जीबी डेटासाठी १० रुपये शुल्क द्यावे लागेल. या प्लानमध्ये तुम्हाला २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविधा मिळते. प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग मिळते. याशिवाय, Netflix, Amazon Prime Video आणि Disney+Hotstar या तिन्ही प्रमुख ओटीटी अ‍ॅप्सचे प्रमुख सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे. याशिवाय, जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो.\nटेलिकॉम कंपनी एअरटेलच्या (Airtel) ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यात ४० जीबी डेटा आणि २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविधा दिली जात आहे. या प्लानमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा दिली जाते. याशिवाय Airtel Xstream App आणि Wynk Music चे सबस्क्रिप्शन, Juggernaut Books व Shaw Academy चा एक वर्षाचा मोफत अ‍ॅक्सेस दिला जातो.\nवाचा: Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती\nमहत्वाचे लेखBudget Smartphone: पॉवरफुल स्मार्टफोन Infinix Note 12 Turbo ची विक्री २७ मे पासून होणार सुरू , किंमत १५ हजारांपेक्षा कमी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nब्युटी चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी बाब रामदेवांनी सांगितलेले हे उपाय नक्की करा, एका महिन्यात फरक जाणवेल\nसिनेन्यूज सैफने केली तीच चूक; 'तान्हाजी'नंतर 'आदिपुरुष'मध्येही ठरला अपयशी\nहेल्थ हृदयातील पंपिंग वाढवण्याचे 5 साधेसोपे उपाय, रक्ताच्या नसा उघडून 100 च्या स्पीडने धावेल रक्त\nमुंबई अवधूत गुप्तेही शिंदे गटात ठाकरेंचं 'शिवसेना गीत' रचणाऱ्या संगीतकाराचं आता शिंदेंसाठी गाणं\nमुंबई अनिल देशमुखांना ११ महिन्यांनी जामीन मिळवून देणारे वकील कोण काय केला बिनतोड युक्तिवाद, वाचा...\nमुंबई 'शिवसैनिक होऊन दाखवा', शिंदे गटावर करारा आसूड, आनंद शिंदे यांचं खणखणीत गाणं\nदेश Breaking : उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना, वऱ्हाड घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, बचावकार्य सुरु\nमुंबई एसटीतील चालक आणि वाहक पदाच्या भरतीतील उमेदवारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1379/", "date_download": "2022-10-04T17:21:37Z", "digest": "sha1:K6R6U7W7CCSGZAZKZJ6XFE5SFIL3L3UT", "length": 8544, "nlines": 79, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "हिंगोली पोलिसांची आणखी एक धाडशी कारवाई - Rayatsakshi", "raw_content": "\nहिंगोली पोलिसांची आणखी एक धाडशी कारवाई\nहिंगोली पोलिसांची आणखी एक धाडशी कारवाई\nआंबाचोंडी येथील बँक लुटणाऱ्या पिस्टलधारी दरोडेखोरांच्या बोथी शिवारात मुसक्या आवळल्या\nहिंगोली, रयतसाक्षी: जिल्ह्यात पिस्टलचा धाक दाखवून दरोडा टाकणा-या आरोपींच्या गुरुवारी (दि.१३) मुसक्या आवळल्या नंतर आज शुक्रवारी (दि.१४) हिंगोली पोलीसांनी बॅंक लुटणा-या पिस्टलधारी दरोखोरांच्या अवघ्या दोन तासात‌ मुसक्या आवळून २४ तासात पुन्हा एक धाडशी कारवाई केली आहे.\nवसमत तालुक्यातील आंबाचोंडी येथे ( दि.१४) जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास तीन बंदूकधारी दरोडेखोरांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक लुटण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी कुरुंदा पोलीस, आखाडा बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली असे तीन स्वतंत्र पथक स्थापन करून वेगवेगळ्या दिशेने दरोडेखोरांचा पाठलाग करण्यासाठी पाठविले. दरम्यान, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील बोथी शिवारात तिन्ही दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.\nपोलीस अधीक्षक हे स्वतः घटनास्थळी हजर झाले होते. बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंदूकधारी दरोडेखोरांच्या पोलिसांनी अवघ्या दोन तासात मुसक्या आवळल्या. या वेळी परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली. विशेष म्हणजे गुरुवारी (दि १३) जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात दरोडा टाकणाऱ्यांना अटक केले. आज पुन्हा हिंगोली पोलिसांनी बंदूकधारी दरोडेखोरांचा पाठलाग करून आरोपींना पकडले आहे. त्यामुळे हिंगोली पोलिसांचे कौतुक होत आहे.\nया विशेष कामगिरीमुळे महाराष्ट्रचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांचे अभिनंदन केल्याची माहिती मिळाली आहे. दरोडेखोरांना पकडण्यात यश आल्याने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, कुरुंद्याचे ठाणेदार सुनील गोपीनवार, बाळापूरचे ठाणेदार बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड, नितीन केनेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह सर्व पोलीस पथकांचे अभिनंदन केले.\nइयत्ता ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ\nराज्यात पुन्हा सुदामा मुंढे कदम हाॅस्पीटलच्या बायोगॅस खड्डयात कवट्या, हाडे\nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७…\nवडवाडी दरोडा प्रकणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या\nआठ जणांना अटक:बनावट नोटा चलनात खपवू पाहणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश;…\nभंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1874/", "date_download": "2022-10-04T15:47:06Z", "digest": "sha1:QYKOAR24C57TG5AEURIQZJMCQ6NVMQ2F", "length": 10550, "nlines": 82, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "शिरूरकासार तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत - Rayatsakshi", "raw_content": "\nशिरूरकासार तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत\nशिरूरकासार तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत\nसाखर कारखान्याचे कार्यक्षेत्रच नाही, प्रशासनाने तात्काळ मार्ग काढवा भजपाची मागणी\nशिरूर कासार, रयतसाक्षी : शिरूर कासार तालुक्यातून प्रवाहित होणाऱ्या सिंदफणा नदीकाठच्या गावांसह पलघू व मध्यप्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्यात आली आहे. दरम्यान मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन घेतले असले तरी आता कार्यक्षेत्रा अभावी तालुक्यातील ऊस कारखाने तोडइ, वाहतूकीस धजावत नाहीत. त्यामुळे उसाचे उभे पिक शेतातच वाळत आहे. प्रशासनाने वेळीच ठोस उपाय योजना राबवण्याची मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. मधुसूदन खेडकर यांनी केली आहे.\nयंदा मुबलक पाणीसाठ्यामुळे तालुक्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. तालुक्यातून प्रवाहित होणाऱ्या सिंदफणा नदी काठच्या शेत शिवारासह उथळा, सिंदफणा मध्यमप्रकल्पांच्या ओलीताखाली येणाऱ्या क्षेत्रात निम्यावर तर साठवण, पाझर तालावांच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्यात आली आहे. हिरवा पट्टा समजल्या जाणाऱ्या पिंपळनेर, गोमवळवाडा, कोळवाडी, पाडळी, तागडगांव, निमगाव मायंबा, फूलसांगवी, हाजीपूर, गाजीपूर, कमळेश्वर धानोरा, शिरापूर गात, शिरापूर धुमाळ, आर्वी, तरडगव्हाण भोसले, ब्रम्हणाथ् येळंब, नांदेवली, राळेसांगवी, माळेवाडी, वडाळी, मोरजळवाडी, घाटशिळ पारगाव, चाहूरवाडी, सवसवाडी, जाटनांदूर, खोपटी, तिंतरवणी, आनंदवाडी, रायमोहा, खोकरमोहा आदी गावशिवारात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे.\nगेल्या दहा वर्षापासून तालुक्यास साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र नसल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस उत्पादन साखर कारखान्यास देताना परवड होत आहे. यंदा मुबलक पाणीसाठ्यामुळे तालुक्यातील बागायतदार शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी बनला खरा पण हक्काच्या साखर कारखान्या अभावी केवळ तोडइ, वाहतूकी अभावी ऊसाचे पिक शेतातच वाळून चालले आहे.\nइतर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या मनमानी धोरास मेटाकूटीला येऊन कित्तेक शेतकरी शशेतातील उभे ऊसाचे पिक पेटवून देण्याच्या मनस्थितीत आहेत. दरम्यान, साखर कारन्या अभावी अडचणीत सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात ऊसाचे एक टिपरूही शिल्लक राहणार नाही याची वेळीच प्रशासनाने उपाय योजना करण्याची मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. मधुसूदन खेडकर यांनी केली आहे.\nआथीर्क भुर्दंड सोसूनही ऊस जाइना : उत्पादनाच्या टप्यातील शेतात उभा ऊस वेळीच कारखान्यावर घालण्यासाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यां पासून ऊस तोड करणाऱ्या मुकादमांचा पाहूनचार करत आहेत. दरम्यान, मुकादमापासून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालका पर्यंत खिरापती वाटूनही वेळेत ऊस जाईल याची शाश्वती नसल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यातून बोलले जात आहे.\nअन्यथा तिव्र आंदोलन: तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड थंबवून वेळेत साखर कारखान्यांनी ऊस उचण्याच्या उपाय योजना करण्याची मागणी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे करण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात प्रशासनाने याची आंमलबजावणी करावी अन्यथा भाजपाच्या वतिने तालुकाभर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल\nशिरूर कासार तालुकाध्यक्ष भाजपा\nहोळी, धुळवडीसाठी काय आहेत सरकारचे नियम\nकोळवाडी येथून विवाहिता बेपत्ता\nमराठा क्रांती मोर्चा आक्रमक:तानाजी सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा एकाही मंत्र्याला…\nपोटोद्या जवळ स्वीप्ट- कंटेनरचा भीषण अपघात सहा ठार\n ; विनायक मेटे यांच्या अपघाताची सरकारकडून चौकशी केली जाईल :…\nशिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघातात दूर्दैवी मृत्यू\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/be-useful/", "date_download": "2022-10-04T16:23:05Z", "digest": "sha1:3HBHIU3UHX7WKLGWY7GQKL6HVSSYZ7HI", "length": 7488, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "be useful Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nग्रामीण भागात कोविड केअर सेंटर ठरणार उपयुक्त – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमहाड एमआयडीसीत कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण अलिबाग : महाड येथील एमआयडीसीमध्ये 200 बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर कोविड-19 ...\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\nसगळे देशवासी गुजरातचे मीठ खातात – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू\nभौतिकशास्त्राचे नोबेल तीन संशोधकांना विभागून जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/india-china-border/", "date_download": "2022-10-04T17:35:58Z", "digest": "sha1:BALY2F45OX6FMQPUJWGAEQE4MJNJGEVS", "length": 12567, "nlines": 229, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "india-china border Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n“चीनची साम्राज्यवादाची राक्षसी भूक पाहता हिंदुस्थानला आता गाफील राहून चालणार नाही”\nमुंबई : चीनची साम्राज्यवादाची राक्षसी भूक पाहता हिंदुस्थानला आता गाफील राहून चालणार नाही. अरुणाचलपासून लडाखपर्यंत चिनी उंदरांनी सीमा कुरतडण्याचा उद्योग ...\n‘कॅट’चा स्वदेशी नारा; ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’\nचीनकडून 40 हजार कोटींची निर्यात थांबवली पुणे - दिवाळी सण तोंडावर आला आहे. यासाठी लागणाऱ्या छोट्या वस्तुंच्या उत्पादनामध्ये चीनने केलेले ...\nकुरापतखोर चीनला शह देण्यासाठी भारत-अमेरिका चर्चा\nनवी दिल्ली - भारताच्या लडाख सीमेजवळ सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न करत, आपल्या हद्दीतील चौक्‍यांवर सैनिकसंख्या वाढवून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ...\nअनुराग ठाकूर : सरहद्दीवरील संघर्षाचा झाला परिणाम नवी दिल्ली - चीनमधून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीवर गेल्या तीन वर्षांपासून परिणाम होत असून ...\nसीमेवर भारतीय-चिनी सैन्य समोरासमोर ; फिंगर ४ वर भारतीय जवान\nलडाख : भारत आणि चीन यांच्यातील तणाव आता सीमेवर स्पष्ट दिसत आहे. कारण भारतीय सैनिक आता लडाखमधील फिंगर 4 वर ...\nलडाखमध्ये १९६२पेक्षा गंभीर परिस्थिती; परराष्ट्रमंत्र्यांची कबुली\nनवी दिल्ली - गलवान खोऱ्यात झालेला भारत-चीन संघर्षानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. सध्याची परिस्थिती १९३२ पेक्षा गंभीर असल्याचे ...\nलडाखमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी 14000 फूट उंचीवर 74 वा स्वातंत्र्यदिन केला साजरा \nलडाख : इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (IDBP) च्या जवानांनी लद्दाख च्या पैंगोंग त्सो लेक च्या किनाऱ्यावर भारताचा 74 वा स्वातंत्रदिन ...\nचीनवर भारताचे पुन्हा डिजिटल स्ट्राईक; ४७ अ‍ॅप्स केले बॅन\nनवी दिल्ली - केंद्र सरकारने पुन्हा एकदा चीनवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. चीनच्या आणखी ४७ अ‍ॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. ...\n“कोरोना आणि अर्थव्यवस्थेविषयी मी वारंवार सांगितले पण ‘त्यांनी’ दुर्लक्ष केलं “\nनवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका देखील केली होती. ...\nचीनला रोखण्यासाठी पंतप्रधानांकडे रूपरेखा नाही – राहुल गांधी\nनवी दिल्ली - कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आणखी एक व्हिडीओ जारी करून चीन प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा ...\nकोल्हापूर-मुंबई विमान सेवेचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\nUttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; 10 जणांचा मृत्यू तर अन्य 11 जण बेपत्ता\nDussehra 2022 : “विजयादशमीच्या पावन पर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा…” दसरा सणानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या जनतेला शुभेच्छा\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/now-sakhi-centers-kavachkundal-for-women-victims-of-violence-accreditation-counseling-to-court-battle-guidance-will-be-available-under-one-roof-130303723.html", "date_download": "2022-10-04T17:30:55Z", "digest": "sha1:QNVMBMQ4QCG6MQLJOH6BAKLDQJVPLDLY", "length": 9814, "nlines": 74, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "हिंसाचाराने पीडित महिलांकरिता आता सखी सेंटर चे कवचकुंडल; मान्यता समुपदेशन ते न्यायालयीन लढाईचे मार्गदर्शन मिळणार एकाच छताखाली | Now Sakhi Center's Kavachkundal for women victims of violence; Accreditation counseling to court battle guidance will be available under one roof| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:हिंसाचाराने पीडित महिलांकरिता आता सखी सेंटर चे कवचकुंडल; मान्यता समुपदेशन ते न्यायालयीन लढाईचे मार्गदर्शन मिळणार एकाच छताखाली\nअमोल मुळे | बीड23 दिवसांपूर्वी\nबलात्कार, सामाजिक अथवा काैटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर आता त्यांच्या मदतीला सखी केंद्र येणार आहे. समुपदेशन, गुन्हा नोंद, न्यायालयीन लढाई ते आवश्यकतेनुसार पुनर्वसनाचे काम एकाच छताखाली होणार आहे. ग्रामीण विकास मंडळाच्या वन स्टॉन सखी सेंंटरला मान्यता मिळाली. जिल्हा रुग्णालयात हे केंद्र सुरू झाल्याची माहिती ग्रामीण विकास मंडळाचे एस. बी. सय्यद यांनी दिली.\nदुर्दैवाने महिलांना कुठल्याही सामाजिक किंवा कौटुंबीक हिंसाचाराला बळी पडावे लागले तर त्यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर समुपदेशनापासून ते न्यायालयीन लढाईपर्यंतचे सहकार्य व्हावे यासाठी २०१५ मध्ये केंद्र सरकारने महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात १ वन स्टॉप सखी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले हाेते. महाराष्ट्रात याच्या अंमलबजावणीची सुरुवात २०१९ मध्ये झाली. दरम्यान, मागील ३ वर्षांत जिल्ह्यात हे केंद्र सुरू होऊ शकले नव्हते. बनसारोळा ग्रामीण विकास मंडळाने सखी केंद्रासाठी प्रस्ताव पाठवला होता.\n११ सदस्यीय समितीने १ सप्टेंबर रोजी ग्रामीण विकास मंडळाला जिल्हा रुग्णालयात सखी केंद्र सुरू करण्यास परवानगी देत केंद्र कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. व्यवस्थापन समिती बैठकीस जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, न्या. सिद्धार्थ गोडबोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर मोकाटे आदी उपस्थित होते.\n१४ कर्मचाऱ्यांची सखी केंद्रात केली नेमणूक\nसखी केंद्रात ग्रामीण विकास मंडळाने १४ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. यात, शांता खांडेकर, प्रियंका भद्रे, दीपा घोळवे, अॅड. सारिका कुलकर्णी, अॅड पंडित विजय, सय्यद मजहर अली, अश्विनी शेप, अब्दुल कलाम, कविता नरवडे, शिवाजी भोंडवे, तौफिक शेख, मदिना शेख यांची नियुक्ती केली आहे.\nकुठे झाले सेंटर सुरूॽ\nबीड जिल्हा रुग्णालयात वन स्टॉप सखी सेंटर सुरू झाले.\nमहाराष्ट्रात या योजनेच्या अंमलबजावणीची सुरुवात २०१९ मध्ये झाली.\nशासनाकडे कुणी पाठवला हाेता प्रस्तावॽ\nबनसारोळा येथील ग्रामीण विकास मंडळाने सखी केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर जिल्ह्यात सखी सेंटर सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे.\nवन स्टॉप सखी सेंटर संकल्पना कशामुळे आली पुढेॽ\nदहा वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणानंतर देश सुन्न झाला होता. यानंतर देशभरात सखी केंद्रासाठीचा निर्णय झालेला आहे.\nया प्रकरणाची मिळणार मदत\nसखी केंद्रातून पीडितेला निवारा, भोजन, वैद्यकीय सुविधा, गुन्हा नोंदीसाठी पोलिस कर्मचाऱ्याची मदत, मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन, न्यायालयीन लढाईसाठी विधिज्ञांची मदत या सुविधा २४ तास उपलब्ध करून दिल्या जातील.\nआदर्श केंद्र चालवून पीडितांना मदत करणार\nजिल्हा रुग्णालयाने सध्या तात्पुरती जागा उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात चांगली जागा रुग्णालय उपलब्ध करून देणार आहे. सर्व भौतिक सुविधा उपलब्ध झाल्यानंतर आदर्श पद्धतीने हे सखी केंद्र चालवून पीडित महिलांना मदत करू.\nएस. बी. सय्यद, अध्यक्ष, ग्रामीण विकास मंडळ, बनसारोळा.\nदक्षिण आफ्रिका 227-3 (20.0)\nदक्षिण आफ्रिका ने भारत ला 49 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/68-tons-of-nirmalya-collected-in-immersion-6-km-watts-of-electricity-6-tons-of-fertilizer-130301771.html", "date_download": "2022-10-04T17:45:25Z", "digest": "sha1:BCY43WB2QI7FM2667M3QJTDXRMFHNRFE", "length": 5571, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "विसर्जनात 68 टन निर्माल्य गोळा; 6 कि. वॅट वीज, 6 टन खतनिर्मिती | 68 tons of Nirmalya collected in immersion; 6 km Watts of electricity, 6 tons of fertilizer \\ marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगणपती बाप्पांचा ‘प्रसाद’:विसर्जनात 68 टन निर्माल्य गोळा; 6 कि. वॅट वीज, 6 टन खतनिर्मिती\nऔरंगाबाद / रोशनी शिंपी24 दिवसांपूर्वी\nविघ्नहर्ता गणरायाने दरवर्षी प्रमाणे सर्वांच्या संकटांचे निवारण तर केलेच. पण जाताजाता पर्यावरण रक्षणासाठी ६ टन खत, ६ किलोवॅट वीजही देऊन गेला. शहरातील १२ विसर्जन केंद्रांवर मनपा, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ६८ टन निर्माल्याचे संकलन झाले, यातून ही निर्मिती होणार आहे..\nमनपा उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी सांगितले की, यंदा १२ केंद्रांवर १० स्वयंसेवी संस्थांचे प्रत्येकी ५ स्वयंसेवक आणि ७० ते ८० मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निर्माल्य संकलन करण्यात आले. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत हा उपक्रम सुरु होता. संकलित निर्माल्य एका ठिकाणाहून प्रकल्पांवर नेण्यासाठी १२ ट्रॅक्टर ट्रॉली, १० हूक लोडर बिन, १० हायवा, १३ अॅपेरिक्षा होत्या. यासाठी झोनप्रमाणे नियोजनही केले होते.\nदिवसभरात एकूण ६८ टन निर्माल्य जमा झाले. यात ओले, प्लास्टिक व नारळाचे भाग होते. पैकी ४८ टन निर्माल्य कांचनवाडी बायोमिथेन प्रकल्पावर दिले. ३५ दिवस त्यावर प्रक्रिया होईल अन् त्यातून ६ किलो वॅट वीजनिर्मिती होईल. तर २० टन निर्माल्य मातोश्री वृद्धाश्रमाला दिले आहे. याठिकाणी ४५ दिवसांच्या प्रक्रियेनंतर त्याचे खतात रूपांतर होईल.\nअचूक नियोजन, युवकांचा सहभाग\nमागील सात वर्षांपासून आम्ही निर्माल्य संकलन करतो. आमच्याप्रमाणेच विविध महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. पण, यंदा महापालिकेने अचूक नियोजन केल्याने या कामात सुसूत्रता आली. निर्माल्यातून नवनिर्मिती होईल, हीच गणरायाची भेट ठरेल.\nसनवीर छाबडा, स्वयंसेवी संस्था अध्यक्ष\nदक्षिण आफ्रिका 227-3 (20.0)\nदक्षिण आफ्रिका ने भारत ला 49 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-political-news-adr-report-eknath-shinde-devendra-fadnavis-cabinet-expansion-13-ministers-has-serious-offense-crime/articleshow/93526779.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2022-10-04T17:21:01Z", "digest": "sha1:KTCRRSB6SS3RTAYLCOXHEDXFWONRKD7S", "length": 15557, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nशिंदे कॅबिनेटमधील १३ मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे, ८ जणांचे शिक्षण केवळ बारावीपर्यंत\ncabinet expansion : मंत्रिमंडळ विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने २०१९ मधील विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या सर्व मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले.\n७५ टक्के मंत्र्यांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे\nमंगलप्रभात लोढा यांची संपत्ती सर्वाधिक\nसंदिपान भुमरे सर्वात 'गरीब' मंत्री\nमुंबई : एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांबाबतचा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील ७५ टक्के मंत्र्यांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. खुद्द मंत्र्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात ही माहिती जाहीर केली आहे. शिंदेंच्या मंत्रिमंडळात सगळेच कोट्यधीश असून मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती पाहून सगळेच विस्मयचकित होतील.\n३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सातत्याने चर्चा सुरु आहे. ४१ दिवसांनंतर अखेर ९ ऑगस्ट रोजी १८ मंत्र्यांचा पहिला विस्तार करण्यात आला. महाराष्ट्रात आता मुख्यमंत्र्यांसह २० मंत्री आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने २०१९ मधील विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या सर्व मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले.\n७५ टक्के मंत्र्यांवर फौजदारी खटले\nविश्लेषणानुसार, १५ (७५ टक्के) मंत्र्यांनी स्वत:वरील फौजदारी खटले जाहीर केले आहेत, तर १३ (६५ टक्के) मंत्र्यांनी स्वत:वर गंभीर गुन्हे घोषित केले आहेत. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला सदस्य नाही.\nसर्व मंत्री कोट्यधीश असून त्यांच्या मालमत्तेची सरासरी किंमत ४७.४५ कोटी रुपये आहे. ADR च्या अहवालानुसार, सर्वाधिक घोषित संपत्ती असलेले मंत्री हे भाजप नेते मंगल प्रभात लोढा आहेत. त्यांची संपत्ती ४४१.६५ कोटी रुपये आहे. सर्वात कमी घोषित संपत्ती असलेले मंत्री हे शिंदे गटातील संदिपान भुमरे आहेत. त्यांची संपत्ती २.९२ कोटी रुपये इतकी आहे.\nभाजपच्या विजय गावित यांच्याकडे २७ कोटी, गिरीश महाजन यांच्याकडे २५ कोटी, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे २४ कोटी, अतुल सावे यांच्याकडे २२ कोटी, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ११ कोटी, तर शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांच्याकडे २० कोटी, शंभुराज देसाई यांच्याकडे १४ कोटी आणि दादा भुसे यांच्याकडे १० कोटी रुपयांची संपत्ती असल्याची प्रतिज्ञापत्रात नोंद आहे.\nआठ (४० टक्के) मंत्र्यांनी त्यांची इयत्ता दहावी किंवा बारावी या दरम्यानची शैक्षणिक पात्रता जाहीर केली आहे. तर ११ मंत्र्यांनी (५५ टक्के) पदवी किंवा त्यावरील शैक्षणिक पात्रता असल्याचे जाहीर केले आहे. एका मंत्र्याकडे डिप्लोमा आहे.\nकेवळ चौघे पन्नाशीच्या खालचे\nयाशिवाय चार मंत्र्यांचे वय ४१ ते ५० वर्ष वयोगटातील आहे, तर उर्वरित ५१ ते ७० वर्षांच्या दरम्यान आहेत. नवीन १८ मंत्र्यांपैकी ९ भाजपचे तर ९ शिंदे गटाचे आहेत. शिंदे आणि इतर ३९ शिवसेना आमदारांनी जूनमध्ये पक्ष नेतृत्वाविरोधात बंड केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते.\nमहत्वाचे लेखBMC निवडणुकीत भगवा फडकवणारच, नगरसेवकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी 'प्लॅन' सांगितला\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nअर्थवृत्त 7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांची डबल दिवाळी; DA नंतर आणखी एक भत्ता वाढणार\nADV- सर्वात मोठा टीव्ही उत्सव- स्मार्ट टीव्हीवर 60% पर्यंत सूट मिळवा.\nठाणे कल्याणमधील प्रसिद्ध इमारतीला आग; साड्यांचा आधार घेत बाल्कनीतून उड्या मारल्या,व्हिडीओ व्हायरल\nमुंबई शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा, सुरक्षेला पोलीस नव्हे तर पैलवान होते, कधीही न वाचलेल्या ५ गोष्टी\nन्यूज टी-२० वर्ल्डकपसाठी मी ऑस्ट्रेलियाला जाणारच; दुखापतीवर बोलताना बुमराहने केली मोठी घोषणा\nसिनेन्यूज उर्वशी रौतेलानं फ्लाइंग किस करून ऋषभ पंतला दिलं बर्थडे गिफ्ट, Video झाला व्हायरल\nमुंबई धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास ठाकरे गटाचा पराभव होईल पाहा काय म्हणतात राजकीय विश्लेषक\nक्रिकेट न्यूज वाढदिवसाला पंतला मिळाले खास गिफ्ट; MY Love म्हणत पाहा कोणी दिल्या शुभेच्छा\nठाणे सराफा व्यावसायिक ५ दिवसांपासून बेपत्ता; मुलगा रोज दुकानाजवळ जायचा; एक दिवस अचानक...\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nकरिअर न्यूज School Closed: शिंदे सरकारच्या शाळा बंदच्या निर्णयाविरोधात शिक्षक आक्रमक, काळ्या फिती लावून कामकाज\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nरिलेशनशिप माझी कहाणी: माझी 6 वर्षांची मुलगी तिच्या मामासमोर खूप घाबरलेली असते,तिच्यासोबत काही चुकीचं तर घडलं नसेल ना\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1184123", "date_download": "2022-10-04T16:54:11Z", "digest": "sha1:FQSLITTTRV66RKXT5VZ3BYYF3WWSD252", "length": 2247, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कोहिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कोहिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:०७, ३ जून २०१३ ची आवृत्ती\n१५ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n२०:५१, २२ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nAddbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या: 34 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q234056)\n०७:०७, ३ जून २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://navrangruperi.com/film-news/vidya-balans-sherni-to-premiere-on-amazon-prime-video/", "date_download": "2022-10-04T16:47:56Z", "digest": "sha1:N7MH6NKXL362YAFETBH27EYTTILQHKKP", "length": 12525, "nlines": 173, "source_domain": "navrangruperi.com", "title": "विद्या बालन अभिनीत 'शेरनी' पुढील महिन्यात अमेझॉन प्राईम व्हिडीओवर; Vidya Balan's Sherni to Premiere on Amazon Prime Video - Navrang Ruperi", "raw_content": "\nविद्या बालन अभिनीत ‘शेरनी’ पुढील महिन्यात अमेझॉन प्राईम व्हिडीओवर; Vidya Balan’s Sherni to Premiere on Amazon Prime Video\nडायरेक्ट-टू-स्ट्रीम हिंदी अमेझॉन ओरीजनल सिनेमा ‘शेरनी’चा (Sherni) ग्लोबल प्रीमियर पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा आज अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या वतीने करण्यात आली. आपल्या शैलीसाठी चर्चेत असलेला फिल्ममेकर अमित मसुरकर हा या सिनेमाचा दिग्दर्शक असून अबंडनतिया एंटरटेनमेंटची निर्माती आहे. या सिनेमात प्रमुख भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) असून शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी या अष्टपैलू कलाकारांचा समावेश आहे. (Vidya Balan’s film Sherni to Premiere on Amazon Prime Video)\n‘शेरनी’ या सिनेमाचे कथानक खिळवून ठेवणारे असून विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या रुपात आश्वासक भूमिकेत झळकणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाणेदार भूमिकेत विद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nआगामी अमेझॉन ओरीजनल मुव्हीबद्दल बोलताना अमेझॉन प्राईम व्हिडीओचे डायरेक्टर अँड हेड, कंटेंट विजय सुब्रमण्यम म्हणाले की, “मागील अनेक वर्षांपासून अबंडनतिया एंटरटेनमेंट कथाकारांचे पॉवरहाऊस बनले आहे, ताज्या दमाची आणि गुंगवून ठेवणाऱ्या कथा आमचे त्यांच्या सोबतचे नाते आणखी दृढ करतात. शकुंतला देवी यांची यशोगाथा प्रस्तुत केल्यानंतर आम्ही शेरनीकरिता उत्साही आहोत. भारत आणि जगभरातील ग्राहकांसाठी पुन्हा एकदा विद्या बालन अभिनीत सिनेमा घेऊन आम्ही येत आहोत. हा सिनेमा विलक्षण विजयश्रीची कहाणी सांगतो. ती केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणार नाही, तर त्यांना आरामात घरी बसून साहसी अनुभव देऊ करेल.”\nया विषयीचा उत्साह शब्दांत मांडताना अबंडनतिया एंटरटेनमेंटचे निर्माते आणि सीईओ विक्रम मल्होत्रा म्हणाले की, “2020 मध्ये ‘शकुंतला देवी’वर प्रेमाचा वर्षाव झाला, इतक्या यशानंतर अबंडनतिया एंटरटेनमेंटची नवीनकोरी कलाकृती जगासमोर घेऊन जाताना पुन्हा एकदा अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि टी-सिरीजसोबत भागीदारी करताना मला आनंद होतो आहे. आम्ही काम करत असलेल्या शेरनीचे कथानक फारच विशेष आणि महत्त्वाचे आहे. विषयाला समर्पकत प्राप्त करून देण्यासाठी कायमच अमितची मार्गदर्शक भूमिका लाभली आहे. व्यंगात्मक टिपण्णी ही त्याची शैली सिनेमाला अधिक रोचक करते. विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा सिनेमा म्हणजे मेजवानी असणार आहे. कारण यापूर्वी कधीही न साकारलेल्या वनाधिकाऱ्याच्या भूमिकेत ती आपल्या भेटीला येणार आहे. शेरनी’चे ‘फर्स्ट डे फर्स्ट स्ट्रीम’करिता आता आणखी प्रतीक्षा नको\nटी सिरीजचे निर्माते भूषण कुमार म्हणाले की, “शेरनी ही वेगळ्या पद्धतीची कथा आहे, ती गुंतवून ठेवते. मला निर्माता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांकरिता अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर होतो आहे, याकरिता मी आनंदी आहे. विक्रम समवेत काम करणे कायमच आनंददायक असते. अबंडनतिया एंटरटेनमेंट’सोबत आणखी मनोरंजक व हटके कथांवर काम करण्यासाठी मी यापुढेही उत्सुक आहे”.\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' चा ट्रेलर प्रदर्शित\nज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित\nअनुपसिंग आणि मृण्मयी जोडीचा \"बेभान\" ११ नोव्हेंबरपासून\nप्रकाश मेहराःसुपरहिट चित्रपटांचा बादशहा; Remembering Super Hit Film Director Prakash Mehra\n‘प्लॅनेट मराठी’ओटीटीचा पहिला सिनेमा ‘जून’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; Planet Marathi’s First Film June Releasing Soon\nप्लॅनेट टॅलेंट’च्या यादीत गायत्री दातार\nवर्षा उसगांवकर पुन्हा एकदा करणार ‘उधळीत येरे गुलाल’ या गाण्यावर परफॉर्म\nदिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये..\nराम कदम यांच्या संगीतातील ‘स्वराशा’\n“तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही” …शब्दांचा जादूगार ..गुलजार\nदिवाना मुझसा नही…शम्मी कपूर\nप्रतिभेला आलेला बहार…नृत्यांगना अभिनेत्री वैजयंतीमाला\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ चा ट्रेलर प्रदर्शित\nज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/latest/108959/north-koreas-open-challenge-to-us-north-korea-tests-missile-at-sea-of-japan/ar", "date_download": "2022-10-04T16:52:21Z", "digest": "sha1:WYLHUOJ6OLZB6A5ZRKXXDLY442YGECXJ", "length": 10058, "nlines": 150, "source_domain": "pudhari.news", "title": "US Vs North Korea : उ. कोरियाकडून जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/अमेरिकेला खुलं आव्हान; उ. कोरियाकडून जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी\nUS Vs North Korea : उ. कोरियाकडून जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी\nपुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर कोरियाने (US Vs North Korea) पुन्हा एकदा जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी घेतली आहे. ही चाचणी गुरुवारी सकाळी घेण्यात आली आहे. उत्तर कोरियाकडून करण्यात आलेलं हे क्षेपणास्त्र परिक्षण छोटसं आहे. यापूर्वीही उत्तर कोरियाने या वर्षांतील पहिली क्षेपणास्त्र चाचणी ६ जानेवारीला घेतली होती. त्यानंतर ११ जानेवारीदेखील एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. तसेच १७ जानेवारीलादेखील शेवटची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केली होती.\nगोव्यातील कोलवाळ कारागृहात कैद्यांजवळ ७४ मोबाईल, ड्रग्ज सापडले\nअमेरिकेने उत्तर कोरियावर प्रतिबंध घालण्यासाठी संयुक्त राष्ट्राला विनंती केलेली होती. मात्र, चीन आणि रशियाने अमेरिकेच्या प्रयत्नांना पायबंद घातला. दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांचे गुप्त अधिकारी या चाचणीसंदर्भात विश्लेषण करत आहे, पण त्यांनाही याबद्दल विस्तारमध्ये माहिती उपलब्ध झालेले नाही.\nCorona updates : देशात २४ तासांत २ लाख ८६ हजार नवे रुग्ण, ५७३ जणांचा मृत्यू\nउत्तर कोरियाने ६ दिवसांपूर्वी क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. ६ जानेवारीला जी क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती, तेव्हा ती हायपरसोनिक क्षेपणास्त्र चाचणी होती, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, दक्षिण कोरियाने या मताचा विरोध केला. पण, आता दक्षिण कोरियाच्या लष्कराने या माहितीची पुष्टी केलेली आहे की, उत्तर कोरिया आता हायपरसोनिक क्षेपणास्त्र उडविण्यास सक्षम झालेला आहे.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nअमेरिकेने लावले होते निर्बंध\nअमेरिकेने मागील आठवड्यातच क्षेपणास्त्र चाचणीसाठी एकतर्फी निर्बंध लावले होते. या निर्बंधांतर्गत ६ उत्तर कोरियाई, एक रशिया आणि एक रशिया फर्म यांच्यावर चीन आणि रशियाकडून परिक्षणासाठी साहित्य खरेदी करण्यात आल्याचा आरोप करून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये घातलेले होते.\nअमेरिकेला उत्तर कोरियाकडून वारंवार चॅलेंज\nउत्तर कोरिया अशाप्रकारे वारंवार क्षेपणास्त्र चाचणी घेत अमेरिकेला खुलं आव्हान देत आहे. खरंतर अमेरिका उत्तर कोरियावर निर्बंध घालण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर परमाणू कार्यक्रम बंद करण्यासाठी दबावदेखील टाकत आहे. आता उत्तर कोरियाने अशा पद्धतीची चाचण्या करून हे स्पष्ट केलं आहे की, अमेरिकेच्या निर्बंधांना आणि दबावाला उत्तर कोरिया घाबरणार नाही.\nChina International News North Korea Russia UN US अमेरिका आंतरराष्ट्रीय न्यूज उत्तर कोरिया चीन रशिया संयुक्त राष्ट्र\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/amar-akbar-anthony", "date_download": "2022-10-04T17:15:42Z", "digest": "sha1:ITYMXAWTWZY2WNDXNRINPSIHKZAYHH3L", "length": 7079, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहोय, हे अमर, अकबर, अँथनीचं सरकार, भाजपसारख्या खलनायकांचा राजकारणात नाश नक्की : काँग्रेस\n“देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ एकत्र राहू नयेत असे भाजपला वाटते” दानवेंच्या टीकेला काँग्रेसचे उत्तर\nअमर, अकबर, अँथनी पायात पाय घालून आपोआप पडतील, दानवेंचा महाविकास आघाडीला टोला\nAdipurush: ये तो होना ही था ‘आदिपुरुष’च्या टीझरवरील हे भन्नाट मीम्स पाहिलेत का\nT20 World Cup : या 5 खेळाडूंनी T20 विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडले\nदीपिका आणि रणवीरच्या नात्यामध्ये सर्वकारी आलबेल, वाचा पोस्ट\nHappy Birthday Shweta Tiwari : वाचा अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आयुष्याबद्दल…\nखरोखरच रोहन श्रेष्ठ श्रद्धा कपूरला सोडून सारा अली खानला डेट करतोय\nशिंदे गटासह उद्धव ठाकरें कडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी; पहा यासह 10 च्या 10 हेडलाईन्स\nटॉप 9 न्यूज – दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीच्या बातम्या\nपहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार\nशिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू. या बातमी सह पहा 36 जिल्हे 72 बातम्या\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2022-10-04T17:22:01Z", "digest": "sha1:YMJ6YR76GXSO6W64RGHHY4K76W4LRGKR", "length": 6950, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोवाडाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख पोवाडा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमराठी भाषा ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्र ‎ (← दुवे | संपादन)\nकविता ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी साहित्य ‎ (← दुवे | संपादन)\nजगदीश खेबुडकर ‎ (← दुवे | संपादन)\nतमाशा ‎ (← दुवे | संपादन)\nपोवाडा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nलेझीम ‎ (← दुवे | संपादन)\nलावणी ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील लोककला ‎ (← दुवे | संपादन)\nडोंबाऱ्याचा खेळ ‎ (← दुवे | संपादन)\nकीर्तन ‎ (← दुवे | संपादन)\nगोंधळ ‎ (← दुवे | संपादन)\nअनंत भवानीबावा घोलप ‎ (← दुवे | संपादन)\nलोकगीत ‎ (← दुवे | संपादन)\nवासुदेव (लोककलाकार) ‎ (← दुवे | संपादन)\nनाना पाटील ‎ (← दुवे | संपादन)\nसरोजिनी बाबर ‎ (← दुवे | संपादन)\nवाळवा तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी रंगभूमी ‎ (← दुवे | संपादन)\nमानवी वाघ ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी कविता ‎ (← दुवे | संपादन)\nविठ्ठल उमप ‎ (← दुवे | संपादन)\nशाहीर ‎ (← दुवे | संपादन)\nगणेश दामोदर सावरकर ‎ (← दुवे | संपादन)\nतारपा नृत्य ‎ (← दुवे | संपादन)\nरणमाले ‎ (← दुवे | संपादन)\nपोवाडे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइतिहासाच्या अभ्यासाची साधने ‎ (← दुवे | संपादन)\nराणी लक्ष्मीबाई ‎ (← दुवे | संपादन)\nशाहीर प्रभाकर ‎ (← दुवे | संपादन)\nगीत ‎ (← दुवे | संपादन)\nअखिल भारतीय मराठी लोककला संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nटिपऱ्या ‎ (← दुवे | संपादन)\nबहुरूपी ‎ (← दुवे | संपादन)\nकीर्तनकार ‎ (← दुवे | संपादन)\nदत्ता गव्हाणकर ‎ (← दुवे | संपादन)\nअण्णा भाऊ साठे ‎ (← दुवे | संपादन)\nसंभाजी भगत ‎ (← दुवे | संपादन)\nम.भा. चव्हाण ‎ (← दुवे | संपादन)\nबाबासाहेब देशमुख ‎ (← दुवे | संपादन)\nगोंधळी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेसाठी स्थानिक विषयांशी निगडीत लेखांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:महाराष्ट्रातील लोककला ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:महाराष्ट्रातील लोकसंगीत ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1245/", "date_download": "2022-10-04T16:21:37Z", "digest": "sha1:YWZFSQIELCKR37YJZAULBLZU55UPFOHN", "length": 12317, "nlines": 102, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "नांदेड विभागातिल २० कारखान्यांना ३७ कोटी व्याजाच्या नोटीस - Rayatsakshi", "raw_content": "\nनांदेड विभागातिल २० कारखान्यांना ३७ कोटी व्याजाच्या नोटीस\nनांदेड विभागातिल २० कारखान्यांना ३७ कोटी व्याजाच्या नोटीस\nदेशाच्या साखर उद्योगातील पहिलीच घटना\nनांदेड, रयतसाक्षी : सन २०१४-१५ मध्ये उशीरा दिलेल्या एफआरपीचे विलंब व्याज मिळावे यासाठी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी दाखल केलेल्या याचिकेतील निर्णयानुसार नांदेड विभागातील प्रतिवादी वीस कारखान्याकडे विलंब व्याज ३७ कोटी रूपये प्रशासनाने निश्चित केले.\nपैसे न दिल्यास कारखान्याच्या मालमत्तेची जप्ती करण्याची कार्यवाही नांदेड प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने साखर आयुक्त कार्यालयाकडे प्रस्तावित केली . यामुळे कारखानदारांची चांगलेच धाबे दणाणले आहे. अशाप्रकारे व्याज आकारणी करून आरआरसीची कारवाई प्रस्तावित करण्याची ही देशाच्या साखर उद्योगातील पहिलीच घटना असल्याने शेतकर्यांना खरोखरच व्याजाची रक्कम मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nगाळप हंगाम २०१४-१५ साली नांदेड विभागातील सर्व बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकर्यांना टप्प्याटप्प्याने मनमानी पध्दतीने पैसे दिले त्याविरोधात त्यामुळे उशीरा दिलेल्या एफआरपीचे व्याजही शेतकर्यांना मिळावे यासाठी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी औरंगाबाद हायकोर्टात जनहितयाचिका दाखल करून उशीरा दिलेल्या एफआरपीचे विलंब व्याज द्यावे अशी मागणी केली होती हायकोर्टाच्या आदेशावरून याचिकाकर्ते प्रल्हाद इंगोले व कारखानदार यांची सुनावणी घेऊन विलंब व्याज द्यावे लागेल असा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सर्व कारखान्यांना दिला.\nव व्याज आकारणी करण्यासाठी विशेष लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती परंतु एकाही कारखान्याने विशेष लेखापरीक्षकांना व्याज आकारणी संदर्भात माहिती दिली नव्हती. त्यामुळे प्रशासनाकडे असलेल्या माहितीच्या आधारे नांदेड प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने संबंधित साखर कारखान्यांकडे त्यावर्षी विलंब व्याजापोटी होणार्या रकमेची कारखानानिहाय रक्कम निश्चित केली. नांदेड विभागात पाच जिल्हे होते पैकी उस्मानाबाद जिल्हा हा नव्याने झालेल्या सोलापूर विभागात गेल्याने एकूण प्रतिवादी वीस साखर कारखान्यांपैकी सात साखर कारखाने हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत त्यांची व्याज आकारणी सहसंचालक सोलापूर हे करतील .\nनांदेड परभणी हिंगोली लातूर जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्याकडे वीस कोटी रुपये विलंब व्याज निश्चित करण्यात आले आहे. पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्या अधिपत्याखाली चालणार्या भाऊराव कारखान्यांकडे ४ कोटी ६० लाख ८४ हजार रुपये व्याज निश्चत झाले आहे. त्यामुळे कारखानदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. सदरील पैसे शेतकर्यांना न देण्यासाठी सर्व कारखान्यांनी हायकोर्टात व मंत्रालयात धाव घेतली परंतु अद्याप त्यांना कसल्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही.\nप्रशासनाने कारखाना निहाय विलंब व्याज आकारणी केलेली रक्कम\nगंगाखेड शुगर ३३३.११ लाख\nरेणुका शुगर ८४.०८ लाख\nसिद्धी शुगर २६३.६६ लाख\nविलास १ ११०.१६ लाख\nविलास २ ४६.३० लाख\nसाईबाबा शुगर १७२.०४ लाख\nबाबासाहेब आंबेडकर २७५.४१ लाख\nशेतकर्यांना पैसे मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार-इंगोले* सर्वसामान्य शेतकर्यांच्या लोकवर्गणीतून सुरू झालेली ही लढाई निर्णायक टप्प्यावर असून शेतकर्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळवून देईपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे .\nमनमानी पध्दतीने शेतकर्यांना पैसे देऊ पाहणार्या कारखानदारांना न्यायालयाने दिलेली ही चपराक आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर कारखानदार भविष्यात कारखाने शेतकर्यांना वेळेवर पैसे देतील. अशी प्रतिक्रीया याचिकाकर्ते,ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिली आहे.\nकेजमध्ये हनी ट्रॅप:पुरुषांवर‘मोहिनी’ चा वापर, आडमार्गावर लुटीने पितळ उघडे\nपालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते तृतीयपंथी यांना ओळखपत्र वाटप.\nमराठा क्रांती मोर्चा आक्रमक:तानाजी सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा एकाही मंत्र्याला…\nपोटोद्या जवळ स्वीप्ट- कंटेनरचा भीषण अपघात सहा ठार\n ; विनायक मेटे यांच्या अपघाताची सरकारकडून चौकशी केली जाईल :…\nशिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघातात दूर्दैवी मृत्यू\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://shrigondavalekarmaharaj.org/pravachane/details/MzA2", "date_download": "2022-10-04T17:34:14Z", "digest": "sha1:6JL4WCH44O7AMA5DY4NMSMWYHKQP7SCC", "length": 8355, "nlines": 77, "source_domain": "shrigondavalekarmaharaj.org", "title": "Shri Gondavalekar Maharaj Official Website", "raw_content": "\nवृत्तिचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण.\nआपला देह पंचमहाभूतांचा आहे. यामधला ‘ मी ’ कोण हे पाहावे. जे नासणार ते ‘ मी ’ कधी असणार नाही; म्हणजे पंचमहाभूतांचा ‘मी’ नाही हे ठरले. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. मी भगवंतस्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रगट इच्छा असते; तेव्हा त्यापैकी थोडा तरी ‘ मी ’ असल्याशिवाय मला असे वाटणार नाही. भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे, आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे. अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले, म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार. या वाटेने चोर आहेत असे समजले, म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत. भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत.\nआनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो, तसेच लहानसहान गोष्टीत अभिमान धरतो, इथेच तर आमचे चुकते. मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे, असे वाटते. कामधेनूजवळ आपण विषय मागतो, आणि मग दु:ख झाले म्हणून रडत बसतो, याला काय करावे जो परमार्थात जाणता, तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल जो परमार्थात जाणता, तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल अनेक बुद्धिमान, विद्वान् लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते, तिथे बावळटपणाला वावच नाही.\nविद्वान् लोक वेदान्त अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असे वाटते की, ‘ अरे, हा वेदान्त आपल्यासाठी नाही. ’ परंतु ही चूक आहे. वेदान्त हा सर्वांसाठी, सर्व मनुष्यमात्रासाठी आहे. वेदान्ताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदान्तात इतर सर्व शास्त्रे येतात. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. ते वृत्तीला हलू देत नाहीत; त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून, आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा, दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते, आणि ती मिळविण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही.\n२२८. वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे, आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.\nगोंदावले बुद्रुक, ता. माण,\nगोंदवले संस्थानची अधिकृत वेबसाईट\nआपल्या प्रतिक्रियांसाठी पुढील ईमेल वर संपर्क करावा - info@shrigondavalekarmaharaj.org", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/business/share-bazaar/rakesh-jhunjhunwala-investment-formula-will-show-you-the-way-to-riches/articleshow/93658671.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2022-10-04T17:39:52Z", "digest": "sha1:NEWKNH3N42DW7HUXBPKPDX5DURLUYDBO", "length": 16987, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "राकेश झुनझुनवाला गुंतवणूक, काय होता झुनझुनवालांच्या 'गुंतवणूकीचा मंत्र; 'बिग बुल'ची त्रिसूत्री तुम्हालाही दाखवेल श्रीमंतीचा मार्ग - rakesh jhunjhunwala investment formula will show you the way to riches - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nकाय होता झुनझुनवालांच्या 'गुंतवणूकीचा मंत्र; 'बिग बुल'ची त्रिसूत्री तुम्हालाही दाखवेल श्रीमंतीचा मार्ग\nRakesh Jhunjhunwala 3F Formula: १४ ऑगस्ट रोजी बाजारातील 'बिग बुल'ने आपल्या सर्वांचा निरोप घेतला. पण, त्यांनी गुंतवणूकदारांसाठी काही खास टिप्स दिल्या, ज्याद्वारे गुंतवणूकदार बाजारात बंपर कमाई करू शकतात.\nशेअर बाजाराचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट रोजी निधन झाले.\n'बिग बुल'च्या गुंतवणुकीचा गुप्त मंत्र कोणता याचा उल्लेख खुद्द राकेश झुनझुनवाला यांनी केला\nआजच्या युवा गुंतवणूकदारांनी या मंत्राचा पालन केल्यास त्यांचे नुकसान होणार नाही.\nमुंबई : शेअर बाजाराचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट रोजी निधन झाले. पण त्यांचे नाव अनेक वर्षे असेच गुंजत राहील. कारण ते एकमेव असे व्यक्ती होते ज्यांचे फॉलोअर्स इतके होते की लोक त्याच्या शेअर्सवर विश्वास ठेवायचे.\nलोकांचा असा विश्वास होता की त्यांनी हात लावलेले शेअर सोन्यासारखा परतावा मिळवून देतील. मात्र, 'बिग बुल'च्या गुंतवणुकीचा गुप्त मंत्र कोणता आहे, ज्यामुळे राकेश झुनझुनवा यांनी नेहमीच नफा मिळवला याचा उल्लेख खुद्द राकेश झुनझुनवाला यांनी एका कार्यक्रमादरम्यान केला होता. त्यांनी शेअर्स कसे निवडले, कमाईसाठी शेअर्स कसे परफेक्ट झाले. तुम्हीही त्यांच्या गुंतवणुकीच्या टिप्सचे पालन केले तर तुमचे कधीही नुकसान होणार नाही.\nवाचा - तुम्ही होऊ शकता पुढचे राकेश झुनझुनवाला, हे आहेत गोल्डन टिप्स\nशेअर बाजारावर विश्वास ठेवा आणि मजबूत रहा\nराकेश झुनझुनवाला भारतीय शेअर बाजाराची हालचाल आणि भविष्याबद्दल अनेकदा बोलत असायचे. मार्केटमध्ये कितीही मोठी घसरण झाली तरी कॉर्पोरेट इंडिया खूप आशावादी आहे यावर त्यांचा विश्वास होता. आम्ही इतर देशांपेक्षा खूप मजबूत होणार आहोत. भविष्यात आम्ही बाजारपेठेतही जगाचे नेतृत्व करू. त्यामुळे बाजारात टिकून राहणे महत्त्वाचे आहे. घाबरून बाजारातून पळून जाऊ नका, धैर्याने स्पर्धा करण्याची क्षमता ठेवा. शेअर बाजारावर विश्वास असणारेच इथे मोठी इनिंग खेळू शकतात.\nवाचा - या शेअर्समुळे झुनझुनवाला झाले अब्जाधीश, मालामाल करणारे 'हे' शेअर्स तुमच्याकडे आहेत\nराकेश झुनझुनवाला यांनी त्यांचे शेअर्स कसे निवडले एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी गुंतवणुकदारांनी त्यांचे शेअर्स कसे ओळखले पाहिजेत याबाबत खुलासा केला. गुंतवणुकदारांनी झुनझुनवालाचा हा मंत्र योग्य प्रकारे वापरला तर सर्वसामान्य गुंतवणूकदार देखील नफा कमवू शकतात. झुनझुनवाला '3F' तत्त्वावर गुंतवणूक करायचे - वाजवी मूल्य, मूलभूत गोष्टी आणि भविष्यातील संभावना. जर शेअरची किंमत चांगली असेल किंवा स्वस्त व्हॅल्युएशनमध्ये मिळत असेल तर ते खूप चांगले आहे. त्याचवेळी कंपनीची मूलभूत तत्त्वे मजबूत असली पाहिजेत. याशिवाय कंपनीचा भविष्यातील प्लॅन काय आहे हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या कंपनीत हे तीनही घटक असतील तर गुंतवणूक बुडणार नाही. झुनझुनवाला यांनी १९८५ पासून या तत्वांवर बाजारात गुंतवणूक केल्याचे सांगितले आणि त्याचा परिणाम आज सर्वांसमोर आहे.\nवाचा - झुनझुनवाला ३० हजार कोटींचे शेअर मागे ठेऊन गेले; जाणून घ्या शेअर्सचं पुढे काय होणार\nगुंतवणूकदारांकडे पुढील १० वर्षाची संधी\nझुनझुनवाला म्हणाले होते की गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावे की बाजार कशा आणि कोणत्या गोष्टींवर प्रतिक्रिया देतो. हे अगदी चुकीचे आहे की बाजार वास्तविक नसलेल्या घटकांवर आधारित आहे. कोरोना व्हायरसमुळे काही काळ कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला. पण परिस्थिती सुधारताच कंपनीची स्थितीही सुधारली. अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराला पुढील १० वर्षांसाठी संधी असते. त्यांचा असा विश्वास होता की कोरोना सारखा संसर्ग किंवा अशा परिस्थितीत लढाई दीर्घ आहे, पण विजय निश्चित आहे.\nझुनझुनवाला दोन क्षेत्रांबाबत खूप उत्साही\nभारत आर्थिक शक्तींमध्ये चमकेल असा झुनझुनवालाचा विश्वास होता. देशाचा विकास दर (जीडीपी) १० टक्क्यांच्या वर येईल. हॉटेल इंडस्ट्री आणि एव्हिएशन सेक्टरमध्ये खूप चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. दोन्ही क्षेत्रातील व्यवसायात मोठी मंदी आहे. पण येणारा दिवस या दोन्ही क्षेत्रांचा आहे. या क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ होईल याच कारणामुळे खुद्द झुनझुनवाला यांनीही आकासा एअरच्या माध्यमातून विमान वाहतूक क्षेत्रात पाऊल ठेवले होते. मात्र, आकासा उडण्यापूर्वीच झुनझुनवाला यांनी जगाचा निरोप घेतला.\nमहत्वाचे लेखदिवाळीपर्यंत निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये तेजीची शक्यता 'हे' ३ घटक ठरतील महत्वाचे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nदेश राजस्थानात घडतंय बिघडतंय, गहलोत समर्थक मंत्र्याची पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी बॅटिंग\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nमुंबई एसटीतील चालक आणि वाहक पदाच्या भरतीतील उमेदवारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र\nकृषी Positive Story :अपघातात हात गमावूनही जिद्दीनं लढले, बबन साबळेंची रेशीम शेतीची संघर्ष कथा\nदेश Breaking : उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना, वऱ्हाड घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, बचावकार्य सुरु\nक्रिकेट न्यूज रोसूने रडवले... भारताची चिंता वाढली, गोलंदाजांची धुलाई करत आफ्रिकेचा धावांचा डोंगर\nमुंबई दसरा मेळाव्याची जय्यत तयारी, शिंदे गटाने भरली १० कोटींची कॅश, फक्त १०० रुपयांत साखर-तेलासह ४ वस्तू मिळणार... वाचा, मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन\nक्रिकेट न्यूज विश्वचषकाच्या उंबरठ्यावर भारतीय तारे जमिनीवर, तिसऱ्या सामन्यात लाजीरवाणा पराभव\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-college-update-universities-and-colleges-in-maharashtra-to-be-shut-till-february-15th-exams-will-be-on-online-mode/articleshow/88712479.cms?utm_source=related_article&utm_medium=career-news&utm_campaign=article-4", "date_download": "2022-10-04T16:28:47Z", "digest": "sha1:ZD4Z75EVQUEDZTEVPPEPGJ6MYFSCDN7I", "length": 16926, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nराज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद; परीक्षाही ऑनलाइन\nवाढत्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. या काळातील शिक्षण तसेच परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंय यांनी केली.\nराज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद; परीक्षाही ऑनलाइन\nराज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद\nया कालावधीत शिक्षण ऑनलाइन पद्धतीने\nपरीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार\nसर्व विद्यापीठे वसतिगृहेही या कालावधीत बंद राहतील\nवाढत्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय\nराज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहेत. तसेच या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही या निर्णयाप्रत आलो आहोत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.\n१३ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य सरकारने महाविद्यालये ऑफलाइन सुरू करण्याच निर्णय घेतला. दोन लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी दिली. परंतु गेल्या काही दिवसांपासून करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो आहे. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये, विद्यापीठांना पुढील सूचना दिल्या आहेत -\n- १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व कॉलेजे बंद राहतील.\n- सर्व अकृषी विद्यापीठांसोबत खासगी विद्यापीठ, महाविद्यालयांनाही हा निर्णय लागू राहील.\n- या कालावधीत शिक्षण ऑनलाइन होईल.\n- काही कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नाही तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कुलगुरुंनी त्यांच्या पुनर्परीक्षेची सोय करावी.\n- गोंडवाना, नांदेड, जळगाव विद्यापीठांत नेट जोडणीची अडचण असल्याने स्थानिक परिस्थिती पाहून ऑफलाइन परीक्षा घ्याव्यात.\n- कॉलेज, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाइन सुरू कराव्यात.\n- सर्व विद्यापीठे वसतिगृहेही या कालावधीत बंद राहतील.\n- मात्र परदेशी विद्यार्थ्यांची सर्व काळजी घेऊन वसतिगृहात राहू शकणार आहेत.\n- विद्यापीठे तसेच कॉलेज विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसतील तर त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी.\n- पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचेही लसीकरण करावे.\n- दहावीच्या एलिमेंटरी, इंटरमिडिएट चित्रकला परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार. या परीक्षा उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात येतात.\n- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कॉलेजमध्ये, विद्यापीठांमध्ये ५० टक्के उपस्थिती असेल. ही उपस्थिती चक्राकार पद्धतीने राबवणे अनिवार्य असेल.\nIIT Kharagpur मध्ये ६० जण करोना पॉझिटिव्ह, दीड वर्षानंतर सुरु झालेले ऑफलाइन वर्ग १५ दिवसांत बंद\nIIT मुंबईलाही करोनाचा फटका;१०० हून अधिक संक्रमित, कॅम्पसमध्ये आणले निर्बंध\nपरीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या. यामध्ये विजेची अनुपलब्धता किंवा नेटवर्क कनेक्टिविटी नसल्यामुळे अथवा स्वत: विद्यार्थी किंवा कुटुंबीय कोविडबाधित असल्यास संबंधित विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात यावी. तसेच गोंडवाना विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ व नांदेड विद्यापीठाशी संलग्नित काही भागात नेटवर्किंग सेवा विस्कळीत असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ऑफलाईन स्वरुपात या भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करावे, असे सामंत यांनी यावेळी सांगितले. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकाचे निरसन करण्यासाठी विद्यापीठ /महाविद्यालयाने हेल्पलाईन व्यवस्था सुरु करावी. परीक्षेची कार्यपद्धती, परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच इ. विद्यापीठानी त्यांच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही ते म्हणाले.\nकशी केली CAT परीक्षा क्रॅक; Topper चिराग गुप्ताने सांगितलं यशाचं रहस्य\nमहत्वाचे लेख'शाळा ऑनलाइन तर शिक्षकांनाही वर्क फ्रॉम होम करू द्या'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nब्युटी चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी बाब रामदेवांनी सांगितलेले हे उपाय नक्की करा, एका महिन्यात फरक जाणवेल\nहेल्थ पुरूषांनाही होतो एंड्रोपॉज, ज्यामुळे लैंगिक आयुष्य येतं धोक्यात, 13 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका\nसिनेन्यूज सैफने केली तीच चूक; 'तान्हाजी'नंतर 'आदिपुरुष'मध्येही ठरला अपयशी\nदेश Video: केसीआर मोठा निर्णय घेण्यापूर्वीच टीआरएस नेत्याचा प्रताप समोर, दारुसह कोंबडी वाटप सुरु\nमटा ओरिजनल लटकेंच्या पत्नी विरोधात उमेदवार देऊन शिंदे ठाकरेंची अडचण करणार\nक्रिकेट न्यूज रोसूने रडवले... भारताची चिंता वाढली, गोलंदाजांची धुलाई करत आफ्रिकेचा धावांचा डोंगर\nमुंबई 'शिवसैनिक होऊन दाखवा', शिंदे गटावर करारा आसूड, आनंद शिंदे यांचं खणखणीत गाणं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/russia-ukraine-war-watch-video-ukrainian-troop-get-married-on-battlefield-video-viral/articleshow/90073399.cms?utm_source=related_article&utm_medium=international-news&utm_campaign=article-2", "date_download": "2022-10-04T16:01:12Z", "digest": "sha1:LNAESYALLTDET56FPVOKKAGBGTY6QKKZ", "length": 14071, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " युद्धभूमीवर फुलले प्रेमाचे अंकुर...\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nWatch Video: जगणार आणि मरणारही तुझ्यासोबतच युद्धभूमीवर फुलले प्रेमाचे अंकुर...\nRussia Ukraine War : रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा तेरावा दिवस... रक्ताचे पाट वाहणाऱ्या भूमीवरूनच जगाला प्रेमावरचा विश्वास कायम ठेवायला लावणारे काही व्हिडिओही समोर आले आहेत.\nजगणार आणि मरणारही तुझ्यासोबतच युद्धभूमीवर फुलले प्रेमाचे अंकुर... (फोटो सौ. सोशल मीडिया)\nयुद्धभूमीवर जोडीदारासोबत प्रेमाच्या आणाभाका\nयुद्धभूमीतील व्हिडिओनं जिंकलं जगाचं हृदय\nउपस्थितांच्या जोडप्यांना अश्रूभरल्या डोळ्यांनी शुभेच्छा\nरशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होऊन आता बारा दिवस उलटलेत. या युद्धपरिस्थितीवर अद्याप काही तोडगा समोर आलेला नाही. दररोज दोन्ही बाजुंच्या अनेक सैनिकांचा बळींचा वेगवेगळा आकडा समोर येतोय. रक्ताचे पाट वाहणाऱ्या भूमीवरूनच जगाला प्रेमावरचा विश्वास कायम ठेवायला लावणारे काही व्हिडिओही समोर आले आहेत. आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी युद्धभूमीत उतरलेल्या जवानांनी 'जगणार आणि मरणारही तुझ्यासोबतच' असं म्हणत आपल्या जोडीदारासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्यात. समोर मृत्यू दिसत असतानाही या सैनिकांचा आणि नागरिकांचा प्रेमावरचा विश्वास मात्र कायम आहे.\n...अन् जीव वाचवण्यासाठी परदेशी निघालेली तरुणी तिथंच थांबली\nयुक्रेनी सेनेच्या एका जवानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत या जवानानं आपल्या प्रेयसीला अनोख्या पद्धतीनं लग्नाची मागणी घातल्याचं दिसतंय. ही घटना राजधानी कीव्हनजिकच्या फास्टीव्ह शहरात घडलीय.\nसैनिकांची तुकडी एका चेकपॉईंटवर सामान्य नागरिकांच्या गाडीची तपासणी करत असल्याचं प्रथमदर्शनी या व्हिडिओत दिसून येतंय. परंतु, आपल्या कुटुंबीयांसोबत परदेशी निघालेल्या एका तरुणीच्या सैन्यात असलेल्या प्रियकरानं तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे.\nप्रियकराला समोर पाहून तरुणीच्याही डोळ्यांतून अलगद अश्रू झिरपले. 'ही भेट कदाचित शेवटचीच' याची जाणीव असूनही या दोघांनी एकमेकांच्या प्रेमाला प्रतिसाद दिला आणि उपस्थितांनीही या जोडप्याला अश्रूभरल्या डोळ्यांनी शुभेच्छा दिल्या.\nUkraine Crisis: युक्रेन जवानांच्या जिद्दीनं भारावला भारतीय तरुण, रशियाविरुद्ध युद्धात सहभागी\nWatch Video: मी कीव्हमध्येच, कुणालाही घाबरत नाही; आपल्या कार्यालयातून झेलेन्स्की गरजले\nसैन्याच्या वर्दीवरच तरुण-तरुणीची लग्नगाठ\nअसाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत सैन्याची वर्दी परिधान केलेल्या एका तरुण आणि एका तरुणीनं लग्नगाठ बांधल्याचं समोर आलंय. पती आणि पत्नी दोघंही रशियाविरुद्धच्या युद्धात सहभागी आहेत. या युद्धाचा निकाल काय लागेल त्याची किंमत कुणाकुणाच्या जीवानं चुकवावी लागेल त्याची किंमत कुणाकुणाच्या जीवानं चुकवावी लागेल याचा विचार बाजुला ठेवून या दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि युद्धभूमीवरही प्रेमाचा उत्सव पार पडला. या जोडप्याच्या साथीदारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.\nया विवाहसोहळ्यात शहराचे महापौर विटालिटी क्लिटसकोस हेदेखील सहभागी झाले होते. विवाहासाठी उपस्थित झालेल्या सैनिकांनी यावेळी आपल्या मायभूमीच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.\nयुक्रेन संकट : ५० मिनिटांच्या चर्चेनंतर पुतीन यांनी मोदींनी दिलं 'हे' आश्वासन\nUkraine Crisis: 'मानवतावादी कॉरिडॉर'चा रशियाचा प्रस्ताव युक्रेनने फेटाळला\nमहत्वाचे लेखUkraine Crisis: युक्रेन जवानांच्या जिद्दीनं भारावला भारतीय तरुण, रशियाविरुद्ध युद्धात सहभागी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nदेश Video: केसीआर मोठा निर्णय घेण्यापूर्वीच टीआरएस नेत्याचा प्रताप समोर, दारुसह कोंबडी वाटप सुरु\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nदेश ट्रक चालकाचं कारला वाचवताना नियंत्रण सुटलं, रिक्षाला चिरडलं, १० जणांचा मृत्यू ७ जण जखमी\nमुंबई संघाच्या विजयादशमी उत्सवात गुणरत्न सदावर्ते मुख्य अतिथी\nविदेश वृत्त ना उम्र की सीमा हों... ६० वर्षांनी लहान तरुणीशी ७८ वर्षीय वृद्धाचं लग्न\nक्रिकेट न्यूज रोसूने रडवले... भारताची चिंता वाढली, गोलंदाजांची धुलाई करत आफ्रिकेचा धावांचा डोंगर\nमुंबई Tik-Tok स्टार लेडी कंडक्टरवर एसटी महामंडळाची कारवाई, रोहित पवार म्हणाले, हेच खरे हिरो\nमुंबई एसटीतील चालक आणि वाहक पदाच्या भरतीतील उमेदवारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र\nदेश राजस्थानात घडतंय बिघडतंय, गहलोत समर्थक मंत्र्याची पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी बॅटिंग\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nहेल्थ पुरूषांनाही होतो एंड्रोपॉज, ज्यामुळे लैंगिक आयुष्य येतं धोक्यात, 13 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/mahashivratri-puja-mahamrutyunjay-mantra/", "date_download": "2022-10-04T15:53:06Z", "digest": "sha1:V3OBMJEEGHLVLQJFC4REXXIDD4U7NHVC", "length": 16465, "nlines": 132, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "महाशिवरात्री पूजा – महामृत्युंजय मंत्र | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nमहाशिवरात्री म्हणजे “शिवाची महान रात्र”.\nप्रत्येक चंद्र महिन्यातील 14 वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्‍या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्‍या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे.\nमहाशिवरात्री शुभ मुहूर्त –\n21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:20 मिनिटे ते 22 फेब्रुवारी 7:30 ते 2 वाजे पर्यंत आहे.\nमहाशिवरात्री ही भारतीय परंपरेनुसार सर्वांत पवित्र मानली जाणारी आणि अतिशय महत्वाची रात्र आहे. वर्षातील ह्या सर्वात काळोख्या रात्र – शिवाची कृपाशक्ती ग्रहण करण्याची संधी असते. शिवाला आदिगुरु किंवा प्रथम गुरु असे मानले जाते, ज्यांच्यापासून योग परंपरेचा उगम झालेला आहे. ह्या रात्री सूर्य मालेतील ग्रहांची स्थिती एका विशिष्ठ प्रकारची असते, ज्यामुळे मानवी शरीरात ऊर्ध्व दिशेने ऊर्जेचा प्रचंड नैसर्गिक प्रवाह होत असतो. शारीरिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी ह्या रात्री, रात्रभर पाठीचा कणा सरळ ठेऊन, जागे आणि जागरूक असणे अत्यंत फायदेशीर आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. याचा वापर करून घेण्यासाठी, या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर सुरू असणार्‍या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता, जागे राहणे.\nअध्यात्माच्या मार्गावर असणार्‍या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती, तसेच जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठीसुद्धा ही अतिशय महत्वाची आहे.शिवरात्रीला शंकराला प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक करतात. शिवरात्रीला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन देवळात जाऊन ॐ नम: शिवाय मंत्राचे जप केले पाहिजे. नंतर शिवलिंगावर मध, पाणी आणि दुधाने अभिषेक केले पाहिजे. बेलाचे पान (बिल्वपत्र), बेलफळ, धोत्रा, फळ आणि फुले शंकराला अर्पित करायला हवे. नंतर आरती करावी.\nपंचामृताने अभिषेक करण्याचं महत्त्व-\nपंचामृत (पाणी, गूळ, तूप, मध आणि दही) मध्ये समाविष्ट पदार्थांचे महत्त्व जाणून घ्या. पाणी- शुद्धी, गूळ- सुखप्राप्ती, तूप- विजेते, मध- मधुरभाषी आणि दही- समृद्धी प्राप्ती. या साठी पंचामृताने रुद्राभिषेक करावयाचे महत्त्वाचे आहे. पंचामृताने स्नान घातल्याने किंवा अभिषेक केल्याने शंकर प्रसन्न होतात.\nमहाशिवरात्रीला गायत्री मंत्र देखील जपावे.महाशिवरात्रीला महामृत्युंजय जाप केल्याने शारीरिक, मानसिक व तांत्रिक समस्येपासून तसेच कोणत्याही प्रकाराच्या कौटुंबिक समस्येपासून मुक्ती मिळते.महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आराधनाचे विशेष महत्त्व आहे. शिव आराधना करताना अभिषेक करण्याचं जितकं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व महामृत्युंजय मंत्राचं देखील आहे.\nजाणून घ्या महामृत्युंजय मंत्राचे पुरश्चरण कसे केलं जातं-\nपुरश्चरणाचे पाच अंग असतात.\n1. जप 2. हवन 3. तरपण 4. मार्जन 5. ब्राह्मण भोज\nपुरश्चरणामध्ये जप संख्या निर्धारित मंत्राच्या अक्षरांच्या संख्येवर अवलंबून असते. यात “ॐ” आणि “नम:” मोजत नाहीत. जप संख्या निश्चित झाल्यानंतर जपाचे दशांश हवन, हवनाचे दशांश तरपण, तर्पणाचे दशांश मार्जन आणि\nमार्जनाचे दशांश ब्राह्मण भोज केल्याने पुरश्चरण पूर्ण होतं.\n-पारायण हेतू निम्न महामृत्युंजय मंत्राचे यथाशक्ति जप करावे-\n“ॐ हौं जूं स: ॐ भूर्भुव: स्व: ॐ त्र्यंबक यजामहे सुगन्धिम्पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धानात्मृत्योर्मुक्षीयमामृतात् भूर्भुव: स्व: ॐ स: जूं हौं ॐ\n– सर्वत्र रक्षा हेतू निम्न महामृत्युंजय मंत्राचे यथाशक्ति जप करावे-\n“ॐ जूं स: (अमुकं) पालय पालय स: जूं ॐ”\n(यजमान किंवा इतर एखाद्या रक्षा हेतू मंत्र जपत असल्यास “अमुक” या जागी व्यक्तीचे नाव घ्यावे. स्वत:च्या रक्षा हेतू मंत्र जपत असल्यास “अमुक” या जागी “मम्” असे उद्बोधन असावे.)\n-आजारापासून मुक्तीसाठी निम्न महामृत्युंजय मंत्राचे यथाशक्ति जप करावे\n“ॐ जूं स: (रोग का नाम) नाशय नाशय स: जूं ॐ”\nशिवाची तीन प्रचलित नावे आणि त्यांचा अर्थ-\nपरिपूर्ण होण्यासाठी महादेवाची उपासना केली जाते. महादेव म्हणजे परिपूर्ण पावित्र्य आणि ज्ञान. म्हणूनच महादेवाची पूजा- आराधना केल्याने अनेक व्रतांचे फळ प्राप्त होतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले गेले आहे.\nशिवाचा रंग कर्पूरासारखा म्हणजेच कापरासारखा पांढरा आहे. म्हणून त्याला ‘कर्पूरगौर’ असे म्हणतात. मूळ पांढर्‍या रंगातील स्पंदने साधकाला सहन होणार नाहीत म्हणून राखाडी रंगाचे आवरण शिवाच्या शरिरावर असते. हे राखाडी रंगाचे आवरण म्हणजे चिताभस्म असते. शिवाला रोज नवीन चिताभस्म लागते.\nशिवाचा कपाळावर भुवयांच्या मध्ये जरा वर ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा आहे. हा डोळा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे तो भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो. असे मानले जाते कि जर महादेवाचा तिसरा डोळा उघडला तर समोरचे सर्व काही राख होत असे.\nमहादेवाचे अनेक मंत्र, श्लोक, स्रोत, चालीसा आणि अष्टक उपलब्ध आहेत परंतू हे महाशिवरात्रीला हे सर्व शक्य नसल्यास केवळ नावे जपल्याने देखील पुण्य लाभेल.\nॐ नमो भगवते वासुदेवाय\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nश्रीमंत योगी – छत्रपती शिवाजी... महाशिवरात्री यात्रा ठिकाणे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/kolhapur/25504/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F/ar", "date_download": "2022-10-04T16:21:32Z", "digest": "sha1:GRZBGOTUSU742MYYCXKDANUHDAGFONFL", "length": 10744, "nlines": 152, "source_domain": "pudhari.news", "title": "डेंग्यू चा विळखा होतोय घट्ट! | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/कोल्हापूर/डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट\nडेंग्यू चा विळखा होतोय घट्ट\nकोल्हापूर ; एकनाथ नाईक : जिल्ह्यात डेंग्यू ने अक्षरशः थैमान घातले आहे, असे असताना महापालिका, ग्रामपंचायतीच्या वतीने कोठेही औषध फवारणी होत नसल्याने दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण वाढतच आहेत. आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्यासारखी स्थिती आहे.\nगल्‍ली-बोळांत डासांनी दहशत निर्माण केली आहे. डेंग्यू, मलेरिया आजाराचा एखादा रुग्ण आढळला की, जिल्हा हिवताप कार्यालय खडबडून जागे होते. त्या भागाचा सर्व्हे केला जातो. काहींच्या चाचण्या केल्या जातात. कागदोपत्री घोडे नाचवले जाते आणि पुन्हा ही यंत्रणा सुस्तावते.\nमहापुरानंतर अनेक गावांत औषध फवारण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळेच डासांनी दहशत निर्माण केली आहे. कोरोनाच्या भीतीने सुरुवातीला कोरोनाची तपासणी केली जाते. अहवाल निगेटिव्ह येतो. अंगातील ताप कमी येत नाही. त्यामुळे डॉक्टर पुढील तपासण्या करण्याचा सल्‍ला देतात. यामध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरियासद‍ृश तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nकोल्हापूर : पंचगंगा कामगारांचा दसरा गोड : फरकाची रक्कम खात्यावर जमा\nजिल्ह्यात महापुरानंतर ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, परिणामी साथीच्या विविध आजारांचा फैलाव सुरू आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियासद‍ृश आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत. आतापर्यंत डेंग्यूने 3 जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील डेंग्यू डासांचा फैलाव वाढत असताना, आरोग्य यंत्रणा सुस्तच आहे. आठ महिन्यांत शहरात डेंग्यूचे 60, ग्रामीण भागात 133, चिकुनगुनियाचे शहरात 66 व ग्रामीण भागात 26 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात मलेरियाचा 1 रुग्ण आढळला आहे.\nजिल्हा हिवताप अधिकारी प्रभारी\nकोरोनानंतर जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव वाढला आहे. याचे काहीच घेणे-देणे आरोग्य विभागाला नाही. शहरासह ग्रामीण भागातील दवाखाने रुग्णांनी रोजच भरत आहेत. साथरोगासाठी विशेष वैद्यकीय पथक आहे; पण त्यांनी डेंग्यूची धास्ती घेतली आहे. जिल्हा हिवताप कार्यालयातील कारभार प्रभारी वैद्यकीय अधिकार्‍यांवर गेल्या दोन वर्षांपासून सोपविण्यात आला आहे.\nफ्रिजच्या मागील बाजूस साठलेले स्वच्छ पाणी, पाण्याची टाकी, रांजण, वॉटर कुलरमधील पाणी, भंगार, नारळाच्या करवंट्या, टायर, डबे, रिकाम्या कुंड्या, बादल्या, बांधकामावरील पाण्याचे उघडे साठे आदी.\nएकाकी तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, मळमळ, उलट्या, अशक्‍तपणा, भूक मंदावणे, तीव्र तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी-जास्त होणे, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्‍तस्राव, नाकातून रक्‍तस्राव, काळसर रंगाचे शौचास होणे, पोट दुखणे.\nएडिस इजिप्‍ती डासांपासून डेंग्यूचा प्रसार होतो. त्याच्या पायावर चट्टे असतात, म्हणून त्याला टायगर मॉस्क्यूटो म्हणतात. हे डास दिवसा चावतात. डेंग्यू डास चावल्यापासून तापाचा लागण काळ तीन ते दहा दिवसांचा असतो.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/1404/", "date_download": "2022-10-04T15:33:13Z", "digest": "sha1:R3VJF5LBJVOMC7XYEODB555DBWVKR4FO", "length": 11457, "nlines": 69, "source_domain": "desimarathi.com", "title": "पंक्चर काढणाऱ्या आईची गोष्ट, अगदी जेसीबीचेही पंक्चर काढतात.. फाटलेल्या आयुष्याला पंक्चरीचे ठिगळ. डोळ्यात पाणी येईल! - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / Motivation / पंक्चर काढणाऱ्या आईची गोष्ट, अगदी जेसीबीचेही पंक्चर काढतात.. फाटलेल्या आयुष्याला पंक्चरीचे ठिगळ. डोळ्यात पाणी येईल\nपंक्चर काढणाऱ्या आईची गोष्ट, अगदी जेसीबीचेही पंक्चर काढतात.. फाटलेल्या आयुष्याला पंक्चरीचे ठिगळ. डोळ्यात पाणी येईल\nआयुष्य पंक्चर व्हायची वेळ आली की, बाई त्यात हवा भरत असते.. फाटक्या संसाराला ती ठिगळं लावून सजवत असते.. बाई कोणत्याही क्षेत्रात कमी नाही.. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती नेटाने प्रपंजा करत असते.. अश्याच एका बाईच्या जिद्दीची ही गोष्ट… शेवटी वाचा त्यांच वाक्य..\nतिऱ्हे, तालुका उत्तर सोलापूर येथील या आहेत वनिता खराडे.. अगदी सायकलीपासून ते मोठ्या जेसीबींची पंक्चर देखील त्या अगदी कसोशीने काढतात.. शिक्षण अवघं सहावी.. हक्काची गुंठा जमीन नाही.. नवरा एमआयडीसीत कामाला.. मात्र त्यात संसाराचा गाडा चालत नव्हता.. नवऱ्याच्या अंगात पंक्चर काढायची कला होतीच.. वनिता यांनी ती शिकायची ठरवली आणि नवरा बायकोंनी मिळून तिऱ्हे येथे पंक्चरीचं दुकान सुरू करायचा निर्णय घेतला..\nदुकान टाकायचं म्हणजे पैसा आला.. पण परिस्थिती पाहून बँकेने दारात उभा राहू दिलं नाही, तेव्हा खाजगी सावकाराकडून पैसे काढून त्यांनी दुकान सुरू केलं.. आणि भाकरी थापणाऱ्या हातात रॉड आणि टॉमी आला.. पांढऱ्या पीठाने मळलेले हात रोज काळ्या ग्रेसने मळू लागले..\nलोकं नावं ठेवू लागली. ‘बाईने असं वागणं बरं नव्ह’ अशा शब्दात बोलू लागली.. तेव्हा त्यांचा बाप पुढे आला.. पोरीमागे उभा राहिला.. “कष्ट करायला लाजू नको पोरी..” या शब्दात त्यांनी तिला धीर दिला.. मग वनीताजींनी कधीच मागे फिरून पाहिले नाही..\nवडील बब्रुवाहन गणपत जाधव यांना जेव्हा समजले की, आपली मुलगी हे काम तिच्या पतीकडून शिकत आहे, तेव्हा सर्वप्रथम त्यांनी आनंदाने होकार दिला. ‘कष्टाचे काम करायला लाजू नको पोरी, हा मंत्रच दिला. मात्र इतर पाहुणे व लोक हे नावे ठेवत होते. मात्र वनितातार्इंनी निर्धार पक्का ठेवला व आपले काम शिकत गेल्या. आज पती व पत्नी दोघेच हा व्यवसाय करीत आहेत. पती रामचंद्र काही कामानिमित्त दुकानात नसले तरी त्या एकट्याच दुकान सांभाळतात.\nआता त्यांनी दुकानासाठी स्वतःची मोठी जागा विकत घेतलेय.. आणि संपूर्ण साधनसामुग्रीसह व्यवसाय मोठा केलाय.. त्यांच्याकडे पंक्चरिसोबत वशिंग सेंटर,लाईट गेल्यास जनरेटर, आणि वाहनांचे स्पेअर स्पार्ट्स आहेत.. वनीताजींनी आपल्या कष्टाच्या हाताने ही अवजड कामे सोपी केली आहेत..\nत्यांचा मुलगाही आता मोठा झालाय.. त्यालाही त्यांनी हाच व्यवसाय शिकवलाय.. “मी शिकले नाही म्हणून काय झालं, माझ्या पोटच्या भुकेनं मला हा व्यवसाय करायला भाग पाडलं.. मी जिद्द सोडली नाही, बायकांमध्ये खूप जिद्ध असते, फक्त गडीमाणसांनी त्यांना बाहेर पडू द्यावं.. त्या कशातच कमी नसतात.. असं जगण्याचं तत्वज्ञानही त्या आपल्या अनुभवातून मांडतात..\nवनिताताई महिलांसाठी स्पिरिट आहेत.. परंपरेने पुरुषी असलेला व्यवसाय करून त्यांनी नवी वाट धुंडाळली आहे.. आपल्या समाजात बायकांनी असं काही करणं म्हणजे, जातीला न शोभणारी गोष्ट मानली जाते, पण भुकेपुढे जात-धर्म गळून पडतात हे त्यांनी सिद्ध केलंय.. भूक ही जगातली सर्वोत्तम जात असल्याचंही त्या सांगतात.. वनिता ताईंच्या कष्टाला आणि जिद्दीला सलाम…\nमी शिकले नाही, म्हणून काय झाले, पण जिद्द सोडली नाही. आपल्या कष्टाने आपण कोणताही धंदा यशस्वी करू शकतो. मी, माझ्या या धंद्यावर समाधानी आहे. महिलांनी न लाजता, न घाबरता पुढे यायला पाहिजे.\nPrevious चेहऱ्यावरील डाग, पिगमेंटेशन घालवा फक्त 2 दिवसांमध्येच, १०० % घरगुती उपाय…..\nNext “नवऱ्याचे बाहेर अफेअर म्हणून बायको सुद्धा बाहेर अफेअर करते पण पुढे जे घडते ते पाहून..\nचप्पल शिवणाऱ्याच्या मुलाने 100 कोटींचा व्यवसाय कसा सुरू केला, परिस्थितीमुळे सायकल रिक्षा चालवायचा\nहातात बांगडी घातलेली, ही महिला हातोडा चालवते, जाणून घ्या देशातील पहिल्या ट्रक मेकॅनिक बद्दल, वाचल्यानंतर तुम्हीही बोलाल वाह\nहा मुलगा चक्क ‘विधवा आईसाठी योग्य पती शोधत आहे’, त्यामागील कारण जाणून घेतल्यावर तुम्ही देखील..\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mpsc360.com/21-july-2021-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-10-04T15:50:51Z", "digest": "sha1:N4OYP2IIT3WCZJIAJ2KGAQYKKLSK5OR2", "length": 10598, "nlines": 79, "source_domain": "mpsc360.com", "title": "चालू घडामोडी- 21 जूलै 2021 - MPSC 360", "raw_content": "\nचालू घडामोडी- 21 जूलै 2021\nउच्च न्यायालय: विधान परिषदेच्या १२ आमदारांबाबत निंर्णय घेतलाच पाहिजे\nविधानपरिषदेवरील राज्यपाल नाम निर्देशित बारा सदस्यांच्या नियुक्ती बाबत मंत्रीमंडळाने पाठवलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे.\nत्यामुळे प्रस्ताव स्विकारायचा की फेटाळून लावायचा हा राज्यपालांचा विशेष अधिकार मानला तरी ते प्रस्ताव अनिर्णित ठेवू शकत नाहीत. असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.\nराज्यपाल नामनिर्देशित बारा सदस्यांच्या नावाच्या शिफारशी मंत्रीमंडळाने पाठवून आठ महिने उलटून गेले तरी राज्यपालांनी यावर निर्णय घेतलेला नाही.\nराज्यपालांनी निर्णय न घेणे ही घटनात्मक अधिकारांची पायमल्ली आहे, असा आरोप करणारी जनहित याचिका नाशिकच्या रतन लुथ यांनी दाखल केली आहे.\nन्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.\nया सदस्यांबाबतचा निर्णय घेणे हा राज्यपालांचा विशेषाधिकार आहे. तसेच हा निर्णय किती काळात घ्यावा, हे घटनेने स्पष्ट केले नसल्याचा दावा केंद्र सरकार तर्फे करण्यात आला.\nराज्यपाल या जा रिक्त ठेवू शकतात का, यावर निर्णय घेणे हे त्यांचे घटनात्मक कर्तव्य नाही का\nया प्रस्तावावर राज्यपाल निर्णय घेऊच शकत नाहीत किंवा तो अनिश्चित काळासाठी निर्णयाविना ठेवू शकतात. असे घटनेत कुठे म्हणले आहे, असे प्रश्न न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले.\nउच्चशिक्षितांचा ओढा शेतीपूरक व्यवसायांकडे\nस्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering), व्यवस्थापनशास्त्र (Management) या विद्याशाखांतील पदव्युत्तर बेरोजगार तरुणांचा कल आता शेतीपूरक उद्योगांकडे वाढला आहे.\nकोरोनाकाळात टाळेबंदीत गावाकडे परतलेल्या तरुणांनी कृषी कंपन्या स्थापून नवी व्यावसायिक वाट चोखाळली आहे.\nराज्यात टाळेबंदीपूर्व ३,०८७ कृषी कंपन्या होत्या.\nत्यांची संख्या आता दीडपट वाढली असून ती ५०७१ इतकी झाली आहे.\nयांतील काही कंपन्यांनी परदेशातही शेतीमाल विक्रीचे करार केले आहेत.\nराज्यात २०१९ पर्यंत १६०० कृषी उत्पादक कंपन्या होत्या.\nमार्च २०२० मध्ये ही ३२८५ झाली. आणि मार्च २०२१ मध्ये तर ती ५०७१ पर्यंत वाढली.\nकृषी विभागाच्या ‘आत्मा’ कार्यालयांतर्गत काही कंपन्यांना एकूण भांडवली खर्चाच्या २०% अनुदान दिले जाते. पण हे अनुदान न घेताही शेतकऱ्यांनी कंपन्या स्थापन केल्या आहेत.\nकृषी व्यवसायात आता सुशिक्षितांचा कल वाढला आहे.\nआषाढी एकादशी: मुख्यमंत्रांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न\nअखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंगाचरणी मुख्यमंत्री सपत्नीक नतमस्तक झाले.\nआषाढी एकादशीच्या निमिताने मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी म्हणजेच उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली.\nकोरोनाचं संकट गडद होण्याची भीती असल्याने यंदाही सरकारने पायी वारीला परवानगी दिली नाही.\nमात्र प्रातिनिधिक स्वरूपात मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली होती.\nपुष्पांनी सजवलेल्या शिवशाही बस मधून संतांच्या पालख्या पंढरपूरला दाखल झाल्या होत्या.\nयंदा मुख्यमंत्र्यांसोबत कोलते दाम्पत्याने विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. केशव शिवदास व इंदूबाई केशव कोलते यांना विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला.\nकेशव कोलते हे गेल्या २० वर्षांपासून एकटेच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात २४ तास वीणा वाजवून सेवा करीत आहेत.\nकोरोनानंतर आजारांसाठी शुल्क निश्चितीचा अधिकार राज्य सरकारला नाही.: सर्वोच्च न्यायालय.\nआपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार (Disaster Management Act) राज्य सरकारला केवळ कोरोनाग्रस्तांच्या उपचारासंदर्भात शुल्क निश्चित करण्याचे अधिकार आहेत.\nइतर आजारांच्या रुग्णांकडून किती शुल्क आकारावे, हा विषय आपत्ती व्यवस्थपनात मोडत नाही.\nखासगी रुग्णालये सरकार कडून कोणतीही मदत घेत नाहीत.\nराज्य सरकारचा हा निर्णय रद्द करावा. अशी याचिका नागपूर खंडपीठात करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने २३ ऑक्टोबर २०२० ला राज्य सरकारचा आदेश रद्द केला होता.\nसर्वोच्च न्यायालयात न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. एम आर शहा यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.\nआजची QUIZ सोडवली का इथे क्लिक करून सोडावा\nMaha Forest : वन विभागमध्ये भरती, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी..\nमुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती ; पदवीधरांना नोकरीची संधी, 40000 पगार…\nना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट; 8वी, 10वी पाससाठी रेल्वेत 3000…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%A8-%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2022-10-04T17:58:52Z", "digest": "sha1:C5RSKSN2Y6ZHZMM6HV57IGSDFP3NWQZW", "length": 4648, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डावखोरा अन-ऑर्थोडॉक्स स्पिन - विकिपीडिया", "raw_content": "\nफुल टॉस / बीमर\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ ऑगस्ट २०१७ रोजी ०१:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://prime.marathisrushti.com/yogrupi-jagadamba-shree-yogeshwari/", "date_download": "2022-10-04T17:12:50Z", "digest": "sha1:NSVV3HKP7DSAUFKAD7ZNEJLIYI6MMJ3S", "length": 19845, "nlines": 65, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "योगरूपी जगदंबा …… योगेश्वरी… – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nयोगरूपी जगदंबा …… योगेश्वरी…\nघटस्थापना – अश्विन शुद्ध प्रतिपदा … नवरात्रीचा पहिला दिवस.\nया दिवसात मला माहित असलेल्या देवींच्या काही स्थानांबद्दल नऊ दिवस लिहायचा मानस आहे. रोज एक. अर्थात वेळ मिळाल्यास.\n‘योगेश्वरी’ आमची कुलस्वामिनी असल्याने आज पहिला मान देवी योगेश्वरीचा ….\nआंबेजोगाई हे मराठवाडयातलं प्रमुख संस्कृतिक केंद्र म्हणून फार पूर्वीपासूनच सुपरिचित आहे. अलिकडच्या काळात स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे या दोघानी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्याचं समर्थ नेतृत्व याच शहरातून केलं. मराठीतले आद्यकवी मुकुंदराज आणि दत्तसंप्रदायातले संतकवी दासोपंत यानांही या भूमीनं भुरळ घातली. त्यांनी इथे दीर्घकाळ वास्तव्य केलं. आंबेजोगाईची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे महाराष्ट्रातल्या साड़ेतीन शक्तीपीठांशिवाय जी महत्वाची स्थानं आहेत, त्यात इथल्या योगेश्वरीचं महत्व खूप आहे. भौगोलिकदृष्ट्याही आंबेजोगाई मराठवाडयाच्या केंद्रस्थानी वसलंय.\nतसं समर्थ रामदासानांही इथल्या वास्तव्यात एक वेगळीच प्रेरणा मिळाल्याची कथा परंपरेनं सांगून या स्थानाचं वेगळेपण सांगितलंय. बोहल्यावरून पळाल्याच्या घटनेनंतर जवळ जवळ दहा बारा वर्षांनी ते तीर्थयात्रा करत इथे आले होते. त्याच वेळी त्यांच्या जांब या गावच्या एका ब्राम्हणाने त्यांना ओळखलं. समर्थ घर सोडून गेल्यानंतर त्यांची आई विरहाने खूप दुःखी झाल्याचं त्याने समर्थांना सांगून आईची भेट घेण्याची गळ घातली. परत घरी गेलो तर प्रपंचात गुरफटले जाण्याच्या शंकेने ते अजिबात तयार झाले नाहीत. त्याच वेळी “सहयोशी पातलसिघ्रजोगाई … वदली समर्था सर्वसामान्य होई …. मनोरथ पुरवी, आहळती आई …. संशयो काही न धरावा… हा योगेश्वरीचा आदेश त्यांना जाणवला. ते जांबला आपल्या आईच्या भेटीला गेले.\nआंबेजोगाई शहराच्या मधोमध वाहणाऱ्या ‘जयंती’ नदीच्या पश्चिम तीरावर योगेश्वरी देवीच देऊळ पुराणकाळापासून अस्तित्वात आहे. मंदिराची रचना हेमाड़पंथी स्वरूपाची असून ते उत्तराभिमुख आहे व मंदिराला मोठा दगड़ी कोट आहे. मंदिराला एक मुख्य शिखर असून चार लहान शिखरं आहेत. मंदिराच्या सभागृहात मोठमोठे दगड़ी खांब असून त्यावर बारीक खोदीव काम केलेले आहे. आत तसा फारसा नैसर्गिक उजेड नसल्याने गाभाऱ्यातल्या समईच्या मंद प्रकाशात देवीचं दर्शन होतं. देवीचं मुख काहीसं उग्र भासतं.\nयोगेश्वरी देवीविषयी परंपरेने अनेक कथा गुंफल्या आहेत. एक कथा सांगते की फार पूर्वी जयंती नगरीवर दंतासुर नावाचा एक राक्षस राज्य करीत होता. त्याची राजधानी आंबेजोगाईपासून दहा मैलावरच्या बर्दापूरला होती. तो शंकराचा परमभक्त होता. त्याला यज्ञयाग पसंद नसल्याने तो त्यात वारंवार विघ्न आणत असे. या कारणाने देवाना हविर्भाव मिळेनासा झाला. जेव्हा त्याचा प्रादुर्भाव खूपच वाढला तेव्हा ऋषी-मुनी स्वर्गात विष्णू आणि शंकराला भेटायला गेले. नंतर सर्वांनी आदिमाया जगदंबेची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून देवी प्रकट झाली व तिने दंतासुराचा वध करण्यासाठी मी जयंती नगरीत अवतार धारण करेन, असे आश्वासन दिले. पुढे मार्गशीर्ष पोर्णिमेस योगेश्वरीने अवतार धारण केला. ज्या ठिकाणी देवी प्रकट झाली ते ठिकाण ‘मूळपीठ’ म्हणून प्रसिद्ध झाले.\nइकडे दंतासुराला ही बातमी कळल्यावर तो आपल्या प्रचंड सेनेसह देवीवर चालून आला. देवी त्याची वाट बघतच होती. देवीने दंतासुराचा दात पकडला आणि जोराचा हिसड़ा देऊन तो उपटुन दूर फेकून दिला. नंतर तुंबळ युद्ध झालं. शेवटी देवीने आपल्या खड़गाने त्याचे शीर धड़ापासून वेगळे केले.\nअश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना होवून नवरात्रोत्सव सुरु होतो. अष्टमी आणि नवमीस शतचंडी हवनाची पुर्णाहुती होते. नवमीला देवीची षोडोपचारे पुजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी वाजत गाजत निघते. पेटलेल्या शेकडो पोतांनी सारा आसमंत उजळून निघतो. पोतराजाचे हलगीच्या तालावर नाचणे होते. पालखीच्या मार्गावर देवीची जागोजागी ओटी भरली जाते. मार्गशीर्षात सुद्धा असाच उत्सव होतो.\nमराठीतील आद्यकवी मुकुंदराजांच्या समाधीचे दर्शन हे देखील आंबेजोगाईच्या भेटीतले एक महत्वाचे अंग आहे. शहरापासून वायव्येला साधारण चार पाच किमी वर डोंगराच्या कुशीत हे नयनरम्य आणि शांत असं स्थान आहे. पन्नासएक दगडी पायऱ्या उतरून जावं लागतं. आंबेजोगाई ही संतकवी दासोपंतांचीही कर्मभूमी. त्यांनी या ठिकाणी कायमचे वास्तव्य करून धर्मप्रसार आणि अलोट साहित्य लिहिलं. त्यांची समाधी मुकुंदराज मार्गावरच नृसिंह तीर्थावर आहे. मंदिरापासून जवळच नदीवर एक शिवलेणे आहे. लेण्याचा मंडप बत्तीस खांबांवर आधारलेला आहे. सुमारे दोन हजार माणसे सहज बसू शकतील, इतका तो प्रशस्त आहे. याला जोगाईचे माहेर म्हणतात.\nबहुसंख्य कोकणस्थ ब्राम्हणांची योगेश्वरी कुलदेवता आहे. आंबेजोगाई जरी मराठवाडयाच्या केंद्रस्थानी असलं तरी मुंबई-पुण्याहून इथे नक्की जायचं कसं, हे पहिल्यांदा जाणाऱ्यांना सहज समजत नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी रेल्वेनं परभणीला उतरून पुढे दोन-सव्वा दोन तास परळी वैजनाथ मार्गे एस.टी.नं जावं लागे. आता मुंबईहून रात्री नऊ वाजता सुटणाऱ्या लातूर एक्सप्रेसने लातूरहून इथे जाणं सोयीस्कर आहे. ही गाडी सकाळी सात वाजता पोचते आणि रात्री आठ वाजता परत मुंबईला निघते. लातूररोड स्टेशनहून लातूरचा एस.टी. स्टॅन्ड चार पाच किमी वर आहे. शेअर रिक्षा आणि बसेस आहेत. लातूरहून अंबेजोगाई पन्नासएक किमी वर आहे. लातूरहून दिवसभराकरता जीप देखील भाडयाने मिळतात. आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळं, अंबेजोगाईहून बावीस किमी वरचं परळी वैजनाथचं दर्शन देखील घेता येतं. ही जीप आपल्याला संध्याकाळी लातूररोड स्टेशनवर सोडते. आणि आपण रात्री आठ वाजता मुंबई करता सुटणारी लातूर एक्सप्रेस पकडू शकतो. मुक्कामाचा प्रश्न येत नाही.\nमुंबईहून आपली मोटार घेऊन जायचं असल्यास कल्याण-नगर रोडवर माळशेज घाट पार करून आळेफाट्याला पुणे-नाशिक रोड ओलांडला की टाकळी ढोकेश्वर, अणे पार करत आपण नगरला पोचतो. नगरहून एक रस्ता जामखेड करत बीडला जातो. जामखेड ओलांडले की गावाबाहेर आल्यावर थोडं अंतर गेल्यावर एक रस्ता उजवीकडे जातो. हा लहान असलेला आतला रस्ता ‘पाटोडा’ करीत मांजरसुंभ्याला जातो. मांजरसुंभ्याहून ‘केच’ मार्गे आंबेजोगाई आहे ८० किमी. मुंबईहून हे अंतर साधारण पावणे पाचशे किमी भरतं. तसं पुणे एक्सप्रेस वे ने तळेगाब एक्सिटला बाहेर पडून ‘चाकण’मार्गे नगर गाठला येतं. हा रस्ता चाकणपुढेही टोलचा असल्याने चांगला आहे.\nदेवळासमोर यात्रेकरुंसाठी भक्तनिवासात राहाण्याची बरी सोय आहे. त्याच दिवशी परतायचं असेल तर या भक्तनिवासात फक्त अंघोळीचीही व्यवस्था होते. पुजाऱ्यांच्या घरांतून देखील राहण्या-जेवण्याची व्यवस्था आहे. देवस्थानाच्या परिसरात इतर हॉटेल्स तेवढी चांगली वाटली नाहीत. त्यात इथलं जेवण अतिशय तिखट असतं. त्यामुळे पुजाऱ्यांच्या घरातलं आमटी भाजी भाताचं जेवण उत्तम. उन्हाळ्यात मात्र या परिसरात प्रचंड तलखी आणि फुफाटा असतो. मात्र पावसाळ्यात-हिवाळ्यात सगळा परिसर हिरवागार आणि प्रसन्न असतो. अंबेजोगाई तसं मुंबई पासून लांब आणि आडमार्गावर असल्याने मनात कुलदेवतेला प्रत्यक्ष जाऊन नमस्कार रुजू करण्याची प्रबळ इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. जरी वाटत असलं तरी खूप जणांना ते सहज जमत नाही. मात्र एखादया शनिवारी रात्रीच्या ट्रेननं निघालं तर परत सोमवारी सकाळी घरी जाऊन ऑफिस गाठता येतं. कुलस्वामिनीची व्यवस्थित पूजा करुन, खण-नारळाने ओटी भरुन मनोभावे नमस्कार केला की नक्कीच मनाला वेगळा आनंद आणि परंपरा सांभाळल्याचं समाधान मिळतं.\n(एक संपर्क माझ्याकडे आहे .. श्री शाम ओसेकर गुरुजी – 0244-6245437 / 09970305970)\n(वारांगलच्या भद्रकाली देवीवरच्या लेखात मी नवरात्रात नऊ लेख लिहिल्याचा उल्लेख केला होता … त्यावर काही जणांनी ते लेख वाचायची इच्छा व्यक्त केली … त्याप्रमाणे हा पहिला लेख …)\nमी ठाण्याचा रहिवासी आहे. मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या नवी मुंबई इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1067/", "date_download": "2022-10-04T17:04:11Z", "digest": "sha1:6BCUJTPJIDEIIB5ELN6WA7E2MRIKIL7Y", "length": 9060, "nlines": 79, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे सोमवारी उद्धघाटन - Rayatsakshi", "raw_content": "\nश्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे सोमवारी उद्धघाटन\nश्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे सोमवारी उद्धघाटन\n४८ व्या राष्ट्रीय स्पर्धेची तयारी पूर्ण \nनांदेड, रयतसाक्षी; रविंद्रसिंघ मोदी : देशात मागील 50 वर्षापासून राष्ट्रीय खेळ हॉकीच्या प्रचार प्रसारात मोलाचे योगदान देऊन राष्ट्रीय आणि अंतर्राष्ट्रीय खेळाडू घडवणारी प्रतिष्ठित अशा अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटची सुरुवात दि. 3 जानेवारी रोजी होत आहे.\nया स्पर्धेचे उदघाटन गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहिबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले आणि संतबाबा तेजासिंघजी मातासाहेब वाले यांच्या हस्ते संयुक्तरीतिया होणार आहे. अशी माहिती शिरोमणि दुष्टदमन क्रीडा युवक मंडळ नांदेडचे अध्यक्ष आणि नगरसेवक स. गुरमीतसिंघ नवाब यांनी येथे एका प्रसिद्धी पत्राकान्वय दिली आहे.\nश्री गुरमीतसिंघ नवाब यांनी पुढे माहिती दिली की श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या प्रकाशपर्वास समर्पित 48 व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या वरील उद्धघाटन कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून गुरुद्वारा बोर्डाचे सचिव स. रविन्द्रसिंघ बुंगाई, गुरुद्वारा सदस्य स. गुरमीतसिंघ महाजन, स. मनप्रीतसिंघ कुंजीवाले, अधीक्षक स. गुरविंदरसिंघ वाधवा यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच हॉकी स्पर्धेला मोलाची मदत करणारे सर्व घटक, गुरुद्वारा सदस्य, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि सहकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.\nस्पर्धेचे आयोजन खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम मैदानावर होणार असून हॉकी इंडियाच्या निर्देशानुसार व नियमावालीनुसार 16 संघाचे लीग सामने व नंतर बाद फेरीचे सामने खेळविले जाईल. स्पर्धेत सहभागी होणारे संघ दर्जेदार असून राष्ट्रीयस्तराचे प्रतिभावंत खेळाडू येथे राष्ट्रीय खेळ हॉकीचे प्रदर्शन घडवून आणतील. श्री नवाब म्हणाले की वरील स्पर्धा सतत 50 वर्षापासून नांदेडच्या पावन भूमीत आयोजित होताहेत यामुळे नांदेडचे नावलौकिक सर्वत्र होत आहे.\nयेथे या स्पर्धा आयोजनात अनेकजण मोलाचे सहकार्य करतात. खेळाडूंचा उत्साह शतगुणित करतात त्यामुळे एवढी मोठी वाटचाल या स्पर्धेने साध्य केलेली आहे. वरील स्पर्धा दि. 3 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान खेळविले जातील असे ही ते म्हणाले. स्पर्धेत प्रथम विजेता संघाला एक लाख रूपये रोख बक्शीस आणि फिरते चषक तर उपविजेत्या संघास 51 हजार रूपये रोख आणि चषक देण्यात येणार आहे. सर्व हॉकी रसिकांनी राष्ट्रीय खेळाचे सामने पहाव्यात अशी विनंती टूर्नामेंट कमेटी पदाधिकारी आणि सदस्य मंडळातर्फे करण्यात आली आहे.\nपंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोनाचा संसर्ग, यावेळी ओमायक्रॉन विषाणुची बाधा\nआधुनिक सावित्रीने दिली स्थलांतरीत पाल्यांना शिक्षणाची उब\nइ.एम.इ. जलंधर आणि आर्टलेरी नाशिक मध्ये अंतिम सामना\nकॉर्प्स ऑफ सिग्नल जलंधरचा तडाखा सुरुच\nआर्टलेरी नाशिक, इएमइ जलंधर आणि डेक्कन हैदराबाद विजयी \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/374/", "date_download": "2022-10-04T16:20:09Z", "digest": "sha1:KIC77RGKVFJKLFPMEOML3GLLW5CR46GG", "length": 6767, "nlines": 79, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "एमआयएम ची तिरंगा रॅली मुंबई त दाखल - Rayatsakshi", "raw_content": "\nएमआयएम ची तिरंगा रॅली मुंबई त दाखल\nएमआयएम ची तिरंगा रॅली मुंबई त दाखल\nखासदार ओवेसींच्या सभेकडे लक्ष\nरयतसाक्षी; मानखुर्दमधून इम्तियाज जलील यांचा ताफा सभास्थळाकडे रवाना झाला आहे, काही क्षणात ताफा चांदिवलीत सभास्थळी जाणार आहे, तिथे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी सभेला संबोधित करणार आहेत. ‘चांदिवलीतील सभा होणारच’ अशी घोषणा इम्तियाज जलील यांनी केली आहे.\nवाशी टोलनाक्यावर अडकला होता ताफा\nमुस्लिम आरक्षणाच्या मागण्यांसाठी औरंगाबादेतून मुंबईकडे निघालेला ताफा पोलिसांनी वाशी टोलनाक्याजवळ थांबवला होता, मात्र पोलिसांशी चर्चा केल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी वाशी टोलनाका पार केला आहे. एमआयएमच्या रॅलीला जाण्यास पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. पंरतु आता खारघर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.\nमुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि इतर मागण्यांसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखाली एमआयएमची रॅली औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने निघाली आहे. मात्र या रॅलीला मुंबईत प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतः राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे स्पष्ट केले आहे.\nमुंबई पोलिसांनी काढलेला आदेश अंतिम समजायचा अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी दिली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय सभा आणि रॅलींना तुर्तास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे एमआयएमच्या रॅलीला मुंबईत एन्ट्री मिळणार का हे आता पाहावे लागणार आहे.\nजिल्ह्यात पाच कोरोना बाधित तर एक बरा\nआंतरराष्ट्रीय प्रिंट प्रदर्शनातील विजेत्यांना राज्यपालांच्या हस्ते पारितोषिक प्रदान\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22290", "date_download": "2022-10-04T15:30:33Z", "digest": "sha1:COQDQWT5CFTUCLOMLZOKYLAZRVNHAN52", "length": 15357, "nlines": 79, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: करोना : थोडीशी जबाबदारी, शिस्त हवी", "raw_content": "\nHome >> तरंग >> करोना : थोडीशी जबाबदारी, शिस्त हवी\nकरोना : थोडीशी जबाबदारी, शिस्त हवी\nStory: प्रदीप मनोहर पाटील |\nतसं पाहिजे तर मानव किंवा कुठलाही प्राण्यांचं शरीर हे पेशींनी बनलेलं असतं. त्यात अन्न, हवा, पाणी मिळाले की शरीर चालत, पळत असतं. जीव हा अन्न, पाणी, हवेवाचून जगूच शकतं नाही. या घटकांतून अनंत सूक्ष्म जीव शरीरात जात असतात. ते केवळ मायक्रोस्कोपमधूनच दिसू शकतात. पाहिलं बघितलं तर सारी सृष्टी जवळजवळ नियमित एकमेकांच्या संपर्कात असते. त्यात सारे प्राणी, पशुपक्षी, जीवजंतू येतात. आपण मानव आहोत त्यामुळे आमचाच विचार करू. आपण दररोज अनेक सूक्ष्म जीवजंतूंच्या संपर्कात सदैव राहतो. कसेही रहात असलो तरी शरीराची योग्य निगा, काळजी घेत असतो. त्या क्रियेत बरेच जीवजंतू मारतो किंवा पळवून लावत असतो किंवा शरीर तंदुरूस्त असते त्यामुळे त्या जंतूंना परतावून लावत असतो. त्यात काही व्हायरस, जीवजंतू हे आपल्या आरोग्यासाठी चांगलेही असतात. काही आपल्या पेशींना पोषक असतात. त्यांना ते जगवतात, त्यांची वाढ करतात. पण, जे वाईट असतात, त्यांच्या त्रासामुळे शरीरावर परिणाम होतो. शरीर दुखतं, प्रकृती बिघडते, शरीर मरणाच्या दिशेने चालत जाते. त्यातील काही बॅक्टेरिया, विषाणूंना आपण आजारांची नावे दिली आहेत. ते शरीरात शिरले की आजार होतात.\nजीवनिर्मिती अनेक स्थित्यंतरातून गेलेली प्रक्रिया आहे. सारे एकमेकांवर जगत असतात, पोसतात, वाढतात, एकमेकांना संपवतातही. चक्राप्रमाणे हे जीवचक्र असतं. गीतेत सांगितलंय, ‘जीव जीवस्य जीवनम्..’ याचा अर्थ तोच.\nअन्न कुठलंही असो, योग्य तापमानात चांगल्यापैकी शिजवलं तर चांगलंच. मग शाकाहार असो मासाहारी. माणूस दोन्ही आहारात मोडणारा, पचवणारा आहे. वाईट सूक्ष्म जंतू किंवा विषाणूंमुळे शरीरावर होणारा परिणाम म्हणजेच आजार. निसर्गचक्र फिरतं असतं. त्यात बदल होणे, हा नियम. या नियमानुसार बदलातून उत्पन्न झालेले आजार आजपर्यंत अनेक आले. त्यात बरीच माणसे दगावली. पूर्वी साथीचे आजार येत म्हणजेच जवळ राहिले, एकमेकांशी संपर्क आला की मरण. देवी, प्लेग, क्षय... त्यात लाखो माणसे मरण पावली. आज त्यातील काही नष्ट झाले आहेत. त्यावर उपाय आले आहेत. अलीकडेच प्राण्यांच्या संपर्कातून एड्स आला. तो हळूहळू कमी होतो. वेळ जातो, पण उपचार सापडतोच. तोपर्यंत धीर आणि योग्य ती खबरदारी प्रत्येकाने सदोदित घेणं महत्त्वाचं.\nकाळ बदललाय, निसर्गचक्र अनिश्चित झालंय. मानवाच्या अतिसुखापायी निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे. पूर्वी घनदाट वनराई होती. जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरत नसत. ते पाहण्यासाठी सर्कस होती. आता ती बंद झाली, प्राण्यांना त्रास नको म्हणून. जंगलसृष्टीचा नाश केला मानवाने. प्राण्यांना आहार- विहार ठेवला नाही. परिणाम ते मानवी वस्तीत येऊ लागले. हा संघर्ष अजून चालू आहे.\nगेल्या वर्षी चीनच्या वुहान या गजबजलेल्या शहरात मार्केटमध्ये करोना नावाचा विषाणू उत्पन्न झाला. त्यातून पहिल्यांदा एका मानवास लागणं झाली आणि नंतर त्या बाधित व्यक्तीकडून शहरात आणि आता जगभर पसरला कोरना विषाणू. चीनने जगाला उशीरा सांगितले, पण आपण सीमा सील करून त्वरित पाऊल उचलले. तरीही तो विषाणू तेथून बाहेर गेलेल्या लोकांमुळे इतरत्र पसरला.\nतिथल्या कुणालाही बाहेर नेऊ नका. पण, जिवाच्या भीतीने अनेकजण आपापल्या देशात गेले व तेथे करोना पसरला. तेथील विदेशी लोक आपल्या देशात गेले व तेथे करोना शिरला. अशा रितीने तो सर्वत्र पसरला. आपल्या भारतातही दुबई तसेच इतर देशांतून आलेल्या पर्यटकांमुळे (विदेशी व देशीही) हा आजार पसरला आहे. साऱ्या भारतीयांनी काळजी घेणं महत्वाचे आहे.\nआपल्या भारतात पूर्वी संत गाडगेबाबा सांगून गेले आहेत, ‘माझा देश बिनडोक्याचा बाजार आहे’. काही अंशी तसंच दिसते. आपल्याकडे तापमान जास्त आहे, करोना पसरणार नाही. ४० अंश तापमानात तो जिवंत राहू शकत नाही, वगैरे बातम्या सोशल मीडियाद्वारे पसरविण्यात आल्या. तापमान जास्त, कमी या भ्रमात न राहता काळजी घेणं महत्त्वाची. आपल्याकडे जे करू नका असे सांगितले जाते, ते जास्त करण्याची हौस असते. बाहेर निघू नका सांगितले, सुट्या दिल्या तर लोक नातेवाईकांकडे जाऊ लागले आहेत. तोंडाला मास्क बांधतानाही दिसत नाहीत. काय म्हणावं याला कुठल्याही समस्येचे गांभीर्यच समजत नाही, ही आपल्या देशाची शोकांतिका वाटते. यावरून आपले आंतरराष्ट्रीय पातळीवर हसं होतं. नावं ठेवतात. काही दिवसांपूर्वी लंडन येथे आंतरराष्ट्रीय विश्लेषक चॅथम हाऊस यांनी म्हटलं, ‘करोना विषाणूची भारतात सुरुवात झाली नाही, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.’ याचे कारण आपला देश कसा आहे, हे सर्वांना माहीत आहे, असे दिसते. आपल्याला वाईट वाटलं, पण काय खोटं बोलले ते कुठल्याही समस्येचे गांभीर्यच समजत नाही, ही आपल्या देशाची शोकांतिका वाटते. यावरून आपले आंतरराष्ट्रीय पातळीवर हसं होतं. नावं ठेवतात. काही दिवसांपूर्वी लंडन येथे आंतरराष्ट्रीय विश्लेषक चॅथम हाऊस यांनी म्हटलं, ‘करोना विषाणूची भारतात सुरुवात झाली नाही, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.’ याचे कारण आपला देश कसा आहे, हे सर्वांना माहीत आहे, असे दिसते. आपल्याला वाईट वाटलं, पण काय खोटं बोलले ते कोणी आपल्यावर हसतं तर त्यातून बोध घेऊन सुधारलं पाहिजे. हसणाऱ्या माणसाला आपण खोटे ठरवलं पाहिजे. तशी कृती आपण केली पाहिजे. त्यांना वाईट म्हणत, टीका करत बसण्यापेक्षा आपण सुधारलं पाहिजे. सारे काही सरकारवर सोपवून बसणे सर्वस्वी चूक आहे. सरकारने सांगितले आहे, तसं वागावे. सहकार्य करा. घरात थांबा. मुलांना सुट्या मिळाल्या आहेत, म्हणून बाहेर पडू नका. त्यासाठीच सुट्या दिल्या आहेत. फिरण्यासाठी नव्हेत, हे लक्षात ठेवावे.\nकाळजी कशी घ्यायची यावर बरेच प्रबोधन झालंय. तसं वागावे. आपण जगा, दुसऱ्याला जगु दया. स्वतः निरोगी राहा, दुसऱ्याला राहू द्या. काही होत नाही, अशा भ्रमात राहू नका, यात जितकी काळजी घ्याल, तितकं चांगलं. सरकारी आदेश पाळा. आपल्या येथे असं काही असलं तर अफवा खूप जास्त पसरवल्या जातात. वर्तमानपत्रातील सरकारी आरोग्य खात्याच्या बातम्यांवरच भरवसा ठेवा. करोना हा आजार थोडीशी काळजी घेतल्यास नाहीसा होईल, पण त्यासाठी हवा संयम, जबाबदारीची जाणीव, शिस्त.\n(लेखक विविध विषयांवर लिहितात.)\nएक पाऊल टेक्निकल साक्षरतेकडे : रोबोटिक्स आणि कृत्रिम बुध्दिमत्ता\nमहामार्गालगत असणारी \"शोभेची\" गटारे\nचंद्रसिंग गढवाली दुर्मिळ का असतात\nयहां के हम सिकंदर ... आनंदाचा पेटारा...\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/nagardhan-fort/", "date_download": "2022-10-04T17:30:31Z", "digest": "sha1:FAJCXWKJG7SKXMXOT3CV5RVXHDXMTVP7", "length": 9918, "nlines": 92, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "नगरधन | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nधार्मिक स्थळ म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील भाविकांबरोबर इतर राज्यांमधूनही अनेक भाविकांचा ओघ रामटेकला असतो. रामटेक पासून सहा-सात किलोमिटर अंतरावर एक बलदंड भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला म्हणजे नगरधनचा किल्ला होय.\nरामटेकच्या प्रसिद्ध अशा धार्मिक व पर्यटन स्थळाच्या जवळ असूनही नगरधनचा किल्ला मात्र अनेकांना अपरिचित आहे. रामटेकच्या डोंगरावरुन नगरधनचा किल्ला ओळखू येतो.\nनगरधनचा किल्ला रामटेक तालुक्यात असून नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर ते जबलपूर असा राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग क्र. ७ आहे. या महामार्गावर मनसर हे गाव आहे. या मनसर गावातून पश्चिमेकडे रामटेककडे जाण्यासाठी किंवा तुमसर (जि. भंडारा) कडे जाण्यासाठी रस्ता फुटतो. या रस्त्याने रामटेक गाठल्यावर तेथून सहा-सात किलोमिटर दक्षिणेकडे नगरधन गाव गाहे.\nनगरधन गावाच्या बाहेर (गाव ओलांडल्यावर) नगरधनचा किल्ला आहे. नागपूरपासून वाहनाने दिडतासात आपण नगरधन पर्यंत पोहोचू शकतो. नगरधन हे पूर्वी ‘नंदीवर्धन’ या नावाने परिचित होते असे काही संशोधकांचे मत आहे.\nनगरधनचा भुईकोट हा प्रथमदर्शनी आपल्याला मोहवून टाकतो. नगरधन किल्ल्याने कात टाकून नवे रुप धारण केलेले आहे. याची तटबंदी व आतील भाग नव्याने दुरुस्त केलेला आहे. लालसर पण काळ्यारंगाची झाक असलेल्या चिर्यांनी किल्ल्याची तटबंदी व दरवाजा बांधून काढल्यामुळे त्याचे सौंदर्य कैकपटींनी वाढलेले आहे.\nनगरधनच्या भव्य दरवाजावर काही शिल्पे अंलकृत केलेली आहेत. शिरोभागी गणेशाची प्रतिमा आहे. दोन्ही बाजूंना चषक कोरलेले आहेत. दाराच्या बाजूला द्वारपाल कोरलेले असून त्यांच्या खांद्यावर कबुतर दाखवले आहे. पुर्वी निरोपानिरोपी करण्यासाठी कबुतरांचा वापर करीत असत. दाराच्या आत पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. पुर्वी आत येणार्यांची चौकशी व झाडाझडती येथेच घेतली जायची.\nदारातून आत शिरल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायर्यांचा मार्ग केलेला आहे. तटबंदीवर चढल्यावर आपण तटबंदीवरुन फेरी मारु शकतो. या रुंद तटबंदीवर निरीक्षणासाठी मनोरे केलेले आहेत. येथून रामटेक किल्ल्याचे दर्शन उत्तम होते. किल्ल्याच्या आत वाड्याचे तसेच इतर निवासस्थानांचे अवशेष आहेत. किल्ल्यामध्ये तीन मजली खोल विहीर आहे. या मजल्यावर कमानीयुक्त खोल्या असून पायर्या उतरुन तिथपर्यंत पोहोचता येते. किल्ल्यामध्ये मंदिर, तसेच काही ठिकाणी प्राचीन अवशेषही पहायला मिळतात.\nनगरधनचा किल्ला हा वाकाटक कालीन असल्याचे मानले जाते. म्हणजे साधारण चवथ्या शतकातील किल्ला असावा. जुन्या आणि नव्याचा संगम असलेला नगरधनचा भुईकोट आटोपशीर आकाराचा असल्यामुळे तो पहाण्यासाठी एखादा तास आपल्याला पुरतो. नगरधनच्या भेटीत आपण रामटेकचा किल्ला व तेथेच नव्याने उभारलेले देखणे असे कालीदासाचे स्मारक ही पाहू शकतो. आपण पूर्व नियोजन व्यवस्थित केल्यास या भेटीतच तोतलाडोहचे अभयारण्यही पाहता येवू शकते.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22291", "date_download": "2022-10-04T16:22:17Z", "digest": "sha1:4DHDORVZ6WVUNRYQQCZCW2IHONS7FPTA", "length": 13748, "nlines": 79, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: जुने ते सोने", "raw_content": "\nHome >> तरंग >> जुने ते सोने\nStory: डाॅ. प्राजक्ता कोळपकर |\nआपण नेहमीच संग्रहालय किंवा ऐतिहासिक वास्तू बघायला जातो. मोडतोड झालेल्या वास्तू असतील तर लगेच क्षणाचाही विलंब न लावता प्रतिक्रिया देतो, ‘साधे हे जतन करता आले नाही’ पण, सुंदर जतन केलेल्या वास्तू किंवा असतील तर चारशे- पाचशे वर्षे त्या कशा काय जपून ठेवल्या असतील’ पण, सुंदर जतन केलेल्या वास्तू किंवा असतील तर चारशे- पाचशे वर्षे त्या कशा काय जपून ठेवल्या असतील हा विचारही कुणाच्या मनाला शिवत नाही. कुणालाही त्यासंबंधी विचारत नाही किंवा गुगलवर जाऊन बघतही नाही. पण, विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की, इतक्या जुन्या वस्तू टिकूच शकत नाहीत. मग या टिकल्या कशा\nहा प्रश्न मला कायम भेडसवायचा, पण उत्तर शोधण्याचा आटापिटा केला नाही. मनात तीव्रतेने काही विचार आले असेल तर त्याचे उत्तर नक्कीच मिळते, याची अनुभूती मला आली. माझा ललित कला विभागातील नागपुरातला मित्र कुंदन हातेचा तब्बल वीस वर्षांनी नागपूरहून फोन आला. म्हणाला, ‘माझी बायको लीना पुण्यात येत आहे. तिला तुला भेटायचे आहे.’ आमची कशीबशी भेट झाली अर्थात हॉटेलमध्ये. तिच्याशी बोलल्यावर माझ्या मनात घोळत असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि मला पराकोटीचा आनंद झाला.\nसंग्रहालयात वस्तू टिकून कशा राहतात, या प्रश्नाचे उत्तर म्हणजे खुद्द लीनाच होती. लीना ही नागपूरची. चित्रकला महाविद्यालयात होती. अँसिएन्ट इंडियन हिस्टरी, कल्चर अॅण्ड आर्किओलॉजी, पाली आणि प्राकृत यात पदवी घेऊन म्युझिओलॉजी आणि अॅन्थ्रोरोपोलाजी यातही डिप्लोमा केला. हे ऐकत असताना सगळंच डोक्यावरून जात होते; त्यामुळे सोप्या भाषेत सांगण्याचा माझा तिला हट्ट. ती म्हणाली, ‘मी या सगळ्या पदव्या घेऊन सरकारी नोकरी केली, मात्र मन रमले नाही. शेवटी हेरिटेज कन्झर्वेशन म्हणजे वारसा संवर्धनाचा कोर्स २००६ मध्ये पूर्ण केला. द हेरिटेज कंझर्वेशन सोसायटी ही स्वतःच्या मालकीची संस्था २०१८ मध्ये स्थापन केली आणि या माध्यमातून भारतीय परंपरेचा वारसा टिकवण्याचे तिने मनावर घेतले. उदा. जुन्या वाचनालयातील जर्जर झालेली पुस्तके पूर्ववत करून देणे. २०० वर्षांपूर्वीचे ‘महाभारत’ तिने पूर्ववत करून दिले आहे. संग्रहालयातील मान्यवरांच्या वस्तू पूर्ववत करून जतन करणे, मंदिरांची दुरुस्ती, जुने शिलालेख, ताम्रलेख, ऐतिहासिक वास्तू, किल्ले यांचे जतन करून ठेवणे वगैरे.\nलीनाला मुळातच आपल्या संस्कृतीचे खूप वेड. परदेशात जाऊन आल्यावर तर आपल्या भारतात इतिहासाचा, संस्कृतीचा, परंपरेचा खूप मोठा खजिना आहे, असे तिला जाणवले. भारतात असलेला हा ठेवा जगात कुठेही मिळणार नाही, त्यामुळे तो जतन करून ठेवलाच पाहिजे; नाहीतर पुढच्या पिढीला तो फक्त पुस्तकातच किंवा चित्राच्या माध्यमातूनच दिसेल आणि इतिहासाचे खरे वैभव त्यांच्यापर्यंत प्रत्यक्ष पोचणार नाही, ही खंतही तिला आहे. हे सगळेच जर पुढच्या पिढीपर्यंत जसेच्या तसे जाऊ द्यायचे असेल तर त्यावर आताच काम व्हायला पाहिजे; मात्र, दुर्दैवाने आपली ही संपत्ती आपण चांगल्या प्रकारे जतनही करत नाही यासाठी ती हळहळ व्यक्त करते.\nयाच कळकळीतून तिने साकारले आपले ध्येय. तेही वारसा संवर्धन करण्यासाठीचे. अल्पावधीत तिने बरेच काम केले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चष्म्याची केस, त्यांचे जॅकेट आणि ज्यावर त्यांनी संविधान लिहिले तो टाइपरायटरही लीनाने काही रसायनांचा वापर करून पूर्ववत केला आहे. नागपूरचे सेन्ट्रल संग्रहालय, वर्धेचे मगन संग्रहालय, सातारचे औंध म्युझियम ,कोल्हापूरचे न्यू पॅलेस संग्रहालय, आंबेडकर म्युझियम अशा अनेक ठिकाणच्या वास्तूंचे संवर्धन लीनाने लीलया केले आहे. वाळवीने खाल्लेली महाभारताची पोथी जशीच्या तशी पूर्वस्थितीत आणण्याचे काम हे अतिशय अवघड कामही अप्रतिमपणे तिच्या हातून घडले. पाली प्राकृत भाषा तिला यासाठी कामी आल्या. कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये वाघाच्या पायांचा ऍश ट्रे, हत्तीच्या पायाची फुलदाणी या वस्तूसुद्धा पूर्वस्थितीत आणल्या. या वस्तूंवर एक प्रकारचा रोग तयार होतो, जो कॅन्सरसारखा असतो. त्याचा नाश होणे गरजेचे असते. नाहीतर ती वस्तू कुजत जाते. अशा प्रकारचा कॅन्सर समूळ नष्ट करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे रसायनही तिने तयार केले आहे. त्याच्या पेटंटसाठी तिने अर्ज केला आहे.\nतिच्या घरी आजोबांचा पिढीजात परंपरा जपण्याकडे कल होता. त्यांच्याकडून लीनाला अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक कथा ऐकायला मिळाल्या; त्यामुळे आपल्या पुराणातही खूप काही अद्भुत आणि अलौकिक आहे असे तिला वाटते आणि हा ठेवा जपून ठेवलाच पाहिजे हा तिचा आग्रह आहे.\nगांधीजींची शाल किंवा आंबेडकरांचा कोट जतन करताना आपण काहीतरी भव्य करतोय या अनुभूतीने लीना हुरळून जाते. ती म्हणते त्या वस्तूंसोबत तो इतिहास माझ्या अंगात संचारतो आणि मी झपाटल्यासारखी काम करते. जिजाबाईंच्या पैठण्या जतन करण्याचाही तिचा मानस आहे.\nलीनाचा निरोप घेताना मलाही खूप कौतुक वाटत होते. तिच्या हातून या सगळ्या वस्तूंवर काम व्हावे आणि त्या सुस्थितीत जतन व्हाव्या हे मलाही मनापासून वाटले.\n(लेखिका समाजसेवक, व्यावसायिक आहेत.)\nएक पाऊल टेक्निकल साक्षरतेकडे : रोबोटिक्स आणि कृत्रिम बुध्दिमत्ता\nमहामार्गालगत असणारी \"शोभेची\" गटारे\nचंद्रसिंग गढवाली दुर्मिळ का असतात\nयहां के हम सिकंदर ... आनंदाचा पेटारा...\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD/photogallery/page-8/", "date_download": "2022-10-04T17:53:10Z", "digest": "sha1:6L3OWJWT6WQXQTAWXDWQL6VCDUUARS6C", "length": 7981, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Page 8 - फोटो आणि मराठी बातम्या | ������������������������������������ ������������������������������������ Photos, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nपुण्यात आता आंदोलनही 'चुलीवरचं', राष्ट्रवादीच्या महिलांनी रस्त्यावर बनवला फराळ\nनवरात्रीत 5 बळी, तुमच्यावरही मृत्यूचं संकट; शेवटचे 2 दिवस गरबा खेळताना सावधान\nVIDEO: फाल्गुनीच्या गाण्यावर हृतिक रोशनही थिरकला; स्टेजवरच झाला ऑउट ऑफ कंट्रोल\nWomens Asia Cup: मलेशियाविरुद्ध टीम इंडियाची 'मॅच प्रॅक्टिस', आशिया कपमध्ये केला हा नवा रेकॉर्ड\nकमी जागेतही पपईची शेती करून मिळवू शकता लाखो रुपये, कसं ते वाचा सविस्तर\nTiger Shroff: टायगर श्रॉफला हे काय झालं, VIDEO पाहून चाहत्यांची चिंता वाढली\n तुम्हाला मोठ्या पॅकेजचा जॉब मिळालाय'; असा मेल तुम्हालाही आलाय\nएकनाथ खडसेंची होणार का घरवापसी चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं...\nSuraj Pawar : 'पोलिसांसमोर सगळं सिद्ध झालंय', अखेर फसवणूक प्रकरणी सैराट फेम सूरज पवारनं मौन सोडलं\nDasara Melava : ...तर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाईल, नारायण राणेंचं मोठं विधान\nInd vs SA T20: गुवाहाटीत विराटनं जिंकली मनं... त्या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहा किंग कोहलीनं काय केलं\nमनीमाऊ ऑन मिशन, चिमुकली बाल्कनीजवळ येताच करु लागली अशी गोष्ट, Video पाहून तुम्ही कराल कौतुक\nपालघरमध्ये ई-स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा मृत्यू तुम्ही वापरत असाल तर अशी घ्या काळजी\nRailway Recruitment: ना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट; 8वी, 10वी पाससाठी रेल्वेत 3000 जागांसाठी भरती\nदसरा मेळाव्यानंतर...., शरद पवारांचा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना सल्ला, म्हणाले...\n विरारमध्ये गरबा खेळताना युवकाचा मृत्यू, बातमी ऐकताच वडिलांनीही सोडला जीव\n'इराणमधून भारताच्या हद्दीत घुसलेल्या विमानात बॉम्ब..' पाकिस्तानमधून आला फोन अन् मग...\nशरद पवार उद्धव ठाकरेंसोबत, शिंदे गटाविरोधात उतरले निवडणुकीच्या मैदानात\nजगावर पुन्हा एकदा युद्धाचे सावट रशिया-युक्रेननंतर आता बलाढ्य चीन आक्रमण करण्याच्या तयारीत\nLegends Cricket T20: भर मैदानात दोन दिग्गज खेळाडूंची एकमेकांना धक्काबुक्की, Video Viral\nVideo: करीना कपूरला विमानतळावर चाहत्यांकडून त्रास, बेबोचे वागणे चर्चेत\nतब्बल 82 वर्ष जुन्या स्वदेशी कंपनीनं बनवलं जबरदस्त लढाऊ हेलिकॉप्टर, वाचा HALच्या खास गोष्टी\nPost Office Scheme : फक्त 95 रुपये गुंतवा आणि मिळवा 14 लाख रुपयांचा रिटर्न\nAdipurush Teaser :'हा चित्रपट म्हणजे रामायणाचा अपमान'; 'आदिपुरुष'चा टीझर पाहून असं का म्हणतायत प्रेक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8B_%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%98%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2022-10-04T17:58:40Z", "digest": "sha1:UPZOPROZUCB3IPFWIO7OVKQPRKRAOZXK", "length": 5608, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दो बीघा जमीन - विकिपीडिया", "raw_content": "\nदो बीघा जमीन हा १९५३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. बिमल रॉय ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या ह्या चित्रपटामध्ये बलराज साहनी व निरूपा रॉय ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. समाजवादावर आधारित असलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर माफक यशस्वी झाला परंतु समांतर सिनेमाचे एक उत्तम उदाहरण मानल्या गेलेल्या दो बीघा जमीनला अनेक पुरस्कार मिळाले. सर्वोत्तम चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारा हा पहिलाच चित्रपट होता. बिमल रॉयना सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार देखील मिळाला. कान चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच भारतीय चित्रपट होता.\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील दो बीघा जमीन चे पान (इंग्लिश मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ रोजी १४:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/soneri/107235/singer-rohit-raut-and-juilee-jogalekar-wedding-photo-goes-viral/ar", "date_download": "2022-10-04T16:17:35Z", "digest": "sha1:WJZXYCVTBEQ6DYVCR57F3XWR6752VJXL", "length": 10227, "nlines": 170, "source_domain": "pudhari.news", "title": "गायक रोहित राऊत-जुईली जोगळेकर अडकले विवाहबंधनात, पाहा खास क्षण | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/मनोरंजन/पाहा गायक रोहित -जुईलीच्‍या विवाहाचे खास क्षण\nगायक रोहित राऊत-जुईली जोगळेकर अडकले विवाहबंधनात, पाहा खास क्षण\nसारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे खास क्षणांचे फोटो इन्स्टावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीचं त्यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यावेळी गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी आपापल्या इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे काही निवडक फोटो शेअर केले होते.\nमीरा जगन्नाथ हिला आवरला नाही मोह, सामी सामीवर थिरकले पाय\nजुईलीनेही आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करत लिहिलंय- ‘Forever.♾💜’\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nकाही दिवसांपूर्वी जुईलीचे हळदी-कुंकू समारंभाचे फोटो पाहायला मिळत आहेत. त्यापूर्वी लग्नाआधीच्या पूजेच्या विधींना सुरूवात झाली होती. जुईलीची ग्रहमख पूजादेखील पार पडली होती. या सर्व समारंभाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.\nजुईली आणि रोहित गेल्या काही दिवसांपासूनंच सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांच्यातील मैत्री, प्रेम सर्वांसमोर दिसत आहे.\nगायक रोहित राऊत-जुईली जोगळेकर\nअभिनेत्री सारा अली खानच्या चेहऱ्यासमोर बल्‍ब झाला फटटट्…अन्…\nरिलेशनशीपमध्ये आल्यानंतर दोघांनीही एकत्र केलेली पहिला इव्हेंट म्हणत खास फोटो शेअर केला होता. या कॅप्शनसोबत रोहिली आणि सिक्स डेज टू गो असे हॅशटॅग देखील वापरले होते.\nलता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा\nगायक रोहित राऊत-जुईली जोगळेकर\nयाआधी रोहित आणि जुईली यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी त्यांचे दोघांचे एकत्र फोटो पोस्ट केलेले दिसताहेत. आता त्यांनी प्री-वेडिंग फोटोशूट, गृहमख सोबतचं साखरपुड्याचेही काही फोटो शेअर केले होते. मराठी कलाविश्वात या दोघांच्या लग्नाची चर्चा होतेय. रोहित-जुईली गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती.\nPalak Tiwari : आणि सैफच्या मुलासोबत जाताना तिने चेहरा लपवला\n‘एमआय-7 आणि 8’च्या रीलिज डेट जाहीर\nRRR movie : ‘आरआरआर’साठी दोन तारखा निश्‍चित्त\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nव्हॉटस्अपचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/691/", "date_download": "2022-10-04T16:02:55Z", "digest": "sha1:ELAGIOURXJQ7A7CUMZ4VNS2YFGOIEHBQ", "length": 6719, "nlines": 78, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "शेतकऱ्याच्या मुलाने तयार केले अल्बम साँग - Rayatsakshi", "raw_content": "\nशेतकऱ्याच्या मुलाने तयार केले अल्बम साँग\nशेतकऱ्याच्या मुलाने तयार केले अल्बम साँग\n'ओढ लागली तुझ्या मनाची' गीताचे युवकांना आकर्षण\nशिरूरकासार , रयतसाक्षी: इथल्या मातीने देश पातळीवर विविध क्षेत्रासाठी अनन्यसाधारण व्यक्ती घडविले आहेत. इथल्या मातीतुन दुरवळणा-या सुगंधाने देशाच्या मौलिक अशा सर्वच क्षेत्राला जणु काही व्यक्ती महत्वाची भुरळच घातली‌ असावी असे म्हणणे वावगे ठरणार नाही.\nतालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शामराव थोरवे या युवकाने अभिनय क्षेत्रात भरारी घेतली असुन एका नवीन मराठी अल्बम साँगचे नुकतेच चित्रीकरण झाले आहे. ‘ओढ लागली तुझ्या मनाची’ हे रविवारी (दि. १९ ) प्रदर्शित झालेले गीत युवकांना आकर्षित करत आहे. पिंपळेवाडी येथील सामान्य कुटुंबातील शामराव थोरवे याने पुण्यात शिक्षण घेत असताना कलेची आवड जोपासत ‘ओढ लागली तुझ्या मनाची’ या गीतात अभिनयाची चुणूक दाखविली आहे.\nइंस्टाग्राम रील्स स्टार तेजस्विनी जाधव हिने साथ दिली. एस. टी. प्रोडक्शन या यूट्यूब चैनल वर ‘ओढ लागली तुझ्या मनाची’ हे गीत प्रदर्शित झाले आहे. तसेच मोशन पोस्टर त्यांच्या टीमने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहे. लवकरच ओढ लागली हे गीत वाहिन्यावरती सुद्धा येत आहे.\nगीतकार डॉ. अशोक त्रिंबके आणि रश्मी पाटील यांचा आवाज, तर चिन्मय जोग यांचे संगीत संयोजन या गीतासाठी लाभले असून नितीन साळुंके यांनी दिग्दर्शन केले आहे. राम शिंदे आणि राहुल त्रिंबके यांची निर्मिती आहे.\nत्रिकुट येथील गोदावरी संगमाच्या स्वच्छतेसाठी ग्रामस्थांचा स्वयंस्फूर्त पुढाकार\nजन्मोत्सवानिमित्त सर्पराज्ञीतील वन्यजीवांचे निसर्गार्पण\nमराठा क्रांती मोर्चा आक्रमक:तानाजी सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा एकाही मंत्र्याला…\nपोटोद्या जवळ स्वीप्ट- कंटेनरचा भीषण अपघात सहा ठार\n ; विनायक मेटे यांच्या अपघाताची सरकारकडून चौकशी केली जाईल :…\nशिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघातात दूर्दैवी मृत्यू\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/indias-bowling-decision/", "date_download": "2022-10-04T16:48:55Z", "digest": "sha1:FP6SVMS6FUUHJQEJVROHDBEGGAEQABCP", "length": 7678, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "India's bowling decision Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n#AsiaCup2022 #INDvPAK : भारताचा गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या…दोन्ही संघाची प्लेइंग-11\nदुबई – आशिया करंडक ( #AsiaCup2022 ) स्पर्धेला सुरुवात झाली असून भारत आणि पाकिस्तान ( #INDvPAK ) यांच्यातील महामुकाबला काहीच वेळात ...\nDussehra 2022 : “विजयादशमीच्या पावन पर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा…” दसरा सणानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या जनतेला शुभेच्छा\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\nसगळे देशवासी गुजरातचे मीठ खातात – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/lawywr/", "date_download": "2022-10-04T17:05:44Z", "digest": "sha1:Q27Y3JHYIL7D2CNFYJVC5JWDIQXQTT7C", "length": 7582, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "lawywr Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nदिल्ली पोलीस आणि वकिलांमध्ये जोरदार राडा\nपोलिसांनी चालवली गोळी, तर वकिलांनी पेटवली गाडी नवी दिल्ली : दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात दिल्ली पोलीस आणि वकिलांमध्ये तुंबळ ...\nUttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; 10 जणांचा मृत्यू तर अन्य 11 जण बेपत्ता\nDussehra 2022 : “विजयादशमीच्या पावन पर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा…” दसरा सणानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या जनतेला शुभेच्छा\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/persecuted/", "date_download": "2022-10-04T17:05:26Z", "digest": "sha1:IM62532LBOEZJZJDKHS7BZVOZJ5HXPRE", "length": 7673, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "persecuted Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nसंजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा; म्हणाले,”यंत्रणांचा ससेमिरा लावून आमचा छळ”\nमुंबई : सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून आमचा छळ सुरु आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला आहे. ...\nUttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; 10 जणांचा मृत्यू तर अन्य 11 जण बेपत्ता\nDussehra 2022 : “विजयादशमीच्या पावन पर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा…” दसरा सणानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या जनतेला शुभेच्छा\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.growideindia.com/2020/05/Environmental-destruction-caused-by-extreme-development.html", "date_download": "2022-10-04T17:12:39Z", "digest": "sha1:MOVNIIFWV5D4Y54TMEM2TDFB2F7B5AXF", "length": 67844, "nlines": 233, "source_domain": "www.growideindia.com", "title": "अतिरेकी विकासातून होणारा पर्यावरणाचा विनाश: एक वैश्विक समस्या - Growide India", "raw_content": "\nअतिरेकी विकासातून होणारा पर्यावरणाचा विनाश: एक वैश्विक समस्या\nनीती आयोगाने दोन वर्षांपूर्वी गंभीर इशारा दिला की, बारा वर्षांत भारतात सुमारे ५० कोटी लोकांसाठी पाणी नसेल. देशाचे व जगाचे वाळवंटीकरण होत आहे म्हणून गेल्या वर्षी दिल्लीत युनोची जागतिक परिषद झाली. वाळवंटीकरण, दुष्काळ व पाण्याची समस्या आपल्या ५५ - ६० वर्षांतील पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच \"विकास\" नाव आहे. गोष्ट सूर्यप्रकाशाएवढी स्पष्ट आहे. पण आपणच डोळे मिटले आहेत.\nया स्थितीत जगात औद्योगिकरण तात्काळ थांबवण्याची गरज आहे. त्याऐवजी त्याचा स्फोट केला जात आहे. जणू काही कोरोना, कॅन्सर, अवकाळी, बर्फवृष्टी या दुर्घटना कोणत्या तरी दुसऱ्या ग्रहावर चालू आहेत. पर्यावरण, जंगल व तापमानवाढीसंबंधी केंद्राचे मंत्रालय लाॅकडाऊन चालू असताना १९९४ च्या पर्यावरण प्रभाव तपासणी कायद्यात बदल करण्याबाबत जनतेकडून १० मे पर्यंत हरकती व सूचना मागत आहे.\nहा कायदा निष्प्रभ करण्यात गुंतलेल्यांना हे जाणवलेले नाही की, औद्योगिकरण थांबले नाही व असेच वागत राहिलात तर पृथ्वीवर निर्माण होत असलेल्या परिस्थितीमुळे येत्या पाच वर्षांत जगातील सर्व सरकारे निष्प्रभ होणार आहेत.\nआपण गोष्टी तोडून वेगळ्या पाहतो. सांगली, कोल्हापूर, साताऱ्यातील गतवर्षीच्या महापूरात सुमारे दीड लाख घरांचे नुकसान झाले व १३ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते उखडले. केरळमधे पुन्हा अतिवृष्टी व महापूराने विध्वंस केला.\nरस्त्यांची दशा पहा. फक्त चालणे शक्य आहे. यात निसर्गाचा संदेश आहे. माणुस हजारो वर्षे कृषियुगात व त्यापूर्वी सुमारे ७० लाख वर्षे पाठीच्या कण्याच्या आधाराने सरळ उभा राहणारा प्राणी म्हणून व त्याही आधी, काही कोटी वर्षे वानरापासुन उत्क्रांत होत असता, पाय व हाताचा उपयोग करून फिरत होता. या सर्व काळात पृथ्वीचे सृजन अव्याहत चालू राहिले होते. जीवनाचा विकास चालू होता.\nशंभर दीडशे वर्षांचा एवढा छोटा काळ, जेव्हा त्याने स्वयंचलित वाहने वापरली आणि आता पुन्हा शंभर दीडशे वर्षांपूर्वीचा काळ आला, चालत जाण्याचा. स्वयंचलित यंत्रांना ऊर्जा पुरवण्यासाठी खनिज इंधन लाकुड, कोळसा, तेल, वायू जाळले (अणुऊर्जेसाठीही) . मोटारींसाठी सीमेंटचे रस्ते बांधले. फरक हा आहे की, या यांत्रिक वाहनांच्या व रस्त्यांच्या आधी करोडो वर्षे सृष्टी अस्तित्वात होती, आता एवढ्या अल्प काळात ती नष्ट होत गेली. आता तर डोंगर फाटत आहेत.\nवास्तुविशारद, अभियंत्यांना व उद्योगपतींना गर्व झाला आहे की, ते काहीही निर्माण करू शकतात वा बदलू शकतात. आपण जणू पृथ्वीवर नाहीत व पृथ्वीचे कायदे व नियम आपणास लागू नाहीत या भ्रमात शहरे आहेत.\nपरंतु सत्य हे आहे की, ते पृथ्वीच्या शिल्पशास्त्र व अभियांत्रिकीपुढे क्षुद्र आहेत. पृथ्वीच्या निर्मितीत सृजन होते, जीवनाचा विकास होता. आता जीवनाचा अंत होत आहे. पृथ्वीने जीवनाचा आधार असलेल्या नद्या वाहवल्या, फुलवल्या, मात्र अभियंत्यांनी नद्या अडवल्या, रोडावल्या, शुष्क केल्या.\n\"Assemblage of material intended to sustain load\" . ही वास्तुकलेची व्याख्याच घ्या. या निकषावर पृथ्वीवरील कुठलाही बांबू, माड, वृक्ष व इतर झाड, यांच्यापुढे जगातील कोणताही आर्किटेक्ट असो वा अभियंता, मग तो 'ल कार्बुझिए' असूदे नाहीतर 'चार्ल्स कोरिया', यांची बांधकामे काही नाहीत.\nमाती व जिवाणू, गांडुळांच्या किमयेसमोर सीमेंट व खतांचे कारखाने ही व्यर्थ उपद्व्यापी उठाठेव आहे. एका मानवी शरीरात, निसर्गतः उत्क्रांत झालेल्या, डोळ्यांना न दिसणार्‍या, ३०० ते ४०० कोटी, एवढ्या प्रचंड संख्येने असलेल्या अतिसूक्ष्म पेशीतील घटक व कार्यपद्धती यांचा शोध मानवी प्रयोगशाळांना अजूनही घेता येत नाही. या पेशींपुढे मोटार वा अंतराळयान काही नाही. हे मी भावनेच्या भरात नव्हे, तर पूर्ण विज्ञानाच्या व वास्तवाच्या आधारे लिहित आहे.\nजगभर डोंगर खचत आहेत. याचे कारण, रस्ते व बांधकामासाठी दगड, लाद्या, ग्रॅनाईट, मार्बल, लाकुड इ., सीमेंट निर्मितीसाठी चुनखडी, मोटार व इतर वस्तुनिर्मितीसाठी लोखंड, तांबे, ऍल्युमिनियम इ. धातूंसाठी खाण करून झालेली डोंगर व जंगलाची तोड आहे.\nगाडगीळांसारखे तज्ञ सांगतात की, अवैज्ञानिक पद्धतीने डोंगर तोडले, अनधिकृत बांधकामे केली म्हणून महापूर आले. यामुळे असा गैरसमज पसरतो की, \"वैज्ञानिक पद्धतीने डोंगर तोडता येतात व बांधकाम अधिकृत हवे मग पूर येत नाही\". औद्योगिकरण व शहरीकरण चालवण्यासाठी पृथ्वीचे लचके तोडणाऱ्या या गोष्टी केल्या जात आहेत , ती कृति वैज्ञानिक व अधिकृत असणे म्हणजे काय त्यामुळे दुर्घटना कशी टाळणार \nखरेतर, या महापूराला, अनेक डोंगर व जंगलांचे अस्तित्व मिटवले जाणे हे कारण आहे. ते वैज्ञानिक की अवैज्ञानिक, कायदेशीर की बेकायदेशीर हा प्रश्न नाही. डोंगर व जंगल तर आता दिसत नाही. पण त्यांच्या न दिसण्यानेच, बुडवणारा महापूर आला. मग डोंगर गेले तेव्हा व आताही ते जात असता आपण गप्प का कारण ते आपल्याच वागण्यामुळे, जीवनशैलीमुळे जात आहेत. म्हणून आपण बोलू इच्छित नाही. पण हे वागणे योग्य नाही.\nते डोंगर मुंबईचे आहेत, पुण्याचे आहेत, सह्याद्रीचे आहेत, हिमालयाचे आहेत. त्यांच्या नष्ट होण्यासाठी औद्योगिकरण कारण आहे. त्यातील कार्बनच्या उत्सर्जनामुळे ढगफुटी व अतिवृष्टी होत आहे.\nकार्बनने उष्णता शोषून धरल्याने ध्रुवांवरील व पर्वतांवरील बर्फाची व महासागरातील पाण्याची अभूतपूर्व गतीने वाफ होत आहे. हे डोंगर व जंगल पावसाचे पाणी शोषून धरत होते. ते तोडून आपल्या शहरात, घरात आणले, म्हणून त्यांनी शोषावयाचे पाणीही महापूराच्या रूपाने घरात आले. त्यांना जसे होते तसे त्यांच्या जागी राहू देणे आपल्या हिताचे होते. आपल्या दृष्टीने अविकसित असलेल्या आमच्या शहाण्या पूर्वजांना हे कळत होते. आता धरणे, त्यांचा विसर्ग ही चिंतेची बाब झाली आहे.\nमाणसांनी समजून घ्यायला हवे की, हे तंत्रज्ञ काही शाश्वत, उपयुक्त घडवत नसतात. उलट पृथ्वीची अदभूत जीवनदायी रचना बिघडवत असतात. ज्यामुळे मानवजात घडली, ज्या हवा-प्राणवायू, पाणी व अन्नामुळे ती जगते, अस्तित्वात आहे, ते निर्माण करणारी पृथ्वी, तिच्यावरील नद्या, सागर, डोंगर, जंगल, माती, वातावरण, तापमान हे तंत्रज्ञान व अर्थव्यवस्थेमुळे नष्ट होत आहे.\nशंभर वर्षांपूर्वी झालेला या देशाचा स्वातंत्र्यलढा, हा मुख्यत्वे शेतकर्‍यांचा लढा होता. पण तेव्हा कुणी शेतकरी मागणी करत होते का की, आम्हाला रासायनिक खते द्या, कीटकनाशके द्या, संकरित- कृत्रिम बियाणी द्या, वीज द्या, पाणी द्या, ट्रॅक्टर द्या, कर्ज द्या. ते फक्त म्हणत होते की,\n\"आमचे शोषण करणार्‍या ब्रिटिशांनो चालते व्हा\" . \"आम्ही हजारो वर्षे काळ्या आईबरोबर जगलो तसे जगू द्या\". त्यांनी बियाणी व पाण्याला पवित्र मानले. त्यांची कधी विक्री केली नाही. खत, वीज व ट्रॅक्टरची त्यांना गरज नव्हती.\nआम्ही ब्रिटीशांना घालवले परंतु त्यांची राजवट घेतली आणि भारतीयत्व गमावले.\nनेहमी महापूर येतात, म्हणून उंचावर घरे बांधणे, अधिक मजबूत असतात या गैरसमजातून सीमेंटची बांधकामे करणे, हे काहींना उपाय वाटत आहेत. मग गावे हलवणार का शेती कुठे करणार आणि खचणार्‍या डोंगरांचे, कोसळणाऱ्या कड्यांचे, जमिनीला पडणाऱ्या भेगांचे काय \nसीमेंट उद्योग व बांधकामांतून उखळ पांढरे करणारांना ही पर्वणी वाटू शकते.\nकोकणातून पश्चिम समुद्रात वाहून जाणारे पाणी, सह्याद्रीत बोगदा खणून मराठवाड्यात व उत्तर महाराष्ट्रात, आणि वैनगंगेचे पाणी ४८० किलोमीटरचा बोगदा खणून पूर्व व पश्चिम विदर्भात आणले तर तो भाग दुष्काळमुक्त होईल असा मागच्या सरकारचा विचार होता.\nयाबाबत काही भयंकर स्वरूपाचे गैरसमज तात्काळ दूर होणे आवश्यक आहे. कोकणातूनच नव्हे तर सर्वच नद्यांतून समुद्रात जाणारे पाणी वाया जाते, असा समज तंत्रज्ञानाचा प्रभाव व पृथ्वीबाबत अज्ञान असलेल्या शिक्षणामुळे सर्वत्र पसरला आहे.\nनद्यांचे पाणी सागरात करोडो वर्षे जात आहे, आणि ते तसेच जाणे हे सागरातील व पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सागराची ३५ ही क्षारता म्हणजे, एक हजार भाग पाण्यात ३५ भाग मीठ, ही विशिष्ट स्थिती त्या नद्यांमुळे टिकून आहे. जसजसे धरणे बांधून नद्या अडवल्या जात आहेत, तसतसे सागराची वाफ होत राहुन, उर्ध्वपतन झालेले नदीतून येणारे पावसाचे गोडे पाणी न मिळाल्याने सागराची क्षारता वाढत जाते व त्या प्रमाणात मासळी व इतर जीवसृष्टी घटत जाते.\n४० ते ४२ भाग मीठ झाल्यास सागर मृत होतो. ही गोष्ट एवढी नाजूक आहे. नगदी पिकांच्या हव्यासाने, रशियातील 'अरल' समुद्रात जाणाऱ्या 'अमूदर्या' व 'सिरदर्या' या नद्या धरणे बांधून अडवल्या. त्यामुळे 'अरल' सागराचे मिठागरात रूपांतर झाले व वाऱ्याबरोबर मिठाचे कण पसरून शेकडो किलोमीटर अंतरापर्यंत शेती, पिके नष्ट झाली. जमीन नापिक झाली. दुष्काळ पडून लोक बेदखल झाले.\nमुंबई, ठाणे, पालघर व रायगडचा सागर आधीच औद्योगिकरणामुळे मृत झाला आहे. उरलाय कोकण. भौतिक विकासामुळे तेथेही मासळी आधीच कमी झाली आहे. कोकणातही दुष्काळ सुरू झाला आहे.\nकोयनेचा विसर्ग थांबवणे वा धरणे करण्याने, पृथ्वीच्या दृष्टीने एका छोट्या पण वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक घडणीचे वरदान लाभलेल्या कोकणच्या सागरात पूर्ण मासळी दुष्काळ होईल, याचा परिणाम म्हणून कोकणातही शिरलेला दुष्काळ मोठे रूप घेईल.\nधक्कादायक गोष्ट ही आहे की, सत्य प्रचलित समजाच्या नेमके उलट आहे. समज असा आहे की, मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण - शहरीकरण झालेले व तंत्रज्ञानाचा मोठा वापर करणारे महाराष्ट्र राज्य सर्वात प्रगत व समृद्ध आहे. पण सर्वात जास्त धरणे महाराष्ट्रात आहेत व सर्वात कमी सिंचन येथेच आहे. मराठवाड्याचे उदाहरण घ्या. १९७३ सालात अधिकृत आकडेवारीप्रमाणे १७ तालुके दुष्काळग्रस्त होते. १९८७ सालात २६ तालुके दुष्काळग्रस्त झाले. २०१८ सालात ही संख्या ४८ झाली. यात आधीपासुनचे तालुके कायम राहिले. याच काळात मराठवाड्यात व महाराष्ट्रात धरणे वाढत होती. मग दुष्काळ का वाढला तो या तथाकथित विकास व प्रगतीमुळेच वाढला.\nऔद्योगिकरण म्हणजे प्रगती मानले की, औद्योगिक व शहरी रोजगार हे उद्दिष्ट बनते. उद्योग, बांधकाम, वीजनिर्मिती, वाहननिर्मिती, वाहन चालवणे, रासायनिक शेतीमुळे खत कीटकनाशके इ. रसायननिर्मिती, यात रोजगार, नोकऱ्या मिळत गेल्या. या रोजगाराला प्रतिष्ठा. हीच बाजारपेठ. तिला धान्य पुरवण्यासाठी शेती. त्यातून आलेल्या पैशातून त्याच औद्योगिकरणातून बनलेल्या वस्तु तो विकत घेणार. हजारो वर्षे कुठल्याही प्राण्याप्रमाणे स्वतःच्या भुकेसाठी अन्न पिकवण्यासाठी ही शेती नाही.\nकारखाने माणसांना जगवतात हा गैरसमज व आता पाणी नाही म्हणून हे जगवणारे कारखाने, बांधकामे इ. बंद ठेवावे लागतात म्हणून खंत. यांच्या दृष्टीने पाऊस, निसर्ग व नदी हे खलनायक. सत्य हे की, वर उल्लेखलेले कारखाने, बांधकामे इ. मुळेच पाणी नाही. औद्योगिकरण शहरीकरणामुळे नदी कोरडी झाली. नदीला दोष का देता\nपाणी जीवनाचा आधार व पाणी असणारा पृथ्वी हा एकमेव ग्रह. पृथ्वीवर कोट्यावधी वर्षे, पाणी तेथे जीवन होते.\nमात्र आज अल्प काळात, औद्योगिक युगात, \"जेथे आम्ही तेथे पाणी हवे (शहरीकरण) व जे आम्ही करू त्यासाठी (औद्योगिकरण) पाणी ही पृथ्वीविरोधी भूमिका आली\". याला आधुनिक, 'जलव्यवस्थापन' म्हणतात.\nस्पष्ट आहे की, हे 'जलविध्वंसन' आहे. धरणे पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी, पूर नियंत्रणासाठी बांधली गेलीच नाहीत. ती औद्योगिकरण शहरीकरण व अर्थव्यवस्था चालवण्यासाठी बांधली गेली.\nहे अधिक स्पष्ट करू. डहाणूच्या खाडीतील औष्णिक म्हणजे कोळसा जाळून वीजनिर्मिती केंद्र तासाला ६६००० घनमीटर पाणी, यंत्रणा थंड ठेवण्यासाठी वापरते. त्यात गरम झालेले पाणी नदी, खाडी, सागरात परत सोडल्याने जीवसृष्टीचा नाश झाला. असे सुमारे ६०००० कोटी लीटर पाणी देशात रोज औष्णिक वीजनिर्मितीसाठी लागते. यंत्रणा धुण्यासाठी अजून लाखो लीटर पाणी लागते.\nअशीच गोष्ट सीमेंटबाबत आहे. एक टन सीमेंट काँक्रिट बनवण्यासाठी २००० टन पाणी लागते. साखर हा नैसर्गिक पदार्थ वाटतो. पण एक किलो साखरेसाठी २५०० किलो पाणी लागते. उत्पादित साखरेपैकी सुमारे ७५ % साखर चाॅकलेट, शीतपेये व आईसक्रीमसाठी ( हे पूर्वी कधी अन्न नव्हते ) म्हणजे औद्योगिक व शहरी जीवनशैलीसाठी वापरली जाते.\nमद्यासाठी साखर व पाणी जाते. दुष्काळी भागात पिण्याला पाणी नाही तरीही मद्यनिर्मिती कारखाने मोठा पाणीवापर करत आहेत. एक लहान आकाराची मोटार बनवताना १५५००० लीटर पाणी वापरले जाते. ती वापरताना धुण्यासाठी व देखभालीसाठी लागते ते पाणी वेगळे.\nया पध्दतीने आपल्या आसपास, विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीप्रमाणे पसरलेले कृत्रिम पदार्थ व वस्तुंचे जग, फक्त जीवनासाठी असलेल्या पाण्याचा, पृथ्वीच्या इतर घटकांचा व क्षमतांचा कल्पनातीत, जीवनविरोधी गैरवापर करत आहे. पृथ्वी बनवत नाही व जी आपली गरज नाही अशा पदार्थ व वस्तुंसाठी पैसा लागू लागला. हवा, पाणी व अन्नासाठी कधीही पैसा लागत नव्हता.\nमाती व बांबूच्या घरासाठीही पैसा लागत नव्हता. वस्त्रासाठीही पैसा लागत नव्हता. आज चालले आहे ते सर्व काही, रोजगार व नोकरी आपणास जगवते या भ्रामक कल्पनेमुळे केले जाते. आपल्याला हवा, पाणी व अन्नाद्वारे पृथ्वी जगवते. पृथ्वी सरळ जीवन देण्यासाठी आहे, रोजगार- नोकरी देण्यासाठी नाही. फक्त काही पिढ्यांच्या रोजगारासाठी मानवजात नष्ट होत आहे.\n६० वर्षांपूर्वीपर्यंत भारतभूमी \" सुजलाम सुफलाम \" होती. वंदे मातरम गीतात तोच उल्लेख आहे. नद्या दुथडी भरून वाहत होत्या. विहिरी, तळी भरलेली होती. भूजल भूपृष्ठालगत होते. ही स्थिती करोडो वर्षे होती. स्वातंत्र मिळाले तेव्हा साडेसात लाख खेड्यांच्या या देशात, फक्त सुमारे २५० गावांत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते.\nराजस्थानातील जैसलमेर, जोधपूर, बिकानेर या १०० मिमी. जेमतेम पाऊस पडणाऱ्या वाळवंटी भागातील गावेही पाण्याबाबत स्वयंपूर्ण होती. यात भारतीयांची बुध्दिमत्ता, कल्पकता, शहाणपण, प्रतिभा होती व त्याला संयम, साधेपणाची व पृथ्वीसुसंगत जीवनपध्दतीची जोड होती.\nऔद्योगिकरणानंतर आज देशात सुमारे तीन लाख गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, महाराष्ट्रात ३२००० गावांत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य व दुष्काळ आहे.\nपंतप्रधान गतवर्षी १५ ऑगस्टच्या भाषणात म्हणाले की, \"देशातील निम्म्या घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही. महिलांना कित्येक मैलांची पायपीट करून पाणी मिळवावे लागते\". ते म्हणाले की, \"प्रत्येक घराला २०२४ पर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलजीवन योजनेत साडेतीन लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे.\"\nखरी गोष्ट ही आहे की, कुणाला तरी थोड्यांना नळाचे पाणी मिळाले म्हणून इतर बहुतेकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. या थोड्यांचेही पाणी कधीनाकधी जाणार असते. धरणे बांधून नळाने पाणी आले म्हणून गावकऱ्यांनी आपले खरे आधार असलेल्या गावातील तलाव व विहिरींकडे, आता यांची गरज नाही, यांना नीट कशाला ठेवायचे, म्हणून दुर्लक्ष सुरू केले.\nपैसा कमावण्यासाठी बारमाही पिके घेता यावी म्हणून बोअरवेलने अधिकाधिक पाणी उपसा सुरू झाला. आता स्थिती अशी आहे की, अनेक भागांत नळाने आठ- पंधरा दिवस किंवा महिन्याने पाणी येते व बोअरवेलमुळे भूजल पातळी शेकडो फूट खोल गेली आहे.\nनद्यांना धरणांनी अडवल्याने त्या आटल्या. विहिरी व तळी कोरडय़ा आहेत, गाळाने भरली आहेत. त्याचवेळी सरकारनेही आदर्श ठरवलेल्या, नव्या शहरात दिसणाऱ्या जीवनशैली साठी पैसे हवे म्हणून किंवा नगदी पिकांच्या लागवडीसाठी झाडे व जंगल तोडून विकणे चालू राहिले. त्यामुळे भूजल खालावत राहिले.\nउष्णता वाढत राहिली. साठ वर्षांत सरकारांनी पाश्चात्यांचे अनुकरण करून जीडीपी ची वाढ हे उद्दिष्ट ठेवले. औद्योगिकरण व अर्थव्यवस्था खनिजांची, ऊर्जास्त्रोतांची व नैसर्गिक संसाधनांची सतत मागणी करणार. यात पाणी साठवणारे नद्यांना वाहते ठेवणारे डोंगर सतत तोडले जात राहणार. पाणी उपलब्धता व जीडीपीची वाढ एकत्र जाऊ शकणार नाही. ही अर्थव्यवस्था पृथ्वीवर शाश्वत असू शकत नाही.\nधरणे कधीही गरजेची नव्हती. साधा विचार मनात यायला हवा की, जर ६० वर्षांपूर्वीच्या कृषियुगात सुमारे दहा हजार वर्षे व त्यापूर्वी कोट्यावधी वर्षे हत्ती, गेंडे आणि हिप्पोपोटॅमससारखे प्राणी आणि व्हेलसारखे महाकाय मासे कोट्यावधींच्या संख्येने सुखाने जगले, एवढे पाणी व अन्न होते तर त्यांच्या तुलनेत टिचभर पोटाचा माणुस जगू शकत नाही व त्याच्यासाठी नद्यांना धरणे बांधून अडवावे लागले हे पटण्यासारखे आहे काय पण शिक्षितांनाही हे पटते व धरणांची बाजू घेऊन ते भांडतात याचे आश्चर्य वाटते. ही भ्रमिष्टपणाची हद्द झाली.\nआपल्याला काही कष्ट न करता जीवसृष्टीचे व गावांचे हिरावलेले पाणी नळाने सतत मिळते, अशा व्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी सत्य लपवले जात असावे. गेल्या ६० वर्षांपूर्वी जर पाणी समस्या नव्हती तर ६० वर्षांत जे केले ते चुकले हे मान्य करावे व ते रद्द करावे.\nधरणे उखडून काढून टाकण्याची गरज आहे. त्यापेक्षा भयंकर चूक म्हणजे नद्या जोडणे. असे आहे का की, कुणी नद्या तोडल्या म्हणून पाणी समस्या निर्माण झाली व म्हणून त्या पुन्हा जोडायच्या. तसे तर नाही. नद्या जशा लाखो, करोडो वर्षे होत्या त्या स्थितीत भारत सुजलाम सुफलाम होता. मग नद्या का जोडायच्या\nज्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली ती प्रक्रिया उलट फिरवा. धरणे काढा. यंत्रयुग थांबवून कृषियुगात जा.\nकृषियुगात पाणी, पिके, मातीतील घटक जमीनीचा उंच सखलपणा, खनिजे, जिवाणू, गांडुळे, गायी - गुरे, माणुस, कीटक, झाडे, जंगल, डोंगर व इतर जैविक विविधता, आर्द्रता, तापमान इ. सर्व घटकांचा समन्वय होता. ती ती पिके, कंदमुळे, भाजीपाला इ. वर्षभर, हजारो वर्षे होती. याला नदी, तलाव व सागरातून मिळणाऱ्या अन्नाची साथ होती. हे सर्व गमावून भात, गहू, ऊस, कापुस, सोयाबीन, केळी, अननस, इ. नगदी एकल पिके घेण्याची चूक केली गेली.\nगेली सहा वर्षे अनेक भागांत व गावांत सलग दुष्काळ व अवर्षण आहे आणि या दुष्काळी क्षेत्राचा विस्तार होत आहे. महाराष्ट्रात गतवर्षीपर्यंत ४६% वाळवंटीकरण झाले आहे. दर एकरी उत्पादन जगात व भारतातही दरवर्षी घटत आहे.\nमाजी मुख्यमंत्र्यांनी, सांगली कोल्हापूरची अतिवृष्टी व महापूरास 'वातावरण बदल' कारण आहे असे म्हटले. पण याचे खरे स्वरूप त्यांना कळलेले दिसत नव्हते. नाहीतर त्यांनी 'सह्याद्रीत बोगदा करणे' वा वैनगंगा नदी वळवण्यासारखे प्रचंड बांधकामे असलेले ऊर्जाग्राही उपाय सुचवले नसते व समृद्धी काॅरिडाॅर, मेट्रो इ. प्रकल्प रेटले नसते.\nदेशातील सर्व कुटुंबांना, धरणे बांधून नळाचे पाणी पुरवणे, वीज पुरवणे व सीमेंटची घरे देणे, मोटार- बाईक इ. वाहने वापरणे हा विकास मानला तर उरलेले पाणी येत्या दहा वर्षांत गमावलेले असेल व फक्त तीन दशकांत भारत व जग निर्मनुष्य आणि निर्जीव बनेल.\nडोरेमाॅनच्या गॅजेटप्रमाणे सरकारे आपल्या पोतडीतून एकामागे एक योजना बाहेर काढतात. चिंतेची बाब ही आहे की, पदवीधरच नव्हे तर पीएचडीधारकांचेही पृथ्वीबाबतचे आकलन कार्टून पहाणार्‍या बालकांच्या वयाचे आहे.\nवर उल्लेख केल्याप्रमाणे गेल्या सहा वर्षांत अवर्षण, पाणी दुर्भिक्ष्य, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, वणवे, अतिवृष्टी, बर्फवृष्टी, महापूर इ. दुर्घटना का वाढत आहेत याबाबत सरकार व जनता दोघेही गाफील आहेत. आताच जुलै महिन्यात मुंबई व पृथ्वीबाबत आतापर्यंतचे विक्रमी तापमान नोंदले गेले. ही सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या देशात जनतेच्या खिजगणतीत नाही व इतर सर्व बिनमहत्त्वाच्या व फाजिल गोष्टींत ती रस घेते.\nसहा वर्षांपूर्वी १२ मे २०१३ रोजी पॅसिफिक महासागरावर व मे २०१५ मधे पृथ्वीच्या वातावरणात सर्वत्र कार्बन डाय ऑक्साईड ह्या उष्णता शोषून धरणाऱ्या प्रमुख वायूने ४०० पीपीएम ही अतिधोकादायक पातळी ओलांडली.\n२८ मे २०१३ रोजी अमेरिकेत 'ओक्लाहोमा' शहर ताशी ३२० किलोमीटर या विक्रमी वेगाच्या टोर्नाडोने उध्वस्त केले. १५ जून २०१३ रोजी उत्तराखंडात दोन हिमनद्या कोसळून केदारनाथची दुर्घटना घडली. वाढत्या तापमानामुळे जगात तेव्हापासून जवळजवळ दररोज सातत्याने वाढत्या तीव्रतेने व वारंवारतेने भीषण दुर्घटना घडत आहेत.\nसांगली - कोल्हापूरचा महापूर त्याचा भाग आहे. काही दिवसांपूर्वी बहामा बेटांना उध्वस्त करून अमेरिकेत दहशत निर्माण करणारे 'डोरियन' हे ताशी ३२५ किमी. या, त्या प्रदेशातील विक्रमी वेगाचे ५ श्रेणीचे चक्रीवादळ हे त्याचे उदाहरण आहे.\nयाला कारण औद्योगिकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्था आहे. 'कार्बन डाय ऑक्साईड' या एकाच वायूच्या, पृथ्वीवरील सन २०१८ च्या ३८०० कोटी टन उत्सर्जनात वाहनांचा वाटा सुमारे १५५० कोटी टन, कोळसा जाळून वीजनिर्मितीचा सुमारे १४५० कोटी टन, व सीमेंटचा सुमारे ३७५ कोटी टन आहे ( एकूण ९४%). याशिवाय टीव्ही, वाॅशिंग मशिन, एसी, फ्रीज इ. हजारो वस्तुनिर्मितीत होणाऱ्या उत्सर्जनाचा वाटा सहा टक्के आहे.\nवैज्ञानिक संस्था, उष्णता शोषणाऱ्या वायूंचे उत्सर्जन कमी करण्यास सांगत आहेत. अर्थव्यवस्थेची प्रगती व विकास कल्पनेची नशा एवढी जबरदस्त आहे की ते ऐकले जात नाही. परंतु आता हे उत्सर्जन कमी करूनही भागणार नाही, कारण ६ नोव्हेंबर २०१७ रोजी जर्मनीतील 'बाॅन' येथे झालेल्या, युनोच्या महत्त्वाच्या परिषदेत जागतिक हवामान संघटनेचे प्रमुख वैज्ञानिक डाॅ. पेट्टेरी टलास यांनी जाहीर केले की, \"तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली आहे\".\nकार्बनने अशी मर्यादा ओलांडली आहे की, पृथ्वीचे तापमान सतत वाढत राहणार आहे. याचा अर्थ आता, कार्बनचे उत्सर्जन या क्षणी थांबले पाहिजे व त्याला शोषणारे हरितद्रव्य वाढत गेले पाहिजे. हे तरच शक्य आहे जर वीजनिर्मिती, उद्योग, वाहतूक, बांधकाम, रासायनिक- यांत्रिक शेती थांबवली जाईल.\nम्हटले तर हे खूप कठीण आहे व म्हटले तर सोपे आहे. ज्या पध्दतीने औद्योगिक शहरात माणुस वाढतो त्यामुळे ते कठीण वाटते पण आजही कृषियुगाप्रमाणे व जंगलात, काही कोटी माणसे जगतात व फक्त साठ वर्षांपूर्वी आपल्या देशात आणि शंभर- दोनशे वर्षांपूर्वी युरोप अमेरिकेत बहुतांश माणसे स्वयंचलित यंत्र, वीज, सीमेंट, टीव्ही, मोबाईल, फ्रीज इ.... शिवाय जगत होती.\n२५० वर्षांपूर्वी तर सर्वच तसे जगत होते. मानवजात व जीवसृष्टीचे, आपल्या मुलाबाळांचे, पृथ्वीवरून उच्चाटन करून घेण्यापेक्षा हवा, पाणी, अन्न या खऱ्या गरजा व वस्त्र, निवारा, वाहतूक इ. वाढवलेल्या गरजा कृषियुगाप्रमाणे भागवून जगण्यास कोणताही शहाणा माणूस तयार होईल. रोजगार आणि जीडीपीची वाढ असल्या निरर्थक गोष्टींपेक्षा प्राणवायू, पाणी, अन्न व अस्तित्व देणाऱ्या पृथ्वीशी सरळ जोडून घेण्यात कमीपणा का वाटावा\n'वातावरण बदल, व त्याचा परिणाम म्हणून दरवर्षी ०.२०° सेल्सिअस म्हणजे पाच वर्षांत १° सेल्सियस, या धक्कादायक अभूतपूर्व भयंकर गतीने होणारी, मानवजात व जीवसृष्टी फक्त सुमारे तीस वर्षांत नष्ट करणारी, पृथ्वीच्या सरासरी तापमानातील वाढ लक्षात घेऊन, मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेन, समृद्धी काॅरिडाॅर, गोवा - मुंबई महामार्ग, रिफायनरी, बंदरे, विमानतळ, सागरी रस्ता, मेट्रोंसह महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प रद्द करावे.\nतसे केले नाही तर येत्या चार ते पाच वर्षांत नागपूर, मराठवाड्यासह विदर्भातील काही भाग उष्णतेच्या लाटेत निर्मनुष्य होणार आहे हे राजकारणाच्या धुंदीत असलेल्या सर्व पक्षांच्या सर्व पातळीवरील नेत्यांनी लक्षात घ्यावे. जनतेनेही औद्योगिक जीवनशैली सोडणे आपल्या हातात आहे याची जाणीव ठेवावी. राजकारण्यांना दोष देणे, जबाबदार धरणे वा अपेक्षाही ठेवणे बंद करावे.\nही पृथ्वीवरील आणिबाणी आहे. तुम्ही आपल्या जीवनशैलीसाठी यापुढे पृथ्वीला वाकवू नये. पृथ्वीची सहनशक्ती संपली आहे. पृथ्वीला सर्व प्राणिमात्रांचे जीवन मान्य आहे पण तुम्हा स्वतःला आधुनिक म्हणवणाऱ्या मानवाची जगण्याची शैली मान्य नाही. यात तुमच्यासह हकनाक, निसर्गाधारित जगणाऱ्यांचा व इतर निरपराध जीवसृष्टीचा विनाश होणार आहे.\nशेकडो फूट उंच बांधकामे करणाऱ्या माया, इंका, रोम, कॅरिबिअन व इजिप्शियन संस्कृती नामशेष झाल्या. त्यांनी केलेल्या शहरीकरणासाठी, नगदी पिकांसाठी त्या बारमाही सिंचनाच्या सापळ्यात अडकल्या. बारमाही सिंचनाच्या प्रयत्नात नद्या बारमाही वाहणे बंद झाले.\nवाळवंटीकरणाने तीन चारशे ते हजार बाराशे वर्षांत या संस्कृती नष्ट झाल्या. आता २५० वर्षांत, यंत्र, हजारो वस्तुंची निर्मिती व सीमेंट, स्टील, प्लास्टिकसारखे रासायनिक पदार्थ व, उष्णता शोषून तापमान वाढवणाऱ्या वायूंचे उत्सर्जन, यामुळे अतिशय जलद गतीने व पृथ्वीच्या परिमाणात हे नामशेष होणे घडत आहे.\nआधी काही वर्षे उत्पादनखर्चामुळे शेती परवडत नव्हती व गेल्या सहा वर्षांपासून वातावरण बदल व त्यामुळे झालेल्या तापमानवाढीमुळे अवकाळी, अवर्षण, घटते भूजल, उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, बर्फवृष्टी, महापूर, वादळे इ. मुळे शेती होत नाही. म्हणून शेतकरी मरतो हे दिसते. पण शहरे, जेथे पिकते तेथून अन्न खेचून घेतात व जग छान चालू आहे असा आभास तयार होतो. प्रत्यक्षात पूर्ण मानवजात व जीवसृष्टी नष्ट होत आहे.\nभारताची संस्कृती हजारो वर्षे टिकली असे आपण म्हणतो तेव्हा ते कल्पक शेतकऱ्यांचे कर्तृत्व असते. त्याचे श्रेय त्यांच्या संयम व साधेपणावर आधारित पृथ्वीसुसंगत जीवनपद्धतीकडे जाते.\nबव्हंशी भारतीय समाजच शेतीपध्दतीत राहिला. जंगलातील जीवन सोडले तरी मासेमारी, आदिवासी जीवनाशी त्यांचा जिवंत संबंध राहिला. या हजारो वर्षांत शहरांचे प्रस्थ माजले नाही. त्यांना अवाजवी प्रतिष्ठा नव्हती. भारतीयांनी अगदी राजस्थानातही, पावसाळ्याच्या आधारावर, निसर्गाच्या विरूद्ध न जाता वर्षभर जगवणारी शेती हजारो वर्षे केली. तेव्हा कुणी कोरडवाहू म्हणून हेटाळणी केली नाही आणि सिंचन हवे म्हणून बोंबाबोंब केली नाही. शेतकरी कुणावर अवलंबून नव्हता. बदल हा नेहमीच चांगल्यासाठी नसतो. जे २५० वर्षांत पाश्चात्य जगात व ६० वर्षांत भारतात बदलले त्याचे भीषण परिणाम समोर दिसत आहेत.\nजेथे निसर्गाने, तेथील अनेक गुणधर्मांना, पावसाच्या प्रमाणाला व पृथ्वीच्या जडणघडणीला अनुसरून ज्वारी व बाजरी हे गवत वाढवले तेथे तेच असणे शाश्वत हिताचे होते. तेथे तंत्रज्ञान वापरून 'आर्थिक' नामक अशाश्वत कृत्रिम व्यवस्थेसाठी नद्या अडवून धरणे इ. करून ऊस वा भात नावाचे विसंगत गवत, अनिष्ट हस्तक्षेप करून लावणे हे नुसते अयशस्वी नव्हे तर विध्वंसक ठरणारच. हे समजणे हे विज्ञान आहे. पृथ्वी भुकेसाठी अन्न देते. बाजारासाठी धान्य नाही. कारण तिला औद्योगिकरण व शहरीकरण अभिप्रेत नाही.\nवीज कशी बनते हे खऱ्या अर्थाने, पृथ्वीच्या दृष्टिकोनातून शिक्षणात आले नाही. कारण शिक्षण औद्योगिकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्थेसाठी बनवले गेले. ब्रूनो, कोपर्निकस, गॅलिलिओ ते आईनस्टाईन हा विज्ञानाचा प्रवाह. तंत्रज्ञान म्हणजे उपयोजित विज्ञान. जेम्स वॅट, एडिसन पासुन वाफेचे इंजिन, वीजेचा दिवा, सीमेंट, टीव्ही, वाॅशिंग मशिन, फ्रीज, काँप्युटर, मोबाईल इ. हा तंत्रज्ञानाचा प्रवास.\nविज्ञान हे लालसा असणारांकडून वापरले जाऊ शकत नाही. तंत्रज्ञानाचे तसे नाही. ते वापरले जाऊ शकते. म्हणून ते नव्या स्वरूपाच्या व्यापारी सत्तेच्या ताब्यात गेले व विज्ञानाच्या प्रवाहाचा पराभव झाला, असे चित्र तापमानवाढीकडे ज्या पध्दतीने दुर्लक्ष केले जाते त्यातून दिसते. परंतु वरच्या मूलभूत पातळीवर असलेले विज्ञान, हा सत्याचा शोध आहे आणि सत्य पराभूत होऊ शकत नाही. ते आपणास वाळवंटीकरणाच्या रूपाने भिडत आहे.\nशिक्षणाने वाढीच्या काळात १५-२० वर्षे मनावर औद्योगिकरणाचे उदात्तीकरण बिंबवले जाते. कधी जीवनशैलीच्या संमोहनातुन तर कधी अगतिक बनवुन, बांडगूळासारखी शहरी कृत्रिम व्यवस्था व त्यातील नोकरी माणसांना जगवते हा गैरसमज रूजवला गेला.\nआपण पृथ्वीवरील जीवनाचा मूळ आधार असलेल्या मुबलक पाण्याचा आनंद शेतीतील हजारो वर्षे व जंगलातील लाखो करोडो वर्षे घेतला होता. काय समजायचे व करायचे ते तुम्हीच ठरवा. पृथ्वी, निसर्ग, अस्तित्व व सत्याच्या बाजूने उभे रहा व स्वतःशी लढा.\nपृथ्वीरक्षण चळवळीत सामील होण्यासाठी संपर्क:\nनिमंत्रक, भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ\nPlatincoin (PLC) से पैसिव इनकम कैसे प्राप्त करें\nWhat is Platincoin all about डिस्क्लेमर: इस आर्टिकल को पढ़ने से पहले Platincoin Review के लिए क्लिक करें... अतः अपने पैसों की जोखिम...\nपीएलसी अल्टिमा (PLCU): ज्वाइन करने से पहले इसे पढ़ें\nअलेक्स रेनहार्डट का दूसरा नहीं चौथा प्रोजेक्ट हैं PLCU इस आर्टिकल का हैडिंग देखकर आपको आश्चर्य हुआ होगा. भारत के क्रिप्टो जगत में जिनके ना...\n Read this article in Hindi अस्वीकरण: इस लेख का उद्देश्य केवल जानकारी प्रदान कर...\n इस प्रोजेक्ट से पैसे कैसे कमाएं\nDisclaimer: इस आर्टिकल का उद्देश्य केवल जानकारी देना हैं. इस बिज़नेस को हमारी ओर से प्रमोट नहीं किया जा रहा हैं. अतः ज्वाइन करने से पहले पू...\nHibare's More Power: आपका अपना हेल्थ केयर बिज़नेस\nजानिये ULE टोकन के बारे में सबकुछ\nकोरोना संकट आणि मानसिक आरोग्य\nजाणून घ्या आषाढी वारी पालखी सोहळ्याबद्दल संपूर्ण म...\nक्या ATOMY भारतीय MLM मार्किट का किंग बन सकता हैं\nसहजयोग द्वारा विश्वभर में हो रहा हैं सबसे बड़ा ऑनल...\nअतिरेकी विकासातून होणारा पर्यावरणाचा विनाश: एक वैश...\nक्या Crowd1 कंपनी स्कैम हैं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/1137/", "date_download": "2022-10-04T16:43:47Z", "digest": "sha1:VLBDZY6YI4Z2ACZVOMDRREXB5DZLFPSU", "length": 10129, "nlines": 65, "source_domain": "desimarathi.com", "title": "मध्यरात्री मित्राचा फोन, लवकर माझ्याजवळ ये.! दुसऱ्या गावी गेल्यावर हे मित्राला कळले तेव्हा तो हादरून गेला. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / Motivation / मध्यरात्री मित्राचा फोन, लवकर माझ्याजवळ ये. दुसऱ्या गावी गेल्यावर हे मित्राला कळले तेव्हा तो हादरून गेला.\nमध्यरात्री मित्राचा फोन, लवकर माझ्याजवळ ये. दुसऱ्या गावी गेल्यावर हे मित्राला कळले तेव्हा तो हादरून गेला.\nकाही दिवसांपूर्वीची गोष्ट मी रात्री जेवून निवांत बसलो होतो. दहा वाजले असतील माझ्या एका जवळच्या मित्राचा फोन आला. हॅलो, काय करतो आहेस काही नाही बसलो आहे. काय विशेष काही नाही बसलो आहे. काय विशेष मी म्हणालो. आत्ता लगेच येऊ शकशील का घरी मी म्हणालो. आत्ता लगेच येऊ शकशील का घरी हो येतो. आणि मी फोन बंद केला. मी कपडे बदलले आणि गाडी बाहेर काढायला निघालो मित्र दुसऱ्या गावी राहत होता. जायला दीड दोन तास लागत होते लगेच बोलावले आहे म्हणजे काहीतरी कारण असावे.\nकाही पैसे कॅश लागणार आहे का बरोबर कोणाला घेऊन येऊ का बरोबर कोणाला घेऊन येऊ का हे विचारण्यासाठी मी मित्राला परत फोन लावला. अरे मी स्टार्टर मारतोय काही घेऊन यायला पाहिजे आहे काय हे विचारण्यासाठी मी मित्राला परत फोन लावला. अरे मी स्टार्टर मारतोय काही घेऊन यायला पाहिजे आहे काय यावर तो काहीच बोलला नाही पण रडू लागला. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली काय घडले आहे ते कळेना. मी विचारले काय झाले काही बोलेना नुसताच रडू लागला. मी काय बोलू ते कळेना एवढ्यात फोन वर दुसरं कोणीतरी बोललं. मला अपरिचित आवाज होता बहुदा मित्राचा मित्र असावा. काही झाले नाही काळजीचे कारण नाही तुमचे मित्र आनंदाने रडत आहेत.\nमी अधिकच गोंधळून गेलो, थांबा मी तुम्हाला सगळे सांगतो. मित्राचा मित्र बोलत होता आम्ही सात आठ जण बसले आहेत. मैत्री वर चर्चा चालू होती बोलता-बोलता एक पैज लागली. आत्ता प्रत्येकाने त्याच्या बाहेरगावच्या मित्राला फोन करायचा आणि लगेच ये म्हणून सांगायचे तो मित्र येतो म्हणाला पाहीजे आणि पैजेतील महत्त्वाची अट म्हणजे त्या मित्राने काय कशाला एवढ्या रात्री का सकाळी आलो तर चालेल का सकाळी आलो तर चालेल का असे त्याने विचारता कामा नये.\nआम्ही सगळ्यांनी मित्राला फोन केले पण प्रत्येकाने काय कशाला म्हणून विचारले. फक्त तुम्हीच काही शंका न घेता येतो म्हणालात आणि काय आणू का विचारले आम्ही का स्पीकर फोनवर ठेवला होता. तुमच्या मित्राला गहिवर येऊन तो रडत आहे तो पैज जिंकला आहे आणि तो या परीक्षेत पहिला नंबर वर आहे.\nतुमच्या मैत्रिणीला सलाम. आता मीही रडू लागलो, पहिला नंबर ने पास झाल्याच्या आनंदात. भरपूर मोठी फ्रेंडलिस्ट ठेवण्यापेक्षा मोजकेच फ्रेंड्स ठेवा कि जे तुमच्या गरजेच्या वेळी कसलाही विचार न करता धावून येतील. आणि लोकांचे एफबीवर 5000 फ्रेंड असतात आणि रियल मध्ये कोणी ओळखत नाही त्यामुळे थोडावेळ हा आपला फॅमिली फ्रेंड यांच्यासाठी द्या. गरजेच्या वेळी तेच धावून येतात. आपल्या जवळच्या मित्राला शेअर करा. कमेंट मध्ये त्याला mention करा.\nतात्पर्य —- भरपूर मोठी फ्रेंड लिस्ट ठेवण्या ऐवजी मोजके च असे फ्रेंड ठेवा की जे तुमच्या गरजेच्या वेळी कसला ही विचार न करता धाऊन येतील. नाही तर लोकांचे fb वर 5000 फ्रेंड असतात अन रिअल मध्ये कोणी ही ओळखत नाही त्यामुळे थोडा वेळ हा आपली फॅमिली आपले फ्रेंड याच्या साठी द्या गरजेच्या वेळी तेच धाऊन येतात.\nPrevious मसाला डब्यातील हे तीन पदार्थ, चरबी लोण्यासारखी वितळेल वजन झटपट कमी..\nNext या टिप्स वापरून रस्त्यावरची बाई दिसू लागली होरोइन पेक्षा भारी पहा व्हिडीओ.\nचप्पल शिवणाऱ्याच्या मुलाने 100 कोटींचा व्यवसाय कसा सुरू केला, परिस्थितीमुळे सायकल रिक्षा चालवायचा\nहातात बांगडी घातलेली, ही महिला हातोडा चालवते, जाणून घ्या देशातील पहिल्या ट्रक मेकॅनिक बद्दल, वाचल्यानंतर तुम्हीही बोलाल वाह\n26/11 च्या ह’ल्ल्यात श’हीद मुलाचा बँक बॅलन्स पाहून वडील भावूक झाले, हे जाणून तुम्हीही नतमस्तक व्हाल\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/road-safety-world-series-indian-legend-match-against-africa-legend-today/", "date_download": "2022-10-04T15:57:43Z", "digest": "sha1:W3Z5KD7XMDPMVGSAFH6G7ITR63FZYIBV", "length": 11797, "nlines": 139, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "सचिन आज पुन्हा मैदानात दिसणार; भारत vs आफ्रिका लीजंड आज भिडणार | Hello Maharashtra", "raw_content": "\nसचिन आज पुन्हा मैदानात दिसणार; भारत vs आफ्रिका लीजंड आज भिडणार\n रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा दुसरा सीझन आजपासून म्हणजेच शनिवारपासून सुरू होत आहे. देशातील चार शहरांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील पहिला सामना इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्समध्ये होणार आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर भारतीय संघाचे नेतृत्त्व करत आहे तर दुसरीकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्स दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजांची कमान सांभाळेल. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत आहेत.\nसचिन तेंडुलकर व्यतिरिक्त इंडिया लिजेंड्समध्ये इरफान पठाण, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांसारखे खेळाडू आहेत, तर जॉन्टी रोड्सच्या संघात लान्स क्लुसनर, जोहान बोथा आणि व्हर्नन फिलँडरसारखे प्रतिभावान खेळाडू आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडिया लीजेंड्स संघाची फलंदाजी मजबूत आहे. ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनानेही भारतीय संघात सामील झाल्याने भारताची ताकद नक्कीच वाढली आहे, अलीकडेच रैनाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच युवराज सिंग आणि युसूफ पठाण सारखे स्फोटक फलंदाज असल्याने आफ्रिकेच्या बॉलर पुढे मोठं आव्हान असणार आहे. तर बॉलिंग लाइनअपमध्ये इरफान पठाण, हरभजन सिंग, अभिमन्यू मिथुन आणि प्रज्ञान ओझा यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे.\nदुसरीकडे, गेल्या मोसमात दक्षिण आफ्रिका दिग्गजांना उपांत्य फेरीत श्रीलंकेकडून 8 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. या मोसमात मात्र त्यांनी जॉन्टी ऱ्होड्सला कर्णधारपदी ठेवून आपल्या संघात अनेक बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिका दिग्गज संघात व्हर्नन फिलँडर आणि लान्स क्लुसनर सारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांच्या फलंदाजीत हेन्री डेव्हिड आणि अल्विरो पीटरसन यांचा समावेश आहे. गोलंदाजीचे नेतृत्व स्टार वेगवान गोलंदाज मखाया एनटिनी आणि जोहान बोथा यांच्याकडे आहे.\nरोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या दुसऱ्या सीजन मध्ये १० सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत कानपूरमध्ये सामने होणार आहेत. यानंतर 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत इंदूरमध्ये आणि 21 ते 25 सप्टेंबरदरम्यान डेहराडूनमध्ये सहा सामने खेळवले जातील. रायपूर, छत्तीसगड येथे अंतिम आणि उपांत्य फेरीसह एकूण पाच सामने खेळवले जातील.\nदोन्ही संघाचे संभाव्य 11 खेळाडू-\nइंडिया लीजेंड्स: सचिन तेंदुलकर (कप्तान), एस बद्रीनाथ, नमन ओझा, सुरेश रैना, युवराज सिंह, यूसुफ पठान, इरफान पठान, प्रज्ञान ओझा, अभिमन्यु मिथुन, विनय कुमार और राहुल शर्मा.\nसाउथ अफ्रीका लीजेंड्स– एल्विरो पीटरसन, हेनरी डेविड्स, मोर्ने वैन विक (विकेटकीपर), जैक्स रूडोल्फ, जॉन्टी रोड्स (कप्तान), लांस क्लूजनर, जोहान बोथा, वर्नोन फिलेंडर, जोहान वैन डेर वाथ, गार्नेट क्रूगर और मखाया एनटिनी.\nइंडिया लिजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लीजेंड्स सामना किती वाजता सुरू होईल\nइंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लिजेंड्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.\nकोणते चॅनल इंडिया लीजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लीजेंड्स सामना प्रसारित करेल\nइंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका रोड सेफ्टी मालिका सामना भारतात स्पोर्ट्स 18, कलर्स सिनेप्लेक्स आणि कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिट वर प्रसारित केला जाईल.\nTraffic rule मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं, यानंतर बाईकस्वाराने पेटवली बाईक\nRSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती\nBusiness : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई \nTraffic rule मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं, यानंतर बाईकस्वाराने पेटवली बाईक\nRSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती\nBusiness : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई \nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा\nएसटी बस आणि कारचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/advantages-of-social-networking-for-youngsters-386444.html", "date_download": "2022-10-04T16:19:24Z", "digest": "sha1:4ANY7YLXKAN3CWTUSACCCKUCXOX7CKUZ", "length": 12156, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता सोशल मीडियाच्या वापराने वाढू शकतो तरुणांचा कॉन्फिडन्स Social Media | Social Media Use | Social Media Benefits | Social Media Side- Effects – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /\nSocial Media | Social Media Use | Social Media Benefits | Social Media Side- Effects सोशल मीडियाच्या वापराचे किती दुष्परिणाम आहेत हे दररोज नवनव्या पद्धतीने सांगितले जाते. पण सोशल मीडियाचे स्वतःचे असे काही फायदे आहेत.\nSocial Media | Social Media Use | Social Media Benefits | Social Media Side- Effects सोशल मीडियाच्या वापराचे किती दुष्परिणाम आहेत हे दररोज नवनव्या पद्धतीने सांगितले जाते. पण सोशल मीडियाचे स्वतःचे असे काही फायदे आहेत.\nPublished by: अरुंधती रानडे जोशी\n'या' मुलाच्या आवाजाने जिंकलं लोकांच मन, पण गाणं गाताना... Video Viral\n'माझ्या जन्मासोबतच...'; बिग बॉस 16 च्या घरात अभिनेत्रीचं हृदयस्पर्शी रॅप\nचक्क 2 कोटींना विकली गेली मेंढी, तिचं वैशिष्ट्य जाणून बसेल धक्का\nमनीमाऊ ऑन मिशन, ती चिमुकलीला बाल्कनीत पकडूच देईना... Video पाहून वाटेल आश्चर्य\nमुंबई, 28 जून : सोशल मीडियाचा वापर हा आता वैयक्तिक पातळीवर राहिला नसून अनेक क्षेत्रांमध्ये याचा वापर सर्रास केला जात आहे. सोशल मीडियाच्या वापरासाठी वयाचं कोणतीही मर्यादा नाहीये. त्यामुळेच छोट्यांपासून ते अगदी थोरा- मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियावर सक्रिय असतात. पण अनेकदा या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहण्यापेक्षा नकारात्मकतेनेच पाहिलं जातं. सोशल मीडियाच्या वापराचे किती दुष्परिणाम आहेत हे दररोज नवनव्या पद्धतीने सांगितले जाते. एवढंच नाही तर, अतीवापरामुळे आरोग्यावर या सर्वांचा कसा वाईट परिणाम होतो हे ही सांगितलं जातं. यात चुकीचं असं काहीच नाही. पण प्रत्येक गोष्टीला जशा दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे सोशल मीडियाचे स्वतःचे असे काही फायदे आहेत. सोशल मीडियाचा वापर मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं एका अभ्यासात समोर आले आहे. तरुणांमधील मनोबल वाढण्यासाठी सोशल मीडियाची मदच होते. तरुणाईमध्ये असलेलं नैराश्य, सततची चिंता आणि उदासिनता यांसारख्या मानसिक आजारावर उपाय म्हणून सध्या सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. हे वाचायला थोडं विचित्रं वाटत असलं तरी, अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीने यावर अभ्यास केला आहे. युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार, सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान यांचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्याशी संबंधीत समस्या आणि लांब राहणाऱ्या मित्र-परिवाराशी नेहमी टचमध्ये राहण्यासाठी तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा चांगला उपयोग होतो. पावसाळ्यात दूर ठेवा 'हे' आजार; करा घरगुती उपाय 'सोशल मीडियाचा वापर आणि त्याचा रोजच्या जीवनावर होणारा परिणाम यांवर आतापर्यंत अभ्यास केला गेला होता. पण, आम्ही केलेल्या अभ्यासाचा केंद्रबिंदू है सोशल मीडियाचा वापर आणि त्याचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम यावर आहे.' अशी माहिती मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटच्या प्राध्यापक किथ हॅम्प्टन यांनी दिली. 'सोशल मीडियाचा वापराने काहीजण नैराश्यग्रस्त होतात. अशा मोजक्या लोकांमुळे संपूर्ण पिढी धोक्यात असल्याचं सांगितलं जातं. माध्यमंही याच्या इतर फायद्यांकडे दुर्लक्ष करतात. ज्या घरांमध्ये एकच मुल असतं, ती मुलं सोशल माध्यमांचा आधार घेतात आणि लोकांशी संवाद साधून एकटेपणा दूर करतात.' अशी माहिती प्राध्यापक हॅम्प्टन यांनी दिली. कामावर जाणारे पालक आणि घरी एकटी असणारी मुलं संवादाच्या अभावांमुळे अनेकदा एकटेपणा, उदासिनता अशा समस्येला तोंड देतात. अशावेळी त्यांना गरज असते ती संवादाची आणि लोकांची. सोशल मीडियाच्या मदतीने ही अडचण दूर होते. 'हा' आहे जगातला शेवटचा महामार्ग; या मार्गावर एकट्याने फिरण्यास आहे बंदी वर्ष 2015 ते 2016 या कालावधीत तरुणांमधील 13 हजारांपेक्षा जास्त रिलेशनेशिपचा अभ्यास करण्यात आला. यात समोर आलेल्या अभ्यासानुसार जे लोक सोशल मीडियाचा वापर करतात त्यांमधील गंभीर मानसिक आजारांचं प्रमाण 63 टक्क्य़ांपेक्षा कमी आढळलं. यामध्ये नैराश्य, उदासिनता अशा गंभीर मानसिक आजारांचा अभ्यास करण्यात आला होता. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये मानसिक आजारांचं प्रमाण कमी आहे असं एका अभ्यासात समोर आलं. गच्चीतून पडलेल्या चिमुकलीसाठी 'तो' ठरला देवदूत; VIDEO VIRAL\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/national/108876/air-india-to-be-handed-over-to-tata-group-today/ar", "date_download": "2022-10-04T16:48:01Z", "digest": "sha1:3X6RB4MJAQEK4P7FSH2322EWTSP2EZZ4", "length": 9647, "nlines": 153, "source_domain": "pudhari.news", "title": "एअर इंडिया : आज टाटा समुहाकडे 'एअर इंडिया' सोपवली जाणार | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/राष्ट्रीय/Air India : आज टाटा समुहाकडे 'एअर इंडिया' सोपवली जाणार\nएअर इंडिया : आज टाटा समुहाकडे 'एअर इंडिया' सोपवली जाणार\nनवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : आज एअर इंडिया कंपनी टाटा समुहाकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. टाटा समुहाकडूनच ६९ वर्षांपूर्वी ही विमान कंपनी घेतल्यानंतर आज पुन्हा टाटा समुहाकडेच सोपवली जात आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. लिलावाच्या प्रक्रियेनंतर ८ ऑक्टोबरला १८ हजार करोड रुपयांमध्ये एअर इंडिया ही टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आली आहे. ही कंपनी टाटा समुहाचीच उपकंपनी आहे.\nहिंगोली : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न\nmurder : सागर साखर कारखान्यात ऊसतोड मजुराचा खून\nअधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, “सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर एअर इंडियाला (Air India) गुरुवारी सोपविण्यात येणार आहे.” दरम्यान, दोन एअरलाईन पायलट युनियन, इंडियन पायलट गिल्ड आणि इंडियन कमर्शियल पायलट असोशिएशनने एअर इंडियाचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक विक्रम देव दत्त यांना कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याचे कारण वैमानिकांच्या थकबाकीवर अनेक कपाती आणि वसुली असल्याचा अंदाज आहे.\nराजेश टोपे : एक फेब्रुवारी पासून १ ली ते ५ वी शाळा सुरू करण्याचा मानस\nleopard : वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या मादीसह पिल्लू कैद\nशिवाय इतर दोन युनियनने उड्डाण होण्यापूर्वी विमानतळावर चालक दलाच्या सदस्यांचे बाॅडी मास इंडेक्स मोजण्यासंदर्भात कंपन्यांनी २० जानेवारीला जो आदेश दिला होता, त्याचा विरोध केला आहे. इअर इंडिया कर्मचारी संघ आणि ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशनने सोमवारी विक्रम देव दत्त यांना पत्र लिहून या आदेशाचा विरोध करत कंपनीचा हा आदेश अमानवीय आहे. त्याचबरोबर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयच्या नियमांचं उल्लंघन करणारे आहे, असे नमूद केले आहे.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपहा व्हिडिओ : सर कटा सकते हैं लेकिन देशसेवेसाठी हात, पाय गमावलेल्या सैनिकांचा थक्क करणारा पराक्रम\nकोल्हापूर : सतेज पाटील कोरोना पॉझिटिव्ह; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांना लावली होती हजेरी\nमहामुंबईत इमारत कोसळण्याचे सत्र सुरुच ; आता वांद्रेत इमारत कोसळली\nतुळजापूर : अणदूरमधील देशप्रेमी रिक्षा चालकाची प्रजासत्ताक दिनी मोफत सेवा \nAir India National news Pilot Ratan Tata Tata Group Vikram Dev Dutt एअर इंडिया टाटा समुह पायलट रतन टाटा राष्ट्रीय न्यूज विक्रम देव दत्त\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/tag/ministry-of-culture/", "date_download": "2022-10-04T16:33:20Z", "digest": "sha1:KVUFCTODGU7LE3CRAUTTJTYZEKDERGL2", "length": 1705, "nlines": 38, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "Ministry of Culture Archives - Kisanwani", "raw_content": "\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/tag/mobile/", "date_download": "2022-10-04T17:31:02Z", "digest": "sha1:JVT2EIDNZPURL276FCDOCF7F3IIHFPZZ", "length": 1666, "nlines": 38, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "Mobile Archives - Kisanwani", "raw_content": "\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/02/explain10.html", "date_download": "2022-10-04T16:48:24Z", "digest": "sha1:BUKQCNZF7DG3HDNHOR2Q4HBNN42FC2RU", "length": 2703, "nlines": 38, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: स्पष्टीकरणासह प्रश्न १०", "raw_content": "\nयेथे नमुन्यादाखल प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे. स्पष्टीकरण पाहून अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवावेत याची कल्पना येऊ शकते.\n1. एका रांगेत २३ मुले उभी आहेत. बरोबर मध्यभागी अपूर्व उभा आहे. त्याच्या उजवीकडे चित्रा उभी आहे, तर तिचा रांगेतील क्रमांक कोणता \nस्पष्टीकरण पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/preparing-bappas-farewell-in-nagpur-arrangement-of-304-artificial-tanks-at-204-locations-in-10-zones-4-feet-murtis-in-korodi-lake-130290236.html", "date_download": "2022-10-04T17:43:36Z", "digest": "sha1:B6FYFUHZS6CJNLVSL7GYTVPA2MSC4OL3", "length": 8509, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 झोनमध्ये 204 ठिकाणी 304 कृत्रिम टँकची व्यवस्था, 4 फुटांवरील मूर्त्या कोरोडी तलावात | Preparing Bappa's farewell in Nagpur| Arrangement of 304 artificial tanks at 204 locations in 10 zones | 4 feet murti's in Korodi lake - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनागपुरात बाप्पाच्या निरोपाची तयारी:10 झोनमध्ये 204 ठिकाणी 304 कृत्रिम टँकची व्यवस्था, 4 फुटांवरील मूर्त्या कोरोडी तलावात\n9 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे. गणेश विसर्जन पर्यावरणपूरक व्हावे, याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात झोननिहाय गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन आपल्या परिसरातील कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.\nविसर्जनासाठी शहरातील दहाही झोन अंतर्गत 204 विविध ठिकाणी 390 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश विसर्जन स्थळांची संपूर्ण माहिती नागरिकांना घरबसल्या मिळावी याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे वेब लिंक जारी करण्यात आली आहे. मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या लिंकवर जाऊन नागरिक आपल्या घराजवळच्या विसर्जन स्थळाची माहिती मिळवू शकतात. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे.\nगणेशोत्सवानिमित्त नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये याकरिता महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात दहाही झोनमध्ये विविध 204 भागात कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. तसेच 4 फूटाखालील सर्व श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टँकमध्ये व्हावे म्हणून चौकाचौकात व मैदानात कृत्रिम तलाव लावण्यात आले आहेत.\nशहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर या प्रमुख तलावासोबतच अन्य तलावावर लोखंडी टँकची व्यवस्था करण्यात करण्यात आली आहे. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी कलश ठेवण्यात आले आहेत. मनपाचे कर्मचारी व स्वयंसेवक निर्माल्य संकलन करणार आहेत. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात येत आहे. याशिवाय विसर्जन परिसरात हायमास्ट लाइट लावण्यात आले आहेत. जागोजागी निर्माल्य कलशाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.\nपर्यावरणपूरक गणेश विसर्जन आणि निर्माल्य संकलनासाठी मनपाला मदत करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक वेगवेगळ्या विसर्जनस्थळी उपस्थित राहाणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन फुटाळा तलाव येथील एअरफोर्स बाजूने उपस्थित राहणार आहेत. तसेच सक्करदरा तलावातील किंग कोब्रा ऑर्गनायझेशन, रामनगरमधील इको-फ्रेंडली फाऊंडेशन, सोनेगाव येथील सीएसएफडी, एम्प्रेस मिल येथील तेजस्विनी महिला मंडळ, सोनेगाव तलावातील ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन आणि गांधीसागर तलाव परिसरात निसर्ग विज्ञान आदी संस्था उपस्थित राहणार आहेत.\nगणेश विसर्जन संदर्भात नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नुकतीच बैठक घेतली. 4 फूटाखालील श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टँकमध्ये तसेच 4 फुटावरील मूर्तीचे विसर्जन कोराडी येथील कृत्रिम तलावात आणि अन्य ठिकाणी होईल.\nदक्षिण आफ्रिका 227-3 (20.0)\nदक्षिण आफ्रिका ने भारत ला 49 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/malegaon/news/three-phase-electricity-missing-for-two-months-protest-tomorrow-in-thangaon-130300265.html", "date_download": "2022-10-04T16:07:29Z", "digest": "sha1:RLZF7CVDZGBCMMNYP5G36WHO5LKSFOY6", "length": 5231, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दाेन महिन्यांपासून थ्री फेज वीज गायब; ठाणगावला उद्या आंदोलन | Three phase electricity missing for two months, protest tomorrow in Thangaon| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिवेदन:दाेन महिन्यांपासून थ्री फेज वीज गायब; ठाणगावला उद्या आंदोलन\nठाणगाव येथील भिकरवाडी ट्रान्सफाॅर्मरवरील दोन दिवसांपासून थ्री फेज वीज बंद पडली आहे.‌ तर आठ दिवसांपासून सिंगल फेजही गायब झाली आहे. वारंवार विनवण्या करूनही महावितरणकडून दुरुस्ती केली जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे ठाणगाव येथे वीज वितरण कंपनीच्या विरोधात सोमवारी (दि. १२) रास्ता रोको करण्यात येणार आहे. अभियंता ए. पी. कुलकर्णी यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.\nया ट्रान्सफाॅर्मरवरील ३५ घरगुती वीज ग्राहकांनी व ५ कृषी ग्राहकांनी संपूर्ण वीजबिले वेळोवेळी भरलेली असूनही संपूर्ण परिसर अंधारात आहे. याच परिसरात मागील आठवड्यात बिबट्याने दोन पोल्ट्री फार्ममधील १५० पेक्षा अधिक कोंबड्या फस्त केल्या आहे. परिसरात आताही बिबट्याचा वावर आहे. दोन दिवसांत ट्रान्सफाॅर्मर सुरू न झाल्यास वीज वितरणच्या निषेधार्थ ठाणगाव येथे सोमवार सकाळी १० वाजता रास्ता रोको करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, गणेश शिंदे, शिवाजी पाटोळे, शांताराम पाटोळे, रोहन शिंदे, अंकुश शिंदे, संजय काकड उपस्थित होते.\nग्राहक मंचकडे तक्रार करणार\nवीज कनेक्शन घेतल्यापासून एकदाही घराचे व कृषीचे बिल थकवले नाही. शेतीची वीज ६० दिवसांपासून तर घराची ८ दिवसांपासून गायब आहे. दोन दिवसांत पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवून नुकसानभरपाईची मागणी करणार आहे.\nसंजय काकड, अन्यायग्रस्त शेतकरी\nभारत ला 76 चेंडूत 11.76 प्रति ओवर सरासरी ने 149 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/jayant-patil-has-targeted-eknath-shinde/", "date_download": "2022-10-04T17:57:31Z", "digest": "sha1:CHYZWYYD4RJREI5XN7CM4J6GDIXX5XSK", "length": 8239, "nlines": 115, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "महाराष्ट्र किती झुकलाय हे पाहायला मिळतंय; जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला | Hello Maharashtra", "raw_content": "\nमहाराष्ट्र किती झुकलाय हे पाहायला मिळतंय; जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला\n रविवारी दिल्लीत नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीतील पंतप्रधान मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटच्या रांगेत उभे असल्याचा एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला विषय ठरला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. “औरंगजेबाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी गेले, दुसऱ्या रांगेत उभं केलं म्हणून त्यांनी ती सभा सोडली. आता आपल्याला तिसऱ्या रांगेत जाऊन उभं राहावं लागत आहे. परिस्थिती किती बदलली आहे. महाराष्ट्रात किती झुकलाय हे आजच्या फोटोवरून पाहायला मिळत आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.\nजयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नीती आयोगातील बैठकीतील फोटोबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, दिल्लीत बैठकीवेळी काढल्या जात असलेल्या फोटोवेळी तिथला प्रोटोकॉल अल्फाबेटिकली असतो. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे रांगेत मागे उभे राहिले असतील. मात्र, महाराष्ट्र किती झुकलाय हे यावरून पहायला मिळत आहे.\nएकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात\nरोहित पवारांचं खोचक ट्वीट –\nदिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीनंतर पंतप्रधानांसोबत आज इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोटो काढला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे शेवटच्या रांगेत उभे राहिल्याचे पहायला मिळाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत केंद्र सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. “एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात, असे पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटल.\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=Superstar", "date_download": "2022-10-04T16:47:59Z", "digest": "sha1:OUVC4VW2343Y6L5JTKPNMR2QWMLLRPQJ", "length": 8894, "nlines": 68, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nसुपरस्टारला कोरोना होतो तेव्हा\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसुपरस्टार अमिताभ बच्चन यांना कोरोना वायरसची लागण झाल्याचं कळल्यापासून सगळ्या देशानं देव पाण्यात घातलेत. कुठे त्यांच्यासाठी होम हवन करणं चालूय तर कुठे सॅंड आर्ट वगैरे बनवून त्यांना शुभेच्छा दिल्या जातायत. सोशल मीडियानं अमिताभ यांना राष्ट्रीय कोरोना रूग्ण घोषित केलंय. या सगळ्यात अमिताभ यांना कोरोना वायरसची लागण झाली कशी याचा शोध घ्यायला मात्र आपण विरसलो आहोत.\nसुपरस्टारला कोरोना होतो तेव्हा\nसुपरस्टार अमिताभ बच्चन यांना कोरोना वायरसची लागण झाल्याचं कळल्यापासून सगळ्या देशानं देव पाण्यात घातलेत. कुठे त्यांच्यासाठी होम हवन करणं चालूय तर कुठे सॅंड आर्ट वगैरे बनवून त्यांना शुभेच्छा दिल्या जातायत. सोशल मीडियानं अमिताभ यांना राष्ट्रीय कोरोना रूग्ण घोषित केलंय. या सगळ्यात अमिताभ यांना कोरोना वायरसची लागण झाली कशी याचा शोध घ्यायला मात्र आपण विरसलो आहोत......\nप्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआज १८ जुलै. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन. आज काका आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमे, गाणी यांच्यातून ते आपल्यात आहेत. आजही टीवीवर किंवा एफएमवर त्यांचं गाणं लागलं की आपण काही क्षण त्यात रमून जातो. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या फॅन्सचे किस्से ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो.\nप्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा\nआज १८ जुलै. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन. आज काका आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमे, गाणी यांच्यातून ते आपल्यात आहेत. आजही टीवीवर किंवा एफएमवर त्यांचं गाणं लागलं की आपण काही क्षण त्यात रमून जातो. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या फॅन्सचे किस्से ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो......\n‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज २९ डिसेंबर. आपल्या अभिनयानं एका पिढीला वेड लावणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती. ते इतके लोकप्रिय होते की बीबीसीनं त्यांच्यावर ‘बॉम्बे सुपरस्टार’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली. ही डॉक्युमेंटरी फारच मजेदार आहे. ही डॉक्युमेंटरी म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामीच\n‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी\nआज २९ डिसेंबर. आपल्या अभिनयानं एका पिढीला वेड लावणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती. ते इतके लोकप्रिय होते की बीबीसीनं त्यांच्यावर ‘बॉम्बे सुपरस्टार’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली. ही डॉक्युमेंटरी फारच मजेदार आहे. ही डॉक्युमेंटरी म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामीच\nप्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआज १८ जुलै. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन. आज काका आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमे, गाणी यांच्यातून ते आपल्यात आहेत. आजही टीवीवर किंवा एफएमवर त्यांचं गाणं लागलं की आपण काही क्षण त्यात रमून जातो. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या फॅन्सचे किस्से ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो.\nप्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा\nआज १८ जुलै. सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन. आज काका आपल्यात नाहीत तरी त्यांचे सिनेमे, गाणी यांच्यातून ते आपल्यात आहेत. आजही टीवीवर किंवा एफएमवर त्यांचं गाणं लागलं की आपण काही क्षण त्यात रमून जातो. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या फॅन्सचे किस्से ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/2592/", "date_download": "2022-10-04T15:55:33Z", "digest": "sha1:4ZGZIE6YDPA4DTGTO4GR55ZRHIGC27AV", "length": 7564, "nlines": 80, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला आहे. आ. बच्चू कडू यांचा दावा; म्हणाले, मी नाराज नाही. - Rayatsakshi", "raw_content": "\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला आहे. आ. बच्चू कडू यांचा दावा; म्हणाले, मी नाराज नाही.\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला आहे. आ. बच्चू कडू यांचा दावा; म्हणाले, मी नाराज नाही.\nव्यक्तिगत हितासाठी नाराजी नाही.\n15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होईल. मंत्रिमंडळात मला स्थान देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे, असे आज प्रहार संघटनेचे नेते व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.\nमंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात बच्चू कडू यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. यावर बच्चू कडू म्हणाले, आमचे काही महत्त्वपूर्ण मुद्दे असून त्यावर लढाई सुरु राहिल. व्यक्तिगत हितासाठी मी कधीही नाराज होणार नाही.\nव्यक्तिगत हितासाठी नाराजी नाही\nमंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या शपथविधीला बच्चू कडू गैरहजर होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. यावर बच्चू कडू म्हणाले, मी माझ्या काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. त्यामुळे येवू शकलो नाही. व्यक्तिगत हितासाठी मी कधीही नाराज होणार नाही. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात तुमच्या नावाचा विचार केला जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिला आहे. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येत नाही.\nशिवसेना नेते आदित्य ठाकरे बंडखोरांवर सातत्याने टीका करत आहे. जे पक्षाशी एकनिष्ठ राहू शकले नाही ते जनतेशी काय निष्ठा ठेवणार. यावर पक्षनिष्ठा नाही तर जनतेशी निष्ठा महत्त्वाची असते. सामान्य नागरिक, जनतेवर निष्ठा असली पाहिजे, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.\nपोटोद्या जवळ स्वीप्ट- कंटेनरचा भीषण अपघात सहा ठार\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी सावंतांची उत्तर देताना दमछाक\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nजिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/ca-protest/", "date_download": "2022-10-04T16:03:51Z", "digest": "sha1:N4CKHA6FIAHKY2DFNG77HAELHXWV6RGE", "length": 7488, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "CA protest Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nजाचक तरतुदींविरोधात जीएसटी भवनावर देशव्यापी एल्गार\nपुणे : वस्तू व सेवा कर कायद्यातील वारंवार होणारे बदल थांबवावेत, जीएसटी परताव्यात सुधारणा करण्याची अनुमती द्यावी, सतत बदलांच्या अध्यादेशाचा ...\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\nसगळे देशवासी गुजरातचे मीठ खातात – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू\nभौतिकशास्त्राचे नोबेल तीन संशोधकांना विभागून जाहीर\nकाॅंग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांचा सोनिया गांधींवर आरोप, म्हणाले – “सोनिया गांधी….”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/tag/death/", "date_download": "2022-10-04T17:07:54Z", "digest": "sha1:JAMXI4TYOIS6H7RPECMAIWQH6WOKTCJ6", "length": 4391, "nlines": 110, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "Death | Hello Maharashtra", "raw_content": "\nविरारमध्ये गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू, धक्क्याने वडिलांनीसुद्धा सोडला जीव\nखंबाटकी घाटात विचित्र अपघात : चार वाहनांच्या धडकेत 1 ठार 6...\nउल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू, एक जखमी\nआठवडा बाजारात दुचाकींची समोरासमोर धडक : युवक जागीच ठार\nकराडमध्ये दुर्घटना : पालिका कर्मचाऱ्यांचा चेंबर साफ करताना गुदमरून मृत्यू\nवाघेरीत “लम्पी स्किन” आजारामुळे खिलार जातीच्या बैलाचा मृत्यू\nयेरळा नदीत पूराच्या पाण्यात वाहून गेलेल्या वृध्दाचा मृत्यू\nतलावात बुडालेला युवकाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला\nभाडळेत वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू\nगणपतीला विद्युत रोषणाई करताना 8 वर्षीय चिमुकलीचा शाॅक लागून मृत्यू\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/mahishmati-thali-swadishta-blog/", "date_download": "2022-10-04T17:42:58Z", "digest": "sha1:QAA44FDKKKQZJ3SS44W2JEMUQ5ICTXUI", "length": 21802, "nlines": 102, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "स्वादिष्ट (महिष्मती थाळी)- आशिष चांदोरकर | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nभरपेट आणि मनही तृप्त करणारी…”महिष्मती थाळी”\n‘अरे जागा आहेस, की झाला तुझा अजगर…’ या सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या एका वाक्याची आम्हाला राहून राहून आठवण येत होती. कारण गुरुवारी दुपारी जेवल्यानंतर आमचा अजगर व्हायची वेळ आली होती. आमचा म्हणजे माझ्यासह आणखी सात जणांचा. (खरं सांगायचं तर माझा अजगर झालाच होता.) निमित्त होतं ‘हाउसफुल पराठा’ला दिलेल्या भेटीचं. तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर जंगली महाराज रस्त्यावरच्या ‘हाउसफुल पराठा’ इथं एकदा नक्की जावं आणि ‘महिष्मती थाळी’चा आस्वाद घ्यावा. तडस लागेपर्यंत जेवणं म्हणजे काय हे आपल्याला तिथं अनुभवायला मिळतं. स्टार्टर्स, भात, रायता, सॅलड, पापड, अनेक प्रकारचे पराठे, नान, रोट्या, पंजाबी स्वादाच्या भाज्या, भाताचे दोन प्रकार, दोन-तीन प्रकारचे गोड पदार्थ, पतियाळा लस्सी आणि लेमन मोईतो हा ‘महिष्मती’च्या साम्राज्यातील तुफान मेन्यू.\nअनेकदा भव्यदिव्य, जम्बो किंवा आकारानं मोठ्ठं असलं म्हणजे उत्तम आणि स्वादिष्ट असतंच असं नाही. पुण्यात किंवा इतरत्र फिरतानाही आपल्याला तसा अनुभव येतो. पण ‘महिष्मती थाळी’ त्याला अपवाद आहे. या थाळीला हाउसफुल पराठा इथं नुकताच प्रारंभ झाला आहे. पूर्वी ‘हाउसफुल’च्या बाहुबली आणि मिनी बाहुबली थाळीनं प्रचंड धुमाकूळ घातला आहे. आता त्या पुढं जाऊन मालक समीर सुर्वे आणि मुख्य शेफ राजू उस्ताद यांनी ‘महिष्मती थाळी’ची निर्मिती केली असून, खवय्यांच्या सेवेसाठी ही थाळी रुजू झाली आहे. अस्मादिकांचे मित्र आणि ‘लवंगी मिरची’ या यूट्यूब चॅनेलचे सर्वेसर्वा विश्वनाथ अनंत गरूड यांच्या पुढाकारातून आम्हाला महिष्मती साम्राज्याच्या सफरीवर जाण्याची संधी मिळाली.\nफक्त मी एकटाच नाही, तर माझ्यासह एकूण आठ जणांनी महिष्मती साम्राज्याची सफर केली. ‘लवंगी मिरची’चे सर्वेसर्वा आणि सोशल मीडिया विषयातील तज्ज्ञ विश्वनाथ गरूड, खाद्यउद्योजक नि खवय्ये निकेत देसाई, साने गुरुजी तरुण मंडळाची शान विजय शामराव गायकवाड, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि बाळूमामाचे भक्त सुमीत पांढरे, ‘भारत दुग्धालय’चे भागीदार नि अस्मादिकांचे चुलत बंधू शिरीष चांदोरकर, माझा जिवलग मित्र नि करसल्लागार कमलेश पाठक आणि एमआयटीमधील प्राध्यापक तसेच राजकीय विश्लेषक प्रा. महेश साने अशी आगळीवेगळी मैफल या निमित्ताने जमून आली. खरं तर त्यासाठी विश्वनाथचे आभारच मानायला हवेत. गणेश फडके आणि अमित पांढरे यांना आम्ही खरंच मिस केलं.\nसाधारण दीडच्या सुमारास आम्ही महिष्मती साम्राज्यात पोहोचलो. महिष्मती थाळीचा आस्वाद घेतल्यानंतर मन प्रसन्न होतंच. पण ते साम्राज्य उभं राहताना म्हणजेच थाळी सजविताना पाहणं देखील मनाला मोहून घेतं. एका भव्य थाळीमध्ये अनेक पदार्थ एकाचवेळी पद्धतशीरपणे ठेवले जात असतात. थाळी सजविलेली असेल आणि पदार्थांची मांडणी उत्तम असेल तर ते दृष्य पाहूनच माणूस क्षुधाशांतीच्या वाटेवर मार्गस्थ होतो. याची या ठिकाणी पक्की जाणीव होते. सर्व थाळी तयार करायला साधारण अर्धा तास आणि त्याची मांडणी करायला पंधरा मिनिटं असा साधारण चाळीस-पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी धरून चालायचा. कारण इथं काहीही तयार करून ठेवलेलं नसतं. सर्व काही ऑर्डर दिल्यानंतर तयार होतं. त्यामुळं थाळीतील सर्व पदार्थ गर्रमागर्रम असेच असतात.\n‘हाउसफुल पराठा’चे मुख्य शेफ राजू उस्ताद यांनी अनेक वर्षे शाहजीज पराठा हाऊस येथे काम केलं आहे. त्यामुळं पदार्थ स्वादिष्ट असणार हे ओघानं आलंच. एकेका पदार्थांचा आस्वाद घेऊ लागल्यानंतर राजू उस्ताद हे फक्त नावाचे नाही तर खरोखरचे उस्ताद आहेत, हे मनोमन पटतं. सध्या आपण नंतर जेवतो आणि आपल्या मोबाईलला सर्वप्रथम शांत करतो. इथंही तसंच होतं. थाळी समोर आल्यानंतर सर्व जण पहिले फोटो काढण्यात मग्न होतात. फोटो काढून मन भरल्यानंतर मग वेटर्स प्रत्येकाच्या थाळीमध्ये भाज्या, पराठे, रोटी आणि नान यांचं वाढप सुरू करतात. ते थाळी संपेपर्यंत सुरू राहतं.\n‘महिष्मती’च्या साम्राज्यात पाच प्रकारचे पराठे आहेत. पाच प्रकारच्या तंदूर रोटी आहेत. नान आहेत. आठ प्रकारच्या भाज्या आहेत. जेवताना त्यांचं वैविध्य जाणवतं आणि लक्ष देऊन खाल्लं तर प्रत्येकाचा स्वाद आणि प्रिपरेशन देखील समजून येतं. स्वीट कॉर्न, मटार (नसेल तर हिरवा वाटाणा), काजू आणि काबुली चणे यांच्यापासून बनविलेला ‘देवसेना पराठा’, गाजर, फ्लॉवर, मटार आणि राजमा यांच्यापासून तयार केलेला ‘व्हेज दिल्लीवाला’, स्वीटकॉर्न-चीज पराठा, आलू मेथी पराठा आणि तंदूरमध्ये रोस्ट केलेला पनीर टिक्का मसाला पराठा.\nतंदूर रोटी आणि नानचंही वैविध्य थाळीमध्ये पहायला मिळतं. पहिली मिस्सी रोटी. गव्हाचं पीठ, बेसन, मेथी, कांदा, लसूण आणि कोथिंबीर यांच्यापासून ही रोटी बनवितात. प्लेन रोटी, बटर रोटी, बटर नान, पालक रोटी, तंदुरी पराठा आणि चुरचूर नान. सर्व पराठे आणि रोट्या गरमगरम सर्व्ह करण्यात येतात. शिवाय पराठ्यांमधील स्टफिंग अगदी शेवटपर्यंत पोहोचलेलं असतं. त्यामुळं संपूर्ण पराठा पाहाता पाहता फस्त होतो.\n‘हाऊसफुल पराठा’मध्ये पंजाबी भाज्या आणि पराठे ‘आला कार्ड’ नुसारही मिळतात. त्यामुळं तिथं मिळणाऱ्या वेगवेगळ्या पंजाबी भाज्यांचा ‘महिष्मती थाळी’मध्ये समावेश असतो. आम्ही गेलो तेव्हा लाल ग्रेव्हीमधील पनीर चटाकेदार, व्हेज बेबीसाल, ग्रीनपीज, मेथी मटर मलई, दाल मखनी, काला चना अर्थात, मसाला छोले, मिक्स व्हेज अशा भाज्या थाळीमध्ये होत्या. शिवाय बूंदी रायता, सॅलड, पापड वगैरे ऐवज अर्थातच होता.\nबाहुबली थाळीमध्ये एकच मोठा पराठा असतो. आणि भाज्या लहानशा वाटीमध्ये येतात. मात्र, ‘महिष्मती थाळी’मध्ये पराठे, नान आणि रोट्या यांचं बरंच वैविध्य आहे. शिवाय सर्व भाज्या बऱ्यापैकी मोठ्या भांड्यांमध्ये असतात. म्हणजे आठ जणांना थोड्या प्रमाणात का होईना त्या निश्चितच सर्व्ह होतात. पराठे आणि भाज्या यांचा भरपेट आस्वाद घेतला. अर्थातच, आमची लढाई अजूनही संपलेली नव्हती. किटपीट राईस आणि कटप्पा बिर्याणी हे भाताचे प्रकार सर्वांची वाट पाहत होते. प्रत्येकाच्या वाट्याला भात येतो. अगदी थोडाच येतो. पण तो तेवढाच पुरेसा असतो. अधिक जाऊच शकत नाही. त्यानंतर ओढ असते ती गुलाबजाम, मूग हलवा आणि गाजर हलवा यांची. तीनही पदार्थ एकदम अप्रतिम. गुलाबजाम आणि मूग हलवा यांच्यात कदाचित पहिल्या क्रमांकासाठी स्पर्धा लागू शकते इतके जबरदस्त.\nपतियाळा ग्लासमधील स्वीट लस्सी आणि लेमन मोईतो यांचा आस्वाद कसा आणि कधी घ्यायचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं. पण लेमन मोईतो सर्व जेवण संपल्यानंतर घेतलं तर उत्तम. सोडा, पुदिना नि लिंबू असल्यामुळं पाचक म्हणून ते निश्चितच उपयुक्त ठरतं. लस्सी जेवण्यापूर्वी किंवा जेवताना घेणं उत्तम. अशा प्रकारे ‘महिष्मती थाळी’मधील ९९ टक्के पदार्थ आम्ही सर्वांनी संपविले. थोडीशी बिर्याणी उरली. त्याबद्दल थोडं वाईट वाटलं. पण पुढील वेळेपासून काळजी घेण्यात येईल.\nआणखी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे ‘महिष्मती थाळी’ संपविणं हे खरोखर एकप्रकारचं चॅलेंज आहे. अस्मादिक आणि अस्मादिकांचे बहुतांश मित्र हे ‘खाऊन माजा पण टाकून माजू नका’ या संप्रदायातील असल्याने ‘महिष्मती थाळी’ संपविण्याची जबाबदारी आमच्यावर ओघानं आलीच होती. ती आम्ही सार्थपणे पार पाडली. सर्वच जण ‘वढ’ गँगचे सदस्य असल्यानं आठ जणांमध्येच थाळी साफसूफ झाली. पण मोजून मापून खाणारे (किंवा खाणाऱ्या) असतील तर दहा ते बारा जाणांनाही ही थाळी नक्की पुरेल. रेटून खाणारे असतील तर सात-आठ जणही चालतील.\nही थाळी घरपोच किंवा ऑफिसात पार्सल मिळण्याचीही सुविधा उपलब्ध आहेच. पण तिथं जाऊन तिथल्या माहोलमध्ये शांतपणे हळूहळू ‘महिष्मती साम्राज्या’ची सफर कऱणं कधीही उत्तम. घाईघाईत किंवा जाताजाता उरकण्याचे हे काम नाही. प्रत्येक पदार्थाला न्याय देता आला पाहिजे. तो तिथं गेल्यानंतरच देता येणं अधिक शक्य आहे. ‘हाउसफुल पराठा’चं व्यवस्थापन बाहेरच्या केटरिंगच्या ऑर्डर्स वगैरेही स्वीकारतात.\n‘हाउसफुल्ल पराठा’च्या ‘महिष्मती साम्राज्या’ची सफर भरपेट आहेच. भरपेट म्हणजे एकदम हाउसफुल्ल… पोट तर भरतच पण मन देखील तृप्त होतं. अगदी मनोमन तृप्त… पोटाबरोबरच मन देखील हाउसफुल्ल तृप्त होण्याचा अनुभव हेच ‘हाउसफुल्ल पराठा’तील ‘महिष्मती साम्राज्या’चं यश म्हटलं पाहिजे.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n“अँड द ग्रॅमी अवार्ड …फॉर द... चिंतन- वैशाली कविश्वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/latest/26379/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/ar", "date_download": "2022-10-04T17:38:16Z", "digest": "sha1:BVRTDPFUYOCUPNMXZBOLQ6MMWIIZPLXG", "length": 21792, "nlines": 206, "source_domain": "pudhari.news", "title": "उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद; ही ७ कारणे... | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद; ही ७ कारणे...\nउद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद; ही ७ कारणे...\nबाळासाहेब पाटील, पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद सुरू असून याचा दुसरा अंक आता राज्यात पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राणे यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन सुरू झाले आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. राणे मंत्री झाल्यानंतर त्यांच्या टिकेला धार आली आहे.\nतर ठाकरे पूर्ण दुर्लक्ष करून राणे यांना बेदखल करत आहेत. एकेकाळी शिवसेनेत शब्दाला वजन असलेले राणे बाहेर का पडले, उद्धव आणि राणे यांच्यात नेमका काय वाद झाला याबाबत अजूनही उत्सुकता आहे.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nसुनील केदार यांनी केला भाजप नाशिक कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध\nअभिषेक बच्चन लिलावती रुग्णालयात दाखल\nशिवसेनेचा मुंबईतील एक शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा थक्क करणारा नारायण राणे यांचा राजकीय प्रवास.\nयुतीचे सरकार असताना मनोहर जोशी यांना हटवून बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले.\nराणे यांनी अल्पावधीत प्रशासनावर पकड मिळविली. पक्षातही आपले स्थान पक्के केले.\nमात्र, १९९९ ला पक्षाची सत्ता गेली आणि राणे यांच्या राजकीय जीवनाला उतरती कळा लागली.\nपुढे गतवैभव प्राप्त करण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला.\nकाँग्रेस, स्वाभिमानी पक्ष आणि भाजप असा प्रवास करत आता त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.\nचिपळूण : नारायण राणेंच्या सत्कार कार्यक्रमात भाजप- शिवसेना कार्यकर्ते भिडले\n#सलमान खान ला विमानतळावर अडविणारा अधिकारी अडचणीत\nशिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द अंतिम असे. नारायण राणे शिवसेनेचे शाखाप्रमुख असताना नगरसवेक झाले.\n‍त्यानंतर त्यांना बेस्टचे चेअरमन म्हणून संधी मिळाली. पुढेत ते आमदार झाले आणि मंत्री, मुख्यमंत्री अशी चढती कमान चढत राहिले.\nबाळासाहेबांचे निकटवर्तीय अशी त्यांची ख्याती होती. मात्र, शिवसेनेत वाढत चालेलेले त्यांचे वर्चस्व हा अनेकांच्या अस्वस्थतेचा मुद्दा होता.\nराणेंबद्दल काटशाहाचे राजकारण सुरू झाले ते राज्यात सत्ता आल्यानंतर विधानसभेवर भगवा फडकवू अशा घोषणा शिवसैनिक देत होते.\nमात्र, हे स्वप्न १९९५ च्या निवडणुकीत पूर्ण झाले. मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले.\nत्यावेळी राणे, राज ठाकरे आणि स्मिता ठाकरे अशा नेत्यांचा एक आणि उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई अशा नेत्यांचा दुसरा गट होता.\nया दोन्ही गटांनी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. राज ठाकरे आणि नारायण राणे हे बाळासाहेबांच्या निकट होते.\nत्यामुळेच राणे यांना अल्पकाळासाठी का असेना मुख्यमंत्रीपद मिळाले. उद्धव ठाकरे राणे यांना पद देण्याविरोधात होते.\nत्यामुळे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद वाढत गेला.\n१९९९ ला अटलबिहारी वाजपेयी यांनी मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या आणि राज्यातही मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या.\nयावेळी बाळासाहेब ठरवतील तो उमेदवार असे शिवसेनेत होते. नारायण राणे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या मर्जीतील उमेदवारांना यादीत स्थान मिळाले होते.\nमात्र, ही यादी उद्धव ठाकरे यांनी परस्पर बदलली होती, असा आरोप राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.\nजागावाटपात शिवसेनेला १७१ तर भाजपला ११७ जागा देण्यात आल्या होत्या. मित्र पक्षांना १० जागा शिवसेना सोडणार असे ठरले होते.\nअंतिम यादी बाळासाहेबांच्या सहीने सामना दैनिकात जात होती. ती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ठाकरे यांनी १५ नावे बदलली.\nत्यामुळे बंडखोरी झालेले ११ उमेदवार अन्य पक्षातून किंवा अपक्ष लढले. ते निवडून आले.\nया निवडणुकीत शिवसेनेला ६९ आणि भाजपला ५७ जागा मिळाल्या. काँग्रेसला ७५ तर राष्ट्रवादीला ५६ जागा मिळाल्या होत्या.\nसत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घेतली असती तर कदाचित सत्ता आली असती मात्र, तसे झाले नाही. राणे यांची ही संधी उद्धव ठाकरे यांच्यामुळे गेली असा आरोप ते आजही करतात.\nनारायण राणे यांच्यावर केवळ राजकीय सुडापोटी कारवाई : चंद्रकांत पाटील\nनिलेश, नितेश राणे यांचे शिवसेनेला ‘ओपन चॅलेंज’\nउद्धव यांना कार्यप्रमुख होण्यास विरोध\n२००२ मध्ये महाबळेश्वर येथे राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक झाली. ही बैठक शिवसेनेमध्ये नेतृत्वबदलाची बैठक ठरली.\nया बैठकीमुळे राज ठाकरे आणि नारायण राणे यांना बाहेरचा मार्ग चोखाळावा लागला. राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रमुख पदाचा प्रस्ताव बैठकीत मांडला.\nया प्रस्तावाला नारायण राणे यांचा विरोध होता. बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगितले.\nमात्र, ते फारसे खरे नव्हते असे अनेकांचे म्हणणे आहे.\n१९९९ मध्ये विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले २००२ मध्ये काही अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतला.\nसरकार अल्पमतात आल्याचे सांगत सरकार पाडण्याचा घाट नारायण राणे यांनी घातला. अनेक आमदार त्यांनी गळाला लावले होते.\nमात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सरकार पाडण्याच्या योजनेला आपला पाठिंबा नाही, असे जाहीर केले.\nत्यामुळे राणे बॅकफूटवर आले. केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर या घडामोडी घडल्या.\nमात्र, उद्धव ठाकरे यांनीही हा बेत हाणून पाडला असा राणे यांना संशय होता.\n#नारायण राणे अटक: ‘सरकारमध्ये इतकी हिंमत नाही’\n‘नारायण राणे यांच्याविरोधात महाडमधील शिवसैनिकांत उद्रेक’\n२००२ मध्ये नारायण राणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची कण्कवलीजवळ हत्या झाली.\nत्यावेळी राणेंचे कणकवलीतील घर पेटवले. त्यावेळी शिवसेनेचा एकही नेता किंवा कार्यकर्ता पुढे आला नाही. राणे पूर्ण एकाकी पडले.\nराणे यांच्या मदतीला कुणीही जाऊ नये असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी दिल्याचा राणे यांचा अंदाज होता.\nत्यामुळे राणे पुन्हा शिवसेनेपासून दुरावले.\n२००४ च्या निवडणुकीत पक्षाची सर्व सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली होती. राणे यांची घुसमट वाढत चालली होती.\nतरीही राणे पक्षासाठी प्रचार करत होते. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार निवडले तरी राणे प्रचार करून आपणच सेनेचा नेता असल्याचे सांगण्यास कळवत होते.\nत्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले. धुसफूस वाढली असताना रंगशारदा येथे शिवसैनिकांचा मेळावा घेतला.\nया मेळाव्यात राणे यांनी ‘सेनेत पदांचा बाजार मांडला जातोय’ असे जाहीर वक्तव्य केले. या वक्तव्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली.\nअखेर २००५ मध्ये राणे यांनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावरील टिकेला धार आली.\nराणे करताहेत मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख\nराणे हे नेहमीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करतात. शिवसेना पक्षप्रमुख असताना राणे यांच्याविरोधात ते नेहमीच टीका करत होते. काँग्रेसमध्ये असतानाही राणे यांचा रोख केवळ ठाकरे यांच्यावर असायचा. त्यानंतर त्यांनी स्वाभिमान पक्ष काढला. तेव्हाही ते सेनेवर टीका करत होते. भाजपमध्ये गेल्यानंतर युती असल्याने त्यांना टीका करताना अडचणी येत होत्या. मात्र, सध्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्याने भाजपला राणे यांच्या रुपाने कडवा विरोधक मिळाला आहे.\nचिपळूण : नारायण राणेंच्या सत्कार कार्यक्रमात भाजप- शिवसेना कार्यकर्ते भिडले\nनारायण राणेंविरोधात पंतप्रधानांकडे तक्रार : विनायक राऊत\nनारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश; पथक चिपळूणकडे\nऔषधात पैसे खाणाऱ्यांकडे गोमूत्र ; नारायण राणे यांची शिवसेना नेतृत्वावर टीका\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26431/", "date_download": "2022-10-04T17:02:48Z", "digest": "sha1:7W4HKRXQ5JA7ZMZYFEM6GDAH2VSBGX25", "length": 49463, "nlines": 378, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "अणुकेंद्रीय व आणवीय परिबले – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nअणुकेंद्रीय व आणवीय परिबले\nअणुकेंद्रीय व आणवीय परिबले\nअणुकेंद्रीय व आणवीय परिबले : आणवीय भौतिकीत ‘परिबल’ (एखाद्या अक्षाभोवती वस्तू फिरविण्याची प्रेरणेची क्षमता) ही संज्ञा मुख्यतः पुढील चार गोष्टींच्या संदर्भात वापरतात. (१) परिवलन परिबल, (२) चुंबकीय द्विध्रुवी परिबल (μ), (३) चतुर्ध्रुवी परिबल, (४) इतर चुंबकीय वा विद्युत् अनेकध्रुवी परिबले. यातील फक्त पहिल्या तिनांचा परिणाम प्रायोगिकरीत्या मोजतात.\nबोर-प्रणीत अणुप्रतिमानानुसार इलेक्ट्रॉन हे अणुकेंद्राभोवती फिरत असतात. या गतीमुळे प्रत्येक इलेक्ट्रॉनाला जो कोनीय संवेग (निरूढी परिबल × कोनीय वेग) प्राप्त होतो, त्याला त्या इलेक्ट्रॉनाचे कक्षीय परिभ्रमण परिबल असे म्हणतात. केंद्राभोवती फिरताफिरता इलेक्ट्रॉन आपल्या स्वतःच्या अक्षाभोवतीही परिभ्रमण करीत असतो, असे मानल्यास आणवीय वर्णपटातील काही कूट प्रश्नांचा समाधानकारक उलगडा करता येतो. या गतीमुळे प्रत्येक इलेक्ट्रॉनाला प्राप्त होणाऱ्या कोनीय संवेगाला ‘इलेक्ट्रॉनाचे अंगभूत परिवलन परिबल’ असे म्हणतात. कोणत्याही इलेक्ट्रॉन किंवा न्यूक्लिऑन (प्रामुख्याने प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन) यांच्या परिवलन-परिबलाचे मूल्य 1/2 h/2π = 1/2 ħ (h=प्लांक स्थिरांक) इतके असते. सर्वांनाच नाही तरी बहुतेक इतर मूलकण व अणुकेंद्रे यांनाही परिवलन परिबल व चुंबकीय परिबलही असते. इलेक्ट्रॉनाच्या परिवलनाची कल्पना प्रथम पाउली यांनी सुचविली व त्यानंतर ऊलेनबेक व गूट्‌श्मिट यांनी ती अणूतील इलेक्ट्रॉनांना लावली. यामुळे वर्णपट-रेषांची सूक्ष्मरचना आणि झीमान परिणाम यांची संगती लावता आली. अणुकेंद्रातील मूलकणांच्या परिवलन परिबलांचा सदिश (दिशा आणि परिमाण असे दोन्ही गुण असलेल्या राशी) पद्धतीने संयोग होऊन त्यामुळे संपूर्ण अणुकेंद्राला परिणामी असे परिवलन परिबल प्राप्त होते. इलेक्ट्रॉनाचे कक्षीय परिभ्रमण परिबल नेहमी ħ च्या पूर्ण पटीत असते. त्याचा इलेक्ट्रॉनाच्या परिवलन परिबलाशी संयोग होऊन एकत्रित आणवीय कोनीय संवेग उत्पन्न होतो. तो नेहमी ħ/2 च्या पूर्ण पटीत असतो.\nपरिवलन परिबलाचा परिणाम म्हणून कणांना अंगभूत चुंबकीय द्विध्रुव परिबल (μ) प्राप्त होते. अशा प्रकारे अणुकेंद्रीय व आणवीय चुंबकीय परिबले उत्पन्न होतात.\nयाशिवाय अणुकेंद्रीय विद्युत् भाराच्या असममित विनिमयामुळे अणुकेंद्राला व अणूला चतुर्ध्रुवी किंवा अनेकध्रुवी परिबले प्राप्त होतात. दोन विरुद्ध चिन्हांचे परंतु सममूल्य विद्युत् भार एकमेकांपासून काही अंतरावर ठेवले असता विद्युत् द्विध्रुव तयार झाला, असे म्हणतात. असे सम परिबल असलेले द्विध्रुवांचे मध्यबिंदू एकमेकांपासून काही अंतरावर असून त्यांच्या परिबलाच्या दिशा एकमेकांच्या विरुद्ध असतील, तर त्या रचनेस विद्युत चतुर्ध्रुव असे म्हणतात. याचप्रमाणे दोन चतुर्ध्रुवांपासून एक अष्टध्रुव, दोन अष्टध्रुवांपासून एक षोडशध्रुव वगैरे बहुध्रुव बनू शकतात. याच तत्वावर चुंबकीय चतुर्ध्रुव व इतर बहुध्रुवांची रचना असते.\nवरीलपैकी प्रत्येक परिबलाशी संलग्न असे पुंजांक (पृथक् मूल्ये घेणाऱ्या म्हणजेच पुंजरूप असलेल्या राशीच्या निरनिराळ्या मूल्यांपैकी एक मूल्यदर्शक अंक म्हणजे पुंजांक होय) असतात. नव्या ⇨पुंजयामिकीनुसार, कण समूहांच्या समीकरणांची उकल केली असता मिळणाऱ्या निर्वाहात (समीकरण सोडवून मिळणाऱ्या उत्तरात) हे पुंजांक आपोआपच येतात. तर जुन्या पुंजयामिकीनुसार ‘विशिष्ट परिबल = पुंजांक × तद्विशिष्ट किमान मूल्यांचे परिबल’ असे असले, तरीही ही परिबले बहुधा त्यांच्यात्यांच्याशी संलग्न पुंजांकांनीच व्यक्त करण्याचा शिरस्ता आहे. ही सर्व परिबले सदिश असल्याने त्यांचे संयोग सदिश-संयोग-नियमानुसार करावे लागतात. यावरूनच अणूचे सदिश प्रतिमान (मॉडेल) उदयाला आले. प्रकाशवर्णपट-विज्ञानामध्ये हे प्रतिमान पूर्वीपासून फारच उपयोगी ठरले आहे.\nकोष्टक क्र.१ मध्ये कणांचे गुणधर्म व कोष्टक क्रं.२ मध्ये वेगवेगळ्या पुंजांकांची चिन्हे व अर्थ दिले आहेत. लहान अक्षरे सुट्या कणांसाठी व मोठी कण-समुहांसाठी म्हणजे अणुकेंद्र किंवा अणु-रेणूसाठी वापरतात.\nकोष्टक क्र. 1 : कणांचे गुणधर्म\nचुंबकीय द्विध्रुवी परिबल (अणुकेंद्रीय चुंबकीय परिबलाच्या ϊM एककामध्ये)\nकोष्टक क्र. 2 : पुंजांक व परिबले\n(१) परिवलन परिबलकिंवा कोनीय संवेग याचे एकक = ħ=h/2 π.\n(२) कोणत्याही तारांकित अक्षराचा अर्‍थ पुढीलप्रमाणे समजावा :\nn= प्रमुख पुंजांक = १, २, ३, …\nι= कक्षीय परिभ्रमण पुंजांक = ०, १, २, …\nmι =चुंबकीय परिभ्रमण पुंजांक ι, ι-१, ι-२…, (-ι+1),-ι\nS=परिवलन परिबलांक= १/२,परिवलन परिबल= s*h\nµs=चुंबकीय परिवलन परिबलांक= १/२,-१/२\nj = ι ±s = सुट्या कणांचा एकत्रित कोनीय सवेंगांक=१/२, ३/२, ५/२…\nmj=सुट्या कणांचा एकत्रित चुंबकीय परिबलांक= j, j-1,….,\nI=अणूकेंद्राचा एकत्रित कोनीय सेवेगांक\nJ=अणूतील सर्व इलेक्ट्रॉनांचा एकत्रित कोनीय संवेगांक\nF=I+J,…,I-J=संकलित कोनीय संवेगांक (संपूर्ण अणूचा)\nµB=बोर-प्रणीत चुंबकीय परिवलाचे एकक\nµM=अणुकेंद्रीय चुंबकीय परिबलाचे एकक.\nआणवीय परिबले: १९१३–१५ मध्ये बोर यांनी प्रसृत केलेल्या आणवीय वर्णपटाच्या उपपत्तीप्रमाणे[→ वर्णपटविज्ञान]सर्वसाधारण स्थितीत, अणूमधील इलेक्ट्रॉन काही निश्चित अशा स्थिर ऊर्जा-पातळ्यांत असतात. अशा स्थितीत कोणत्याही प्रकारचे प्रारण होत नाही. या पातळ्यांशी संबंधित असलेले इलेक्ट्रॉनीय कोनीय संवेगp=nħ इतके असले पाहिजेत. अशा एखाद्या पातळीतून इलेक्ट्रॉनाचे दुसऱ्या पातळीत संक्रमण झाले, तरच प्रकाशाचे प्रारण किंवा शोषण होते आणि त्या प्रकाशाची कंप्रता (प्रतिसेकंदास होणारी तरंग संख्या) νहीhν = W1-W2या सूत्राने मिळते (W = पातळीशी संलग्न इलेक्ट्रॉनाचे ऊर्जा-मूल्य W1>W2तर प्रारण वW1<W2तर शोषण).\nकित्येक आणवीय वर्णपटांतील रेषा एकाकी व सुट्या सुट्या असतात. पण अनेकदा एक एक रेषा म्हणजे दोन किंवा अधिक रेषांचा समूह आहे असे सूक्ष्म परीक्षणाने दिसून येते. यालाच ‘रेषांची सूक्ष्म रचना’असे म्हणतात.सूक्ष्म रचनेत रेषांचे द्विक, त्रिक, चतुष्क इ. समूह आढळतात. यावरून, प्रत्येक ऊर्जा-पातळी ही एकमेकानजीक अशा अनेक ऊर्जा-पातळ्यांचा समूह असली पाहिजे, असे मानणे भाग पडते. क्षार (अल्कली) मूलद्रव्यांच्या (उदा., सोडियम, पोटॅशियम इ.) वर्णपटात रेषा-द्विके आढळतात. म्हणून त्यांच्या अणूंत ऊर्जा-पातळ्या दुहेरी असल्या पाहिजेत. रेषांच्या या सूक्ष्म रचनेचा संबंध इलेक्ट्रॉनाचे अंगभूत परिवलन परिबल व तज्जन्य चुंबकीय परिबल यांच्याशी असतो.\nप्रत्येक ऊर्जा-पातळीचे निदर्शक पुंजांक(n, l, ml, ms)असतात. क्षुब्धताकारक बाह्य चुंबकीय क्षेत्रात अणू ठेवलेला नसेल, तर पातळ्यांचे पुंजांक वेगवेगळ्या मूल्यांचे असूनही त्या पातळ्यांची ऊर्जा-मूल्ये समान असणे शक्य होते. अशा वेळी ऊर्जा-पातळ्या अपभ्रष्ट स्थितीत आहेत. असे म्हटले जाते.\nझीमान परिणाम :प्रकाशाचा उगम चुंबकीय क्षेत्रात ठेवला असता किंवा विद्युत् क्षेत्रात ठेवला असता एक वर्णपटरेषा भंग पावून अनेक रेषा उत्पन्न झालेल्या दिसतात. याला अनुक्रमे‘झीमान परिणाम’व ‘स्टार्क परिणाम’असे म्हणतात. झीमान परिणामाचा शोध १८९६ मध्ये डच शास्त्रज्ञ झीमान यांनी लावला.\nप्रकाशाचे प्रारण करणाऱ्या अणूंभोवती चुंबकीय क्षेत्र प्रस्थापित केल्यास त्या अणूंतील अपभ्रष्ट पातळ्यांचे निरनिराळ्या ऊर्जा-पातळ्यांत विभाजन होते, हे झीमान परिणामाचे कारण आहे. चुंबकीय क्षेत्राला लंब दिशेने पाहिले असता, मूळ एका वर्णपटरेषेचे तीन रेषांत विभाजन झालेले दिसले, तर त्याला सामान्य परंतु खऱ्या अर्थाने‘ढोबळ’किंवा‘स्थूल’झीमान परिणाम म्हणतात. अणूचे एकत्रित परिवलन परिबलS*= 0 असल्यास सामान्य झीमान परिणाम मिळतो. परंतुS*चे मूल्य शून्य नसल्यास एका रेषेचे तिनाहून अधिक रेषांत विभाजन झालेले आढळते. याला नियमविरुद्ध (पण खऱ्या अर्थाने सूक्ष्म) झीमान परिणाम म्हणतात. सामान्य परिणाम हा खरोखर अपवादात्मक असून नियमविरुद्ध परिणाम हाच जास्त सार्वत्रिक स्वरूपाचा आहे. झीमान परिणामात विभाजन झालेल्या रेषांतील कंप्रतांतर व रेषांची संख्या यांवरून आणवीय परिबले निश्चित करता येतात. याची गणितीय बैठक संक्षिप्तपणे पुढीलप्रमाणे आहे:\nसामान्यपणेµचुंबकीय परिबल असलेला कोणत्याही चुंबकीय द्विध्रुवBतीव्रतेच्या चुंबकीय क्षेत्रात, क्षेत्ररेषांशीθ हा कोन करून ठेवला तर द्विध्रुवाच्या स्थितिज ऊर्जेत पडणारा फरकΔW=-Bµcosθया समीकरणाने दिला जातो. येथेµcosθहाµचा B च्या दिशेवरील प्रक्षेप आहे. हा नियम आणवीय चुंबकांना लावल्यास चुंबकीय क्षेत्रामुळे अणूतील ऊर्जा-पातळ्यांची मूल्येही अशीच बदलतील हे उघड आहे. परंतु आणवीय परस्परक्रियांत पुंजसिद्धांत लागू करावे लागतात. त्यामुळे वरील समीकरणातील cosθ=mjहीच मूल्ये घेऊ j*\nशकतो. येथेmj = J, J-1, J-2, …, (-J+1)किंवा-Jहीच मूल्ये धारण करू शकतो. त्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणारा ऊर्जा-पातळीतील ऊर्जा-बदल पुढील सूत्राने दिला जातो.\ngj‘ला लांडे’गुणक असे म्हणतात. त्याच्या मूल्याचे सूत्रgj=+1J*2+S*2-L*2असे आहे.अणुकेंद्रीय\nपरिबल वगळता, राहिलेल्या अणूचेJ*च्या दिशेने परिणामी चुंबकीय परिबलµj= gjµB·J*असते.gj हा गुणक येण्याचे कारण सामान्यत:µSL हाJ*ला समांतर नसतो, हे आहे. ही गोष्ट आ. १ वरून स्पष्ट होईल. आ. १ मध्ये\nपरिणामी चुंबकीय परिबल µj = gj·J*ħ e gj·J*·µB\n∴ S* = 0 असल्यास gj =1 या A समीकरणवरून सहज स्पष्ट होईल परंतु Δmj = ±1 हा नियम पाळला जातो. म्हणून या परिस्थितीत, मूळ रेषेच्या कंप्रतेत पडणारा फरक, Δν पुढील समीकरणाने मिळेल :\nअशा तऱ्हेने मूळ रेषांची कंप्रता ν असल्यास ν, ν + Δν व ν-Δν अशा कंप्रतांच्या ३ रेषा दिसतील (सामान्य परिणाम). या Δν ला ‘लारमर कंप्रता’ असे म्हणतात. रूढ यमिकीनुसार, अणूचा चुंबकीय परिबल सदिश या कंप्रतेने चुंबकीय क्षेत्राच्या दिशेभोवती परांचन (परिभ्रमण अक्षाची म्हणजे चुबंकीय परिबल सदिशाची गती शंक्काकार निर्माण करते) करू लागतो व त्यामुळे रेषेचे विभाजन होते.\nस्टर्न-गेर्लाख प्रयोग : ओटो स्टर्न व वॉल्टर गेर्लाख यांनी १९२२ मध्ये प्रथम केलेल्या या प्रयोगाने लांडे गुणकाचे प्रत्यक्ष मापन करता येते. नैकविध (एकासारखे नसलेल्या ) बाह्य चुंबकीय क्षेत्रात आणवीय चुंबक ठेवल्यास त्यावर\nइतकी प्रेरणा लागू होते. dB\ndz हा क्षेत्राचा चढ सु. २५०० वेबर/मीटर3 इतका असावा लागतो. अशा क्षेत्रातून अणूंची शलाका जाऊ दिल्यास क्षेत्र रेषेच्या दिशेभोवती अणुचुंबक परांचन करू लागतील. पुंजयामिकीनुसार अणूंचे चुंबकीय परिबल सदिश, क्षेत्र रेषांशी काही ठराविक कोन करूनच परांचन करू शकतील, तर रूढ यामिकीनुसार या कोनाचे मूल्य काहीही असू शकेल. प्रयोगांती असे दिसून आले की, अणुशलाकेचे दोन वा अधिक भागांत विभाजन होते. यावरून वरील सूत्रांतील mj काही ठराविक मूल्येच धारण करू शकतो हे सिद्ध झाले व पुंजयामिकीची सत्यता प्रस्थापित झाली.\nया प्रयोगाचे संपूर्ण उपकरण निर्वात पात्रात ठेवलेले असते. प्रथमच्या प्रयोगात चांदीच्या (Ag) अणूंचा उपयोग केला होता. परंतु आता इतर कित्येक अणूंचाही या पद्धतीने अभ्यास केला गेला आहे. एका तप्त भट्टीत धातूंची वाफ करून त्यांच्या अणूंची शलाका दोन सूक्ष्म फटींच्या साहाय्याने केली जाते. ही शलाका अतितीव्र व नैकविध चुंबकीय क्षेत्रातून पलीकडे जाते व एका पडद्यावर पडते. पडद्यावर ती सारखी न पसरता काही पद्धतशीर रेषांची रचना दाखविते. या रेषांची संख्या 2J+1 असते. या रेषांमधील अंतरे मोजून त्यावरून gj व -mj यांची मूल्ये काढता येतात. यासंबंधी माहिती कोष्टक क्र. ३ मध्ये दिली आहे.\nकोष्टक क्र. ३ : स्टर्न-गेर्लाख रेषांच्या रचनेचे काही प्रकार\nअणुकेंद्रीय परिबले : अणुकेंद्रातील मूलकणांच्या परिभ्रमण व प्रामुख्याने अंगभूत परिवलनामुळे संपूर्ण अणुकेंद्राला जो कोनीय संवेग प्राप्त होतो त्याला अणुकेंद्राचे परिवलन परिवलन (I) म्हणतात. त्या संवेगामुळे अणुकेंद्राला µ हे चुंबकीय परिबल प्राप्त होते. I व J यांचा संयोग पुंज-नियमानुसार होऊन संपूर्ण अणूचा एकत्रित कोनीय संवेग F मिळतो. I चे मूल्य शून्य नसेल तर त्यामुळे अणूतील ऊर्जा-पातळ्यांच्या ऊजर्‍ांमध्ये अतिसूक्ष्म फरक पडतो. म्हणून वर्णपट-रेषांना अतिसूक्ष्म रचना प्राप्त होते. म्हणजेच, सकृद्दर्शनी एकेरी दिसणारी रेषा खरोखर अत्यंत जवळजवळ असलेल्या अनेक रेषांचा समुच्चय असतो. अतिसूक्ष्म रचनेतील रेषांची संख्या मोजून त्यावरून I काढता येतो व त्या रेषांमधील कंप्रतांतरांवरून (Δν) वरील सूत्राच्या साहाय्याने g व त्यावरून\nµ चे मूल्य काढता येते. पण ही कंप्रतांतरे प्रकाशीय वर्णपटलेखकाने मोजणे मुष्किल असते. कारण त्यांची मूल्ये रेडिओ तरंगांच्या कंप्रतामूल्यांइतकी असतात. म्हणून रेडिओ तरंगांच्या ⇨ अनुस्पंदनाचा उपयोग करून g व I यांची मापने फार अचूकपणे करता येतात.\nअणुकेंद्रीय चुंबकीय अनुस्पंदन : स्थिर चुंबकीय क्षेत्रात अणुकेंद्रीय चुंबक क्षेत्ररेषांभोवती विशिष्ट लारमर कंप्रतेने परांचन करीत असतो. अशा अणुकेंद्र-चुंबकावर उच्च कंप्रतेचे परंतु अल्प तीव्रतेचे प्रत्यावर्ती (आलटून पालटून दिशा बदलणारे) चुंबकीय क्षेत्र मूळच्या क्षेत्राच्या लंब दिशेने लागू केले व प्रत्यावर्ती क्षेत्राची कंप्रता हळूहळू बदलत जाऊन ती लारमर कंप्रतेइतकी झाली की, अणुकेंद्राच्या µ या सदिशाची दिशा एकदम बदलते आणि त्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे शोषण होते. या आविष्काराला ‘अणुकेंद्रीय चुंबकीय अनुस्पंदन’ (NMR) असे म्हणतात. या तत्त्वावर आधारलेल्या प्रयोगांनी सुटे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन व वेगवेगळी अणुकेंद्रे या सर्वांची चुंबकीय परिबले काढता येतात.\nअणुकेंद्रीय परिवलन परिबल I व चुंबकीय परिबल µ असलेले अणुकेंद्र B तीव्रतेच्या चुंबकीय क्षेत्रात ठेवल्यास, ते B च्या दिशेभोवती\nया लारमर कंप्रतेने परांचन करू लागते. अशा वेळी चुंबकीय अनुस्पंदन होण्यासाठी लावलेल्या प्रत्यावर्ती चुंबकीय क्षेत्राची कंपता f= νL= g e B\n4πM असावी लागते. या सूत्रातील f व B ची मूल्ये माहीत असतील तर g चे मूल्य काढता येईल. सूत्रावरून हेही दिसते की f, B च्या समप्रमाणात असते. तेव्हा कोणतीही एक सोईस्कर f स्थिर ठेवून B चे मूल्य वाढवीत गेल्यास अनुस्पंदन मिळवता येईल. अचूक मापनाच्या दृष्टीने हीच पद्धत वापरली जाते.\nरेणुशलाका-चुंबकीय अनुस्पंदन राबी-पद्धती : या पद्धतीने केवळ १०-९ ग्रॅम इतके अल्प द्रव्य घेऊनही gचे मूल्य (०·०१ टक्के त्रुटीपर्यंत) अचूकपणे काढता येते.सर्व उपकरण (आ.३) निर्वात केलेले असते.\nतप्त भट्टीतून औष्णिक वेगाने (१०३ ते १०५ सेंमी. प्रतिसेकंद) विसरण पावणारे (एकमेकात मिसळणारे) अणू वा रेणू बारीक फटीतून शलाकेच्या स्वरूपात बाहेर पडतात व (४), (५), (६) या तीन चुंबकीय क्षेत्रांतून जाऊन अभिज्ञातकावर (कणाचे अस्तित्व ओळखणाऱ्या उपकरणावर) पडतात. (४) आणि (६) या दोन नैकविध क्षेत्रांची योजना अशी केलेली असते की, त्यांच्यामुळे रेणुशलाकेचे होणारे विचलन सममूल्य पण उलटसुलट असल्याने शलाका बरोबर आयनीकारक अभिज्ञातकावर केंद्रित होते. (५) हे परांचनकारक एकविध क्षेत्र असून तेथेच (१०) या तारेच्या साहाय्याने उच्च कंप्रतेचे पण अल्पमूल्य क्षेत्र, (५) ला लंबदिशेने उत्पन्न केले जाते व त्याची कंप्रता स्थिर ठेवून, (५) या क्षेत्राची तीव्रता हळूहळू वाढवत जाता शेवटी अभिज्ञातकावर पडणारी कणसंख्या किमान होते. हीच अनुस्पंदन झाल्याची खूण होय. या वेळचे (५) चे मूल्य B व ƒ यांवरून g चे मूल्य काढतात व त्यावरून Ι व μ काढली जातात, तसेच विद्युत् चतुर्ध्रुवी परिबलांचेही मापन करता येते.\nघन, द्रव किंवा वायुरूप स्थितीतील पदार्थांचे अनुस्पंदन-पद्धतीने g गुणक काढण्यासाठी दोन पद्धती शोधून काढण्यात आलेल्या आहेत. पर्सेल टोरी व पाउंड यांच्या समचुंबकीय अनुस्पंदन-शोषण-पद्धतीत, अनुस्पंदनामुळे पदार्थाकडून सूक्ष्मतरंगांच्या ऊर्जेच्या होणाऱ्या शोषणावरून अनुस्पंदन झाल्याचे समजते. ब्लॉक, हानसेन व पॅकर्ड यांच्या अणुकेंद्रीय अनुस्पंदन प्रवर्तन-पद्धतीत विद्युत् प्रवर्तनामुळे उत्पन्न होणाऱ्या विद्युत् प्रेरक ऊर्जेवरून अनुस्पंदन झाल्याचे ओळखता येते.\nप्रकाशीय वर्णपट-पद्धती : दोन एकविध अणूंपासून बनलेल्या रेणूंच्या वर्णपटातील रेषांच्या तीव्रतेवरूनही Ι काढता येतो.\nअतिसूक्ष्म रचनेतील रेषांची सैद्धांतिक नियमांपासून होणारी च्युती (विचलन) मोजून त्यावरून विद्युत् चतुर्ध्रुवी परिबल काढता येते.\nपहा: अणुकेंद्रीय भौतिकी अणु व आणवीय संरचना.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/politics/all-political-parties-are-trying-to-take-political-advantage-of-festivals-print-political-news-pkd-83-3081166/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-04T17:30:47Z", "digest": "sha1:V6FI7CFN45CKDINCIDIZILE5VPZWDIWX", "length": 23863, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "All Political parties are trying to take political advantage of festivals | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nहिंदुत्वाच्या राजकीय श्रेयाची हंडी फोडण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चढाओढ\nआतापर्यंत सांस्कृतिक उपक्रम राहिलेल्या दहीहंडीला यंदा हिंदुत्वाची वेगळी किनार लाभली असून हिंदुत्वाच्या राजकीय श्रेयाची हंडी फोडण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चढाओढ दिसत आहे.\nWritten by प्रसाद रावकर\nमाजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानात भाजपने, तर दादरमधील सात प्रभागांमध्ये बंडखोर आमदारांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून शिवसेनेला धक्का दिला. या धक्क्यातून सावरत शिवसेनेने वरळी परिसरातील श्रीराम मिल परिसरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. तर युवा सेनेने दादर येथे शिवसेना भवनाबाहेर निष्ठा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून बंडखोरांना प्रत्युत्तर दिले. आतापर्यंत सांस्कृतिक उपक्रम राहिलेल्या दहीहंडीला यंदा हिंदुत्वाची वेगळी किनार लाभली असून हिंदुत्वाच्या राजकीय श्रेयाची हंडी फोडण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चढाओढ दिसत आहे.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\nDasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “उद्या संध्याकाळपर्यंत…”\nआदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सचिन अहिर जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत असत. मुंबईमधील ही मानाची दहीहंडी होती. मात्र दहीहंडीची उंची, थरातील लहान मुलांचा सहभाग याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी जांबोरी मैदानातील दहीहंडी उत्सव बंद केला. दरम्यानच्या काळात सचिन अहिर शिवसेनेत दाखल झाले. यंदा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जांबोरी मैदान आरक्षित करून तेथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून शिवसेनेला शह दिला. मुंबईतील अनेक दहीहंडी पथकांनी शुक्रवारी तेथे दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. तर जांबोरी मैदानात भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.\nशिवसेनेचे श्रीराम मिलजवळ शक्तीप्रदर्शन\nजांबोरी मैदान हातचे गेल्यामुळे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरली होती. त्यामुळे आमदार सुनिल शिंदे यांनी वरळीतील श्रीराम मिलजवळ दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या उत्सवास आदित्य ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र जांबोरी मैदानातील उत्सव आणि शपथपत्रांवरून नाराजीचा सूर उमटू लागल्याने आदित्य ठाकरे येथे येतील की नाही याबाबत साशंकताच होती. परंतु आदित्य ठाकरे दुपारी उत्सवस्थळी पोहोचले आणि पदाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेनेतील अनेक पदाधिकारी या उत्सवात सहभागी झाले होते.\nशिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून दादर परिसर ओळखला जातो. मुंबई महानगरपालिकेच्या 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेने शिवसेनेचा हा बालेकिल्ला काबीज केला होता. हा पराभव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला होता. आता दादर भागातील आमदार सदा सरवणकर बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सरवणकर यांनी दादरमधील मुंबई महानगरपालिकेच्या सात प्रभागांमध्ये दहीहंडी उत्सवांचे आयोजन केले होते. तर बंडखोरांकडून शिवसेना भवनासमोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येऊ नये यासाठी युवा सेनेने काळजी घेतली होती. युवा सेनेने येथे उत्सवाचे आयोजन करण्यासाठी आधीच सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या. युवा सेनेने शिवसेना भवनासमोर निष्ठा दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.\nमराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nहरियाणा: भाजपाने दिली दोन नेत्यांना बढती तर एक नेत्याला दिले स्पष्ट राजकीय संकेत\n भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ५७ धावांनी पराभव, मालिका मात्र २-१ ने जिंकली\n ५० जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, उत्तराखंडमधील भीषण अपघात\nसांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांअभावीच ‘स्वच्छ’ स्पर्धेतील मानांकनात घसरण ; महापालिका आयुक्तांची कबुली\nपुणे : कात्रज चौकात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nपुणे : मेट्रोच्या कामासाठी येरवडा भागात वाहतूक बदल\nऔरंगाबाद : पीएफआयचा न्यायाधीश, पोलिसांविरोधात कट ; एटीएसची न्यायालयात माहिती\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nमिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती\nनिवडणूक काळात लोकप्रिय घोषणांच्या पूर्ततेच्या खर्चाचा प्रारूप तपशीलही राजकीय पक्षांना सादर करावा लागणार\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संभाजी ब्रिगेडची रसद \nगाडगेबाबांच्‍या दशसूत्रीची पुनर्स्‍थापना झाली. पण….\nशाही दसऱ्याला आर्थिक मदतीद्वारे शिंदे-फडणवीस सरकारचा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी राजकीय सलगीचा प्रयत्न\nपालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये विरोधी आमदारांच्या १२५ कोटींच्या कामांना ‘दे धक्का…’\nलातूर लोकसभेसाठी पुन्हा ‘रेल्वे येईल धावुनी…’चा राजकीय खेळ\nGujrat Assembly Election : बदलत्या राजकारणात भूपेंद्र पटेल यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पसंती का\nराज्यातील महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपची तीन दिवस चिंतन बैठक\nमिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती\nनिवडणूक काळात लोकप्रिय घोषणांच्या पूर्ततेच्या खर्चाचा प्रारूप तपशीलही राजकीय पक्षांना सादर करावा लागणार\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संभाजी ब्रिगेडची रसद \nगाडगेबाबांच्‍या दशसूत्रीची पुनर्स्‍थापना झाली. पण….\nशाही दसऱ्याला आर्थिक मदतीद्वारे शिंदे-फडणवीस सरकारचा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी राजकीय सलगीचा प्रयत्न\nपालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये विरोधी आमदारांच्या १२५ कोटींच्या कामांना ‘दे धक्का…’", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/this-is-a-big-result-after-8-months-on-the-statement-made-about-the-birth-of-a-child-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T15:39:39Z", "digest": "sha1:OIP5FWYT3GASGI7VVGVIXFEZXIV6LAOY", "length": 10957, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "इंदोरीकरांनी मुला-मुलीच्या जन्माबाबत केलेल्या वक्तव्यावर न्यायालयाने 8 महिन्यांनी दिला 'हा' मोठा निकाल", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nइंदोरीकरांनी मुला-मुलीच्या जन्माबाबत केलेल्या वक्तव्यावर न्यायालयाने 8 महिन्यांनी दिला ‘हा’ मोठा निकाल\nइंदोरीकरांनी मुला-मुलीच्या जन्माबाबत केलेल्या वक्तव्यावर न्यायालयाने 8 महिन्यांनी दिला ‘हा’ मोठा निकाल\nअहमदनगर | स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते, असं वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकरांनी केलं होतं. त्यानंतर लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं.\nआपल्या वकिलांमार्फत इंदोरीकरांनी आपलं उत्तक कळवलं होतं. संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांचं अपील मंजूर केलं आहे. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात अपील केलं होतं. न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिला असून हा खटला रद्द करण्यात आला आहे. संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयानं इंदुरीकर महाराज यांच्या बाजूनं निकाल दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पेढे वाटून जल्लोष केला.\nया वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. त्यावेळी काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती. मात्र त्यावेळी व्हायरल झालेली क्लिप कुठली आहे, वेळ, याबाबत कोणताही पुरावा नसल्याने त्यांच्यावर जिल्हा आरोग्य विभागाने गुन्हा दाखल केला नव्हता.\nदरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी यासंदर्भातील पुरावे जमा करत ते जिल्हा आरोग्य विभागाला दिले होते. त्यानंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\n…म्हणून पून्हा शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल\n‘ईडी’च्या नोटिसा पाहून एकनाथ खडसेंना कोरोना होतो, पण माझं तसं नाही- गिरीश महाजन\n‘…तर रात्रीचे नियम सकाळी लावावे लागतीत’; मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याचा जनतेला इशारा\nकाँग्रेसच्या ‘या’ नेत्याला झाली कोरोनाची लागण, ट्विट करुन दिली माहिती\n‘कोरोनाबाधिताला बेड मिळाला नाही तर…’; मुंबई महापालिका आयुक्त अॅक्शन मोडमध्ये\n…म्हणून पून्हा शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल\nगिरीश महाजन म्हणाले ईडी आली की कोरोना होतो, आता एकनाथ खडसेंचा पलटवार, म्हणाले…\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/umc-election-2022-ward-24-ulhasnagar-municipal-election-bjp-shiv-sena-nationalist-party-who-will-win-this-year-au128-783508.html", "date_download": "2022-10-04T17:33:17Z", "digest": "sha1:MBPPSKHG6WD6SWI65TY5O6XQT7O5NY7B", "length": 14566, "nlines": 221, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nUMC Election 2022 ward 24 : उल्हासनगर मनपा निवडणूक, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीत चुरस, यंदा कोण मारणार बाजी\nप्रभाग 24 मध्ये अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ब मध्ये सर्वसाधारण महिला तर प्रभाग क मध्ये सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे.\nयंदा कोण मारणार बाजी\nगोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल |\nउल्हासनगर : भाजप आणि शिवसेनेत उल्हासनगर मनपात रस्सीखेच आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या उल्हासनगरची सत्ता खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे. गेल्या निवडणुकीत 78 पैकी 33 जागा जिंकत भाजपनं सत्ता आणली होती. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. यावेळी जागा वाढल्या आहेत. प्रभागरचनेतही बदल झाला आहे. आरक्षण बदलल्यानं योग्य असा प्रभाग शोधण्याच्या कामाला उभेच्छुक लागले आहेत. उल्हासनगरात पप्पू कलानी (Pappu Kalani) यांच्या नावाचं गारुड होतं. त्यांच्यानंतर त्यांच्या नवीन पिढीनं सूत्र हाती घेतली. भाजपनंतर त्यांना हातावर घड्याळ बांधलं. त्यामुळं उल्हासनगर महापालिकेची निवडणूक (Municipal Corporation Election) रंगतदार होणार आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. मात्र, उल्हासनगरात कलानी यांच्या सुनेसह इतर नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress Party) जवळ केलं.\nउल्हासनगर महापालिका प्रभाग 24 अ\nउल्हासनगर मनपा प्रभाग क्रमांक 24 लोकसंख्या\nउल्हासनगर महापालिकेत 30 प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक 24 ची लोकसंख्या 16 हजार 938 आहे. त्यापैकी 1 हजार 282 लोकसंख्या ही अनुसूचित जातीची, तर 427 लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची आहे. उल्हासनगर महापालिकेत एकूण 89 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 15 जागा राखीव आहेत. त्यात 8 महिलांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीसाठी एक जागा महिलांसाठी राखीव आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये 24 पैकी 12 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण गटाच्या 49 जागांपैकी 45 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. प्रभाग 24 मध्ये अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ब मध्ये सर्वसाधारण महिला तर प्रभाग क मध्ये सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. गेल्या निवडणुकीत प्रभाग 24 मधून महेश सुखरामनी निवडून आले होते.\nउल्हासनगर महापालिका प्रभाग 24 ब\nउल्हासनगर प्रभाग 24 ची व्याप्ती\nउल्हासनगर मनपा हद्दीतील नशीब चिकन सेंटर, महालक्ष्मी रेस्टॉरंट, एसएसईबी कार्यालय परिसर, योगेश नगर, दुलारी पाडा, गणेशनगर, गुरुसंगत दरबार, महावीर हॉस्पिटल मागील बॅरेक, पारस डेली माली परिसर, तुलसी दरबार, शिवसागर कॉलनी, कलानी सोसायटी, रोशन अपार्टमेंट, वीनस चौक, कृष्णताई माने प्रवेशद्वार, सत्यसाई शाला परिसर, शिवनेरी हॉस्पिटल, पाच दुकान, देवसमाज रोड, ब्रम्हकुमारी पीस पार्क, बाबासाई नगर, डायमंड अपार्टमेंट, शिवसागर कॉलनी परिसर, रामरक्षा हॉस्पिटल, एसएसटी कॉलेजमागील बाजू,कृष्णानगर एरिया, स्वामी शांती प्रकाश पुतला परिसर, शांतीसागर अपार्टमेंट, तारानी हाऊस, गुलमोहर रेसिडन्सी व मोक्ष महल. उत्तरेकडं उल्हासनगर मनपा हद्दीत नशीब चिकन सेंटरपासून जय भिम चौकापर्यंत, पूजा ब्युटी पार्लर, कुष्णकुंज अपार्टमेंट, सद्गुरु पॅलेस, बिअर बारच्या रस्त्याने, संत रामदास हॉस्पिटलमार्गे, तुलसीदास दरबारकडे मार्ग शाळा, बझीरानी हाऊस, केशवानी घर, गणपती मंडळ, पुतली अपार्टमेंट, सुखमणीसागर, अपार्टमेंट मार्ग धनगुरु पॅलेस, बीके. के. डायग्नोस्टिक्स, महावीस हॉस्पिटलपर्यंत. मास्टर वाईन मार्ग व्हिनस चौक, रतनसोप, किरणताई बाळकृष्ण माने प्रवेशद्वार, शमशान भूमीमार्ग, कालीमाता मंदिर ते संभाजी चौक, न्यू अमरदीप मार्ग, भीम चौकापर्यंत. राहुलनगर चौक.\nUMC election 2022 : शिवसेनेच्या प्रभावातल्या वॉर्डात यावेळी सरशी कोणाची उल्हास नगरच्या प्रभाग 13मध्ये कोणता पक्ष ठरणार वरचढ\nUMC Election 2022, Ward (4): प्रभाग क्रमांक चारमध्ये शिवसेनेचे वर्चस्व, मात्र यंदा बंडाचा फटका बसणार\nUMC Election 2022, Ward (3): प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपा, शिवसेनेत चूरस; यंदा कोण बाजी मारणार\nUMC Election 2022 Ward No 20 | गेल्यावेळी शिवसेनेने या वॉर्डमध्ये लावला सुरुंग, यंदा तर राष्ट्रवादीचे ही भाजपसमोर आव्हान, स्पर्धेत कोण टिकणार\nउल्हासनगर महापालिका प्रभाग 24 क\nआलीयाचा जबरदस्त शिमरी ड्रेस लुक; अन् बेबी बंप\nNeha Sharma : नेहाच्या बाथरोबमधल्या फोटोजने वाढवला तापमानाचा पारा\nAlia Bhatt Hot Photos: आलियाने दाखवला बेबी बंपमध्ये जलवा\nShweta Tiwari Photo: वय 41 चे अदा तरूणीपेक्षा ही भन्नाट\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/nagpur-airport-is-becoming-a-new-base-for-smuggling-gold-through-dubai-police-arrested-three-people-130289777.html", "date_download": "2022-10-04T16:47:50Z", "digest": "sha1:WGFVZLDJSFNLKB3QGNQ2BWHNPCMHWUXL", "length": 6903, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दुबईमार्गे सोन्याची तस्करी करण्यासाठी नागपूर विमानतळ ठरतोय नवा अड्डा; पोलिसांनी केली तिघांना अटक | Nagpur airport is becoming a new base for smuggling gold through Dubai, police arrested three people - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरॅकेट:दुबईमार्गे सोन्याची तस्करी करण्यासाठी नागपूर विमानतळ ठरतोय नवा अड्डा; पोलिसांनी केली तिघांना अटक\nनागपूरचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ दुबईमार्गे सोने तस्करीचा नवा मार्ग ठरत आहे. नागपूर पोलिसांनी विमानतळावर पाळत ठेवून तिघांना पार्किंग लाॅटमधून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही बॅगा जप्त करण्यात आल्या. या तिघांनी यापूर्वीच्या दरोड्यात टिपरचे काम केले होते.\nकस्टम ड्यूटी वाचवण्यासाठी कामगारांचा उपयाेग अशा प्रकारे केला जात असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. शारजा, दुबई येथे मजुरीसाठी देशातून मोठ्या संख्येने मजूर तसेच कामगार जातात. यात राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कामगारांचाही समावेश आहे. सोने तस्करीसाठी प्रामुख्याने नागौरचे रॅकेट कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.\nनागौरचे कामगार परतताना घेऊन येतात बॅगा, पार्किंग लॉटमध्ये होते अदलाबदली\nदुबई व शारजा आदी ठिकाणी गेलेले नागौर येथील कामगार परत येताना मोठ्या बॅगा घेऊन येतात. या बॅगमध्ये घोंगडे तसेच लोखंडाच्या कांबी असतात. नागपूर विमानतळाच्या पार्किंग लाॅटमध्ये हे कामगार बॅगची अदलाबदली करतात. या कामगारांजवळ नागपूर विमानतळावर कुणाला बॅग द्यायची त्याचे छायाचित्र असते. तर घेणाऱ्याजवळ कामगाराचे छायाचित्र असते. हे छायाचित्र दाखवून ओळख पटवून बॅग दिली जाते. या बॅगेतील घोंगड्यांवर सोन्याचे पाणी मारलेले असण्याची शक्यता अमितेेशकुमार यांनी व्यक्त केली.\nअमली पदार्थ रोखण्यासाठी नवा गुप्तचर सेल स्थापन करणार\nनागपुरात अमली पदार्थ तस्करी तसेच आरोपी पकडण्याच्या घटनांतही वाढ झाली आहे. अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी लवकरच नवीन इंटेलिजन्स सेल स्थापन करण्यात येणार असल्याचेही पोलिस आयुक्तांनी सांगितले.\nसात वर्षांत पाच कोटींचे सोने जप्त\nविमानतळावर गेल्या सात वर्षांत तब्बल चार कोटी ९६ लाखांहून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले. शिवाय शस्त्रे, मद्य, ड्रोन, सिगारेटही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहेत. सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांचे नागपूर विमानतळावर विशेषत: शारजा, दुबई येथून नागपुरात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष असते.\nभारत ला 30 चेंडूत 17.2 प्रति ओवर सरासरी ने 86 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2022-10-04T17:59:41Z", "digest": "sha1:4L6ZXJVVNJGNJPXXBQKTWF5PSMLOFN3G", "length": 4900, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप स्टीवन चौथा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप स्टीवन चौथा ( --, -- - जानेवारी २४, इ.स. ८१७:रोम) हा नवव्या शतकातील पोप होता.\nयाच्या जन्माबद्दल माहिती उपलब्ध नाही.\nपोप लिओ तिसरा पोप\nजून १२, इ.स. ८१६ – जानेवारी २४, इ.स. ८१७ पुढील:\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nइ.स. ८१७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.socialmediaaanibarachkahi.com/2022/08/Smt-Shobhatai-Kore-Warana-Mahila-Mahavidyalaya-Yelur-Shahuwadi-kolhapur.html", "date_download": "2022-10-04T17:22:03Z", "digest": "sha1:L57ODOAHSY7JCBBRB4FNMIZGRG23NHMU", "length": 7010, "nlines": 71, "source_domain": "www.socialmediaaanibarachkahi.com", "title": "कोरे महिला महाविद्यालयात स्वराज महोत्सव सुरु", "raw_content": "\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nHomeNewsकोरे महिला महाविद्यालयात स्वराज महोत्सव सुरु\nकोरे महिला महाविद्यालयात स्वराज महोत्सव सुरु\nश्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय, येलूर ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर\nप्रकृती पंचकर्म वेनलेस सेंटर, कोडोली\nशाहुवाडी / प्रतिनिधी :\nआपल्या देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्तीनिम्मित देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. शाळा - महाविद्यालय स्तरावर दि. 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरे महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मंगळवारी क्रांती दिनी शाखा समन्वयक प्रा. डी. एस. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी प्राचार्य प्रा. आर. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य महोत्सवाचे उदघाटन उत्साहात करण्यात आले. महाविद्यालयात विद्यार्थिनी, प्राध्यापक-प्राध्यापिका, कार्यालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा तर बुधवारी महाविद्यालयीन परिसर स्वच्छतेचा व प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. गुरुवारी रक्तदान, नेत्रदान व देहदान प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक श्री. के. जी. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. स्वराज्य महोत्सवात विद्यार्थिनींचा सहभाग उत्स्फूर्त स्वरूपाचा असून यापुढे देखील प्रत्येक दिवशी व्याख्यान, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्वराज्य महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार असल्याचे शाखा समन्वयक प्रा. डी. एस. पोवार यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा. एस. डी. मोहिते, प्रा. एम. जी. पाटील, प्रा. विभूते, प्रा. बंडगर व इतर प्राध्यापक-प्राध्यापिका तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता.\n🔴 प्राणी आणि निसर्गाकडे जगा आणि जगू द्या या साध्या सरळ तत्वाचा अवलंब करावा : प्रा. साळोखे.\n🔴 असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.\n🔴 अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया कशी असते. Engineering Diploma Admission Process \n🔴 निसर्गाचा आनंद : अनाबेला अग्रो टुरिझम, असळज. ता : गगनबावडा, जि : कोल्हापूर.\n🔴 वारणानगर येथे सुराज्य फौंडेशन आयोजित यू.पी.एस.सी. परीक्षेतील यशवंतांचा गौरव सोहळा संपन्न.\nया सारख्या कोणत्या विषयावरती आपणांस माहिती हवी आहे ते कळवा.\n5G नेमकं आहे तरी काय मोबाईल मध्ये लवकरच 5G Network ची क्रांती…\nस्वतःचे यूट्यूब चैनल सुरू करायचा आहे \nग्रामीण भागातील स्त्रियांसाठी सरिता ताई ह्या एक प्रेरणादायी उदाहरण.\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ 8\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=Memorial+Day", "date_download": "2022-10-04T15:38:31Z", "digest": "sha1:YCLTEAASCFDWHWFF5DFDCS2S6UPGF3G6", "length": 2401, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nअरुण सरनाईक: शोकांत नायकाचा सगळ्यांना विसर\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात.\nअरुण सरनाईक: शोकांत नायकाचा सगळ्यांना विसर\nअभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/344044", "date_download": "2022-10-04T16:39:37Z", "digest": "sha1:2LRGKTR2H3W4DO4LRRHFLAV52GJULRRB", "length": 2155, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १८३३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १८३३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:००, २७ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती\n२४ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१४:३६, १५ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती (संपादन)\nDarkicebot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: la:Categoria:1833)\n१४:००, २७ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: arz:تصنيف:1833)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/latest/106539/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/ar", "date_download": "2022-10-04T16:44:52Z", "digest": "sha1:3F62JUQC5DBN35RSR4FMGMLBLYPFWMOP", "length": 28986, "nlines": 155, "source_domain": "pudhari.news", "title": "बहार-विशेष : लोकसंख्या लाभांश कसा मिळवणार? | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/बहार-विशेष : लोकसंख्या लाभांश कसा मिळवणार\nबहार-विशेष : लोकसंख्या लाभांश कसा मिळवणार\nडॉ. योगेश प्र. जाधव\nसध्या ‘लोकसंख्येचा विस्फोट’ असे म्हटले न जाता वाढती लोकसंख्या ही अर्थव्यवस्थेच्या वाढीला कशी लाभदायक आहे, हे पटवून सांगण्याकडे राजकीय नेतृत्वाचा कल आहे. त्यासाठी ते आधार घेतात डेमोग्राफिक डिव्हिडंड या संकल्पनेचा. या देशातील काम करण्यायोग्य वयातील लोकांची म्हणजे प्रामुख्याने तरुणांची संख्या वाढणे याच्याशी त्याचा संबंध येतो. जन्म दर आणि मृत्यू दर दोन्ही घटले तर काम करण्यायोग्य वयातील लोकांची संख्या अधिक असते. देशाच्या लोकसंख्येच्या संरचनेतील अशा बदलाचा अर्थव्यवस्था वाढीस लाभ होतो. कारण अशा स्थितीत काम न करू शकणार्‍या वयोगटातील म्हणजे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक तुलनेने लोकसंख्येत कमी असतात. त्यामुळे दुसर्‍यावर अवलंबून असणार्‍यांची संख्याही कमी होते. तरुणांच्या मोठ्या संख्येमुळे उत्पादन वाढायला मदत होते. त्या अर्थाने लोकसंख्याशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्याशी जोडलेली ही संकल्पना अर्थव्यवस्थेला मोठी उभारी देऊ शकते. त्या अर्थाने लोकसंख्या संरचनेतील बदलाने दिलेला हा लाभांश आहे, असे त्याचे सोपे अर्थशास्त्रीय विश्लेषण मांडता येते.\nविकास दर हवा 12 टक्के\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nआपल्या देशाची अर्थव्यवस्था 2025 पर्यंत 5 लाख कोटी डॉलर्सवर नेण्याचा मोदी सरकारचा संकल्प आहे. त्यासाठी तर डेमोग्राफिक डिव्हिडंड हा डेमोग्राफिक डिझास्टर होऊ नये, यासाठी काही ठाम पावले उचलावी लागतील. सध्या आपली अर्थव्यवस्था सुमारे 2.8 लाख कोटी डॉलर्सची आहे. अपेक्षित लक्ष्य गाठण्यासाठी तिचा 11.5 ते 12 टक्के दराने विकास होणे गरजेचे आहे. हे साध्य झाले तरी आपले दरडोई जीडीपीचे स्थान 190 देशांमध्ये 135 वे असेल. आपण दरडोई जीडीपीत बांगलादेश, भूतान, श्रीलंका यांच्यापेक्षा सध्या खालच्या स्थानावर आहोत. त्यामुळे आपल्यापुढे आव्हान आहे ते उभरत्या अर्थव्यवस्थेतून विकसित अर्थव्यवस्थेत जाण्याचे.\nयाशिवाय आपण अर्थव्यवस्थेबाबतचे निर्धारित ध्येय साध्य केले तरी देशातील सर्वांना त्या अर्थिक भरभराटीचा लाभ मिळायला हवा. वर्ल्ड इनइन्क्वालिटी अहवाल 2022 नुसार देशातील सर्वोच्च स्तरावरील 1 टक्क्यांकडे देशाची 33 टक्के तर सर्वोच्च स्तरावरील 10 टक्के लोकांकडे 64 टक्के संपत्ती एकवटलेली आहे. अलीकडील ‘ऑक्सफॅम’च्या अहवालातही ही विषमता निदर्शनास आणून देण्यात आली आहे. कोरोना काळात सारेच बडे भांडवलदार श्रीमंत झाले. अतिश्रीमंतांनी संपत्ती मिळविण्याचे उच्चांक केले. देशातील 10 भांडवलदारांची मालमत्ता प्रचंड प्रमाणात वा़ढत असताना देशातील 84 टक्के कुटुंबांचे एकत्रित उत्पन्न मात्र गेले 24 ते 30 महिने सतत घटत आहे, ही स्थिती चिंताजनक आणि कठोर आत्मपरीक्षण करण्याजोगी नाही का भारतात असंख्य अब्जाधीश जन्माला येत असताना आणि मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण होत असताना त्याच्या वाटपाचे काय भारतात असंख्य अब्जाधीश जन्माला येत असताना आणि मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण होत असताना त्याच्या वाटपाचे काय विषमतेची ही मोठी दरी कमी करण्यासाठी काही उपाय येत्या अर्थसंकल्पात केले जातील, अशी आशा आपण करूया. हे सारे वास्तव लक्षात घेता संपत्तीतील, आर्थिक उत्पन्नातील वाढ ही सर्वसमावेशक असायला हवी. नाही तर ‘इंडिया वुईल ग्रो रिच विदाऊट इंडियन्स गेटिंग रिच’ अशी स्थिती यायची.\nलाखो लोकांना दारिद्य्र आणि गरिबीतून बाहेर काढावयाचे असेल तर मोठ्या प्रमाणावर त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी पावले टाकावी लागतील. त्यासाठी सर्वात आधी रोजगार आणि नोकर्‍यांची निर्मिती करावयास लागेल. एकीकडे ‘जॉबलेस ग्रोथ’ आणि दुसरीकडे संबंधित व्यवस्थेच्या संरचनेत अपेक्षित बदलाचा अभाव या कात्रीत सध्या देश आहे. रोजगारात कृषी क्षेत्राचा वाटा वाढणे, हे लोकसंख्येच्या लाभांश संकल्पनेच्या संदर्भात चांगले नाही. पूर्व आशियाई देशात जे परिवर्तन घडले ते या लोकसंख्या लाभांशच्या आधारावर. शिक्षण, सार्वजनिक आरोग्य. उत्पादक स्वरुपाच्या नोकर्‍या आणि संरचनात्मक बदल यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला. 1990 आणि 2000 च्या दशकात चीनचा विकास दर दुहेरी आकड्यात राहण्याचे कारण हा लोकसंख्येचा लाभांश होता. आता त्या लाभापासून चीन हळूहळू वंचित होत असताना आणि त्यांची अर्थव्यवस्था मंदावलेल्या गतीत असताना भारताला मोठी संधी आहे. त्यासाठी अर्थव्यवस्थेच्या स्थूल मूलभूत बाबी भक्कम पायावर कशा उभ्या राहतील, हे पाहावे लागेल. मानवी विकास निर्देशांकात आपला देश 131 व्या स्थानावर आहे. त्यात अव्वल स्तरावर जाण्यासाठी सर्वसामान्यांच्या विकासाकडे आणि प्रगतीकडे कानाडोळा करता येणार नाही.\nरोजगार निर्मितीला हवा अग्रक्रम\nडेमोग्राफिक डिव्हिडंड हा वारंवार वाट्याला येणारा लाभांश नाही. आपल्या देशातील काम करण्यायोग्य वयोगटातील लोकांची संख्या 2021 मध्ये 64.2 टक्के होती. 2031 पर्यंत ती सुमारे 65.1 टक्के होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर तिच्यात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सुदैवाने भारत अजूनही तरुण बहुसंख्य असलेला देश आहे (15 ते 29 हे तरुण आहेत, असे इथे गृहीत धरले आहे). संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार 15 ते 64 हा काम करण्यायोग्य वयोगट 93 कोटीच्या (लोकसंख्येच्या 67 टक्के) घरात आहे. प्रजनन दर घटला तरी पुढील दशकात हा आकडा 100 कोटींवर जाईल, असा हा अहवाल सांगतो. त्यामुळे पुढील दशकात वाढीव जागतिक वर्कफोर्समध्ये भारताचा वाटा तब्बल 22.5 टक्के असेल. याच कालावधीत चीनची काम करण्यायोग्य वयाची लोकसंख्या अडीच कोटींनी कमी होणार आहे.\nसध्या आपल्या देशाचे सरासरी वय 28.3 आहे. पण 2026 पर्यंत ते 30.2 आणि 2036 पर्यंत ते 34.5 पर्यंत वाढेल, असेही सांगितले जाते. तसेच अलीकडेच पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणीतून देशातील महिलेचा सरासरी प्रजनन दर 2 पर्यंत खाली आल्याचे स्पष्ट झाले. म्हणजे स्त्री तिच्या हयातीत सरासरी 2 मुले जन्माला घालू शकते. 2031 ते 2035 पर्यंत हा दर आणखी खाली म्हणजे 1.73 वर जाईल, असेही यातून लक्षात आणून दिले आहे. त्यातच 15 ते 49 या वयोगटातील घटकांपैकी 10 वर्षांहून अधिक वर्षे शाळा शिकलेल्या महिलांचे प्रमाण 41 टक्के असून पुरुषांचे प्रमाण 50 टक्क्यांवर आहे. देशाला शिक्षित, कौशल्यप्राप्त आणि उत्पादक स्वरूपाची कामगिरी करू शकणारा वर्ग हवा असेल तर निम्म्याहून अधिक अल्पशिक्षित किंवा निरक्षर असतील तर आर्थिक प्रगतीला ते मारक होणार नाही का\nपिरिऑडिक लेबर फोर्स सर्व्हे 2019-20 च्या आकडेवारीवर नजर टाकली तरी त्याचे गांभीर्य लक्षात येते. त्यानुसार 15 वर्षांवरील 38.5 टक्क्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यापैकी 11.8 टक्क्यांनी पदवी शिक्षण घेतले. 2019-20 मधील तरुणांच्या (वयोगट 15 ते 29) बेरोजगारीचे प्रमाण 15 टक्के होते. 15 वर्षांवरील 96.9 टक्क्यांनी तंत्रज्ञान शिक्षण घेतले नव्हते. औपचारिक व्यावसायिक आणि तंत्रज्ञान शिक्षण घेणार्‍यांचे प्रमाण अवघे 4.1 टक्के होते. काम करण्यायोग्य वयातील लोकांचे व्यावसायिक शिक्षण प्रामुख्याने आयटी आणि आयटी एनेबल्ड सर्व्हिसेस या क्षेत्रात दिसते. त्यापाठोपाठ कापड वस्त्रोद्योग, हातमाग, इलेक्ट्रिकल, वीज आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आढळते. याखेरीज अनेक क्षेत्रात नव्याने कौशल्य विकासाची सुविधा मिळाली पाहिजे.\nउत्तम आणि मुबलक नोकर्‍यांसाठी उत्पादनावर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगवर भर देण्याचा रास्त आग्रह काही अर्थतज्ज्ञ धरत आहेत. कृषी क्षेत्रातील जादा मजूर सामावून घेण्याची ताकद या क्षेत्रात आहे. चीन आणि बहुसंख्य पूर्व युरोपीय देशांनी मॅन्युफॅक्चरिंग आणि निर्यात यावर अधिक लक्ष केंद्रित करून विकास आणि रोजगारनिर्मितीचे लक्ष्य साध्य केले. भारताने मॅन्युफॅक्चरिंगकडे दुर्लक्ष करून सेवा क्षेत्रावर भर दिला. सरकारने नवीन उत्पादन धोरण आणले तरी उत्पादन क्षेत्राचा जीडीपीतील वाटा 16 ते 18 टक्क्यांच्या पुढे गेलेला नाही. त्यामुळे मजूर शेती क्षेत्राबाहेर जाऊ शकले नाहीत. परिणामी उत्पादकतेत सुधारणा झाली नाही आणि दर डोई उत्पन्नही खालच्या स्तरावर राहिले. अर्थात हे क्षेत्र वाढविणे हे दिसते तितके सोपे नाही. कारण वाढत्या स्वयंचलितीकरणाने उत्पादन क्षेत्रात मजूर आणि कामगारांची फारशी गरज उरलेली नाही. जुनाट कामगार कायदेही यात अडसर झाले आहेत. मात्र सरकारने जी उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना (पीएलआय) जाहीर केली, ती मात्र मूळ उद्दिष्टाला पूरक ठरेल. यात चायना वन पॉलिसीचा फायदा घेऊन भारताला जागतिक व्हॅल्यू साखळीला जोडून घेण्याची आणि देशात उत्पादन क्षेत्र वाढविण्याची संधी मिळणार आहे. देशातील पायाभूत सुविधांचा विकास करून त्याद्वारे उत्पादनाची स्पर्धात्मकता वाढविणे, कामगार कायद्यात सुधारणा, तंटा निवारण यंत्रणा बळकट करणे, व्यवसाय कमी खर्चात करण्याची सुविधा याही बाबी उत्पादन क्षेत्र वाढीला उपयुक्त ठरतील. वस्त्रोद्योग, जेम्स आणि ज्वेलरी, अन्न प्रक्रिया उद्योग, चामडे आणि त्यापासून बनविलेल्या वस्तू या भरपूर कामगार आणि मजूर लागणार्‍या क्षेत्राकडेही आवर्जून लक्ष द्यायला हवे. सूक्ष्म, लघु अणि मध्यम उद्योगांना कोरोनाची तीव्र झळ पोहोचली आहे. त्यांना मिळालेली मदत खूपच तुटपुंजी आहे. ती वाढवायला हवी. अधिकाधिक रोजगार हे क्षेत्र देऊ शकते. बांधकाम क्षेत्रातही कौशल्यप्राप्त मजुरांना मोठा वाव आहे. सेवा क्षेत्रात आरोग्य निगा, शिक्षण आणि आतिथ्यशीलता क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची संधी आहे. त्यामुळे शिक्षण आणि आरोग्य निगा क्षेत्रात भरीव सरकारी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. लोकसंख्येचा लाभांश मिळविण्यासाठी महिलांनाही या प्रक्रियेत सामावून घेऊन विकासात भागीदार बनवायला हवे.\nरोजगार आणि चांगल्या नोकर्‍यांसाठी देशात आणि देशाबाहेर होणारे स्थलांतर हाही लोकसंख्या लाभांशाचा लाभ हिरावून घेणारा घटक होऊ पाहत आहे. एनएसएस (64 वी फेरी) आकडेवारीनुसार 20 ते 24 या वयोगटातून सर्वाधिक स्थलांतर आपल्या देशात होते. त्यात मुलींपेक्षा मुलांची संख्या अधिक असते. 10 पैकी 8 कुटुंबातील तरुण चरितार्थासाठी स्थलांतर करतात. वाढती बेकारी, नोकर्‍यांबाबतच्या धोरणांचा अभाव, ग्रामीण-शहरी भागातील मोठी दरी, स्थलांतरिताबाबतचे धोरण इत्यादींकडे अधिक लक्ष देण्याची गरज त्यातून अधोरेखित होते. सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण यासाठी सरकार सध्या जो खर्च करीत आहे, त्यातही भरीव वाढ करायला हवी. भारत लोकसंख्येबाबत 2025 पर्यंत किंवा त्याच्या नजीकच्या काळात चीनला मागे टाकणार असल्याचे पाहणी सांगते. त्यामुळे डेमोग्राफिक डिव्हिडंडचा लाभ घेण्याचा कालावधी संपण्याच्या आत विकासाचा रोडमॅप तयार करावा लागेल. आपण औद्योगिक क्रांती 4 च्या उंबरठ्यावर आहोत. कोव्हिड काळात नोकर्‍यांचे चित्र अधिक बिकट झाले आहे. स्वयंचलितीकरणाने (ऑटोमेशनने) वेग पकडला आहे. या सर्वांचा वरच्या आणि खालच्या स्तरावरील नोकर्‍यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशापुढे डिसेंट जॉब्ज मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याचे आव्हान आहे. अनेकांना या काळात नोकर्‍या गमवाव्या लागल्या. त्यामुळे नव्याने कौशल्य विकसनावर भर देण्यावाचून पर्याय नाही. भारताला जगाची ‘कौशल्य प्रदान करणारी राजधानी’ (स्कील कॅपिटल) बनवायची असेल तर स्थलांतर धोरण नजरेपुढे ठेवून नोकर्‍या आणि रोजगाराचे धोरण निश्चित करावे लागेल. नोक र्‍या विना विकास लोकसंख्या लाभांशाला मारक ठरू शकतो. देश श्रीमंत न होताच म्हातारा होऊन चालणे आपल्याला परवडणारे नाही.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/pages/z140720233814/view", "date_download": "2022-10-04T17:49:14Z", "digest": "sha1:YT4VDI2N3NJXIPO4FWAKNNSJ5FIQ7YY7", "length": 12855, "nlines": 138, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सहस्त्र नामे - श्लोक ९६ ते १०० - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीगणेशाची सहस्त्र नामे|\nश्लोक ९६ ते १००\nश्लोक १ ते ५\nश्लोक ६ आणि ७\nश्लोक ८ आणि ९\nश्लोक १० ते १२\nश्लोक १३ ते १५\nश्लोक १६ ते २०\nश्लोक २१ ते २५\nश्लोक २६ ते ३०\nश्लोक ३१ ते ३३\nश्लोक ३४ ते ४०\nश्लोक ४१ ते ४५\nश्लोक ४६ ते ५०\nश्लोक ५१ ते ५५\nश्लोक ५६ ते ६०\nश्लोक ६१ ते ६५\nश्लोक ६६ ते ७०\nश्लोक ७१ ते ७५\nश्लोक ७६ ते ८०\nश्लोक ८१ ते ८५\nश्लोक ८६ ते ९०\nश्लोक ९१ ते ९५\nश्लोक ९६ ते १००\nश्लोक १०१ ते १०५\nश्लोक १०६ ते ११०\nश्लोक १११ ते ११५\nश्लोक ११६ ते १२०\nश्लोक १२१ ते १२५\nश्लोक १२६ ते १३०\nश्लोक १३१ ते १३५\nश्लोक १३६ ते १४०\nश्लोक १४१ ते १४५\nश्लोक १४६ ते १५०\nश्लोक १५१ ते १५५\nश्लोक १५६ ते १६०\nश्लोक १६१ ते १६५\nश्लोक १६६ ते १७०\nश्लोक १७१ ते १७७\nश्लोक १७८ ते १८०\nश्लोक १८१ ते १८४\nश्लोक १८५ ते १८९\nश्लोक १९० ते १९५\nश्लोक १९६ ते २०३\nश्लोक २०४ ते २१५\nसहस्त्र नामे - श्लोक ९६ ते १००\nश्रीगणेशाच्या सहस्त्रनामांचे मराठी अर्थ.\nश्लोक ९६ ते १००\n५१८) दन्तप्रभिन्नाभ्रमाल---केवळ मस्तक हलवून दन्ताघाताने मेघपंक्ती छिन्नभिन्न करणारा. (अभ्रमाल = मेघपंक्ती)\n५१९) दैत्यदारणवारण---दैत्यांच्या हत्तींचे (वारण) किंवा दैत्यरूपी हत्तींचे विदारण करणारा किंवा दैत्यांचा विध्वंस करणारा हत्ती.\n५२०) दंष्ट्रालग्न द्विपघट---ज्याच्या दाढेच्या एकाच भागात शत्रूच्या ह्त्तींचा समुदाय राहतो असा.\n५२१) देवार्थनृगजाकृति---देवतांच्या कार्यसिद्धीसाठी ज्याने नरदेह व गजमुख धारण केले आहे. असा.\nधनधान्यपति: धन्य: धनद: धरणीधर: \nध्यानैक-प्रकट: ध्येय: ध्यानं ध्यानपरायण: ॥९७॥\n५२२) धनधान्यपति---धन आणि धान्याचा स्वामी.\n५२३) धन्य---धनसम्पन्न वा पुण्यसंपन्न.\n५२५) धरणीधर---शेषनाग तसेच आदिवराहरूपात पृथ्वीला मस्तकावर धारण करणारा.\n५२६) ध्यानैकप्रकट---केवळ ध्यानानेच प्रकट होणारा.\n५२७) ध्येय---ध्यानात पाहावा असा. ज्याचं ध्यान करावं असा.\n५२९) ध्यानपरायण---ध्यानातच रमणारा. आत्मानन्दलीन.\nनन्द्य: नन्दिप्रिय: नाद: नादमध्यप्रतिष्ठित: \nनिष्कल: निर्मल: नित्य: नित्यानित्य: निरामय: ॥९८॥\n५३१) नन्दिप्रिय---नन्दीला प्रिय असणारा.\n५३२) नाद---ओंकार. नादानुसंधानाने प्राप्त होणारा. नादस्वरूप.\n५३३) नादमध्यप्रतिष्ठित---नादामध्ये प्रतिष्ठित असणारा. नादानुसंधान राखणारा.\n५३४) निष्कल---अवयवरहित. निर्दोष. निरुपाधिक.\n५३५) निर्मल---परमशुद्ध. मल म्हणजे माया. मायारहित. निर्मल.\n५३७) नित्यानित्य---शाश्वत आणि अशाश्वत रूपातही नटलेला.\n५३८) निरामय---अविद्यारूपी रोगापासून मुक्त. रोगरहित\nपरं व्योम परंधाम परमात्मा परंपदम्‌ \nपरात्पर: पशुपति: पशुपाशविमोचक: ॥९९॥\n५३९) परंव्योम---अव्याकृत आकाशरूप. व्योम म्हणजे आकाश.\n५४०) परंधाम---परम विश्रांतीचे स्थान. शांतिस्थान. ज्योतीचेही ज्योतिस्वरूप.\n५४१) परमात्मा---सर्व जीवश्रेष्ठातील परमरूप. परमात्मा\n५४२) परंपदम्‌---पदम्‌ म्हणजे स्थान. सर्वोच्च स्थान.\n५४३) परात्पर---त्रिमूर्तिंहूनही श्रेष्ठ. श्रेष्ठापेक्षा श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ.\n५४४) पशुपति---आब्रह्मकीटकादी पशूंचा पालनकर्ता. जीवरूपी पशूंचा स्वामी.\n५४५) पशुपाशविमोचक---समस्त जीवांना विविध पाशांपासून मुक्त करणारा. सांख्यतंत्रामध्ये ५२ प्रकारचे पाश सांगितले आहेत. त्यांच्यापासून ब्रह्मादिकांनाही सोडविणारा. सांख्यादिक दर्शने व तन्मात्र आब्रह्मकीटकादी ‘पशु’ संज्ञितांना बद्धु करणारे विविध पाश सांगितले आहेत. त्यापासून त्यांना सोडविणारा, मुक्त करणारा. दिक्‌-काल-मृत्यू-षड्‌रिपू-ईषणात्रय-जन्म-त्रिविधपाप-त्रिविध पुण्य-त्रिविध कर्मे-देव-राक्षस-गन्धर्व-किन्नर-चारण-खग-उरग-यक्ष-चतुर्दशभुवने-त्रिगुण-पञ्चभूते असे विविध पाश आहेत.\n५४६) पूर्णानन्द---कर्ता, कर्म, क्रिया इत्यादी भेदांनी मर्यादित नसणारा. परिपूर्ण सुखरूप.\nविष्णु-लक्ष्मींनी तपश्चरण केल्यावरून, त्याचे फळ देण्यासाठी ‘पूर्णानंद’ नामक अवतार झाला. तो विष्णूचा पूत्र होय. सगुण निर्गुणादी एकानेकप्रचुर उपाधींनी संपन्न अशा ब्रह्माच्या ठिकाणी व्यापून असणारे व त्यांना खेळविणारे ब्रह्म, आनंदब्रह्म होय. तद्रूपसंपन्न असा हा पूर्णानन्द-ब्रह्मणस्पति-विष्णूचा आत्माच होय. असा अर्थ ‘पूर्णानन्द’ नामावरून प्रतीत होतो.\n५४७) परानन्द---भूमानन्दपासून ब्रह्मानन्दापर्यंत शंभराच्या पटीत वाढत जाणारे आनन्द उपनिषदात वर्णिले आहेत. त्याहूनही श्रेष्ठ कोटीचा आनन्द.\n५४८) पुराणपुरुषोत्तम---क्षर-अक्षराहूनही अधिक उत्तम आणि अनादि होण्याच्या कारणामुळे पुराणपुरुषोत्तम. अनादि पुरुषोत्तम.\n५४९) पद्‌मप्रसन्ननयन---प्रफुल्लित कमळाप्रमाणे उल्हासयुक्त असे प्रसन्न नेत्र असणारा.\n५५०) प्रणताज्ञानमोचन---शरणागत सेवकांना तत्त्वज्ञान सांगून त्यांच्या अज्ञानाचे निवारण करणारा.\nघरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/beetroot-is-rich-in-folate-vitamin-b9-which-helps-cells-grow-and-function-better-au190-786645.html", "date_download": "2022-10-04T16:27:17Z", "digest": "sha1:ZXS7K4S6LX3MK7KH565LLSBBV7FTYCF4", "length": 12657, "nlines": 188, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nHealth Tips: लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘बीटरूट’ आहे फायदेशीर; परंतु ‘या’ लोकांनी याचे सेवन केल्यास वाढतील समस्या\nबीटरूटला आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. बीटरूटमध्ये भरपूर फोलेट (व्हिटॅमिन बी9) असते जे पेशी वाढण्यास आणि चांगले कार्य करण्यास मदत करते. त्यामुळे अनेकजण आहारात बीटरूटचा समावेश करतात. परंतु, काही लोकांसाठी बीटरूटचे सेवन हाणीकारक होऊ शकते.\nबीटरूटमध्ये भरपूर फोलेट (व्हिटॅमिन बी9) असते जे पेशी वाढण्यास आणि चांगले कार्य करण्यास मदत करते. रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यात फोलेट देखील महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका (Risk of stroke) कमी होतो. त्यात नैसर्गिकरित्या नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते, जे रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. ज्या लोकांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे, त्यांना बीटच्या रसाच्या सेवनाने जलद फायदे मिळू शकतात. बीटरूटच्या या फायद्यांसोबतच तुम्हाला त्याचे दुष्परिणाम माहित आहेत का आरोग्य तज्ञ म्हणतात, काही परिस्थितींमध्ये बीटरूटचे सेवन (Consumption of beetroot) केल्याने तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात. विशेषत: ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या (Low blood pressure problem) आहे, त्यांनी बीटरूटचे सेवन टाळावे. जाणून घेऊया बीटरूट खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होतात\nकिडनी स्टोनचा धोका वाढू शकतो\nपोषण संशोधनानुसार, बीटरूटमध्ये ऑक्सलेट भरपूर प्रमाणात असते, ज्याचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोन तयार होण्याचा धोका वाढू शकतो. जर तुम्हाला आधीच स्टोन असतील तर तुम्ही ते खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. अभ्यास असे सूचित करतात की, बीटरूट मूत्रमार्गात ऑक्सलेट उत्सर्जन देखील वाढवते, ज्यामुळे कॅल्शियम ऑक्सलेटमुळे मूत्रपिंड दगड होण्याचा धोका वाढू शकतो. बीटरूटमध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो\nमधुमेही रुग्णांनी खाऊ नये\nबीटरूटचा ग्लायसेमिक इंडेक्स 61 आहे, म्हणून मधुमेहामध्ये, डॉक्टर ते अगदी कमी प्रमाणात खाण्याची शिफारस करतात. अभ्यास सुचवितो की, मधुमेहाच्या रुग्णांनी 55 पेक्षा जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ टाळावेत, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. हिमोग्लोबिनची समस्या अनेकदा मधुमेही रुग्णांमध्ये दिसून येते, या कमतरतेवर बीटरूट फायदेशीर ठरू शकतो, परंतु त्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nकमी रक्तदाब होऊ शकतो\nज्या लोकांचा रक्तदाब अनेकदा कमी असतो त्यांच्यासाठी बीटरूट खाणे हानिकारक असू शकते, बीटरूटच्या सेवनाने रक्तदाब आणखी कमी होतो. बीटमध्ये असलेल्या नायट्रेट्सचे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होते. नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्या आराम करण्यास आणि रक्त पातळ करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. अशा परिस्थितीत आधीच कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांची समस्या वाढू शकते.\nगर्भवती देखील काळजी घ्या\nबीटमधील नायट्रेट्सचे प्रमाण गर्भवती महिलांसाठी देखील समस्या निर्माण करू शकते, गर्भवती महिला नायट्रेट्सच्या प्रभावांना अधिक संवेदनशील असतात. यामुळे गर्भधारणेच्या नंतरच्या टप्प्यात रक्तातील मेथेमोग्लोबिनची पातळी वाढू शकते. त्यामुळे ऊर्जेचा अभाव, डोकेदुखी, चक्कर येणे, डोळे, तोंड, ओठ, हात-पायांच्या सभोवतालची निळी-करडी त्वचा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.\nHigh Cholesterol : हात अथवा पायात खूप वेदना होतात लक्ष द्या हाय कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते\nSafed Musli : पौरुषत्व आणि स्टॅमिना वाढवण्यासह अनेक समस्यांवर गुणकारी सफेद मुसळी\nUse cold milk : चेहऱ्याच्या अनेक समस्या, वापरा थंड दूध\nपोटाची चरबी कमी करण्याचे उपाय\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bookinformationservices.wordpress.com/", "date_download": "2022-10-04T16:59:36Z", "digest": "sha1:BJERDSLMXJGPRDAOH72ZM6PWGUAZS3I7", "length": 4486, "nlines": 47, "source_domain": "bookinformationservices.wordpress.com", "title": "Site Title", "raw_content": "\nकरोडपती _ तुम्हाला श्रीमंती कडे नेणारा सरळ मार्ग……\nमित्रानो आज मी तुम्हाला करोडपती या पुस्तकातील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे जेणे करुन तुम्ही त्या आपल्या जिवनात वापर करुन आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकता .तर चालू करू या\nजगातील सर्वच श्रीमंतांनी अगदी शून्यातून सुरुवात केली आहे. यातील कित्येक लोक उपासी देखील झोपले आहेत. गरीबिवर मात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि परिस्तिथी बदल करण्याची तयारी त्यांना पाऊल टाकायला भाग पाडले.\n१ पैशासाठी काम करतात ती गरीब माणसे नोकरदार ,पैसानी काम करतात ती श्रीमंत माणसे गुतवणुकदार.\n२ करोडपती लोक आपल्या उत्पन्न पेक्षा खूपच कमी खर्च करतात.\n३ गरीब आणि श्रीमंत यांच्यातील फरक _ ज्याला जग जिंकायचे आहे त्याने अगोदर पैसा कमवावा …पैसा है तो लोग पूछते है कैसा है फुकट कोणाला पैसा देऊ नका गरीब लोग आदी जग जिंकायचे प्रयत्न करतात पण पैसा नाही.\n४ पैसा पाण्यासारखा खर्च करा … गरीब व्हाल पैसा पाण्यासारखा गुंतवा (मुरवा) श्रीमंत व्हाल.\n५ करोडपती होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही अगोदर लखपती होण्याचा प्रयोग करुन पहा.\n६ हात चालवून काम करता येते आणि डोके चालवून करोडपती होता येते.\n७ स्वप्न पहा , आपल्या सप्नाला विचारमध्ये बदला आणि विचारांना कृतीत परावर्तित करा\n८ करोडपती होण्यासाठी घराबाहेर पाऊल टाकावे लागते.\n९ श्रीमंत होणारा माणसाची खुण म्हणजे तो सुऱ्यदायापूर्वी जागे होतो.\n१० निवांत बसणारा करोडपती होत नसतो आणि करोडपती कधीच निवांत बसत नसतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/maharashtra/bhandara-rape-case-134442/", "date_download": "2022-10-04T17:35:59Z", "digest": "sha1:KKGLCCFGU5HIEY253MSZMC6XALXIEULU", "length": 8226, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "भंडारा बलात्कार प्रकरण : पोलीस अधिकारी, २ कर्मचारी निलंबित", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रभंडारा बलात्कार प्रकरण : पोलीस अधिकारी, २ कर्मचारी निलंबित\nभंडारा बलात्कार प्रकरण : पोलीस अधिकारी, २ कर्मचारी निलंबित\nभंडारा : सामुहिक बलात्कार प्रकरणी भंडारा पोलिसांनी मोठी कारवाई केली असून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका पोलीस अधिका-यावर तर दोन कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.\nपोलिसांनी १२ तासांच्या आत मुख्य आरोपीला बेड्या घातल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांनी यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे.\nडीआयजी पाटील म्हणाले, ही घटना घडल्यानंतर भंडारा पोलिसांनी मुख्य आरोपींवर १२ तासांच्या आत कारवाई केली. यामध्ये एक मुद्दा समोर आला आहे की, रात्री पीडित महिला लाखणी पोलीस स्टेशनमध्ये आली होती. त्यावेळी नेमकं काय झाले याची चौकशी भंडारा जिल्हा पोलीस प्रमुखांनी केली आहे. त्या अहवालानुसार एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.\nPrevious articleभारतीय हॉकी संघाला रौप्य पदक\nNext articleशरथ कमलला टेबल टेनिसमध्ये सुवर्ण\nअखेरच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणार नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nएसटी भरतीतील उमेदवारांना नियुक्ती पत्र\nखोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांचा समृध्दी महामार्गावर अपघात\nमुंबईकरांना दस-यापासून ५ जी सेवा मिळणार\nप्रताप सरनाईकांनी दिली दोन लाख लोकांच्या जेवणाची ऑर्डर\n‘तमाम हिंदू बांधवांनो’ म्हणणारच\nरेशनकार्ड धारकांना दिवाळी पॅकेज जाहीर\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/cricket/news/anushka-shared-a-note-after-her-husbands-century-said-i-am-with-you-in-every-situation-virat-scored-a-century-after-3-years-130294306.html", "date_download": "2022-10-04T15:58:58Z", "digest": "sha1:PUL2GJLEC6OF3SIOEQBUBSW7IDTSE3QD", "length": 6214, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "म्हणाली- मी प्रत्येक परिस्थितीत तुझ्यासोबत; विराटने 3 वर्षांनंतर ठोकले शतक | IND Vs AFG; Anushka Sharma On Virat Kohli's 71st International Hundred, Anushka shared a note after her husband's century: Said- I am with you in every situation; Virat scored a century after 3 years - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपतीच्या शतकानंतर अनुष्काने शेअर केली नोट:म्हणाली- मी प्रत्येक परिस्थितीत तुझ्यासोबत; विराटने 3 वर्षांनंतर ठोकले शतक\nगुरुवारी आशिया चषकात भारत आणि अफगाणिस्तानचा सामना झाला. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने नाबाद खेळी खेळत शतक झळकावले.\nशतकाच्या आनंदात कोहलीने आनंदात सर्वप्रथम अंगठीचे चुंबन घेतले आणि बोलताना सांगितले की, माझी पत्नी अनुष्का कठीण प्रसंगात माझ्यासोबत होती. यानंतर विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.\nमी सदैव तुझ्यासोबत आहे - अनुष्का\nअनुष्काने तिच्या पोस्टमध्ये विराट कोहलीचे काही फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, मी प्रत्येक परिस्थितीत तुझ्यासोबत आहे. विराट कोहलीने या पोस्टवर कमेंटमध्ये हार्ट इमोजी पोस्ट केले आहे.\nकिंग कोहलीचे 2019 नंतरचे शतक\nविराटने तब्बल तीन वर्षांनंतर (1020 दिवस) इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शतक केले आहे. यापूर्वी, त्याने 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेश विरुद्ध कोलकाता कसोटीत कारकिर्दीतील 70 वे शतक झळकावले होते. इंटरनॅशनल टी-20 मधील हे त्याचे पहिले शतक आहे.\nसर्वाधिक इंटरनॅशनल शतके झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहलीने आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर आता 71-71 शतके आहेत. सचिन तेंडुलकर 100 शतकांसह आघाडीवर आहे.\nअनुष्का शर्माने तिच्या सोशल मीडिया पोस्टवर चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे.\n4 वर्षांच्या ब्रेकनंतर अनुष्का दिसणार मोठ्या पडद्यावर\nअनुष्का तिच्या आगामी चित्रपटात क्रिकेट खेळताना दिसणार आहे. चकदा एक्सप्रेसमध्ये ती झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती तब्बल 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अनुष्का शेवटची 2018 मध्ये शाहरुख खानसोबत झिरो या चित्रपटात दिसली होती.\nभारत ला 86 चेंडूत 11.65 प्रति ओवर सरासरी ने 167 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE", "date_download": "2022-10-04T17:11:19Z", "digest": "sha1:IHIG4NFDKNTT7VA3CRVY3ABCO75MGJ5P", "length": 3154, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकशाही राज्याचं अधिष्ठान\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकशाही राज्याचं अधिष्ठान\nआज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/vinayak-mete-face-get-very-pale-white-after-death-on-mumbai-pune-expressway-accident-says-vinayak-mete-wife-jyoti-mete/articleshow/93582559.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2022-10-04T17:12:14Z", "digest": "sha1:KZSYXMIKG72PZHTR4OIFM24WP2J5YJGO", "length": 14675, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nVinayak Mete: समथिंग इज राँग विनायक मेटे यांचा चेहरा खूपच पांढरा पडला होता: ज्योती मेटे\nVinayak Mete road accident | शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. मात्र, त्यांच्या अपघाताबाबत अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. हा अपघात नव्हे तर घातपात होता, अपघात झाल्यानंतर जखमी विनायक मेटे (Vinayak Mete) यांना तासभर मदत मिळाली नाही, असे अनेक आरोप होत आहेत.\nमी स्वत: डॉक्टर आहे\nएखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा चेहरा लगेच पांढारफटक पडत नाही\nविनायक मेटे यांना कामोठे रुग्णालयात आणण्यात आले\nमुंबई: माजी आमदार आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. अपघाताची वेळ, मेटे यांना वैद्यकीय मदत मिळण्यात झालेला उशीर, ड्रायव्हरची संशयास्पद भूमिका या सगळ्या कारणांमुळे हे प्रकरण दिवसेंदिवस किचकट होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर आता विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे. विनायक मेटे यांना अपघातानंतर रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्यांचा चेहरा पांढराफटक पडला होता. ही गोष्ट खूप विचित्र असल्याचे ज्योती मेटे यांनी म्हटले. (Vinayak Mete motor accident on mumbai pune expressway)\nमराठा समाजासाठी लढणाऱ्या नेत्यांचे सुवर्णकाळ सुरु होण्याच्यावेळीच अपघात कसे घडतात: दीपाली सय्यद\nज्योती मेटे यांचा मुख्य आक्षेप विनायक मेटे यांच्या मृत्यूच्या वेळेबद्दल आहे. आम्हाला कळवण्यात आलेली अपघाताची वेळ आणि प्रत्यक्ष अपघाताची वेळ यामधील टाईम गॅपची चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे. अपघात झाल्याचे कळताच मी पाऊण तासात मुंबईतून कामोठे रुग्णालयात पोहोचले. मी स्वत: डॉक्टर आहे. वैद्यकीय निकषांप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा चेहरा लगेच पांढारफटक पडत नाही. विनायक मेटे यांना कामोठे रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्यांच्या कानातून आणि नाकातून रक्त वाहत होते. तेव्हाच मी माझ्या भावाला म्हणाले की, ही घटना पाऊण तासापूर्वी घडलेली नाही. हा अपघात होऊन किमान दोन तास झाले असतील. तेव्हा आमच्यापासून काहीतरी लपवले जात आहे, असे वाटत होते. कदाचित तसे नसेल. आता शवविच्छेदन अहवालात मृत्यूची नेमकी वेळ कळेलच, असे ज्योती मेटे यांनी म्हटले.\nमला साहेबांच्या अंत्यसंस्काराला जाऊ द्या, त्यांचं दर्शन घेऊ द्या, मेटेंच्या ड्रायव्हरने टाहो फोडला\nदीपाली सय्यद यांच्याकडून घातपाताचा संशय व्यक्त\nविनायक मेटे यांचा अपघात नव्हे तर घातपात होता, असे आरोप सातत्याने सुरु आहेत. पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये दीपाली सय्यद यांनीही विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, समाजासाठी लढणारे नेत्यांचे सुवर्णकाळ सुरू होण्याच्या वेळीच कसे अपघात होतात, आणि नेहमी चालकच कसे जखमी होत नाहीत, कदाचित यांचा मास्टर माईंड एकच असु शकतो, शोध अपुर्ण नसावा, शहानिशा झालीच पाहीजे. महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान होत आहे अश्या घातपाताने, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे.\nमहत्वाचे लेखWeather Alert : पुण्यात आज मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात या भागांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nअर्थवृत्त मोफत घोषणा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक; काळजी वाढवणारा SBIचा अहवाल\nADV- सर्वात मोठा टीव्ही उत्सव- स्मार्ट टीव्हीवर 60% पर्यंत सूट मिळवा.\nअर्थवृत्त 7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांची डबल दिवाळी; DA नंतर आणखी एक भत्ता वाढणार\nLive Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी\nमुंबई धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास ठाकरे गटाचा पराभव होईल पाहा काय म्हणतात राजकीय विश्लेषक\nन्यूज टी-२० वर्ल्डकपसाठी मी ऑस्ट्रेलियाला जाणारच; दुखापतीवर बोलताना बुमराहने केली मोठी घोषणा\nअर्थवृत्त आज सोन्या-चांदीच्या भावात जबरदस्त उसळी दसऱ्याला खरेदी करण्यापूर्वी नवीन दर जाणून घ्या\nजळगाव ज्यांचे फिरलेले आहे डोके त्यांनाच दिसतात फक्त ५० खोके; रामदास आठवलेंचा\nअहमदनगर खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावात पाहा झालं तरी काय; प्रत्येक कुटुंबावर २-३ हजार देण्याची वेळ\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nकरिअर न्यूज School Closed: शिंदे सरकारच्या शाळा बंदच्या निर्णयाविरोधात शिक्षक आक्रमक, काळ्या फिती लावून कामकाज\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nरिलेशनशिप माझी कहाणी: माझी 6 वर्षांची मुलगी तिच्या मामासमोर खूप घाबरलेली असते,तिच्यासोबत काही चुकीचं तर घडलं नसेल ना\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.kazam.in/", "date_download": "2022-10-04T16:21:09Z", "digest": "sha1:XDV36EO2BRXQTZ652E7OBDJWLRLKY3HC", "length": 5443, "nlines": 101, "source_domain": "marathi.kazam.in", "title": "कझाम: भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन नेटवर्क", "raw_content": "चार्जिंग स्टेशन हवे आहे \nआमच्या तज्ञांना तुम्हाला मदत करू द्या\nकझाम 3.3कझाम Miniकझाम CMS\nदिल्ली वापरकर्त्यांसाठी सबसिडी New\nदिल्ली वापरकर्त्यांसाठी सबसिडी New\nतुमच्या पार्किंगच्या जागेवरून पैसे कमाऊ शकता\nसादर करत आहोत कझाम इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर\nजगातील सर्वात, स्मार्ट, इंटरनेट आधारित इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सोल्यूशन्स\nइथे इलेक्ट्रिक बाइक्स, कार आणि स्कूटर चार्ज करा\nEV ड्रायव्हर्स कझाम मोबाइल अँप द्वारे जवळचे चार्जिंग स्टेशन शोधू शकतात\nतुमच्या पार्किंगच्या जागेवरून पैसे कमाऊ शकता\nसादर करत आहोत कझाम इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर\nसादर करत आहोत कझाम चार्जिंग स्टेशन\nआमची चार्जिंग स्टेशन, कझाम 3.3 आणि कझाम Mini , आहेत भारतातील पहिले बुद्धिमान IoT आधारित चार्जिंग स्टेशन . इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग गरजांसाठी योग्य उपाय निवासी सोसायट्या, कार्यालये, मॉल्स, रेस्टॉरंट्स, दुकाने आणि पेट्रोल पंप चार्जिंग स्टेशन मालक आमच्या विश्लेषणात्मक इंटरफेसचा वापर करू शकतात कमावलेल्या पेमेंटच्या रकमेसह शुल्क आकारले जाणारे ट्रॅक युनिट्स.\nस्थापित करण्यासाठी सुपर सोयीस्कर\nसर्व हवामान आणि पाणी प्रतिरोधक\nकॉपीराइट © kazam 2021 सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/kolhapur/102968/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/ar", "date_download": "2022-10-04T17:05:09Z", "digest": "sha1:HM7E2FNA5B62XA2PUYKXJUJYMGQ2ICAC", "length": 8183, "nlines": 147, "source_domain": "pudhari.news", "title": "मुंबईसाठी लवकरच दररोज विमानसेवा | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/कोल्हापूर/मुंबईसाठी लवकरच दररोज विमानसेवा\nमुंबईसाठी लवकरच दररोज विमानसेवा\nकोल्हापूर ; अनिल देशमुख : कोल्हापूर-मुंबई मार्गावर लवकरच दररोज विमानसेवा सुरू होणार आहे. फेब्रुवारीपासून दररोज कोल्हापुरातून मुंबईसाठी विमानाचे उड्डाण होईल अशी तयारी कंपनीने सुरू केली आहे.\nकोल्हापूर-हैदराबाद, बंगळूर आणि तिरुपती मार्गावरील सेवा सुरळीत सुरू असताना गेल्या वर्षींपासून कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानेवा मात्र विस्कळीतच होती. अचानक फ्लाईटस् रद्द होण्याचे प्रकारही वारंवार घडत होते. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत होता. यामुळे ही सेवा बंद करून नव्या कंपनीने या मार्गावर सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरत होती.\nया सर्व पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा 17 जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. यापूर्वी आठवड्यातून मंगळवार, बुधवार आणि गुरुवार ही तीन दिवस सुरू असलेली सेवा आता सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी सुरू राहणार आहे.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nही सेवा दररोज सुरू करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या अहमदाबाद बेसमुळे तीन दिवस असणारी ही सेवा हैदराबाद बेसद्वारे सात दिवस केली जाणार आहे. फेब्रुवारीपर्यंत ही सेवा दररोज सुरू होईल, असे सांगण्यात आले. लवकरच कोल्हापूर-मुंबई मार्गावर कार्गो सेवा सुरू केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.\nकोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा विस्तारण्याची गरज असताना सुरू असलेली सेवा वारंवार खंडीत होत होती. पुन्हा या मार्गावर विमानसेवा सुरू होत आहे. कंपनीने चांगली आणि विनाखंड सेवा द्यावी, अन्यथा अन्य दोन कंपन्यांशी या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याबाबत चर्चा झालेली आहे. ती प्रक्रिया पुढे नेली जाईल.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/agrowon/maharashtra-government-opens-contact-number-for-farmers-on-eve-of-lumpy-skin-disease-sml80", "date_download": "2022-10-04T15:53:28Z", "digest": "sha1:HHT2UEVGNWF6SNXOTUMNU2FD3SCKBHTG", "length": 8687, "nlines": 62, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Lumpy Skin Disease I 'लम्पी' विषयी संपर्कासाठी मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना; जाणून घ्या दूरध्वनी क्रमांक Maharastra I", "raw_content": "\n'लम्पी' विषयी संपर्कासाठी मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना; जाणून घ्या दूरध्वनी क्रमांक\nया समन्वय कक्षातील ०२२-२२८४५१३२ दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांना संपर्क करता येणार आहे.\nLampi Virus News : महाराष्ट्रात लम्पी चर्मरोगाचा (lumpy disease) होत असलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंपी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात (mantralay) समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांनी दिली. त्यासाठी समन्वय कक्षातील (दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८४५१३२) संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.\nगुप्ता म्हणाले राज्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण करणे, बाधीत पशुधनास औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युध्दपातळीवर सुरु आहे. तथापि, काही ठिकाणी पशुपालकांना येणाऱ्या समस्या, अडचणीचे निराकरण करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच शेतकरी पशुपालकांना संपर्क साधता यावा आणि क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधता यावा यासाठी मंत्रालयामध्ये रुम नं. ५२०, पाचवा मजला (विस्तार) येथे समन्वय कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदर समन्वय कक्षास ०२२-२२८४५१३२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.\nRoger Federar : रॉजर फेडररचा 'टेनिस'ला अलविदा; पत्रातून व्यक्त केल्या भावना\nपदुम प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, यांनी आज पशुसंवर्धन आयुक्तांसह राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद व इतर सर्व संबंधित अधिकारी) यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव, यावर करण्यात आलेल्या व येणाऱ्या उपाय योजना, तसेच इतर सर्व अनुषंगिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करून, पशुधनावर आलेल्या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना तातडीने कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले.\nVideo : वेदांतानंतर 'हा' प्रकल्प जाणार महाराष्ट्राबाहेर सरकारनं गमावली एक लाख काेटींची गुंतवणुक\nराज्यातील चर्मरोगाचा वेळोवेळी आढावा घेणे व सदर रोग प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अंमलात येत असलेल्या व आणावयाच्या उपाययोजनांबाबत क्षेत्रिय यंत्रणेस मार्गदर्शन करणे, रोग प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी घ्यावयाच्या निर्णयाबाबत राज्य शासनास शिफारस करणे इत्यादीसाठी आजच्या शासन निर्णयानुसार आयुक्त पशुसंवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यदलाचे गठन करण्यात आले आहे. सदर कार्यदलामध्ये तज्ज्ञ व्यक्ती व शास्त्रज्ञांचा समावेश करण्यात आलेला आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22299", "date_download": "2022-10-04T15:43:11Z", "digest": "sha1:HBO7VC4WRRVNR5T5IQHJAB7VIG357ZK4", "length": 17863, "nlines": 75, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांप्रती असंवेदनशीलता नको", "raw_content": "\nHome >> विचार >> फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांप्रती असंवेदनशीलता नको\nफ्रंटलाईन कर्मचाऱ्यांप्रती असंवेदनशीलता नको\nआपण ग्रीन झोन घोषित झाल्यामुळे बेसावध तर बनत चाललो नाही ना किंवा हा बेसावधपणा आपल्याला धोका तर देणार नाही ना,असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.\nStory: दृष्टिक्षेप - किशोर नाईक गावकर |\n‘ हाऊ डेअर यू अॅन्टर इन माय केबिन विदाऊट माय परमिशन. डोन्ट रिस्क माय लाईफ’. आपली कैफियत घेऊन गेलेल्या एका आरोग्य कर्मचाऱ्याला त्याच्या आरोग्यधिकाऱ्याने हे बोल सुनावले. करोनाच्या अनुषंगाने राज्याच्या सीमांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेखातर कोणतीही साधने उपलब्ध करून दिली नाहीत. केवळ मास्क आणि हातात ग्लाेवज एवढीच सुरक्षा. ग्रीन झोन म्हणून सर्वत्र दवंडी पिटाळून झाल्यानंतर आता गोव्यात पुन्हा आठ करोनाबाधित सापडले आहेत. यापैकी सात जणांनी नुकताच राज्यात प्रवेश केला होता. या रूग्णांशी संबंध आलेल्या आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना घरी विलगीकरण करण्यात आले आहे. थर्मलगन, व्हेंटिलेटर, चाचणी किट, पीपीई आदींच्या खरेदीबाबतचे कोट्यवधींचे व्यवहार सुरू आहेत. दुसरीकडे प्रत्यक्ष फ्रंटलाइनवर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत सरकार इतके असंवेदनशील कसे काय असू शकते, असा प्रश्न उपस्थित होतो. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर महामारी आपत्कालाच्या नावाने लोकांच्या जीवापेक्षा सरकारला खरेदी व्यवहारातच अधिक रस आहे की काय, असा प्रश्न पडतो.\nदेशातील पहिले करोनामुक्त राज्य म्हणून मान्यता मिळवण्यात गोव्याने यश मिळवले. ३ एप्रिल २०२० नंतर राज्यात एकही करोनाबाधित सापडला नव्हता. वेगवेगळ्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या मुलाखतींचा सपाटाच सुरू झाला होता. राष्ट्रीय पातळीवर गोवा इतके लोकप्रिय राज्य ठरले की परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाला संबोधून केलेल्या २० लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजच्या भाषणानंतर एनडीटीव्ही या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर लगेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे झळकले. त्यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला. एकीकडे मोदी आणि दुसरीकडे विश्वजित राणे झळकले खरे पण तो भाजपातच मात्र मोठा चर्चेचा विषय ठरला. तात्पर्य एवढेच की आपण ग्रीन झोन घोषित झाल्यामुळे बेसावध तर बनत चाललो नाही ना किंवा हा बेसावधपणा आपल्याला धोका तर देणार नाही ना,असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.\nराज्यात गुरुवारपर्यंत आठ करोनाबाधितांची नोंदणी झाली होती. या सर्व रुग्णांची प्रकृती ठीक आहे आणि त्यांच्यावर कोविड-१९ इस्पितळात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे हे सर्वजण बाहेरून राज्यात आले होते आणि त्यामुळे सामाजिक संसर्ग झालेला नाही,असा दावा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केला आहे. लॉकडाउनच्या काळात परराज्यात, परदेशांत अडकलेले गोमंतकीय पुन्हा आपल्या राज्यात येण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या सुमारे साडेनऊ हजार जणांची नोंदणी झालेली आहे. या व्यतिरिक्त राजधानी एक्सप्रेस रेल्वेतून गोव्यात येण्यासाठी ७२० जणांनी बुकींग केल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. आता हे गोमंतकीय आहेत की अन्य कुणी याची माहिती मिळू शकत नाही. ह्या काळात गोमंतकीय परतत असल्यास कुणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण गोवा हे सुरक्षित राज्य असल्यामुळे इथे अभय मिळवण्यासाठी कुणी येत असेल तर तूर्त हे रोखण्याची गरज आहे. अर्थात सेकंड होम ही संकल्पना गोव्यात खूप प्रचलित आहेत. इथे फ्लॅट विकत घेऊन केवळ सुट्टीत येणारे हजारो पर्यटक आहेत. कदाचित या यादीत हे लोक असण्याचीही शक्यता आहे. आता त्यांना सरकार कितपत रोखू शकेल हा वेगळा प्रश्न आहे.\nआरोग्य कर्मचारी, पोलिस तसेच अत्यावश्यक सेवा बजावणारे अनेकजण सध्या करोनाच्या या लढ्यात आघाडीवर आहेत. या सर्वांची सुरक्षा तेवढीच महत्त्वाची आहे. सीमांवर सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना सुरक्षा सुविधा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. हे लोक सर्वांत प्रथम धोका पत्करत आहेत. आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करून सीमांवर नागरिकांचे स्वॅब काढण्यासाठी कियोस्क उभारण्यात आल्याचे ट्वीट केले होते. काल परवा चर्चा केल्यानंतर पत्रादेवी सीमेवरील हे कियोस्क कधीच उचलण्यात आल्याची खबर मिळाली. आपण धोका पत्करतो आहोत हे ठाऊक असूनही आरोग्य कर्मचारी आणि पोलिस आपली सेवा बजावत आहेत, कारण त्यांची कैफियत एेकण्याचे सौजन्य कुणीच दाखवत नाहीत. वरिष्ठ अधिकारी केवळ आपल्या केबिनमध्ये बसून आदेशांच्या फैरी सोडत आहेत. सीमेवर येणाऱ्या नागरीकांच्या चाचण्या पॉझिटीव्ह आढळून येत असेल तर तशी काळजी घेणे आता क्रमप्राप्त ठरणार आहे. सीमेवर पोहचल्यानंतर त्यांची सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यास बराच वेळ लागतो. तिथे पाच ते सात तासांपर्यंतही लोकांना ताटकळत थांबावे लागते. मग तिथे गर्दी होणे आणि हे लोक एकमेकांच्या संपर्कात येणे हे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. अशावेळी हा धोका दूर करण्यासाठी काहीतरी निश्चित पद्धत राबवण्याची नितांत गरज आता निर्माण झाली आहे.\nकरोनाच्या या आपत्तीत फ्रंटलाईनवर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानसिकता सांभाळण्याची गरज आहे. प्रचंड मानसिक तणावाखाली हे कर्मचारी वावरत आहेत. प्रत्यक्ष फिल्डवर काम केल्यानंतर घरी जाताना आपण आपल्या कुटुंबियांना आणि मुलाबाळांनाही संकटात तर टाकत नाही ना, या भितीने त्यांचा जीव कासाविस झालेला असतो. पण हे सगळं काही मुकाट्याने सहन करून संयमाने आपली सेवा बजावत राहण्यापलीकडे त्यांना अन्य कोणताही पर्याय नाही.\nफ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा उतरवला किंवा त्यांना २० टक्के पगारवाढ दिली म्हणजे झाले या मानसिकतेतून सरकार किंवा प्रशासन विचार करीत असेल तर तो त्यांचा कर्मदरिद्रीपणाच म्हणावा लागेल. लोकांना करोनापासून सावध राहा, असा संदेश देताना ज्या सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली जाते त्याच गोष्टींबाबत फ्रंटलाईनवर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती हयगय कशी काय केली जाऊ शकते याचे उत्तर कुणी द्यावे. आपली सेवा बजावत असताना राजकीय नेत्यांचे फोन आणि अमुकतमुक यांना सूट देण्याच्या विनंत्या या गोष्टींना या महामारीत अजिबात स्थान देता कामा नये. फ्रंटलाइन कर्मचारी म्हणजे या महामारीच्या युद्धातले सैनिक. आपल्यासाठी सध्या रणांगणावर ते आपला जीव पणाला लावून लढत आहेत. त्यांना आपण नैतिक आधार आणि पाठिंबा देण्याची गरज आहे. त्यांच्याप्रती आपण बेजबाबदारपणे वागू लागतो तर आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेणार आहोत. या फ्रंटलाइन सैनिकांनी रणांगणातून पळ काढला तर मात्र आपली खैर नाही हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नसावी.\nकार्यकुशल कर्मचारी तयार करा\nहनीप्रीतकडे डेरा सच्चा सौदाचा एकाधिकार\nजागतिक अर्थव्यवस्थेपोटी रिझर्व्ह बँकेची अपरिहार्यता\nमुलांसाठी सतर्कता बाळगताना नाहक भीती टाळण्याची गरज\nदेशात ५जी क्रांतीचा श्रीगणेशा\nइटलीच्या सत्तेत नवफॅसिस्टांचा प्रवेश\nमाजी पीएमच्या अंत्यविधीला पाण्यासारखा पैसा खर्च \nउत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/pakistan-pm-imran-khan-writes-to-pm-narendra-modi-seeks-meeting-between-india-and-pakistans-306166.html", "date_download": "2022-10-04T17:22:25Z", "digest": "sha1:EJFW7FSLC4F4KRTGPYBRJ67CAWXMTHUC", "length": 9160, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाकिस्तानशी चर्चा सुरू करा, इम्रान खान यांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /विदेश /\nपाकिस्तानशी चर्चा सुरू करा, इम्रान खान यांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती\nपाकिस्तानशी चर्चा सुरू करा, इम्रान खान यांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू करावी अशी विनंती केली आहे.\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू करावी अशी विनंती केली आहे.\nदोन मॅचमध्ये झीरो, पण तिसऱ्या टी20त दक्षिण आफ्रिकेच्या या हीरोनं ठोकलं शतक\nभारतानं वर्ल्ड कप जिंकावा म्हणून हे काय करतोय धोनी 2011 चा 'धोनी रिटर्न्स'\nरिषभ पंतला गर्लफ्रेंड ईशा नेगीनं दिल्या रोमँटिक अंदाजात केलं बर्थडे विश, म्हणाली\nक्लीन स्वीपच्या इराद्यानं टीम इंडिया इंदूरच्या मैदानात, पाहा संभाव्य प्लेईंग XI\nनवी दिल्ली, ता. 20 सप्टेंबर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू करावी अशी विनंती केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी न्युयॉर्क मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभे दरम्यान दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते असंही खान यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. पंतप्रधान झाल्यानंतर इम्रान खान यांनी मोदींना पाठलेला हा चर्चेचा पहिलाच प्रस्ताव आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेदरम्यान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरैशी यांच्यात चर्चेची सुरूवात होऊ शकते. पंतप्रधान मोदींनी सुषमा स्वराज यांना अशा चर्चेची परवानगी द्यावी अशी विनंतीही खान यांनी केलीय. इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 ऑगस्टला इम्रान खान यांना पत्र लिहून भारताला शांतता आणि सौहार्द पाहिजे आहे अशी भावना व्यक्त केली होती. त्याला प्रतिसाद म्हणून खान यांनी हे पत्र लिहिलं आहे. 2015 पासून भारत आणि पाकिस्तानमधली चर्चा पूर्णपणे बंद झाली आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा नाही अशी ठाम भूमिका घेत भारतानं चर्चेची दारं बंद केली होती. भारतानं पाकिस्तानशी चर्चा करावी यासाठी अमेरिकेने मध्यस्ती करावी अशी विनंतीही पाकिस्तानने अमेरिकेला केली होती. इम्रान खान यांच्या पत्राला भारताकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आहे. जोपर्यंत पाकिस्तान ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत भारत चर्चेसाठी उत्सुकता दाखवणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. तर लष्काराच्या दबावामुळे इम्रान खान यात फार काही धाडसी पाऊच उचलणार नाहीत अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केलीय.\nVIDEO: विषारी सापाला वाचवण्यासाठी केला MRI\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/latest/25237/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95/ar", "date_download": "2022-10-04T17:18:25Z", "digest": "sha1:XT6DLEOHE3FHW56BZILXMWTFIKCH5ZJY", "length": 7831, "nlines": 145, "source_domain": "pudhari.news", "title": "गावठी पिस्तूलसह काडतूस जप्त; सोलापुरात दोघांना अटक | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/गावठी पिस्तूलसह काडतूस जप्त; सोलापुरात दोघांना अटक\nगावठी पिस्तूलसह काडतूस जप्त; सोलापुरात दोघांना अटक\nसोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : येथील रेल्वे स्टेशनजवळ गावठी पिस्तूल घेऊन जाणार्‍या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी पहाटे सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, काडतूस व दोन मोबाईल असा 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानुसार एक गुन्हेगार व बांधकाम व्यावसायिक अशा दोघांना पोलिसांनी अटक केल्याचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले.\nसराईत गुन्हेगार विशाल यल्लप्पा गायकवाड (वय 25 रा.सेटलमेंट फ्रि कॉलनी नं.4) व बांधकाम व्यावसायीक महादेव शंकर चव्हाण (वय 29 रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफुल) अशी दोघांची नावे आहेत.\nशहर गुन्हेशाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी शनिवारी (दि. 21) रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दोनजण रेल्वे स्टेशनकडे येणार असून, त्यांच्याकडे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस असल्याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी सातरस्ता ते रेल्वे स्टेशन व रेल्वे स्टेशन जवळील काडादी चाळीसमोर सापळा लावला. तेव्हा दोनजण फुटपाथवरून चालत येताना दिसले.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांची संशयावरून झडती घेतली. तेव्हा गायकवाड याच्या बरमोडाच्या कमरेजवळ एक गावठी पिस्तुल मिळून आले, तर बरमोडाच्या डाव्या खिश्यात एका प्लॅस्टिकच्या पिशवीत जिवंत काडतूस सापडले. त्यांच्याकडे लायसेन्स नव्हते. त्यामुळे त्यांना पिस्तुलासह अटक केली.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/kolhapur/25247/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/ar", "date_download": "2022-10-04T17:09:06Z", "digest": "sha1:RVW466ECORTAYJJIZ2JDSUJYGFG5MMIA", "length": 13468, "nlines": 152, "source_domain": "pudhari.news", "title": "अपहरण मुलांचे : दोष काय होता...कोवळ्या जीवाचा? | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/कोल्हापूर/अपहरण मुलांचे : दोष काय होता...कोवळ्या जीवाचा\nअपहरण मुलांचे : दोष काय होता...कोवळ्या जीवाचा\nकोल्हापूर ; दिलीप भिसे : तशी ती चिमुरडी पोरं… सहा, सात वयोगटातली… निरागस, गोंडस… अजूनही आई, बाबा आणि आजोबा-आजीच्या कुशीत बागडणारी… आता कुठं तोंड फुटल्यालं… मोडक्या-तोडक्या शब्दांत गुणगुणत सारं घर खेळण्यांनी भरून टाकणार्‍या छकुल्यांना समाजात बोकाळलेली, जीवघेणी प्रवृत्ती काय उमजणार.. पण याच माथेफिरू प्रवृतीनं मिरजेतला रितेश, देवकर पाणंदमधला दर्शन आणि आता सोनाळीचा (ता. कागल) वरद… मनाचा थरकाप उडविणार्‍या मालिकेत कोवळ्या मुलाचे अपहरण करून माथेफिरूने गळा चिरला… काय दोष होता कोवळ्या जीवाचा..\nएकेकाळी बालहत्याकांडामुळे महाराष्ट्र हादरला होता. क्रूरकर्मी अंजना गावितसह तिच्या पाषाणहृदयी मुलींनी मातेच्या कुशीत बागडणार्‍या अनेक चिमुरड्यांचे अपहरण करून गुन्हेगारी कृत्यासाठी वापर केला. या कृत्यानंतर एकापाठोपाठ एक अशा अनेक मुलांचा गळा घोटून हत्या केली. केलेल्या दुष्कृत्याचे प्रायश्चित्त गावित माय-लेकी कारागृहात भोगत आहेत; पण अनेक माता, पित्यांना झालेल्या जखमा आजही भळभळून वाहत आहेत त्यांचे काय हा दु:खवियोग 20 वर्षांनंतरही निष्पाप कुटुंबांना सतावत आहे.\nसावर्डे (ता. करवीर) येथील आजोबांकडे आलेला सोनाळीचा वरद रवींद्र पाटील (वय 7) हा मंगळवारी (दि. 17) रात्री आठला अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांसह नातेवाईक, ग्रामस्थांनी चिमुरड्याचा शोध घेतला. पोलिसांनीही जंगजंग पछाडले; पण शोध लागला नाही. शुक्रवारी सकाळी सावर्डे बुद्रुकपासून एक किलोमीटर अंतरावर निर्जन ठिकाणी त्याचा मृतदेह आढळून आला.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nगळा चिरलेल्या स्थितीत तसेच अंगावर जखमांचे व्रण आढळून आल्याने मुलाचा अमानुषपणे खून झाल्याचे उघड झाले. चौकशीअंती वरदचे वडील डॉ. रवींद्र पाटील यांचा मित्र असलेल्या दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य या नराधमाने मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली. माथेफिरूला फासावर लटकवा, यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर आले.\nवरदच्या हत्येने आक्रोश; पश्चिम महाराष्ट्रही हळहळतोय\nचिमुरड्याचे अपहरण आणि अमानुष हत्येच्या घटनेमुळे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र हळहळत आहे. महिलावर्गात संताप आहे. चिमुरड्याच्या मारेकर्‍याला फाशी हेच प्रायश्चित्त आहे, अशीच सार्वत्रिक भावना आहे. त्यासाठी रणरागिणी रस्त्यावर उतरल्या आहेत. मुलाच्या हत्येनंतर माथेफिरूचे तासाभरात वरदच्या आजोबांच्या घरी येणे, मुलाच्या शोधासाठी स्वत: पुढाकार घेणे, याबाबी नियोजित कटाचा भाग असू शकतात. मुळात मुलाची ज्या क्रूरपणे हत्या झाली, त्याचा उलगडा होणे स्वाभाविक आहे. काय दोष होता कोवळ्या जीवाचा हा प्रश्न उपस्थित होत आहे.\nमिरजेतील रितेशचे खंडणीसाठी अपहरण अन् अमानुष खून\n7 सप्टेंबर 2002… मिरजेतील रितेश देवताळे (वय 8) या निष्पाप बालकाच्या अमानुष हत्येमुळे पश्चिम महाराष्ट्र हादरला होता. खंडणीसाठी रितेशचे अपहरण करण्यात आले. तीन दिवसांनी मुलाची हत्या करून मृतदेह पंढरपूर रस्त्यावर सिमेंटच्या पाईपमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित रितेशच्या शोधासाठी पुढे होते. पोलिस अधिकार्‍यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात अग्रस्थानी होते. अखेर शंकेची पाल चुकचुकली. एका राजकीय पक्षाच्या शहरप्रमुखासह साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांचे बिंग फोडले.\nनिष्पाप दर्शन शहाच्या हत्येमुळे कोल्हापूरही हादरलं\n25 डिसेंबर 2012… कोल्हापूर येथील दर्शन शहा (वय 10) या शाळकरी मुलाचे शुश्रूषानगर येथील योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे याने खंडणी वसुलीतून राहत्या घरातून अपहरण केले. गळा आवळून त्याचा खून केला. राऊत यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.\nतत्कालीन पोलिस निरीक्षक यशवंत केडगे, संतोष डोके यांनी चांदणेच्या कृत्याचा पर्दाफाश करून बेड्या ठोकल्या होत्या. दर्शनच्या मारेकर्‍याला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सामाजिक संघटना एकवटल्या होत्या. निष्पाप मुलाच्या हत्येप्रकरणी चांदणेला आजन्म कारावास भोगावा लागत आहे.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/national/109289/covishield-and-covacin-vaccines-approved-by-dcgi/ar", "date_download": "2022-10-04T15:55:09Z", "digest": "sha1:2TJOUAB5AFSJX5XDNAHYH2EXBLHT747H", "length": 10003, "nlines": 154, "source_domain": "pudhari.news", "title": "Covishield आणि Covaxin आता हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार ! DCGI ने दिली परवानगी | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/राष्ट्रीय/Covishield आणि Covaxin आता हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार \nCovishield आणि Covaxin आता हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार DCGI ने दिली परवानगी\nनवी दिल्‍ली, पुढारी ऑनलाईन: काही निर्बंध घालून बाजारामध्ये कोविशील्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या लसींना DCGI ने विकण्यासाठी गुरूवारी मान्यता दिली आहे. या निर्णयाने कोरोनाची लस लवकरच दुकानांमध्ये उपलब्ध होईल असे नाही. तथापि, रुग्णालये आणि दवाखाने लस विकत घेऊन टोचू शकतील. सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही लसी दुकानात उपलब्ध होणार नाहीत. केवळ खासगी रुग्णालये आणि दवाखाने लस खरेदी करू शकतील आणि त्या दिल्या जातील.\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nऔरंगाबाद : बारा वर्षांच्‍या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू\nतसेच, खासगी हॉस्‍पिटलमध्ये आतापर्यंत कोव्हॅक्सिनची किंमत प्रति डोस 1200 रू तर कोव्हीशिल्डची किंमत 780 रू प्रति डोस आहे. या किंमतीमध्ये 150 रू इतके सर्व्हिस चार्ज लावण्यात आला आहे. देशात या दोन्ही लसीचा उपयोग हा आपत्कालीन वापरासाठी करण्यात येत आहे. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण यांचेकडून कोविड 19 वर तज्ज्ञ समितीने 19 जानेवारी रोजी कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सिनला प्रौढांसाठी काही निर्बंधासह नियमित विक्रीसाठी मंजुरी देण्याची शिफारस केली आहे.\nनवीन औषधे आणि क्लिनिकल चाचण्या नियम, 2019 अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. कंपनीना क्लीनिकल चाचणी प्रशिक्षणाचा डेटा ही दयावा लागेल. तसेच लस घेतल्‍यानंतर त्‍याच्या होणा-या परिणाम बघणे गरजे राहणार आहे.\nआपत्कालीन वापराच्या अधिकृततेमध्ये, सुरक्षिततेचा डेटा DCGI ला 15 दिवसांच्या आत द्यावा लागतो. तसेच 6 6 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीत डेटा रेग्युलेटरकडे सादर करावा लागेल. आणि यासोबत कोविनला सुदधा माहिती द्यावी लागेल. यापूर्वी, यूएसमधील फायझर आणि यूकेमधील एस्ट्राझेनेका यांना सशर्त बाजार मान्यता देण्यात आली आहे.\nसीडीएससीओनी काविड19 विषयी विशेषतज्ञ समितीने 19 जानेवारीला सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) सोबत कोविशील्ड आणि भारत बायोटेकने कोवैक्सीन ला काही अटी घालून मान्यता दिली आहे. यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने सुद्‌धा मान्यता दिली.\nहे ही वाचलं का\nपुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह\nनागरिकांनी कोरोना लसीकरणासोबत सूचनांचे पालन करावे : अब्दुल सत्तार\n10 कोरोनामृत एसटी कर्मचारी वारसांनाच 50 लाख\ncorona Corona vaccine कोविशील्ड कोव्हॅक्सिन\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nव्हॉटस्अपचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक\nहिंगोली : 30 हजारांची लाच घेताना सरपंच अडकला जाळ्यात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/soneri/24853/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80/ar", "date_download": "2022-10-04T17:34:04Z", "digest": "sha1:V6ESNUY7UWSEZYOW6FLLCGYEJMBLYRNF", "length": 9762, "nlines": 159, "source_domain": "pudhari.news", "title": "मिथुनदा की गोविंदा? 'चीकू की मम्मी दूर की'साठी कोणाची लागणार वर्णी? | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n 'चीकू की मम्मी दूर की'साठी कोणाची वर्णी\n 'चीकू की मम्मी दूर की'साठी कोणाची लागणार वर्णी\nमुंबई;पुढारी ऑनलाईन : मिथुनदा की गोविंदा ‘चीकू की मम्मी दूर की’साठी कोणाची वर्णी लागणार ‘चीकू की मम्मी दूर की’साठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. स्टार प्लसचा आगामी शो ‘चीकू की मम्मी दूर की’चा प्रोमो रिलीज झालाय. यामध्ये आई-मुलाच्या नात्याची सुंदर कहाणी सादर करण्यात आलीय. या शोमध्ये मिथुनदा की गोविंदा याकडे सर्वांचे लक्ष आहे. स्टार प्लसचा आगामी शो ‘चीकू की मम्मी दूर की’चा प्रोमो रिलीज झालाय. यामध्ये आई-मुलाच्या नात्याची सुंदर कहाणी सादर करण्यात आलीय. या शोमध्ये मिथुनदा की गोविंदा येणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.\nवैदेही-शतजन्माचे आपुले नाते : वैदेही आणि अंध साहिलची प्रेमकहाणी\nरणवीर सिंह-अलिया भट यांचा शुटिंगदरम्यान रोमँटिक अंदाज\nपरिधि शर्मा आणि वैष्णवी प्रजापति यांच्या या शोमध्ये आई-मुलाची सुंदर कहाणी दाखवण्यात आली आहे. जे एकमेकांपासून वेगळे होतात. आपल्यामधील नृत्याच्या सामायिक धाग्याने जवळ येतात. जिथे चाहते आतुरतेने या शोची वाट पाहत आहेत. स्टार प्लस आपल्या चाहत्यांसाठी मोठे सरप्राईज घेऊन सज्ज आहे.\nयेऊ कशी तशी मी नांदायला : स्वीटू-ओम यांची समीप आली लग्नघटिका\nशिवा सिद्धी दिसणार पुन्हा एकत्र शाही पेहरावातील लूक झाला व्हायरल\nसूत्रांच्या माहितीनुसार, स्टार प्लस या शोसाठी डिस्को डान्सर ‘मिथुन दा किंवा एटरनल सुपरस्टार गोविंदा’ यांना सहभागी करण्याचा विचार करत आहे.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\n‘सांग तू आहेस का’ : डॉ. वैभवी अर्थात शिवानी रांगोळे हिचा ग्लॅमरस अंदाज\nकोंकणा सेनचा ‘मुंबई डायरीज 26/11’ यादिवशी भेटीला\nमिथुनदा आणि गोविंदा यांना पडद्यावर पाहण्याची संधी\nमिथुनदा आणि गोविंदा यांना बॉलीवूडचे डान्सिंग लेजेंड मानले जातात. या शोमध्ये नृत्य एक महत्वपूर्ण बाजू आहे. यासाठी निर्मात्यांच्या मनात या शोच्या नव्या प्रोमोसाठी डांसिंग सुपरस्टारपेक्षा वेगळा विचार नाही आहे. मिथुनदा आणि गोविंदा यांना पडद्यावर आपल्या अनोख्या प्रतिभेसाठी ओळखले जाते. निर्माते या दोघांच्या नावाचा विचार करत आहेत. पण, या दोघांपैकी कोणालाही ऑनस्क्रीन पाहणे निश्चितपणे एक रोमांचक ट्रीट असेल.”\nही नक्कीच एक अशी बातमी आहे जी निश्चितच प्रेक्षकांना आपल्या स्क्रीनवर खिळवून ठेवेल\n‘राजा-राणीची गं जोडी’ येतेय भेटीला\nहॉट मॉडेल जिनल जोशीचा ग्लॅमरस अंदाज\nसारा अली खानचा टू पीस केशरी कलर बिकीनीत जलवा (photos)\nपाहा व्हिडिओ- पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपने राज्यभर खळबळ\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathistudy.com/maharashtra-public-service-commission/", "date_download": "2022-10-04T16:07:28Z", "digest": "sha1:PT6AM43YQR3S4XDEYM5WMDRYGEIMO7LB", "length": 19274, "nlines": 200, "source_domain": "www.marathistudy.com", "title": "Maharashtra Public Service Commission | मराठी स्टडी", "raw_content": "\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik mulyamapan nondi Pdf\nसायकल म्हणते, मी आहे ना _ इयत्ता सहावी _ मराठी बालभारती\nइयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तरसूची २०२२\nOnline test _माझ्या देशावर माझे प्रेम आहे_इयत्ता आठवी _ मराठी बालभारती\nAll१० वी बालभारती५ वी बालभारती६ वी बालभारती७ वी बालभारती८ वी बालभारती\nKathalekhan in Marathi | कथालेखन मराठी | इयत्ता दहावी\n[सकारात्मक विचार – गाडीवान ते मार्गदर्शक] Positive Thinking – Driver to Guide\n[ स्पॅनिश धावपटूची प्रेरणादायक कथा ] Inspiring Story Of Spanish Runner\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक | Government circular regarding prompt action on proposals for compassionate appointment of non-teaching…\nशिक्षक पाठटाचण बाबत परिपत्रक | Circular Teachers Pathtachan\nशिष्यवृत्ती परीक्षेची निवड यादी जाहीर _NMMS Exam\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (इंग्लिश: Maharashtra Public Service Commission; संक्षिप्त: MPSC/ एमपीएससी) हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. यांच्यातून उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ ची पदे भरली जातात.\nकेंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट-अ आणि गट-ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी निवड होते. या दोन्ही परीक्षा या पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होतात.\nवयाची 19 वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देऊ शकतो. खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ४३ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. ‘राज्य सेवा परीक्षा‘ मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं. शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मराठी हा विषय उमेदवाराने घेतलेला असणं आवश्यक असतं.\n[१] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडलेले जाणारे पद\n[२] राज्यसेवा परीक्षा पॅटर्न[२] २०२०\n[३] कम्बाईन गट ‘ब’ परीक्षा पॅटर्न[३] २०२०\n[४] कम्बाईन गट ‘क’ परीक्षा पॅटर्न २०२०\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nइयत्ता दहावी – विषय : मराठी – ३)आजी : कुटुंबाचं आगळ- ऑनलाईन टेस्ट ...\n१ जुलै वार्षिक वेतनवाढ पहा 10 सेकंदात\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nखालीलप्रमाणे इंग्रजी या विषयाच्या काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात. 🔰 इंग्रजी वर्णनात्मक...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\nदहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर | 10th...\nविज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Science vrnnatmk...\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik...\nगणित वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Maths vrnnatmk...\nहिंदी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | hindi akarik...\nजि.प.प्राथ.शाळा विरगाव शाळेतील विद्यार्थीनी समृद्धी हिचा माझी आई निबंध |...\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक...\n|| मराठी || अखंडित ज्ञानामृत शिक्षक, विद्यार्थी हितावह www.marathistudy.com\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/608/", "date_download": "2022-10-04T16:03:59Z", "digest": "sha1:BYNZZ2IBLK6HZHY4XL74XUDONAHWWCLQ", "length": 7931, "nlines": 67, "source_domain": "desimarathi.com", "title": "एका आठवड्यात चरबी मेणासारखी वितळेल,७ दिवसांत १५ किलो वजन कमी घरगुती उपाय. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / एका आठवड्यात चरबी मेणासारखी वितळेल,७ दिवसांत १५ किलो वजन कमी घरगुती उपाय.\nएका आठवड्यात चरबी मेणासारखी वितळेल,७ दिवसांत १५ किलो वजन कमी घरगुती उपाय.\nनमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे..\nतुम्हाला जर चरबी कमी करायचे असेल, तुम्हाला तुमचं वजन कमी करायचंय तुमच्या पोटाचा घेर कमी करायचा आहे जांग, कंबर पोट आदींवर जमा झालेली चरबी तुम्हाला मेणासारखी अगदी दोन ते तीन दिवसांमध्ये वितळून टाकायची आहे. तर हा उपाय तुमच्यासाठी.\nमित्रांनो एक लिटर पाणी गरम करायला ठेवायचे आहे. दिवसात आपल्याला तीन वेळा हे घ्यायचे आहे. एकदा उपाशी पोटी एक ग्लास, त्यानंतर दुपारी लंच नंतर अर्धा तासानंतर आपल्याला एक क्लास घ्यायचा आणि रात्री डिनर झाल्यानंतर आपल्याला अर्धा तासानंतर घ्यायचा आहे.\nकृती यासाठी आपल्याला ३ गोष्ठी लागणार आहेत. पहिली गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला दोन तेज पाने टाकायचे. तेज पान मसाल्याचा पदार्थ आहे. आपल्या घरामध्ये उपलब्ध होतो. यामध्ये विटामीन-क,विटामीन बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम असते.ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.\nदुसरी गोष्ठ ती म्हणजे दालचिनी.दोन इंच तुकडा टाकायचा आहे. जेणेकरून ही पचन संस्था आहे ती दुरुस्त होणार आहे. शरीराला एनर्जी भेटणार आहे आणि तुम्हाला जी वारंवार भूक लागते ती भूक लागणार नाही म्हणजे अनावश्यक शरीरात घटक जातात ते कमी होणार आहे.\nयानंतर २ गोष्ठी लागणार आहेत वेलची आणि जिरे. यामुळे ग्यास, ब्लड फ्लो. रक्त शुद्ध करण्याचे काम करतात.\n१ लिटर पाणी मंद गॅस वर ठेवायचे आणि मग आपल्याला हळूहळू या गोष्टी त्यात टाकायच्या. गॅस मिडीयम ठेवा पाण्यावर झाकण ठेवा आणि ही प्रोसेस आपल्याला सकाळी उठल्या उठल्या बरोबर करायचे कारण दिवसभर आपल्याला पाणी गाळून घेऊन आपल्या तयार ठेवायचे आहे. दिवसातून ३ वेळा घ्या.\nडायबिटीस साठी सुद्धा ही उपयोगी ठरणार आहे तर मित्रांनो अगदी तीन दिवसानंतर तुम्हाला फरक पडायला सुरुवात होईल तुझीच कमी होईल\nPrevious स्त्रियांना नको असलेले शरीरावरील केस, या उपायाने घरच्याघरी काढणे सहज शक्य.\nNext डोळ्याची ताकत 10 पट,7 दिवसात बिपी ची गोळी फेकून द्याल,केसांची भरमसाठ वाढ.. फक्त रात्री झोपताना 1 चमचा..\n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/arm-rests-are-for-the-center-passenger-on-the-plane-but-the-seat-near-the-wing-is-the-most-stable-130289313.html", "date_download": "2022-10-04T15:55:18Z", "digest": "sha1:BLRXCLE4M5X466HDJQIHTYWRLREL76XD", "length": 5719, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "विमानात आर्म-रेस्ट मध्यभागीच्या प्रवाशासाठी, पण विंगजवळील आसन सर्वात जास्त स्थिर | Arm-rests are for the center passenger on the plane, but the seat near the wing is the most stable - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविमानात बसण्यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे:विमानात आर्म-रेस्ट मध्यभागीच्या प्रवाशासाठी, पण विंगजवळील आसन सर्वात जास्त स्थिर\nविमान प्रवासात लाेकांना अनेक प्रकारच्या त्रासाला ताेंड द्यावे लागते. आसन, आराेग्य किंवा इतर अनेक प्रकारचे त्रास असू शकतात. या प्रश्नांची निश्चित अशी उत्तरेही मिळत नाहीत. परंतु २० वर्षांपासून फ्लाइट अटेंडंट असलेल्या क्रिस्टी काेअरबेल यांनी याबद्दल माहिती दिली. विमानात झाेपल्यामुळे जेट लेगचा परिणाम कमी हाेताे त्याबद्दल क्रिस्टी म्हणाल्या, हाेय. त्यामुळे नक्कीच फायदा हाेताे. विमानात तुम्हाला झाेप येत असल्यास खुशाल झाेप काढा. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात तुमच्या ऊर्जेची बचत हाेते. प्रवास कमी अंतराचा असल्यास तुम्ही डुलकी काढू शकता. जेट लेगचा परिणाम त्यामुळे कमी हाेईल. फ्लाइटमध्ये मध्यभागी बसणाऱ्या व्यक्तीने आपला हात काेणत्या आर्म-रेस्टवर ठेवला पाहिजे त्याबद्दल क्रिस्टी म्हणाल्या, हाेय. त्यामुळे नक्कीच फायदा हाेताे. विमानात तुम्हाला झाेप येत असल्यास खुशाल झाेप काढा. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात तुमच्या ऊर्जेची बचत हाेते. प्रवास कमी अंतराचा असल्यास तुम्ही डुलकी काढू शकता. जेट लेगचा परिणाम त्यामुळे कमी हाेईल. फ्लाइटमध्ये मध्यभागी बसणाऱ्या व्यक्तीने आपला हात काेणत्या आर्म-रेस्टवर ठेवला पाहिजे यावर क्रिस्टी म्हणाल्या, मध्यभागाचे आसन हे अवघड ठिकाण आहे. अलिखित नियमानुसार अशा अासनाच्या आजूबाजूच्या प्रवाशांसाठी हे आर्म-रेस्ट असतात. त्याशिवाय शेवटी स्वतंत्र आर्म-रेस्ट असतात. क्रिस्टी म्हणाल्या, विमानात चक्कर येणे सामान्य बाब आहे.\nविषबाधा हाेऊ नये म्हणून अटेंडंट एकवर्णी खात नाहीत क्रिस्टी म्हणाल्या, फ्लाइट अटेंडंटना काही सूचना केलेल्या असतात. काेणत्याही घरातून आणलेले पदार्थ खाऊ नयेत. कारण त्यात काय असेल, याची तुम्हाला कल्पना नसते. त्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ दिले जातात. त्यामुळे एकाच प्रकारचा पदार्थ खाऊन विषबाधा हाेत असल्यास संपूर्ण विमान कर्मचारी वर्ग आजारी पडू नये, असा त्यामागील उद्देश असताे.\nभारत ला 90 चेंडूत 12.2 प्रति ओवर सरासरी ने 183 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/prakash-jha-bollywoodchaya-top-kalakawar-bhadkalemhanalestars-gutkha-viktaat-an-50-koti/", "date_download": "2022-10-04T16:36:55Z", "digest": "sha1:4OQS2CSZYLCAHIPLB4RHSJYMS5ZR7XQ7", "length": 13480, "nlines": 222, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रकाश झा बॉलीवूडच्या टॉप कलाकारांवर भडकले,म्हणाले,'स्टार्स गुटखा विकतात अन् ५० कोटी..'", "raw_content": "\nHome मनोरंजन बॉलिवुड न्यूज\nप्रकाश झा बॉलीवूडच्या टॉप कलाकारांवर भडकले,म्हणाले,’स्टार्स गुटखा विकतात अन् ५० कोटी..’\nमुंबई – चित्रपट निर्माते प्रकाश झा हे त्यांच्या निर्दोष शैलीसाठी ओळखले जातात. प्रकाश झा यांच्या मनात जे काही घडते ते उघडपणे बोलतात. ए-लिस्टर्स अभिनेत्यांची तारीख मिळणे त्याच्यासाठी किती कठीण आहे हे त्याने आपल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. आता प्रकाश झा यांनी इंडस्ट्रीतील टॉप एंड दिग्गज कलाकारांवर निशाणा साधला आहे.\nकाय म्हणाले प्रकाश झा कलाकारांबद्दल\nप्रकाश झा यांनी वृत्त माध्यमांला दिलेल्या मुलाखतीत सांगितले,’असे 5-6 कलाकार आहेत. बघा या कलाकारांची अवस्था. गुटख्याच्या जाहिरातीसाठी ५० कोटी रुपये मिळतात तेव्हा हे लोक माझ्या चित्रपटात का काम करतील. हे कलाकार गुटखा विकत आहेत. आपण कल्पना करू शकता हे शीर्ष आणि दिग्गज कलाकार काय करत आहेत.\nप्रकाश झा पुढे म्हणाले,’आम्ही लोकेशनच्या शोधात एका शाळेत गेलो. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मला सांगितले की तुम्ही मुंबई फिल्म इंडस्ट्रीत काय करत आहात आमच्या शाळेतील मुले गुटखा खाताना पकडली गेली आहेत. लखनौ, प्रयागराज आणि मुघलसराय मार्गे संपूर्ण उत्तर भारतात प्रवास करा, तेथे मोठे होर्डिंग्ज आहेत जिथे आमचे सर्व मोठे तारे सर्व प्रकारचे गुटखा (तंबाखू) आणि पान मसाला विकत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या स्टार्सनी पान मसालाला मान्यता दिल्याने मुले व्यसनाधीन होत आहेत.’\nचित्रपटांच्या निकृष्ट दर्जाबाबत बोलताना प्रकाश झा म्हणाले की, स्टार्स चित्रपटांच्या आशयाची पर्वा करणार नाहीत, जेव्हा त्यांना माहित असते की त्यांनी 4 चित्रपट साइन करून 400 कोटी रुपये कमावले आहेत. प्रकाश झा पुढे म्हणाले,’अभिनेता सामग्री तयार करत नाही. हे लेखक आणि दिग्दर्शकाचे काम आहे. लेखक-दिग्दर्शकांनी वेळ काढला तर ते काहीतरी उत्तम घडवू शकतात.’\nप्रकाश झा यांनी आपल्या मुलाखतीत कोणत्या अभिनेत्यांना टोमणा मारला हे तेच कलाकार सांगू शकतील. मात्र त्यांनी सर्व काही बिनधास्तपणे सर्वांसमोर ठेवले आहे. त्याचवेळी प्रकाश झा यांच्याबद्दल सांगायचे तर त्यांनी नुकताच मट्टो की सायकल हा चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट 16 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.\nDussehra 2022 : “विजयादशमीच्या पावन पर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा…” दसरा सणानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या जनतेला शुभेच्छा\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nDussehra 2022 : “विजयादशमीच्या पावन पर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा…” दसरा सणानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या जनतेला शुभेच्छा\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\nसगळे देशवासी गुजरातचे मीठ खातात – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/20-new-corona-affected/", "date_download": "2022-10-04T17:41:59Z", "digest": "sha1:CY2HLM64SQTONC2DHMD4XWYP53PLBQZO", "length": 7611, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "20 new corona affected Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nसांगली जिल्ह्यात नवे 20 जण करोनाबाधित\nसांगली (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, तासगाव, पलूस , खानापूर या तालुक्‍यांमधील 20 जणांना करोनाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण ...\nकोल्हापूर-मुंबई विमान सेवेचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\nUttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; 10 जणांचा मृत्यू तर अन्य 11 जण बेपत्ता\nDussehra 2022 : “विजयादशमीच्या पावन पर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा…” दसरा सणानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या जनतेला शुभेच्छा\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/buried/", "date_download": "2022-10-04T16:21:45Z", "digest": "sha1:YSQS4XHPCBOUETFHY5FGP6O4VYULMQYA", "length": 10046, "nlines": 213, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "buried Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात सिनेमागृहाच्या ढिगाऱ्याखाली 1100 पेक्षा जास्त लोक गाडले गेले; शेकडो इमारती उद्ध्वस्त\nपॅरिस : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला आता जवळपास २५ दिवस होत आहेत. दरम्यान, दोन्ही देशातील हल्ले अजूनही सुरूच आहेत. दरम्यान, ...\nधक्कादायक; 13 दिवसांच्या मुलाला आई-वडिलांनीच पुरले\nपुणे(प्रतिनिधी) - सिंहगड रस्ता परिसरात एक 13 दिवसाच्या मुलाचा मृतदेह खड्‌डयात गाडलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी संबंधीत मुलाच्या ...\nमोदींच्या विरोधात घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडू\nअलीगढ़ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडणार असल्याचे वादग्रस्त विधान उत्तर ...\nसूर्यग्रहणावेळी तिन्ही मुलांना जमिनीत पुरले\nकर्नाटक : भारतात आजही अंधश्रद्धा दिसून येतात. गुरुवारी सूर्यग्रहणावेळी अंधश्रद्धेचा प्रकार दिसून आला. सूर्यग्रहणावेळी नातेवाईकांनी त्यांच्या अपंग मुलांना गळ्यापर्यंत जमिनीत ...\nउत्तराखंडच्या गोविंदघाटात भूस्खलनामुळे १२ गाड्या ढिगाऱ्याखाली अडकल्या\nडेहराडून - उत्तराखंड राज्यात सध्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. चामोली जिल्ह्यातील गोविंदघाटमध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. ...\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\nसगळे देशवासी गुजरातचे मीठ खातात – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू\nभौतिकशास्त्राचे नोबेल तीन संशोधकांना विभागून जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/raj-thackeray-criticise-maharshtra-goverment-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T15:41:48Z", "digest": "sha1:GLLURDIK4Z4SY4KEYA354KHNYMO2G3AN", "length": 9522, "nlines": 109, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "‘ती’ व्यक्ती पवारांना भेटल्यानंतर वीजबिल माफीचा निर्णय मागे; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n‘ती’ व्यक्ती पवारांना भेटल्यानंतर वीजबिल माफीचा निर्णय मागे; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट\n‘ती’ व्यक्ती पवारांना भेटल्यानंतर वीजबिल माफीचा निर्णय मागे; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट\nमुंबई | लॉकडाऊनमध्ये आलेल्या ज्यादाच्या वीजबिलावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते.\nसरकारमधील वीज मंत्री आधी वीज बिल कमी करु असं म्हटले. मात्र अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही अशी भूमिका घेतली असल्याचं राज ठाकरे म्हणाले.\nवीज कंपनीला फायदा झाला नाही म्हणून सरकार जनतेला पिळणार असेल तर कसं होईल, मी जेव्हा राज्यापालांना भेटायला गेलो तेव्हानी शरद पवारांशी बोलून घेण्यास सांगितलं असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.\nदरम्यान, पवार म्हणाले त्या वीज कंपन्यांच्या नावाने मला पत्र लिहू पाठवा. मग संबंधित कंपन्यांमध्ये अदानी, एसएमबी किंवा टाटा असेल त्यांच्याशी पवार बोलणार होते. मात्र नंतर 5 ते 6 दिवसांनी मला समजलं की अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेलेत. तेव्हा त्यांच्यात काय चर्चा झाली माहित नाही मात्र नंतर सरकारने वीजबिल माफ करणार नाही असं उत्तर आलं त्यामुळे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं असल्याचं ठाकरे म्हणाले.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nसचिन तेंडुलकरचा फोटो जाळणं हा राष्ट्रद्रोह- नारायण राणे\nनवरदेवाच्या वागण्यानं स्टेजवर एकच गोंधळ; नवरीही झाली आऊट ऑफ कंट्रोल, पाहा व्हिडीओ\n“भरणे मामा मंत्री झाले, मी मंत्री झालो… आम्ही कधी जॅकेट घातलं का”, या नेत्याला अजितदादांचा टोला\nपृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; पाहा काय आहे प्रकरण…\nअमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं- नारायण राणे\n‘या’ लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याच्या आत्महत्येनं खळबळ\nशेतकरी आंदोलनावरून राज ठाकरेंनी मोदी सरकारला फटकारलं, म्हणाले…\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AA_%E0%A4%86%E0%A4%B0_%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2022-10-04T17:53:59Z", "digest": "sha1:MU42J4AAKJ3ZPO7NCQCJGHWXZM4C22AT", "length": 4467, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सॅप आर थ्री - विकिपीडिया", "raw_content": "\nसॅप आर थ्री ही व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली आहे. ही प्रणाली जर्मनी येथिल सॅप या संस्थेने विकसित केली. या मध्ये प्रथमच क्लायंट सर्व्हर ऍप्लिकेशनचा उपयोग करण्यात आला. या मुळे संगणक व वापरकर्ते यांच्या मध्ये एक स्तर येऊन तीन स्तरीय संगणक व्यवस्था निर्माण झाली. अशा प्रकारच्या प्रणालीच्या आखणीमुळे आधिकाधिक लोकांना एकाच वेळी एका व्यवस्थापन प्रणालीवर काम करणे सोपे झाले. सध्या ही जगात सर्वात जास्त विकली गेलेली व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली आहे. अधिक माहिती साठी [१]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी ००:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-04T16:02:58Z", "digest": "sha1:4XDBYXBJNGLQ2PERFHM4DBBBLKQWFJ4Y", "length": 8872, "nlines": 77, "source_domain": "navprabha.com", "title": "दुबईहून आलेल्या गोमंतकीयांचा विलगीकरण शुल्क भरण्यास नकार | Navprabha", "raw_content": "\nHome बातम्या दुबईहून आलेल्या गोमंतकीयांचा विलगीकरण शुल्क भरण्यास नकार\nदुबईहून आलेल्या गोमंतकीयांचा विलगीकरण शुल्क भरण्यास नकार\nसोमवारी रात्रौ दुबईहून हवाई मार्गाने गोव्यात आलेल्या ११० गोमंतकीयांनी संस्थात्मक विलगीकरणात राहण्यासाठीचे शुल्क भरण्याच्या प्रश्‍नावरून विमानतळावर तब्बल चार तास वाद घालत पैसे भरण्यास नकार दिला. त्यामुळे विमानतळावर मोठी समस्या निर्माण झाली. सोमवारी रात्रौ १२.१५ वाजण्याच्या सुमारास हे विमान दाबोळी विमानतळावर उतरले होते. त्यात दुबईत नोकरी करणार्‍या ११० गोमंतकीयांचा समावेश होता. कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या मायदेशात परतण्यास इच्छुक असलेल्या गोमंतकीयांना दुबईहून परत पाठवण्यात आले होते.\nकेंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शन तत्त्वांनुसार विलगीकरणासाठीचे पैसे तुम्हाला भरावे लागतील असे संबंधित अधिकार्‍यांनी त्यांना विमानतळावरून विलगीकरणासाठी हलवण्यापूर्वी सांगितले होते. मात्र त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला. आपत्तीच्या काळात आम्ही मायदेशात परत आलेलो आहोत. आता आमच्याकडे कसले पैसे मागता असा पवित्रा या गोमंतकीयांनी घेतला. त्यामुळे विमानतळावर सुमारे चार तास गोंधळाचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी तेथे हजर असलेले पोलीस व निमलष्करी दलाच्या जवानांनीही हस्तक्षेप केला. सुमारे चार तासांनंतरच्या वाटाघाटींनंतर त्यांनी सशुल्क संस्थात्मक विलगीकरणात राहण्यास तयारी दाखवल्यानंतर ७ दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणासाठी हॉटेलमध्ये हलवण्यात आले.\nवलगीकरण निःशुल्क असावे ः कामत\nविदेशांतून येणार्‍या सर्व गोमंतकीयांची कोरोनासाठीची चाचणी तसेच संस्थात्मक विलगीकरण हे निःशुल्क असावे, अशी कॉंग्रेस व अन्य विरोधी आमदारांची मागणी होती. ही मागणी अद्यापही कायम असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. मात्र, केंद्र सरकारने केलेल्या ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’नुसार त्यांना हे शुल्क भरावे लागत असल्याचे कामत म्हणाले.\nराज्य सरकारकडून गंभीर दखल\nदुबईतून खास विमानाने आलेल्या प्रवाशांनी दाभोळी विमानतळावर सोमवारी मध्यरात्री केलेल्या गैरवर्तनाची राज्य सरकारने गंभीर घेतली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन करण्यात आले आहे. विदेशातून आलेल्या व्यक्तींकडून अशा प्रकारच्या गैरवर्तनाची अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत काल व्यक्त केली.\nPrevious articleभारत पुन्हा विकासाचा मार्ग गाठेल ः मोदी\nNext articleराज्याला चक्रीवादळाचा तडाखा\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/national/106496/the-tallest-man-in-the-country-joins-the-samajwadi-party/ar", "date_download": "2022-10-04T15:39:17Z", "digest": "sha1:MD2PUPKGR6DBSI2256S3KQCPECDEKUJS", "length": 9969, "nlines": 149, "source_domain": "pudhari.news", "title": "Dharmendra Pratap : देशातील सर्वांत उंच व्यक्तीचा 'सपा'मध्ये प्रवेश | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/राष्ट्रीय/देशातील सर्वांत उंच व्यक्तीचा समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश\nDharmendra Pratap : देशातील सर्वांत उंच व्यक्तीचा 'सपा'मध्ये प्रवेश\nपुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचार वेगात सुरू आहे. प्रत्येक पार्टी आणि त्यांची लोकप्रियता वाढविण्यासाठी एकही संधी सोडताना दिसत नाहीत. असाच एक प्रकार शनिवारी दिसून आला. देशातील सर्वांत उंच व्यक्तीने समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. खुद्द माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव उंच व्यक्ती धर्मेंद्र प्रताप सिंह (Dharmendra Pratap) यांच्याबरोबर दिसले आहेत.\nव्यक्तिचित्र : नृत्यकलाविश्वातील आधारवड हरपला\nसमाजवादी पार्टीकडून असं सांगण्यात आलं आहे की, “पार्टीची धोरणं आणि अखिलेख यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे प्रतापगड येथील धर्मेंद्र प्रताप सिंह यांना समाजवादी पार्टीचे सदस्यत्व देण्यात आले आहे.” यावेळी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल म्हणाले की, “धर्मेंद्र प्रताप सिंह (Dharmendra Pratap) पार्टीत आल्यामुळे पार्टी आणखी मजबूत होईल.”\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nधर्मेंद्र प्रताप सिंह हे ४६ वर्षांचे असून ते भारतातील सर्वांत उंच व्यक्ती आहेत. त्यांची उंची ८ फूट २ इंच इतकी आहे. त्यांच्या पार्टी प्रवेशावेळी प्रतापगडचे सौरभ सिंहदेखील उपस्थित होते. धर्मेंद्र प्रताप यांची लांबी २.४ मीटर इतकी आहे. जगातील सर्वांत उंच असणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत ते ११ सेंटीमीटरने कमी आहे.\nन्यूयॉर्क : ब्रेन डेड व्यक्‍तीच्या शरीरात डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण\nधर्मेंद्र प्रताप हे उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील आहेत. त्यांची उंची जास्त असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामनादेखील करावा लागलो. एका मुलाखतीत धर्मेंद्र प्रताप यांनी सांगितलं होतं की, “उंची जास्त असल्यामुळे त्यांना नोकरी आणि जोडीदार शोधताना त्रास होत आहे. त्यामुळे मनोरंजन पार्कमध्ये एक कलाकार म्हणून काम करतो आहे.”\nलता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा; अफवा न पसरवण्याचे आवाहन\nधमेंद्र प्रताप यांच्याबरोबर लोक फोटो काढतात आणि त्यांना त्याचे १० देत असतात. त्यांना सहजपणे चालताना त्रास होतो. त्यांच्या कुटुंबामध्ये जास्त उंची असलेल्या व्यक्ती नाहीत. फक्त त्यांच्या आजोबांची उंची जास्त आहे. त्यांची उंची ७ फूट ३ इंच इतकी आहे. त्यांच्या उंचीमुळे लोक त्यांना उंट आणि जिराफदेखील म्हणतात.\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nव्हॉटस्अपचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक\nहिंगोली : 30 हजारांची लाच घेताना सरपंच अडकला जाळ्यात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/3080132/photos-shruti-marathe-marathi-actress-saree-look-avn-93/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=photogallery", "date_download": "2022-10-04T16:12:48Z", "digest": "sha1:DCMQU6SAISEPY56YQKOTTMGBBI4TGLKV", "length": 17216, "nlines": 285, "source_domain": "www.loksatta.com", "title": "photos shruti marathe marathi actress saree look | Photos : अभिनेत्री श्रुती मराठेचा बोल्ड पण हटके साडीमधला लूक पाहून चाहते झाले घायाळ! | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nPhotos : अभिनेत्री श्रुती मराठेचा बोल्ड पण हटके साडीमधला लूक पाहून चाहते झाले घायाळ\n‘राधा ही बावरी’ या मालिकेच्या माध्यमातून श्रुती घराघरात पोहोचली. शिवाय ती तिच्या बोल्ड लूकसाठी कायम सोशल मिडियावर चर्चेत असते.\nअभिनेत्री श्रुती मराठे ही कायम तिच्या लुक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.\nतिचा मराठमोळ्या साडीतल्या लूकचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.\nश्रुती ही तिच्या या स्पेशल साडी लूकसाठीच तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.\nया फोटोतसुद्ध नेहमीप्रमाणेच ती उत्तमरित्या साडी कॅरी करताना आपल्याला दिसते.\nश्रुतीला मध्यंतरी तिच्या वजनावरून प्रचंड ट्रोल केलं जायचं, पण गेल्या काही महिन्यांमध्ये तिने स्वतःची फिगर उत्तमरित्या मेंटेन करून ट्रोलर्सना चांगलंच उत्तर दिलं आहे.\nश्रुती ‘राधा ही बावरी’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली.\nतसंच तिने दाक्षिणात्य चित्रपटातसुद्धा अत्यंत बोल्ड अशा भूमिका केल्या आहेत.\n‘तप्तपदी’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटात श्रुतीच्या अभिनयाचं कौतुक झालं.\nश्रुती तिच्या बोल्ड लूक आणि मोहक हास्यामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावरचे तिचे फोटो चांगलेच व्हायरल होतात.\nया साडीतला श्रुतीचा फोटोसुद्धा प्रचंड व्हायरल झाला होता.\nएकंदरच साडी ही भारतीय वेशभूषा उत्तम कॅरी करण्यात श्रुतीचा हात कुणीच धरू शकत नाही असं तिच्या चहत्यांचं म्हणणं आहे.\nश्रुती ढोल-ताशा पथकातसुद्धा सक्रिय असते. तिचे ढोल वादन करतानाचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)\nगणवेश घालून रील्स बनवणं लेडी कंडक्टरच्या अंगाशी आलं; झाली निलंबनची कारवाई\nDasara Melava: “गर्दीचा फायदा घेऊन कोणी…”; दसरा मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं मोठं विधान\nपुणे : मोटार अपघातात महाविद्यालयीन युवकांचा मृत्यू ; सासवड-कापूरहोळ रस्त्यावर अपघात; पाच जण जखमी\nविश्लेषण : १४ वर्षीय मुलीच्या आत्महत्येसाठी यूकेच्या न्यायालयाने सोशल मीडिया कंपन्यांना का दोषी ठरवले\n“इतर कुणीही…” मधुबालाच्या बायोपिकबद्दल त्यांच्या बहिणीचा मोठा खुलासा\nदिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून खास भेट; रेशकार्डधारकांना १०० रुपयांत मिळणार सणाच्या…\nपुणेकरांचे १०० कोटी खड्ड्यात ; महापालिका आयुक्तांकडून रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणासाठी खर्चाला मंजुरी\nविश्लेषण : दिवाळी बोनस आणि भेटवस्तूंवर कर आकारला जातो का काय आहेत आयकर विभागाचे नियम\nकळवा-मुंब्रा मतदारसंघ डोंबिवलीपेक्षा लाखपटीने बरा; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची भाजपा आमदारावर खोचक टीका\nTelegram वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी: कंपनीने कमी केल्या प्रीमियम सबस्क्रिप्शनच्या किमती; जाणून घ्या नवी किंमत…\nमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी स्फूर्तिगीत\nदुर्गा पूजाच्या निमित्ताने ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी घेतले देवीचे दर्शन; पाहा फोटो\nPhotos : रिचा चड्ढा आणि अली फजल अडकले लग्नबंधनात; नवविवाहित जोडप्याचे खास फोटो पाहा\nPHOTO: जसप्रीत बुमराह ते मार्टिन गप्टिल; या प्रसिद्ध क्रिकेटपटूंच्या पत्नी क्रिकेटमध्येच आहेत अँकर\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Live Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/tech/still-not-linked-voter-id-with-aadhaar-card-know-the-complete-process-pvp-97-3062068/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-04T16:17:46Z", "digest": "sha1:K3FON3NUT43ZVQIIHSQKX2J2HZCGJZ2N", "length": 23046, "nlines": 264, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Still not linked Voter ID with Aadhaar card? Know the complete process | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nLink Voter ID with Aadhaar: अजूनही मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केलं नाही जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nआपण ऑनलाइन, ऑफलाइन आणि एसएमएस पद्धतीने आपले मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करू शकतो.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nआपण ऑनलाइन, ऑफलाइन आणि एसएमएस पद्धतीने आपले मतदान ओळखपत्र आदर कार्डशी लिंक करू शकतो. (Photo : Jansatta)\nVoter ID link with Aadhaar card: राज्यात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याची मोहीम १ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केल्यामुळे एकाच व्यक्तीने आपले नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात नोंदवल्यास ते शोधून काढणे सोपे होणार आहे.\nगेल्या वर्षी लोकसभेत केंद्र सरकारने निवडणूक कायद्यात सुधारणा करण्यासाठी आणलेले विधेयक मंजूर झाले आहे. यानंतर मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, यासाठी मतदारांना सक्ती केली जाणार नाही, ते त्यांच्या आवडीने आधार आणि मतदार कार्ड लिंक करू शकतील.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nआता Gmail चं स्टोरेज होणार नाही फुल, नको असलेले मेल आपोआप होणार डिलीट; जाणून घ्या जबरदस्त Trick\nया मोहिमेअंतर्गत, निवडणूक आयोगाने अनेक राज्यांमध्ये शिबिरे आयोजित केली आहेत, जिथे लोकांना मतदारांशी आधार लिंक करण्यासाठी मदत केली जाईल. याशिवाय लोक आधार आणि मतदार ओळखपत्र ऑनलाइनही लिंक करू शकतात. याबाबतची संपूर्ण माहिती नॅशनल व्होटर्स सर्व्हिसेस पोर्टल- nvsp.in वर उपलब्ध आहे. ऑनलाइन प्रक्रियेसाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा.\nसर्वप्रथम nvsp.in ला भेट द्या आणि नोंदणी पूर्ण करा.\nआता पोर्टलच्या होम पेजवर मतदार यादीवर क्लिक करा.\nत्यानंतर तुमचा मतदार ओळखपत्र तपशील प्रविष्ट करा.\nआता फीड आधार क्रमांक उजव्या बाजूला दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यात तपशील आणि एपिक (EPIC) क्रमांक प्रविष्ट करा.\nयानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर ओटीपी येईल.\nओटीपी टाकल्यानंतर, आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक केल्यावर स्क्रीनवर एक नोटिफिकेशन दिसेल.\nजीमेलवर चुकून सेंड झाला मेल चिंता करू नका; ‘या’ टिप्सने करता येणार अनसेंड\nएसएमएसद्वारे आधार कार्डला मतदार ओळखपत्र लिंक कसे करावे\nआधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याची प्रक्रिया एसएमएसद्वारेही पूर्ण केली जाऊ शकते. यासाठी १६६ किंवा ५१९६९ वर ECILINK< SPACE> या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवावा लागेल. ECILINK नंतर, तुमचा EPIC क्रमांक आणि आधार क्रमांक टाका.\nयाशिवाय फोन कॉलद्वारे आधार आणि मतदार आयडी लिंक करता येईल. तुम्ही सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत १९५० या क्रमांकावर कॉल करून लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करू शकता.\nऑफलाइन प्रक्रियेत बूथ लेव्हल ऑफिसरकडे अर्ज करून मतदार त्यांचे आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करू शकतात. त्यासाठी अधिकाऱ्याकडे अर्ज पाठवावा लागेल.\nमराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\niPhone vs Android : आयफोन आणि अँड्रॉइड फोनच्या किंमतीत इतकी तफावत का जाणून घ्या यामागची कारणे\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\n“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nटाइप १ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो का\nजेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले\nपुणे : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला चार दिवस विलंब ; वाहतुककोंडी टाळण्यासाठी निर्णय\n“सकाळी नऊ वाजता बांग देणाराही आता…” राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांवर टीकास्र\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nठाणे शहरात सौंदर्यीकरणाची कामे उत्तम दर्जाची करण्यावर लक्ष केंद्रित करा ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nमिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती\nपिंपरी : सोसायट्यांच्या समस्यांवरून भाजप-राष्ट्रवादीचे ‘मतांचे राजकारण’ ; अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सोसायट्यांचा मेळावा\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\n दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील ‘या’ शहरासह चार शहरात मिळणार 5G सेवा…\nTelegram वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी: कंपनीने कमी केल्या प्रीमियम सबस्क्रिप्शनच्या किमती; जाणून घ्या नवी किंमत…\n‘हे’ पासवर्ड ऑनलाइन खात्यांसाठी धोकादायक, यादीत तुमचे पासवर्ड तर नाही ना\nतुमच्या आधार क्रमांकाने तुमचे बँक खाते हॅक होईल का सुरक्षिततेसाठी करा फक्त ‘हे’ काम\n5G Launch In India: एअरटेल वापरकर्ते ‘या’ पद्धतीने घेऊ शकतात 5G सेवेचा आनंद; जाणून घ्या टिप्स…\n जीओच्या क्लाउड गेमिंग तंत्रज्ञानामुळे, एंट्री लेव्हल 5G मोबाईलसह गेमर आता हाय-एंड गेम खेळण्याचा आनंद घेऊ शकणार; जाणून घ्या सविस्तर\nकर्ज, थकबाकीच्या गर्तेत अडकली व्हीआई कंपनी, उभारीसाठी सीईओची सरकारडे ‘ही’ मागणी\nJioFiber Plans : जिओ ग्राहकांसाठी खुशखबर ‘या’ ऑफर्सवर मिळवा ४,५०० रुपयांचा फायदा\nयुट्यूबवर विना जाहिरात व्हिडीओ पाहण्यासाठी वापरा ही सोप्पी ट्रिक\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\n दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील ‘या’ शहरासह चार शहरात मिळणार 5G सेवा…\nTelegram वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी: कंपनीने कमी केल्या प्रीमियम सबस्क्रिप्शनच्या किमती; जाणून घ्या नवी किंमत…\n‘हे’ पासवर्ड ऑनलाइन खात्यांसाठी धोकादायक, यादीत तुमचे पासवर्ड तर नाही ना\nतुमच्या आधार क्रमांकाने तुमचे बँक खाते हॅक होईल का सुरक्षिततेसाठी करा फक्त ‘हे’ काम\n5G Launch In India: एअरटेल वापरकर्ते ‘या’ पद्धतीने घेऊ शकतात 5G सेवेचा आनंद; जाणून घ्या टिप्स…\n जीओच्या क्लाउड गेमिंग तंत्रज्ञानामुळे, एंट्री लेव्हल 5G मोबाईलसह गेमर आता हाय-एंड गेम खेळण्याचा आनंद घेऊ शकणार; जाणून घ्या सविस्तर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/pm-kisan-10th-installment-soon/", "date_download": "2022-10-04T15:39:11Z", "digest": "sha1:2DIIEWCGHZ4DWYQL3NVYFDB233SK7JXK", "length": 14761, "nlines": 91, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "PM किसान योजनेचा १० वा हप्ता 'या' तारखेपर्यंत जमा होणार; पैसे हवे असतील तर 'ही' काळजी घेणं आवश्यक - Kisanwani", "raw_content": "\nHomeयोजनाPM किसान योजनेचा १० वा हप्ता 'या' तारखेपर्यंत जमा होणार; पैसे हवे...\nPM किसान योजनेचा १० वा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत जमा होणार; पैसे हवे असतील तर ‘ही’ काळजी घेणं आवश्यक\nकिसानवाणी : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तयारी केंद्र सरकारने पूर्ण केली असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसानचे ९ हप्ते देण्यात आले आहेत. तर १० वा हप्ता १५ डिसेंबर २०२१ पर्यंत जमा होणार आहे. मागील वर्षी २५ डिसेंबर रोजी पीएम किसान योजनेचा ७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.\nपीएम किसान सन्मान निधी ही एक प्रमुख सरकारी योजना आहे, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन स्वतंत्र हप्त्यांमध्ये ६००० रुपये वार्षिक मिळतात. हे तीन हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. २००० रुपयांचा आगामी हप्ता हा १० वा असेल आणि लवकरच तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.\n१० वा हप्ता हवा असेल तर ‘ही’ काळजी घेणे आवश्यक\nपीएम किसान योजनेत जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्यात काही चुका असतील त्या वेळीच दुरुस्त करून घ्या. शेतकऱ्याचे नाव इंग्रजीमध्येच असणे आवश्यक आहे. अर्ज करताना अर्जदाराचे नाव मराठीत टाकू नका. अर्जामध्ये पात्र शेतकऱ्याचं नाव आणि बँक खात्याच्या तपशीलातील शेतकऱ्याचे नाव एकच ठेवा, नावाची स्पेलिंग वेगवेगळी ठेवू नका. आधार कार्डावर जे नाव आहे त्याप्रमाणेच अर्जावर नावं असणं आवश्यक आहे. बँकेचा आयएफएससी कोड चुकीचा असल्यास पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे बँकेचा तपशील नीट भरणे आवश्यक आहे. बँक खाते क्रमांक चुकल्यास पैसे मिळणार नाहीत. चुका दुरूस्त करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.\nयोजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत १२.१४ कोटी शेतकरी कुटुंबे या योजनेत सामील झाली आहेत. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या हप्त्याचा भाग म्हणून, देशभरातील १०.६९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा करण्यात आले आहेत. यावेळी, ११.३७ कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अपेक्षित आहे.\nपीएम किसान योजनेचा निधी दुप्पट होणार\nगेल्या काही दिवसांपासून पीएम किसान योजनेचा निधी दुप्पट होणार असल्याचे बातम्या येत आहेत. मिडीया रिपोर्टच्या अहवाल्याने ही माहिती दिली जात असून अद्याप पीएम ऑफिस कडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु मागील काही महिन्यांपूर्वी बिहारचे कृषि मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी दिल्ली मध्ये केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पीएम किसान योजनेची रक्कम दुप्पट करण्याची मागणी केली होती. तशी प्रतिक्रिया त्यांनी मिडियाला दिली होती. त्यावेळी त्यांनी येत्या काळात पीएम किसान योजनेची रक्कम दुप्पट होणार असल्याचे म्हणटले होते.\nअशी करा नोंदणी –\nप्रथम PM किसान योजनेच्या या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाईट ला भेट द्या, याठिकाणी फार्मर्स कॉर्नरवर जा, या ठिकाणी नवीन नोंदणीच्या https://pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx या पर्यायावर क्लिक करा, आधार कार्ड नंबर आणि समोरील कॅप्चा कोड टाकून पुढे जा.\nपूर्वी नोंदणी झाली असल्यास स्क्रीनवर तसा संदेश दाखवला जातो.\nपूर्वी नोंदणी झाली नसल्यास नवीन नोंदणीसाठी विचारणा केली जाते.\nयाठिकाणी Yes बटणावर क्लिक केल्यास अर्ज उघडला जातो.\nयेथे राज्य निवडून पुढील योग्य ती माहिती भरावी लागते. यामध्ये गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे आणि स्वतःचे नाव भरावे लागते. त्यानंतर कॅटेगिरी मधील पर्याय निवडावे लागतात. पुढे जमीन धारण केलेले क्षेत्र, बॅंक खात्याची माहिती, आयएफएससी कोड, खाते क्रमांक भरावा लागतो. अकाऊंट नंबर टाकल्यानंतर सब्मिट फॉर आधार ऑथेंटिकेशन असा पर्याय येतो. त्यावर क्लिक केल्यानंतप मोबाईल नंबर, जन्मतारिख, वडिलांचे नाव अशी माहिती भरावी लागते. ही माहिती भरल्यानंतर सातबारा वैयक्तिक आहे की सामायिक याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर जमीनीचे तपशील, सर्वे नंबर, (खासरा नंबर-उत्तर भारतातील जमीनधारकांसाठी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी ‘शून्य’ टाकावे) भरल्यानंतर अॅड या पर्यायावर क्लिक करावे. इथपर्यंत सर्व माहिती दिल्यानंतर पुढे येणारे घोषणा पत्र लिहून द्यावे लागते. यामध्ये ‘मी ही माहिती खरी असल्याचे घोषणा पत्र लिहून देत आहे, अशी माहिती येते. त्यानंतर पुढे क्लिक करून सेव्ह पर्याय दाबल्यास आपला अर्ज पोर्टवर नोंदणीसाठी पुढे जातो.\nयापुढे अर्जावरील प्रक्रियेची जबाबदारी तलाठी कार्यालयावर येते. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याने भरलेल्या अर्जाची पडताळणी करण्याची जबाबदारी तलाठ्यांवर येते. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला सातबारा, खाते पुस्तकाची प्रत, आणि आधार कार्डची झेरॉक्स तलाठी कार्यालयात जमा करावी. तसेच त्याची पोच घ्यावी. कालांतराने तलाठी कार्यालयाकडे पीएम किसान योजनेसाठी अर्ज केल्याचा पुरावा म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारे शेतकऱ्यांना स्वतः या योजनेत नोंदणी करून ६००० रूपयांचा लाभ घेता येतो.\nPrevious articleराज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, ‘या’ भागात पावसाची अधिक शक्यता\nNext articleपंजाबराव डख यांचा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना ‘हा’ महत्वाचा सल्ला..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\nनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या 50 हजार रुपये प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदानाबाबत महत्वाची बातमी\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/sports/sachin-became-emotional-a-story-that-made-me-cry-a-lot-136324/", "date_download": "2022-10-04T16:35:26Z", "digest": "sha1:F6SEAWD4YNJF26E4SVPVT7VFCFVRETOZ", "length": 9067, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "सचिन झाला भावूक; सांगितला ढसाढसा रडायचा किस्सा", "raw_content": "\nHomeक्रीडासचिन झाला भावूक; सांगितला ढसाढसा रडायचा किस्सा\nसचिन झाला भावूक; सांगितला ढसाढसा रडायचा किस्सा\nमुंबई : जगातील महान फलंदाजांपैकी एक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी खेळपट्टीवर असे काही क्षण आले ज्याने तो भावूक झाला. २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर सचिन भावूक झाला होता. त्यानंत आता पीवायसी क्लबच्या मैदानावरचा किस्सा सांगत सचिन पुन्हा भावूक झाला. सचिन आपले अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असाच एक किस्सा इंस्टाग्राम हँडलवर सोशल मीडियावर शेअर केला आहे.\nसचिन या व्हिडिओमध्ये म्हणाला की, मी पीवायसी क्लबच्या मैदानात उभा आहे. येथे मी १९८६ मध्ये माझा पहिला अंडर-१५ सामना खेळला होता. त्या सामन्यात मी नॉन स्ट्रायकर एंडवर उभा होतो. माझ्याच शाळेतील मित्र राहुल हा स्ट्रायकर होता. त्याने ऑफला शॉट खेळला आणि धाव घेण्यासाठी धावतो.\nतिसरी धाव घेण्यासाठी त्याने माझ्यावर दबाव आणला. मला त्याची वेगवान धावण्याची क्षमता माहित होती, पण पुढे धावण्याचे धाडस माझ्यात नव्हते. त्याच्या सांगण्यावरून मी पळालो पण धावबाद झालो.\nखेळपट्टीवरून पॅव्हेलियनमध्ये जाताणा रडत रडत गेलो. यानंतर काही वरिष्ठ खेळाडू आणि मुंबई संघाचे व्यवस्थापक अब्दुल इस्माईल यांनी मला समजावून सांगितले. आता मी ३५ वर्षांनी या मैदानावर परतलो आहे आणि हे मैदान पाहून मी भावूक झालो.\nPrevious articleभाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी; महाविकास आघाडीच्या आमदारांचे ‘घोषणास्त्र’\nNext articleतुम्ही मंत्री असाल तर घरी\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणा-या नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nरॉसोचे शतक; भारताला २२८ धावांचे आव्हान\nरोहित शर्माला आसाम पोलिसांकडून अटक\nपंतसाठी ऊर्वशीने शेअर केला व्हीडीओ\nबुमराह दुखापतीमुळे टी २० विश्वचषकाबाहेर\nविराटला तिस-या टी २० सामन्यात विश्रांती\nद.आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर\nदस-यापूर्वीच भारताचे विजयी तोरण, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका विजय\n१६ पासून ऑस्ट्रेलियात टी-ट्वेंटी विश्वकपचा थरार\nसुर्याच्या टी २० मध्ये १००० धावा पूर्ण\nहिटमॅनने रचला इतिहास, ४०० टी२० खेळणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/iphone-14-set-to-launch-in-india-on-6-september-know-leak-report-details/articleshow/93493297.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2022-10-04T16:53:59Z", "digest": "sha1:MFMEVEOTTD3DV6NYV2PMUSJYINO7JE2S", "length": 11908, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\niPhone 14 : लवकरच प्रतीक्षा संपणार, 'या' दिवशी लाँच होतोय आयफोन १४\nIphone 14 Launch Date : iPhone 14 सीरीज कधी लाँच होतेय, याकडे जगभरातील आयफोन चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या सीरीजच्या लाँचिंग वरून अनेक लीक्स रिपोर्ट समोर आले आहेत. परंतु, कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.\nआयफोन १४ सीरीज लवकरच होणार लाँच\nआयफोन १४ वरून आणखी एक लीक माहिती समोर\nफोनची लाँचिंग व किंमतीसंबंधी माहिती समोर आली\nनवी दिल्लीः iphone 14 set to launch in india : अॅपल कंपनीची नवीन सीरीज iPhone 14 वरून नवीन नवीन लिक्स समोर येत आहे. आतापर्यंत आयफोन १४ स्पेसिफिकेशन पासून ते याच्या किंमती पर्यंतची माहिती समोर आली आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, आयफोन १४ ला पुढील महिन्यात लाँच केले जावू शकते. अॅपल कंपनी या सीरीज अंतर्गत iphone 14, iphone 14 Pro, iphone 14 Max आणि iphone 14 Pro Max ला लाँच करू शकते.\nया तारखेला होऊ शकते लाँच\nप्रसिद्ध टिप्स्टर मॅक्स वाइनबॅच (Max Winebach) ने iphone 14 सीरीजच्या लाँचिंग वरून खुलासा केला आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, आयफोन १४ सीरीजला ६ सप्टेंबर रोजी लाँच केले जावू शकते. अॅपल त्याच दिवशी iphone 14 सोबत अॅपल वॉच सीरीज 8 (Apple Watch Series 8) ला सुद्धा लाँच करू शकते. लीक्सच्या माहितीनुसार, भारतात iphone 14 सीरीजची शिपिंग लाँचिंगच्या १० दिवसांनंतर म्हणजेच १६ सप्टेंबर पासून सुरू केली जावू शकते. रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, अॅपल आपला नवीन आयपॅड 10th Gen iPad ला लवकरच लाँच करू शकते. कंपनी याला १० सप्टेंबर रोजी लाँच करू शकते.\nवाचाः भारतीय मोबाइल बाजारातील चीनी कंपन्यांचे 'अच्छे दिन' संपणार, हे तीन निर्णय ठरणार निर्णायक\nआधी उशिराने झाली होती लाँचिंग\nटिप्स्टर मॅक्स वाइनबॅचने ट्विटरद्वारे iphone 14 सीरीजच्या लाँचिंगवरून दावा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, अॅपलने या फोनच्या लाँचिंगची तयारी सुरू करण्यात आली आहे. परंतु, आधी अशी माहिती समोर आली होती की, नवीन सीरीजचे फोन iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max ला उशिराने लाँच केले जावू शकते.\nPhone 14 ची किंमत\nकोरियाचे टिप्सटर Landsk यांच्या माहितीनुसार, iPhone 14 ची सुरुवातीची किंमत ७९९ डॉलर म्हणजेच जवळपास ६३ हजार ३९५ रुपये असणार आहे. तर iPhone 14 Proची किंमत १०९९ डॉलर म्हणजेच जवळपास ८७ हजार १९१ रुपये आणि टॉप मॉडल iPhone 14 Pro Max ची किंमत ११९९ डॉलर म्हणजेच जवळपास ९५ हजार १३१ रुपये असू शकते.\nवाचाः अवघ्या ८२ रुपयांच्या प्लानमध्ये मिळेल SonyLIV चे सबस्क्रिप्शन, क्रिकेट-चित्रपटांचा घेता येईल आनंद\nमहत्वाचे लेखअवघ्या ८२ रुपयांच्या प्लानमध्ये मिळेल SonyLIV चे सबस्क्रिप्शन, क्रिकेट-चित्रपटांचा घेता येईल आनंद\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nADV- सर्वात मोठा टीव्ही उत्सव- स्मार्ट टीव्हीवर 60% पर्यंत सूट मिळवा.\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nकरिअर न्यूज School Closed: शिंदे सरकारच्या शाळा बंदच्या निर्णयाविरोधात शिक्षक आक्रमक, काळ्या फिती लावून कामकाज\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nकंप्युटर दमदार फीचर्ससोबत Jio ने गुपचूप लाँच केला स्वस्त Jio Book लॅपटॉप\nकंप्युटर नवीन Laptop वर अपग्रेड करायचे असल्यास पाहा हाय परफॉर्मन्स देणारे 'हे' बेस्ट पर्याय\nकंप्युटर नवीन Laptop वर अपग्रेड करायचे असल्यास पाहा हाय परफॉर्मन्स देणारे 'हे' बेस्ट पर्याय\nसिनेन्यूज आदिपुरुषमध्ये देवदत्त नागेने 'हनुमान' साकारताना केलीये ही मोठी चूक\nमुंबई धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास ठाकरे गटाचा पराभव होईल पाहा काय म्हणतात राजकीय विश्लेषक\nन्यूज टी-२० वर्ल्डकपसाठी मी ऑस्ट्रेलियाला जाणारच; दुखापतीवर बोलताना बुमराहने केली मोठी घोषणा\nक्रिकेट न्यूज वाढदिवसाला पंतला मिळाले खास गिफ्ट; MY Love म्हणत पाहा कोणी दिल्या शुभेच्छा\nअर्थवृत्त आज सोन्या-चांदीच्या भावात जबरदस्त उसळी दसऱ्याला खरेदी करण्यापूर्वी नवीन दर जाणून घ्या\nLive Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AC", "date_download": "2022-10-04T16:56:23Z", "digest": "sha1:OMOXQL7RHIBYIKGPHIO3C2RDRG6JVDGJ", "length": 5511, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १०६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १२० चे - पू. ११० चे - पू. १०० चे - पू. ९० चे - पू. ८० चे\nवर्षे: पू. १०९ - पू. १०८ - पू. १०७ - पू. १०६ - पू. १०५ - पू. १०४ - पू. १०३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ३ - सिसेरो - रोमन राजकारणी.\nइ.स.पू.चे १०० चे दशक\nइ.स.पू.चे २ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.marathistudy.com/iytta-navvi-marathi-kumarbharti-krutipatrika-aarakhada/", "date_download": "2022-10-04T17:42:02Z", "digest": "sha1:5NUNEUXT3NTXPQTB6ZVKV2F5NXXOKS3V", "length": 13858, "nlines": 194, "source_domain": "www.marathistudy.com", "title": "इयत्ता नववी_ मराठी _कुमारभारती _ कृतिपत्रिका आराखडा | मराठी स्टडी", "raw_content": "\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik mulyamapan nondi Pdf\nसायकल म्हणते, मी आहे ना _ इयत्ता सहावी _ मराठी बालभारती\nइयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तरसूची २०२२\nOnline test _माझ्या देशावर माझे प्रेम आहे_इयत्ता आठवी _ मराठी बालभारती\nAll१० वी बालभारती५ वी बालभारती६ वी बालभारती७ वी बालभारती८ वी बालभारती\nKathalekhan in Marathi | कथालेखन मराठी | इयत्ता दहावी\n[सकारात्मक विचार – गाडीवान ते मार्गदर्शक] Positive Thinking – Driver to Guide\n[ स्पॅनिश धावपटूची प्रेरणादायक कथा ] Inspiring Story Of Spanish Runner\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक | Government circular regarding prompt action on proposals for compassionate appointment of non-teaching…\nशिक्षक पाठटाचण बाबत परिपत्रक | Circular Teachers Pathtachan\nशिष्यवृत्ती परीक्षेची निवड यादी जाहीर _NMMS Exam\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nHome ९ वी बालभारती इयत्ता नववी_ मराठी _कुमारभारती _ कृतिपत्रिका आराखडा\nइयत्ता नववी_ मराठी _कुमारभारती _ कृतिपत्रिका आराखडा\nइंग्रजी व्याकरण ( इ.8 वी.ते 10 वी. साठी अत्यंत उपयुक्त )\nआमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.\nNext articleआपला पगार काढा काही सेकंदात_ 31% महागाई भत्त्यानुसार_ Expected-DA-Calculator\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nपरीक्षेला सामोरे जाताना | Live वेबिनार | दि. ०४ फेब्रुवारी २०२२\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nखालीलप्रमाणे इंग्रजी या विषयाच्या काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात. 🔰 इंग्रजी वर्णनात्मक...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\nदहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर | 10th...\nविज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Science vrnnatmk...\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik...\nगणित वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Maths vrnnatmk...\nहिंदी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | hindi akarik...\nजि.प.प्राथ.शाळा विरगाव शाळेतील विद्यार्थीनी समृद्धी हिचा माझी आई निबंध |...\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक...\n|| मराठी || अखंडित ज्ञानामृत शिक्षक, विद्यार्थी हितावह www.marathistudy.com\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.marathistudy.com/weekly-prasnamanjusha-on-web-app/", "date_download": "2022-10-04T16:34:49Z", "digest": "sha1:OPX42GHEAB436FAWRSNLHXC7ZQEFIJMI", "length": 18064, "nlines": 237, "source_domain": "www.marathistudy.com", "title": "Swadhyay | weekly prasnamanjusha on web app | मराठी स्टडी", "raw_content": "\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik mulyamapan nondi Pdf\nसायकल म्हणते, मी आहे ना _ इयत्ता सहावी _ मराठी बालभारती\nइयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तरसूची २०२२\nOnline test _माझ्या देशावर माझे प्रेम आहे_इयत्ता आठवी _ मराठी बालभारती\nAll१० वी बालभारती५ वी बालभारती६ वी बालभारती७ वी बालभारती८ वी बालभारती\nKathalekhan in Marathi | कथालेखन मराठी | इयत्ता दहावी\n[सकारात्मक विचार – गाडीवान ते मार्गदर्शक] Positive Thinking – Driver to Guide\n[ स्पॅनिश धावपटूची प्रेरणादायक कथा ] Inspiring Story Of Spanish Runner\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक | Government circular regarding prompt action on proposals for compassionate appointment of non-teaching…\nशिक्षक पाठटाचण बाबत परिपत्रक | Circular Teachers Pathtachan\nशिष्यवृत्ती परीक्षेची निवड यादी जाहीर _NMMS Exam\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nमहाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) तुमची स्वाध्याय प्रश्नमंजुषा आता एका नवीन Web App वर होणार आहे. जे अधिकाधिक संवादात्मक आणि मजेशीर होणार आहे.\nस्वाध्याय सुरु करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.\n🔴नवीन Web App वर स्वाध्याय कसा सोडवायचा हे समजून घेण्यासाठी पुढील व्हिडीओ पहा.\nटीप : तुमची स्वाध्याय प्रश्नमंजुषा यापुढे WhatsApp वर उपलब्ध असणार नाही.\nस्वाध्याय सुरु करण्याची खालील प्रमाणे कृती करा….\nलिंक ला क्लिक केल्यानंतर वरीलप्रमाणे स्क्रीन ओपन होईल त्यात तुमचा या आधी रजिस्टर फोन नंबर प्रविष्ट करा. व Sent OTP या tab ला क्लिक करा, तुम्हाला OTP येईल. खालील प्रमाणे स्क्रीन ओपन होईल.\nवरीलप्रमाणे स्क्रीन ओपन झाल्यानंतर त्यात तुम्हाला आलेला OTP टाका. तुमच्या नावाची खात्री करून WhatsApp वरील स्वाध्याया प्रमाणेच खालीलप्रमाणे एका नवीन वेब अॅप वर स्वाध्याय सोडवायला सुरुवात करा. जो अधिकाधिक संवादात्मक आणि मजेशीर आहे.\nस्वाध्याय सुरु करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.\nशिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (५ वी व ८ वी) Scholarship Exam Question Bank\n🔴 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 8 वी ) यांच्या 2017 पासून ते 2021 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका येथे उपलब्ध आहे. विद्यार्थ्याना सरावासाठी उपयोगी पडतील.\nWeb App स्वाध्याय रिपोर्ट वर्गाचा व शाळेचा रिपोर्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nआमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social Science vrnnatmk nondi akarik mulyamapan nondi Pdf\nगोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी | Goshta Arunimachi class 10th.\nप्रथम सत्र संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका | प्रथम सत्र प्रश्नपत्रिका | Pratham satra sanklit mulymaapan...\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nखालीलप्रमाणे इंग्रजी या विषयाच्या काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात. 🔰 इंग्रजी वर्णनात्मक...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\nदहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर | 10th...\nविज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Science vrnnatmk...\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik...\nगणित वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Maths vrnnatmk...\nहिंदी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | hindi akarik...\nजि.प.प्राथ.शाळा विरगाव शाळेतील विद्यार्थीनी समृद्धी हिचा माझी आई निबंध |...\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक...\n|| मराठी || अखंडित ज्ञानामृत शिक्षक, विद्यार्थी हितावह www.marathistudy.com\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/business/gold-and-silver-price-down-today-know-the-rate-of-gold-on-8-august-2022-au152-778108.html", "date_download": "2022-10-04T16:06:35Z", "digest": "sha1:ER2R2ZWLEQYIQPUKTN2FXSHHG66Y4N7J", "length": 13569, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nGold Silver Rate Today | अमेरिकेच्या धोरणांचा सोन्यावर परिणाम, सोन्या-चांदीचे दर स्थिर, जाणून घ्या आजचा भाव\nGold Silver Price Today News | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 8 ऑगस्ट रोजी सोने आणि चांदीच्या भावावर अमेरिकन बाजाराचा प्रभाव राहिला. त्यामुळे या दोन्ही मौल्यवान धातूचे दर स्थिर राहिले.\nआजचे सोने चांदीचे दर\nकल्याण माणिकराव देशमुख |\nGold Silver Price Today News | अमेरिकन बाजाराचा आंतरराष्ट्रीय सोने-चांदीच्या (Gold Silver Price Today)किंमतींवर परिणाम झाला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी 8 ऑगस्ट रोजी सोमवारी देशातील सराफा बाजारात ही सोन्या-चांदीच्या किंमती स्थिर होत्या. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील नोकऱ्यांच्या(Jobs in America) ठोस अहवालामुळे डॉलर आणि गंगाजळीत वाढ झाली आहे. आता पुन्हा अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून आक्रमक व्याजदर वाढीची शक्यता बळावल्यानंतर सोमवारी सोन्याचे भाव स्थिर राहिले. मागील सत्रात 1% घसरण झाल्यानंतर स्पॉट गोल्ड 1.774.09 डॉलर प्रति औंसवर आले. अमेरिकी सोने वायदे बाजार 1,790.60 डॉलरवर स्थिर होता. डॉलर निर्देशांक 106.77 वर होता, जो शुक्रवारच्या 106.93 च्या उच्चांकाच्या जवळ आहे. 28 जुलैनंतर पहिल्यांदा डॉलर सर्वात मजबूत स्थिती पोहचला आहे. अमेरिकन फेडने सप्टेंबर महिन्यात पुढील धोरणात्मक निर्णय 75 बेसिस पॉईंटने पुन्हा व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईविरोधात अमेरिकन मध्यवर्ती बँकेची (American Federal Bank)सुरु असलेली ही लढाई सोन्यातील गुंतवणूक बळकट करत आहे. महागाई वाढल्यानंतर सोन्यात गुंतवणूक फायदेशीर आणि सुरक्षित मानण्यात येते.\nराज्यातील चार शहरातील भाव\nगुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,550 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,870 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,580 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,900 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,580 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,900 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,580 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,900 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 574 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.\n24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक\n24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.\nसोन्याची शुद्धता कशी तपासावी\nसोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.\n24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.\n22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.\n21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.\n18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.\nToday Petrol, Diesel Rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव\n या सोप्या पद्धतीने पुन्हा मिळवा तुमचा युनिव्हर्सल नंबर\nNational Pension System | एनपीएसमध्ये क्रेडिट कार्ड पेमेंटला बंदी, परंतू या गुंतवणूकदारांना दिलासा, जाणून घ्या हा बदल\nStock market : कोरोनाकाळात सलग 9 तिमाहीत तोटा; निर्बंध हटवताच ‘या’ मनोरंजन क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रमी तेजी\n14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.\nलवकरचं गाईच्या दूध दरात होणार वाढ…\nविना लायसन्सची चालवा ही electric स्कूटर\nनोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.divyaprabhatnews.com/2022/01/blog-post_23.html", "date_download": "2022-10-04T15:48:07Z", "digest": "sha1:RPIWDP3JOYPSX2RSYF6ILN65M67QK356", "length": 8805, "nlines": 51, "source_domain": "www.divyaprabhatnews.com", "title": "धनश्री'ने हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योजक बनविले :- तानाजी काकडे - Divyaprabhat News", "raw_content": "\nHome मंगळवेढा विशेष धनश्री'ने हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योजक बनविले :- तानाजी काकडे\nधनश्री'ने हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योजक बनविले :- तानाजी काकडे\n9:16 PM मंगळवेढा विशेष,\nसहकारातून सर्वसामान्य माणसांची आर्थिक उन्नती व पारदर्शक कारभार हा सहकारासाठी प्रा.शिवाजीराव काळूगें यांनी धनश्री परिवारासाठी जो गुरुमंत्र दिला आहे, तो जोपासून कोरोनासारख्या संकट काळातही धनश्री महिला पतसंस्थेने व धनश्री मल्टीस्टेटने ठेवीदार, कर्जदार व खातेदारांचे हित जोपासत त्यांना तत्पर सेवा देत जिल्ह्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योजक बनविले असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सभापती तानाजीराव काकडे यांनी केले.धनश्री मल्टिस्टेट बँकेच्या चेअरमनपदी प्रा शिवाजीराव काळूगें यांची निवड झाल्याबद्दल के .पी.सर्व्हिसेसच्या वतीने प्रा काळूगें यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.\nधनश्री पतसंस्था व मल्टिस्टेट या दोन्ही संस्थेची एक हजार कोटीकडे घोडदौड सुरु आहे जिल्ह्यातील नामांकित मल्टिस्टेट बँक म्हणून अल्पावधीतच नावारूपास आली आहे.सर्व सभासद व ग्राहक यांच्याशी बँकेचे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध व प्रा शिवाजीराव काळूगें यांची दूरदृष्टी या विकासात्मक वाटचालीला कारणीभूत असल्याचे दामाजी शुगरचे माजी संचालक बसवराज पाटील यांनी सांगितले. यावेळी सूर्योदय परिवाराचे अनिल इंगोले, दादा दोलतोडे धनाजी खडतरे आदी उपस्थित होते.\nप्रा.शिवाजीराव काळूगें यांच्या सत्कार प्रसंगी तानाजीराव काकडे, बसवराज पाटील, अनिल इंगोले, दादा दोलतोडे , धनाजी खडतरे\nTags # मंगळवेढा विशेष\nसंपादक - श्री.पोपट इंगोले\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'दिव्य प्रभात न्यूज ' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nपाटखळ येथील त्या वादग्रस्त खडी क्रशर व मंगलकार्यालयाची होणार चौकशी....\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील मोरे पिता पुत्रांचे मंगलकार्यालय व खडीक्रशर बेकायदेशीर आणि शासनाचे नियम उल...\nदामाजीच्या कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्तीने कामगारांच्या भावनेशी खेळू नका .......\nकामगार संघटनेचा अफवेखोरांना खणखणीत इशारा...... दिव्य न्यूज नेटवर्क दामाजी ही आमची मातृसंस्था असून आम्ही कामगारांनी ही सं...\nपाटखळ येथील मोरे खडी क्रेशर महसुल विभागाने दुसऱ्यांदा केले सील..\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील गावालगत नियमांची पायमल्ली करून उभारलेल्या खडीक्रशर याबाबतची अधिक म...\nमावस भावाच्या खून प्रकरणी मंगळवेढयाचे तत्कालीन पोलिस नाईक यास जन्मठेप व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा...\nजन्मठेपेच्या शिक्षेन जिल्हाच्या पाेलीस दलात उडाली ऐकच खळबळ.... मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तत्का...\n\"त्या \"वादग्रस्त 'खडी क्रशर' आणि 'मंगल कार्यालयाच्या' कारवाईला महसूल प्रशासनाला कधी लागेल मुहूर्त\nमंगळवेढा महसूल प्रशासनाचे कार्य म्हणजे \" वराती मागून घोडे \"नागरिकांतून तीव्र संताप..... दिव्य प्रभात न्यूज ...\nक्रीडा विषयक जाहिरात धार्मिक पंढरपूर विशेष मंगळवेढा विशेष राजकीय संपादकीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2022-10-04T16:46:32Z", "digest": "sha1:25AMSL7ZT5KVEKA62N6NEXDEYY4AY6K7", "length": 9056, "nlines": 82, "source_domain": "navprabha.com", "title": "ग्रामपंचायत निवडणूक ठरलेल्या कार्यक्रमानुसारच | Navprabha", "raw_content": "\nHome बातम्या ग्रामपंचायत निवडणूक ठरलेल्या कार्यक्रमानुसारच\nग्रामपंचायत निवडणूक ठरलेल्या कार्यक्रमानुसारच\n>> उच्च न्यायालयाचा ओबीसी आरक्षणाला अंतरिम दिलासा नाही\nमुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल ग्रामपंचायत निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला आव्हान देणार्‍या सहा याचिकादारांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला असून ग्रामपंचायत निवडणूक जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार घेण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. न्यायालयाने हडङ्गडे-नागवा, कांदोळी, साळगाव, पर्रा आणि मांद्रे या पाच पंचायत क्षेत्रांतील निवडणूक निकालाचे भवितव्य ओबासी आरक्षण आव्हान याचिकांच्या अंतिम निवाड्यावर अवलंबून राहणार आहे, असे स्पष्ट केले आहे.\nन्यायालयाच्या गोवा खंडपीठात ग्रामपंचायत निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला आव्हान देणार्‍या सहा याचिका दाखल करण्यात आल्या आहे. न्यायालयाने या याचिकांवर प्राथमिक सुनावणी घेऊन याचिका दाखल करून घेतल्या आहेत.\nन्यायालयाकडून आव्हान याचिकांवर सुनावणी लवकरच घेतली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील ओबीसी आरक्षण जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या ट्रिपल टेस्टचे पालन करण्यात आलेले नाही, असा दावा याचिकादारांनी केला आहे.\nन्यायालयाचा ओबीसी आरक्षणाबाबतच्या अंतिम निवाड्यावर पाच ग्रामपंचायतीमधील निवडणूक निकालाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे वकील ऍड. एस. एन. जोशी यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाबाबत केवळ पाच पंचायत क्षेत्रात याचिका दाखल करण्यात आल्याने त्या पाच पंचायतींना निवाडा लागू करण्याची विंनती न्यायालयाला केली होती, असेही ऍड. जोशी यांनी सांगितले.\nपाचव्या दिवशी १९६२ उमेदवारी अर्ज दाखल\n>> निवडणुकीसाठी पाच दिवसांत ३४५४ अर्ज\nराज्यातील १८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी दिवशी १९६२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.\nग्रामपंचायत निवडणुकीसाठी पाच दिवसांत कालपर्यंत ३४५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. तशी उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांच्या संख्येत वाढ होत आहे.\nपाचव्या दिवशी उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात १८७ अर्ज, डिचोली तालुका १६० अर्ज, सत्तरी ९० अर्ज, बार्देश तालुका ३९६ अर्ज, तिसवाडी २३२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.\nदक्षिण गोव्यातील ङ्गोंडा तालुका २२४ अर्ज, धारबांदोडा ५० अर्ज, सांगे तालुका ५७ अर्ज, सालसेत तालुका ३३५ अर्ज, मुरगाव तालुका ९८ अर्ज, केपे तालुका ७१ अर्ज आणि काणकोण तालुक्यात ६२ अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.\nPrevious articleपाणी व वीजबिलांच्या दरात आणखी वाढ नको ः लोबो\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/02/22.html", "date_download": "2022-10-04T16:58:35Z", "digest": "sha1:KS6DO7ZEYC4IJ7ZCFNLCUEHSJ6FDILFZ", "length": 7870, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 22 फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण; मा. लक्ष्मण जखगोंड", "raw_content": "\nHomeसांगलीलिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 22 फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण; मा. लक्ष्मण जखगोंड\nलिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 22 फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण; मा. लक्ष्मण जखगोंड\nजत/प्रतिनिधी: महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी लिंगायत समाजाचे नेते मा. लक्ष्मण जखगोंड हे सांगली जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर दि 22 फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.\nयाबाबतचे निवेदन मा. जिल्ह्याधिकारी कार्यालय व विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली याना देणेत आले आहे. निवेदनात म्हटले होते की, २०२१ जनगणनेमध्ये लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून जनगणना व्हावी, लिंगायत समाजास अल्पसंख्यांक दर्जा देणेत यावा, लिंगायत धर्माचा इतर मागास प्रवर्गात ओ.बीसी. म्हणून समावेश कराव, लिंगायत समाजाला सरकारचे विविध सवलती मिळाव्यात. तसेच मंगळवेढा शहरामध्ये महात्मा बसवेश्वर यांचा भव्यदिव्य पुतळा उभा करणेत यावा व महाराष्ट्र राज्यात प्रत्येक गावात लिंगायत समाजाची दफन भुमी/स्मशान भुमीस जागा देणेत यावी, यासह इतर मागण्या सरकारने त्वरीत मान्य करावेत व त्याची अमंलबजावणी करावी. अन्यथा आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दिनांक २२/०२/२०२१ पासून बेमुदत उपोषणास बसणार बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.\nनिवेदनावर लक्ष्मण जखगोंड, अनिल पाटील, राजू कमतगी, रावसाहेब पाटील, बसवराज चौगुले, महादुराय पाटील, प्रशांत भावीकट्टी, लक्ष्मण बिरादार, पीरगोंडा पटेद, शंकर मदभावी, विकास कल्लोळी, महेश मुंडशी आदींच्या सह्या आहेत.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.yipengjack.com/mr/news", "date_download": "2022-10-04T17:17:11Z", "digest": "sha1:WVORA6XJCAY7MASM42RWUCSB2VMRYXOY", "length": 8767, "nlines": 48, "source_domain": "www.yipengjack.com", "title": "बातम्या | EPONT जॅक", "raw_content": "2006 पासून, EPONT जॅक एक व्यावसायिक ऑटोमोबाईल देखभाल उपकरणे (हायड्रॉलिक जॅक, इंजिन क्रेन) निर्माता आहे.\nसामान्य वेल्डिंग जॅकची रचना आणि देखभालीची पद्धत जाणून घेण्यासाठी. जॅकचा अधिक चांगला वापर करण्यासाठी, सामान्य वेल्डिंग जॅकची रचना आणि इतर ज्ञान जाणून घेणे चांगले आहे.\nनिष्पक्ष उत्पादकांमध्ये चीनची बैठक - EPONT\nजत्रेत बैठक.हे उत्पादन देत असलेल्या वैविध्यपूर्ण गुणांचा रुग्णांना फायदा होतो - स्थिर कार्यप्रदर्शन, हलके वजन आणि अचूकता. आम्ही झेजियांग यिपेंग मशिनरी कं, लि.--- EPONT, आमची उत्पादने प्रामुख्याने यूएसए सारख्या ३० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जातात. जर्मनी, जपान, स्पेन, इटली, यूके, कोरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इ. आमच्या क्लायंटमध्ये अनेक OEM ग्राहकांचा समावेश आहे जे ट्रेन, ऑटोमोबाईल, फोर्कलिफ्ट आणि बांधकाम यंत्रसामग्रीमध्ये तज्ञ आहेत, आम्हाला जगातील 10 हून अधिक लोकांशी आधीच सहकार्य आहे. s चीनमधील त्यांच्या प्रमुख कास्टिंग पुरवठादारांपैकी एक म्हणून शीर्ष 500 कंपन्या\nग्राहक कंटेनर दिवस आणि रात्र उत्पादने लोड करत आहे | EPONT\nग्राहक कंटेनर रात्रंदिवस लोड करत आहे. उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी चांगली गुणवत्ता नियंत्रण प्रणाली आणि स्वतःची व्यवस्थापन प्रणाली आहेसामान्यत: आम्ही तुम्हाला माल समुद्रमार्गे पाठवू, कारण आम्ही जियाक्सिंग शहरात आहोत आणि शांघाय, निंगबो आम्ही फक्त 100 आणि 150 किलोमीटर दूर आहोत, इतर कोणत्याही देशांमध्ये माल पाठवणे खूप सोयीचे आणि कार्यक्षम आहे.\nEpont प्रदर्शन उत्पादने | EPONT\nइपॉन्ट मेकॅनिकल हा विविध इंजिन क्रेन, फ्लोअर जॅक 3T, फ्लोअर ट्रान्समिशन जॅकचा संग्रह आहे जो संशोधन, विकास, उत्पादन आणि विक्रीसाठी एक विशेष उपक्रम आहे. आम्ही झेजियांग यिपेंग मशिनरी कं, लि.--- EPONT, आमची उत्पादने आहोत प्रामुख्याने यूएसए, जर्मनी, जपान, स्पेन, इटली, यूके, कोरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इत्यादी 30 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जाते. आमच्या क्लायंटमध्ये अनेक OEM ग्राहकांचा समावेश आहे जे ट्रेन, ऑटोमोबाईल, फोर्कलिफ्ट आणि बांधकाम यंत्रसामग्रीमध्ये तज्ञ आहेत, आमच्याकडे आधीपासूनच आहे. चीनमधील त्यांच्या प्रमुख कास्टिंग पुरवठादारांपैकी एक म्हणून जगातील शीर्ष 500 कंपन्यांपैकी 10 पेक्षा जास्त कंपन्यांचे सहकार्य होते\nहायड्रोलिक फ्लोअर जॅक उत्पादन लाइन.आम्ही Zhejiang Yipeng Machinery Co., Ltd.--- EPONT आहोत, आमची उत्पादने प्रामुख्याने यूएसए, जर्मनी, जपान, स्पेन, इटली, यूके, कोरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इत्यादी 30 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जातात. आमच्या ग्राहकांमध्ये अनेकांचा समावेश आहे. ट्रेन, ऑटोमोबाईल, फोर्कलिफ्ट आणि बांधकाम यंत्रसामग्रीमध्ये माहिर असलेले OEM ग्राहक, चीनमधील त्यांच्या प्रमुख कास्टिंग पुरवठादारांपैकी एक म्हणून आम्हाला जगातील शीर्ष 500 कंपन्यांपैकी 10 पेक्षा जास्त सहकार्य मिळाले आहे.\nनाव ई-मेल स्वरूप त्रुटी फोन/WhatsApp/Skype कंपनीचे नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/11th-december/", "date_download": "2022-10-04T16:00:18Z", "digest": "sha1:F2TT6DAYE26HVJNLVONTGQEBLF47DSK3", "length": 11137, "nlines": 124, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "११ डिसेंबर – दिनविशेष | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\n१८१६: इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.\n१९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर.\n१९४१: दुसरे महायुद्ध –जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.\n१९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना.\n१९६७: कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली..\n१९७२: अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.\n१९९४: अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.\n२००१: चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश.\n२००६: अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.\n१८४३: रॉबर्ट कोच –क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर (मृत्यू: २७ मे १९१०)\n१८६७: उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई –आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक (मृत्यू: २५ मार्च १९४०)\n१८८२: तामिळ साहित्यिक सुब्रम्हण्यम भारती. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९२१)\n१८९२: अयोध्या नाथ खोसला –स्थापत्य अभियंते, पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९५४), रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू (१९५४ –१९५९),\nराज्यसभा खासदार (१९५८ –१९५९), योजना आयोगाचे अध्यक्ष (१९५९), राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (१९६१ – १९६२),\nओरिसाचे राज्यपाल (१९६२ – १९६६), पद्मविभूषण (१९७७)\n१८९९: कादंबरीकार पुरूषोत्तम यशवंत देशपांडे .\n१९०९: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते भाषाशास्त्रज्ञ नारायण गोविंद कालेलकर .\n१९१५:मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस –राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक (मृत्यू: १७ जून १९९६)\n१९२२: मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार –चित्रपट अभिनेता, पद्मभूषण (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४),\nराज्यसभा खासदार, मुंबईचे नगरपाल\n१९२५: राजा मंगळवेढेकर –बालसाहित्यकार (मृत्यू: १ एप्रिल २००६)\n१९२९: लेगस्पिनर सुभाष गुप्ते. (मृत्यू: ३१ मे २००२)\n१९३१: आचार्य रजनीश . (मृत्यू: १९ जानेवारी १९९०)\n१९३५: भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी.\n१९४२: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर. (मृत्यू: २६ मार्च १९९९)\n१९६९: विश्वनाथन आनंद –भारतीय ग्रँडमास्टर व विश्वविजेता बुद्धिबळपटू .\n१७८३:रघुनाथराव पेशवा (जन्म: १८ ऑगस्ट १७३४)२०१५: भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्याय .\n१९७१: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड. (जन्म: २६ नोव्हेंबर १९०२)\n१९८७: गुरूनाथ आबाजी तथा जी. ए. कुलकर्णी –साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक (जन्म: १० जुलै १९२३)\n१९९२: भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक पं. महादेवशास्त्री जोशी .\n१९९८ : रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप –ए मेरे वतन के लोगो या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे\nआपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (जन्म: ६ फेब्रुवारी १९१५)\n२००१: रामचंद्र नारायण दांडेकर –\nभाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (जन्म: १७ मार्च १९०९)\n२००१: झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान मेन्झा चोना . (जन्म: २१ जानेवारी १९३०)\n२००२: नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला –कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (जन्म: १६ जानेवारी १९२०)\n२००४: एम. एस. सुब्बुलक्ष्मी –विख्यात शास्त्रीय गायिका (जन्म: १६ सप्टेंबर १९१६)\n२०१३: भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n१० डिसेंबर – दिनविशेष १२ डिसेंबर – दिनविशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2022-10-04T17:10:45Z", "digest": "sha1:EJ5ILXUBBVSZJMZIV4LDXEGJJLYCJVCX", "length": 3915, "nlines": 57, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मुलतान क्रिकेट स्टेडियम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमुलतान क्रिकेट मैदान हे पाकिस्तानच्या मुलतान शहरातील क्रिकेट मैदान आहे.\n३०° १०′ १५″ N, ७१° ३१′ २९″ E\nइ.स. २००१पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी वापरात असलेल्या या मैदानाची क्षमता ३०,००० आहे.\n२००३ नंतर ऑक्टोबर २०२० पर्यंत या मैदानावर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही.[१]\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nशेवटचा बदल ११ सप्टेंबर २०२२ तारखेला १४:२९ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०२२ रोजी १४:२९ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://prime.marathisrushti.com/2019/10/page/3/", "date_download": "2022-10-04T16:14:00Z", "digest": "sha1:AGL3RJVOVEDDCZOMXYUZVYAV2WRDPLFB", "length": 10444, "nlines": 83, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "October 2019 – Page 3 – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nलेखिका – अनुजा बर्वे\nश्रावणबाळाची कथा नि बाळही वर्षानुवर्ष लोकप्रिय आहेत. घराघरात श्रावण बाळ निपजतील तर आनंदच आहे. आधुनिक काळातील श्रावणबाळाची ही कथा… […]\nलेखक – डॉ. बाळ फोंडके, ज्येष्ठ वैज्ञानिक\nसंशोधनात यश अपयश असं काहीच नसतं. एखाद्या प्रयोगातून अपेक्षापूर्ती कऱणारे निष्कर्ष मिळाले नाहीत याचा अर्थ तो प्रयोग फसला असा होत नाही. अपेक्षापूर्ती का झाली नाही, ते वेगळे निष्कर्ष का मिळाले, याची चिकित्सा केली की पुढच्या प्रयोगाची आखणी कशी करायला हवी याचे संकेत मिळतात. जगाच्या नजरेला पडणाऱ्या तथाकथित ‘य़शस्वी’ प्रयोगाची पायाभरणी अनेक लौकिकार्थानं अपयशी ठरलेल्या प्रयोगांनी केलेली असते. ते अदृश्य़ राहतात आणि आपल्याला केवळ शिखरावर असलेल्या अखेरच्या ‘यशस्वी’ प्रयोगाचीच ओळख होते […]\nकवियत्री – सौ. अलका वढावकर\nधो-धो कोसळणार्‍या पावसामुळे होणार्‍या खडद्ड्यांच्या निमित्ताने….. […]\nमाझे आजोबा : भास्कर रामचंद्र तांबे अर्थात भा रा तांबे\nलेखक – प्रकाश तांबे\nबालभारतीच्या पुस्तकातील कवितांचे शालेय जीवनाशी असणारे नाते दृढ करणारे जे प्रमुख कवी आहेत त्यात भा.रा.तांबेंचे नाव सदैव असणार आहे याचे कारण म्हणजे स्मरणकुपीत त्रिकाल दरवळत राहतील अशा त्यांच्या आर्त आणि हळव्या भावकविता होय. […]\nइंटरनेटवरील पहिलावहिला मराठी व्यक्ती संदर्भकोश\nलेखिका – पूजा प्रधान, मराठीसृष्टी\n“मराठीसृष्टी”ने मराठी व्यक्ती संदर्भकोश हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेतला आहे. विविध क्षेत्रातील जगभरातील मराठी व्यक्तींची माहिती असलेल्या या संदर्भकोशात मार्च २०२० पर्यंत सुमारे एक लाख मराठी माणसांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. […]\nलेखक : निनाद अरविंद प्रधान, व्यवस्थापकीय संपादक, मराठीसृष्टी\nकोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा उपक्रमाच्या आयुष्यात काही महत्त्वाचे टप्पे असतात. १८ वर्षे, २५ वर्षे… हे दोन टप्पे तसेच महत्त्वाचे… २०१९ चा दसर्‍याचा दिवसही आणखी एका कारणानेही खास होता. बरोबर १८ वर्षांपूर्वी, २००१ साली दसर्‍याच्या दिवशी, म्हणजेच विजयादशमीला, `लोकसत्ता फॉन्टफ्रिडम’ या सॉफ्टवेअरचं अनावरण झालं आणि बघता बघता ते सॉफ्टवेअर इतकं प्रचंड लोकप्रिय झालं की आजमितीला जगातील किमान ४ लाखांहून जास्त संगणकांवर ते इन्स्टॉल झालंय. […]\nमराठीसृष्टी डॉट कॉम नेटवर्क\nमराठीसृष्टी आता २५व्या वर्षात आहे. मराठीसृष्टीच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध विभागांची आणि एकूणच मराठीसृष्टीच्या विशाल नेटवर्कची माहिती.. […]\nलेखक – विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड\nदीपावली. दीपोत्सव. प्रकाशाचे एक महन्मंगल पर्व. आई लक्ष्मीचा उत्सव. गंमत पहा, तसेही उत्सव माता भगिनींचेच असतात. उत्सव आई जगदंबेचा आहे, साक्षात् देवी लक्ष्मीचा आहे. सगळा थाट माट जिकडेतिकडे दिव्यांचा लखलखाट आहे ,फराळाचा सुगंध आहे, नवीन वस्त्रांची सळसळ आहे, फुलांची सजावट आहे, मिठायांची रांग आहे. तोरणे आहेत, आकाश कंदील आहेत, संपन्नतेने वातावरण भरून गेलेले आहे. कारण उत्सव आईसाहेबांचा आहे. […]\nलेखक : डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे\nज्ञात मानवी इतिहासात डोकावले असता असे दिसून येते की हृदय-रोग हा जवळपास सर्वत्र आढळून येतो. जवळपास ३५०० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये मानवी संकृती होती व ती अत्यंत प्रगत होती. तेव्हा देखील हृदय-रोगाने मृत्यू ओढवत होते असा पुरावा संशोधकांना सापडला आहे. […]\nमराठीसृष्टी ही केवळ एक वेबसाईट नाही. हे एक सर्वसमावेशक “पोर्टल” आहे. हे पोर्टल आहे तुमचं…. आमचं…. सर्वांचं मराठीतलं काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं… जे आपल्याला मराठी मंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे. […]\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-political-crisis-full-list-of-shivsena-mlas-who-are-in-guwahati-assam-with-eknath-shinde-scsg-91-2984684/lite/", "date_download": "2022-10-04T16:52:40Z", "digest": "sha1:45QU6C4BJQ5T6AXGHW4A63QWVXMW3ZSG", "length": 22825, "nlines": 294, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भायखळा ते भंडारदरा अन् पैठण ते अंबरनाथ... एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या शिवसेनेच्या ३३ बंडखोर आमदारांची यादी पाहिलीत का? | Maharashtra political crisis full list of Shivsena MLAs who are in Guwahati Assam with Eknath Shinde scsg 91 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nभायखळा ते भंडारदरा अन् पैठण ते अंबरनाथ… एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या शिवसेनेच्या ३३ बंडखोर आमदारांची यादी पाहिलीत का\nशिवसेनेचे ३३ आणि अपक्ष सात असे एकूण ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nएकनाथ शिंदे या बंडखोर आमदारांसहीत गुवहाटीत दाखल (फाइल फोटो)\nList of Shivsena MLAs who are in Guwahati Assam with Eknath Shinde: गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत नाराज असलेले नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरतची वाट धरल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रातोरात या आमदारांनी आपला मुक्काम थेट गुवहाटीला हलवला आहे. शिंदे हे आज पहाटेच्या सुमारास गुवहाटी विमानतळावर एकूण ४० आमदारांसोबत पोहोचले आहेत. यापैकी ३३ आमदार हे शिवसेनेचे आहेत तर सात अपक्ष आमदार आहेत. हे आमदार कोण आहेत याची सविस्तर माहिती समोर आलीय.\nनक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार\nएकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंगळवारी फोनवरुन चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आलं आहे. मात्र या चर्चेनंतरही एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना गुजरातमधील सुरतहून थेट आसामधील गुवाहाटी येथे घेऊन गेल्यामुळे शिंदे- ठाकरे यांची चर्चा निष्फळ ठरल्याचे अंदाज बांधले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच सात अपक्ष आमदार आहेत. यामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांचादेखील समावेश आहे.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nनक्की वाचा >> एकनाथ शिंदे प्रकरण : “गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी…”; भाजपाला ‘ईस्ट इंडिया कंपनी’ म्हणत शिवसेनेचा हल्लाबोल\nमहाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे टिकणार असा विश्वास बच्चू कडू यापूर्वी अनेकवेळा व्यक्त केला होता. मात्र आता तेच बंडखोर आमदारांमध्ये सहभागी झालेत. शिवसेनेचे हे ३३ बंडखोर आमदार कोण आहेत पाहूयात…\nशिवसेनेचे ३३ बंडखोर आमदार आणि त्यांचे मतदारसंघ पुढीलप्रमाणे –\n१) महेंद्र थोरवे (कर्जत)\n२) भरत गोगावले (महाड)\n३) महेंद्र दळवी (अलिबाग)\n४) अनिल बाबर (खानापूर)\n५) महेश शिंदे (कोरेगाव)\n६) शहाजी पाटील (सांगोळा)\n७) शंभूराज देसाई (पाटण)\n८) बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)\n९) ज्ञानराजे चौघुले (उमरगा)\n१०) रमेश बोरणारे (विजापूर)\n११) तानाजी सावंत (परांडा)\n१२) संदिपान भुमरे (पैठण)\n१३) अब्दुल सत्तार (सिल्लोड)\n१४) नितीन देशमुख (अकोला)\nनक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”\n१५) प्रकाश सुर्वे (मागाठणे)\n१६) किशोर पाटील (जळगाव)\n१७) सुहास कांदे (नांदगाव)\n१८) संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम)\n१९) प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद मध्य)\n२०) संजय रायुलकर (मेहकर)\n२१) संजय गायकवाड (बुलढाणा)\n२२) एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी)\n२३) विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)\n२४) राजकुमार पटेल (मेळघाट)\n२५) शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)\n२६) श्रीनिवास वनगा (पालघर)\n२७) प्रताप सरनाईक (ओवळा-माजीवाडा)\n२८) प्रकाश अबिटकर (राधानगरी)\nनक्की वाचा >> राजकीय घडामोडींचा योगा’योग’ अन् खुर्ची ऋषिकेश जोशीच्या पोस्टवर विश्वास नांगरे-पाटलांची कमेंट; म्हणाले, “भावा, खुर्ची…”\n२९) चिमणराव पाटील (एरंडोल)\n३०) नरेंद्र बोंडेकर (भंडारदरा)\n३१) लता सोनावणे (चोपडा)\n३२) यामिनी जाधव (भायखळा)\n३३) बालाजी किनीकर (अंबरनाथ)\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nएकनाथ शिंदे प्रकरण : “गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी…”; भाजपाला ‘ईस्ट इंडिया कंपनी’ म्हणत शिवसेनेचा हल्लाबोल\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\n“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nटाइप १ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो का\nऔरंगाबाद : पीएफआयचा न्यायाधीश, पोलिसांविरोधात कट ; एटीएसची न्यायालयात माहिती\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nठाणे शहरात सौंदर्यीकरणाची कामे उत्तम दर्जाची करण्यावर लक्ष केंद्रित करा ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nजेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\n“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान\n“सकाळी नऊ वाजता बांग देणाराही आता…” राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांवर टीकास्र\nराज ठाकरेंची भूतदया, रस्त्यावर जखमी अवस्थेतील म्हैस पाहताच थांबले, अन्…\nशिंदे गटाने १८०० बसेस बुकिंग करण्यासाठी १० कोटी खर्च केले दीपक केसरकरांनी दिली माहिती\nअनिल देशमुखांच्या जामिनावरून आमदार अमोल मिटकरींची भाजपावर टीका; म्हणाले, “हे प्रकरण जाणीवपूर्वक…”\nशरद पवारांकडून ठाकरे-शिंदे गटाला दसरा मेळाव्यात मर्यादा पाळण्याचा सल्ला, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांनी…”\nDasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “उद्या संध्याकाळपर्यंत…”\n“सिद्धेश कदम वडिलांना बोलण्यापासून रोखत नसतील तर…”, किशोरी पेडणेकर संतापल्या; म्हणाल्या…\nनिधीअभावी आरोग्य विभाग कुपोषित, दुप्पट निधी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने निर्माण झाला आशेचा किरण\nगणवेश घालून रील्स बनवणं लेडी कंडक्टरच्या अंगाशी आलं; झाली निलंबनची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/chandrakant-patil-attack-on-ashokrao-chavanabout-maratha-reservation/", "date_download": "2022-10-04T16:24:27Z", "digest": "sha1:LDPBMXBMDUUPXTPOICIN5BALZKGPK57X", "length": 10090, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही ते सांगा\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही ते सांगा”\n“मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही ते सांगा”\nमुंबई | आरक्षणाच्या प्रकरणावरुन सर्वत्र वातावरण ढवळून निघालं आहे. कालच 127 वी घटनादुरूस्ती करण्यात आली. राज्यांना नवे प्रवर्ग तयार करण्याचा आणि त्यांना आरक्षण बहाल करण्याचा अधिकार या घटनादुरूस्तीने देण्यात आला आहे. यावर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळात हे विधेयक बहुमताने मंजुर झालं.\nआरक्षणाला असलेली 50 टक्क्यांची मर्यादा जोपर्यंत शिथील होत नाही तोपर्यंत कोणतंही राज्य काहीच नाही करू शकत. अशा शब्दात विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली. महाराष्ट्र सरकार आणि भाजप या दोन्ही मध्ये या प्रकरणावरुन जोरदार राजकीय जुगलबंदी रंगली आहे. सरकार आणि विरोधी पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करताना व मराठा आरक्षण अवैध ठरल्याबद्दल एकमेकांना दोष देत आहेत.\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांंत पाटील यांनी थेट मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांना दोषी ठरवलं आहे. अशोकरावांनी आता स्पष्ट सांगावं की ते मराठा समाजाला आरक्षण देणार आहेत का नाही. काही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं ही भूमिका आता सोडून द्या व मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी जहरी टीका त्यांनी केली.\nआमच्या सरकारने फडणविसांच्या नेतृत्वात न्यायालयात टीकणारं आरक्षण मराठा समाजाला दिलं पण या सरकारने हे आरक्षण घालवलं हे यांचं पाप आहे. समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार आता राज्यांना भेटला आहे त्यांनी मागास आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय द्यावा, असंही ते म्हणाले आहेत.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\n महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आजची आकडेवारी\nपुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी\nभाजपच्या पोटात मराठा आरक्षणाविषयी आकस- सुप्रिया सुळेेेंचा भाजपवर निशाणा\n येत्या चार ते पाच दिवसात होणार पावसाचं दमदार आगमन, हवामान खात्याचा अंदाज\nएक, दोन नाही तर तब्बल तीन शतके ठोकूनही ‘या’ स्फोटक खेळाडूला संघात स्थान नाही\nहिमाचल प्रदेशातील नॅशनल हायवेवर दरड कोसळली; धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल\nसंभाजीराजेंना बोलू न दिल्यानं संजय राऊत भडकले, पाहा व्हिडीओ\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://avinashsonawane.blogspot.com/2015/", "date_download": "2022-10-04T15:44:25Z", "digest": "sha1:NPH2PVPAOISAKAMZB7PKOASTWGDQ7LAF", "length": 7612, "nlines": 57, "source_domain": "avinashsonawane.blogspot.com", "title": "वर्तमान: 2015", "raw_content": "\nबुधवार, २५ मार्च, २०१५\n६० वर्ष पहिले जेव्हा Singapore हे Malaysia (Malaysia नी Singapore ला हाकलून दिले असे म्हणा) पासून वेगळे झाले तेव्हा Singapore एक जंगल होते. Mumbai पेक्षा हि लहान असलेल हे एक बेट. Natural resources नाही, कोळश्याच्या किंवा aluminium च्या खाणी नाही , त्यावेळेस उद्योग धंदे नाही, इतकेच काय तर प्यायचे पाणी पण नाही. प्यायचे पाणी त्यांना Malaysia कडून ५ रुपये लिटर भावाने विकत घ्यावे लागले. उद्योगाच्या नावावर फक्त मासेमारी.\nज्या दिवशी Singapore हे Malaysia प...ासून वेगळे करण्यात आले, त्या दिवशी एक माणूस ढसा ढसा रडला. आता आपल्या देशाचे काय होयील ह्या चिंतेत त्याने स्वतःला १२ दिवस एका खोलीत कोंडून घेतले. आणि बाहेर पडला तो एक निर्धार घेवुन. त्याने सरकार स्थापन केले, मंत्रिमंडळात हुशार लोक नेमले आणि लोकांना सांगितलं कि तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहा. अत्यंत खंबीर आणि दूरदृष्टी असलेल्या ह्या एका माणसाने पुढील काळात मग Singapore चा असा काही कायापालट केला कि आज Singapore हे Asia मधील सर्वात समृद्ध राष्ट्र म्हणून मानल जात.\nत्या एका माणसाच्या Vision , Policies आणि Determination मुळे Singapore च आज जन्मलेल मुलं सुद्धा करोडपती आहे. जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या कंपन्या रोज Singapore च्या दरवाज्यात उभ्या असतात, उद्योग सुरु करण्याच application घेवुन. त्या एका माणसामुळे आज Singapore citizens ला एवढा मान आहे कि जगातल्या १७० देशात Singaporeans ना VISA-Free एन्ट्री आहे त्या माणसाचे नाव आहे Lee Kuan Yew, Singapore चे पहिले पंतप्रधान.\nवयाच्या ९१ व्या वर्षी आजाराने त्याचे आज पहाटे निधन झाले. केवळ एक माणूस एखाद्या संपूर्ण देशाचं भविष्य कसं बदलवू शकतो ह्याच Lee Kuan Yew पेक्षा उत्तम उदाहरण कदाचितच असावे.\nबहुधा अशी लोकं प्रेरणा देण्यासाठीच जन्माला येतात.\nद्वारा पोस्ट केलेले Unknown येथे १०:१३ AM 0 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nरेल्वेच्या नकाशात खानदेश दिसणार का \nदेशाचा किंवा राज्याचा विकास हा त्या भागातील लोहमार्ग आणि वाहतुकीची साधने यवरच मोजला जातो.म्हणुनच कोकण आणि मराठवाडा यांच्या विकासाकरीता जी आं...\n६० वर्ष पहिले जेव्हा Singapore हे Malaysia (Malaysia नी Singapore ला हाकलून दिले असे म्हणा) पासून वेगळे झाले तेव्हा Singapore एक जंग...\nशासकीय कार्यालये लोकाभिमुख कधी होणार \nभारतात लोकशाही व्यवस्था आहे असे आपण मानत असलो तरी मायबाप इंग्रजांनी निर्माण केलेली प्रशासन व्यवस्था आजही जनतेला मालक मानतेच असे नाही...\nसमतोल विकासाकरिता धुळे जिल्ह्यात अधिक तालुके निर्माण करणे आवश्यक\nमहाराष्ट्रात पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे.महाराष्ट्र राज्य निर्मितीच्यावेळी २६ जिल्हे आणि २२९ पंचायत समित्या होत्या.आता ...\nपरवा सहज युट्युबवरुन गाणी शोधत होतो.तेव्हा या वर्षातील उत्तम हिन्दी गाणी अशा ओळीवर क्लिक केले तर एक गाणे सुरु झाले.ओरीजनल मेलडी म्युजीक प्रस...\nसर्व हक्क स्वाधीन. चित्र विंडो थीम. mammamaart द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22349", "date_download": "2022-10-04T16:47:01Z", "digest": "sha1:JMG7OQCENYFRAAB7BC7MM7HTPCCTB4YL", "length": 10007, "nlines": 77, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: आज विधानसभेचे अधिवेशन", "raw_content": "\nHome >> गोवा >> आज विधानसभेचे अधिवेशन\nकरोनावरील चर्चेसाठी विरोधक आग्रही; अर्थसंकल्पासह १२ दुरुस्ती विधेयके मंजुरीसाठी प्रयत्न\nपणजी : राज्यात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्य विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त सुमारे १२ दुरुस्ती विधेयके मंजुरीसाठी येतील. राज्यातील एकूणच करोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा व्हावी, असा स्थगन प्रस्ताव विरोधकांकडून मांडला जाणार असल्याने हे अधिवेशन गोंधळी होण्याची शक्यता आहे.\nराज्यात करोनाच्या प्रकरणांत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. प्रत्येक खातेनिहाय अनुदानित मागण्यांवरील चर्चेनंतर अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या प्रक्रियेला फाटा देण्यात येणार असून चर्चेविना अर्थसंकल्प मंजुरीला विरोधकांनी हरकत घेतली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला असला तरी एका दिवसाच्या अधिवेशनाबाबत सर्वांचे एकमत झाल्याचीही खबर आहे. मुळात हे अधिवेशन दोन आठवड्यांचे बोलावण्यात येणार होते; परंतु राज्यातील वाढत्या करोना प्रकरणांमुळे शेवटी एका दिवसाचेच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.\nसरकारला लोकांची चिंता नाही\nराज्यात करोनाचा जोर वाढत चालला आहे. १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू ही खरोखरच गंभीर बाब आहे. वास्तविक करोनावर सखोल चर्चा करून एकूणच सरकारी व्यवस्थापन आणि नियोजनाची माहिती जनतेला करून देण्याची संधी सरकारला या अधिवेशनात आहे. परंतु करोनावरील चर्चा टाळून उर्वरित कामकाज आटोपून घेण्याचा सरकारचा डाव आहे. करोनावरील चर्चेला सरकार तयार नसणे यावरूनच सरकारचा फोलपणा उघड होतो, असा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे. करोनासंबंधी चर्चेसाठी विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव आणण्याचा विचारा आहे, असेही दिगंबर कामत यांनी सूचित केले.\nचर्चा व्हायलाच हवी: सरदेसाई\nविधानसभा अधिवेशन हे चर्चेसाठी असते. बहुमताच्या जोरावर सर्व कामकाज चर्चेविना आटोपते घेण्याचा सरकारचा डाव असेल तर तोदेखील जनतेला पाहायची संधी मिळणार आहे. विरोधी पक्ष या नात्याने चर्चेसाठी आग्रह धरणार असल्याचे गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले.\nराज्यात एकीकडे करोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारच्या नियोजनाचा पोलखोल सुरू आहे. दुसरीकडे राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना करोनावर मात करण्याचे सोडून वेगळ्याच पायाभूत प्रकल्पांना चालना देण्याचा घाट सरकार घालत आहे. विधानसभा अधिवेशन ही राज्यासमोरील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ असताना तिथे विनाचर्चा कामकाज आटोपते घेण्याचे कारस्थान सरकारने रचले आहे. याचा निषेध म्हणून सकाळी आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे.\nम्हापसा पालिका कर्मचाऱ्यांची मूक निदर्शने\nजिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आरजी पक्षाकडून उमेदवार जाहीर\nआरजी, काँग्रेसचे उमेदवार जाहीर\nशांतीनगर-वास्को येथून गांजासह एकाला अटक\nमृत्यूपत्र करा आणि निर्धास्त व्हा\nम्हापसा मार्केटमधून गुटखा जप्त\nमुख्यमंत्र्यांचा भाऊ असल्याचे भासवून क्लबमध्ये शिरण्याचा प्रयत्न\nसुरीहल्ला प्रकरणात आणखी पाच जणांना अटक\nघर फोडून बाहेर येताच अट्टल चोरट्यांच्या हातात बेड्या\nवृद्धाश्रमातील खून प्रकरणातून पुराव्याअभावी सिक्वेरा निर्दोष\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/whatsapp-message-edit-feature/", "date_download": "2022-10-04T16:54:08Z", "digest": "sha1:GSI235D6QXHNQVS5RC2SUEXDZS2FYYHK", "length": 7649, "nlines": 126, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "आता अशा प्रकारे WhatsApp वर पाठवलेले मेसेजही Edit करता येणार !!! | Hello Maharashtra", "raw_content": "\nआता अशा प्रकारे WhatsApp वर पाठवलेले मेसेजही Edit करता येणार \n इन्स्टंट मेसेजिंग App असलेले WhatsApp खूपच लोकप्रिय आहे. याबरोबरच कंपनीकडून यामध्ये सतत नवनवीन फीचर्स दिले जात असल्याने त्याच्या लोकप्रियतेत आणखीच भर पडते आहे. तसेच युझर्सची सोय लक्षात घेऊन या App मध्ये विविध नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. दरम्यान, WhatsApp कडून आणखी एक नवीन फीचर लाँच केले जाणार आहे, ज्याद्वारे युझर्सना पाठवलेले मेसेजेस एडिट करता येतील.\nसध्या WhatsApp कडून एका जबरदस्त फीचरवर काम केले जात आहे ज्यामध्ये युझर्सना पाठवलेले मेसेज एडिट करता येतील. WABetaInfo कडून नुकतेच याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी सांगितले कि, WhatsApp एका मेसेज एडिटिंग फीचरवर काम करत आहे, ज्याला Edit Message असे नाव दिले जाऊ शकते. यामुळे जेव्हा घाईगडबडीत चुकीचा मेसेज टाईप करून पाठवला जातो तेव्हा हे फीचर अतिशय उपयुक्त ठरेल.\nWB ने सांगितले की, हे फीचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे, म्हणजेच त्यावर अजूनही काम केले जात आहे. हे फीचर बीटा अँड्रॉइड 2.22.20.12 अपडेटमध्ये दिसले आहे.\nअसे मानले जाते की ते येत्या अपडेट्ससह रोल आउट केले जाईल. मात्र हे फिचर सर्वांत आधी बीटा टेस्टर्ससाठी लाँच केले जाईल.\nमात्र सध्या हे फीचर कसे काम करणार याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र असे मानले जाते आहे कि, एडिट केलेल्या मेसेजसमोर ‘Edit’ असे लेबल दिसू शकते. तसेच, मेसेज पाठविल्याची काही वेळानंतरच पाठवलेला मेसेज एडिट करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.\nअधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.whatsapp.com/\nहे पण वाचा :\nटाटा ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल\nKotak Mahindra Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा\nHSBC Bank ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर तपासा\nSBI कडून ‘या’ स्पेशल FD च्या गुंतवणूकीची शेवटची तारीख वाढवण्यात आली\nWhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन\nBKC दसरा मेळाव्यासाठी सत्तारांच्या 500 गाड्या, भुमरेंचं काय\nWhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या\n अमेरिकेत 4 भारतीयांचे अपहरण, 8 महिन्यांच्या मुलीचाही आहे समावेश\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.hv-caps.com/news/Case_Study__Repaid_the_High_Voltage_Ceramic_Capacitor_in_CT_Machine_5.html", "date_download": "2022-10-04T17:28:47Z", "digest": "sha1:CWPZFIOGU62Y4CAXA7ICXQ3EDA4QYZED", "length": 20014, "nlines": 95, "source_domain": "mr.hv-caps.com", "title": "केस स्टडी: सीटी मशीनमध्ये उच्च व्होल्टेज सिरेमिक कॅपेसिटरची परतफेड केली - HVCAP", "raw_content": "\nउच्च व्होल्टेज सिरेमिक कॅपेसिटर तज्ञ\nउच्च व्होल्टेज आरएफ पॉवर कॅमेसिटर\nसुरक्षितता प्रमाणित कॅपेसिटर एसी कॅपेसिटर\nरेडियल लीड एमएलसीसी (मोनोलिथिक सिरेमिक कॅपेसिटर)\nउच्च व्होल्टेज प्रतिरोधक बदलणे\nउच्च व्होल्टेज उच्च शक्ती प्रतिरोधक\nहाय एनर्जी हाय पॉवर सिरेमिक डिस्क रेझिस्टर\nप्रसिद्ध ब्रँड सिरेमिक कॅपेसिटरसाठी पर्यायी\nउच्च वोल्ट फिल्म संधारित्र\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार सामान्य डाटाशीट\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार तपशील तपशील\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर Doorknob टाइप जनरल डेटापत्रक\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डार्व्हनॉब प्रकार तपशील तपशील\nएचव्ही कॅपेसिटर वैशिष्ट्य अनुप्रयोग\nकेस स्टडी: सीटी मशीनमधील उच्च व्होल्टेज सिरेमिक कॅपेसिटरची परतफेड केली\nकेस स्टडी: सीटी मशीनमधील उच्च व्होल्टेज सिरेमिक कॅपेसिटरची परतफेड केली\nकेस स्टडी: सीटी मशीनमधील उच्च व्होल्टेज सिरेमिक कॅपेसिटरची परतफेड केली\nआमच्या हॉस्पिटलचा परिचय 1989 वर्षे Shimadzu SCT 3000TX CT मशीन, उच्च व्होल्टेज दुय्यम सर्किट टेट्रोड\nआणि उच्च व्होल्टेज कॅपेसिटर व्होल्टेज फीडबॅक मोड, 1995 वर्षांपर्यंत उच्च व्होल्टेज कॅपेसिटरच्या कॅथोड बाजू (C2, खाली समान) ब्रेकडाउन, कारण कोणतेही भाग बदलले नाहीत, त्याच वेळी दुकान घराच्या देखभालीसाठी कॅपेसिटरचे नुकसान करण्याचा आदेश दिला. कॅपॅसिटर मिळाल्यानंतर, कॅपॅसिटर दुरूस्ती कार्यप्रदर्शन गुणवत्ता सत्यापित करण्यासाठी, आणि ते मूळ कॅथोड बाजूला स्थापित करेल, कॅपेसिटरच्या एनोड बाजूला स्थापित नवीन उत्पादने, मूळ कॅपेसिटर (C1, खाली) ठेवले जात आहे; बूट हाय व्होल्टेज सर्किट आणि कॅपेसिटन्स डिव्हाइसची स्थिती सामान्य आहे, 15 दिवसांच्या सतत ऑपरेशननंतर, C2 स्थिर आणि विश्वासार्ह असल्याचे दर्शवते. त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी, सध्याच्या कामाची स्थिती कायम ठेवण्यासाठी C1, C2 साठी योग्य स्टोरेज आहे. ऑगस्ट C2 O1 मध्ये पुन्हा विघटन, C1 प्रतिस्थापन म्हणून उघडणारी यादी, सात वर्षांपासून निष्क्रिय आहे, कॅपॅसिटन्स मोजण्याचे यंत्र \"T\" आणि \"N\" चे दोन टोकाचे बिंदू फक्त O. 2 च्या क्षमता मूल्यादरम्यान मोजते, cf नाममात्र O. 5 चे रेटिंग कमी साठी स्पष्ट प्राधान्य, असामान्य C1 तांत्रिक निर्देशक, खराब कामगिरी सूचित करते. सुई त्याच्या स्थापित क्षमतेचा वापर करू शकते, आम्ही मोठ्या प्रमाणात पित्ताचा प्रयत्न केला, असंख्य चाचण्या आणि सक्रिय उपचारानंतर, ते सामान्य चार्जिंग आणि डिस्चार्जिंग स्थितीत पुनर्प्राप्त झाले, ऑपरेशनमध्ये ठेवले.\n1) कॅपेसिटर कार्यरत स्थिती:\nतेलाने भरलेल्या हाय-व्होल्टेज कॅपेसिटरसाठी मेटालाइज्ड पॉलीप्रॉपिलीन फिल्म रोल चांगल्या स्व-उपचार, 125kV पर्यंत व्होल्टेजसह बनविला जातो; रेग्युलेटरकडून हाय व्होल्टेज सब-पोलर सर्किटमध्ये. आणि ऊर्जा साठवण भूमिका. Cl बराच काळ निष्क्रिय असला तरी, मोजलेले मूल्य विकृती, कॅपेसिटर अयशस्वी यंत्रणा आणि मॉडेल्सनुसार, आम्हाला वाटते की हे फक्त भौतिक स्थिती अंतर्गत दीर्घकालीन अक्षम कॅपेसिटरसारखे प्रतिबिंबित करते, आणि इन्स्ट्रुमेंटसाठी कॅपेसिटन्स मोजण्याचे साधन. \"\nउपकरणे, अंगभूत डीसी बॅटरी चार्ज आणि त्याच्या रेट केलेल्या पॉवर व्होल्टेजचे स्राव, वर्तमान आणि क्षमता उप-ध्रुवीय आणि उच्च-दाब सर्किट असू शकत नाही. \"त्याची सामर्थ्य आणि कमकुवतपणाच्या अंतिम ओळखीच्या तुलनेत राज्य हे निर्धारित करण्यासाठी चाचणी स्वीकारली पाहिजे.\n2) मशीन सक्रिय करण्याच्या पायऱ्या\n(1) हाय-व्होल्टेज जनरेटर कॅथोड सीएक्सएनएक्ससाइड, कंट्रोल कॅबिनेट सब-स्विच कंट्रोलवरील बूट फाईल्स, इंटरमीटंटसह खाण, हळूहळू पद्धत चार्जिंग व्होल्टेज वाढवेल, वास्तविक सक्रिय पुनर्प्राप्ती सुविधा, येथे येथे लक्षपूर्वक पाहिल्या पाहिजेत केबी चार्जिंग डिस्प्ले टेबल दर्शविते, सब-ब्लॉक व्हॅल्यू चार्ज करण्यासाठी, कॅपेसिटर वायरिंगमधून तोडले जाऊ शकते, क्लास मोजली क्षमता, इलेक्ट्रिकल इन्सुलेशन प्रतिरोधी, विसंगती लक्षात ठेवली आणि रेकॉर्ड केली गेली, म्हणून स्थिर प्रगती, मूलभूत नाही;\n(2) सक्रियकरण शुल्क जेव्हा 100kV चे क्रमाक्रमित पॉवर मूल्य, मोजलेले कॅपॅसिटन्स मूल्य C1 O. 46 वर पोहोचते, 12okV वर चार्ज करताना, C1 क्षमता मूळ रेटिंगच्या अगदी जवळ असते, आणि कोणतेही असामान्य अँटी-कॅपॅसिटर मॅपिंग नसते, तेव्हा, C1 डिस्कनेक्ट वायरिंग बंद केले जाऊ शकते. पुन्हा मोजलेले निश्चित क्षमता मूल्य अद्याप रेट केलेल्या मूल्याच्या जवळ आहे; (३) री-वायरिंग आणि पॉवर-अप, जेव्हा कॅपेसिटर C3 ची एनोड बाजू चार्ज आणि तयारी स्थितीत प्रवेश करण्यासाठी सीटी मशीनसह पूर्ण होते, तेव्हा विभाजित करू नका kV सकारात्मक आणि नकारात्मक शिल्लक तपासू नका, कोणतेही असामान्य संबंध नसलेले मशीन आणि नंतर रीबूट करा. , नियमित वॉर्म-अप प्रशिक्षण, वर्तमान प्रदर्शनाचा आकार सामान्य, कॅलिब्रेशन वॉटर फॅंटम, स्कॅन केलेली प्रतिमा योग्यरित्या, इन्स्ट्रुमेंट टेबल स्थिर, उच्च-दाब स्त्राव आणि असामान्य आवाज दर्शवते. रुग्णाच्या सीटी स्कॅन मशिनचे विविध भाग स्वीप करून व्यवस्थित चालवा, प्रतिमेची गुणवत्ता पूर्वीप्रमाणेच.\n३ अनुभव आम्ही शिकलो\n(1) उच्च व्होल्टेज कॅपेसिटर हा एक महत्त्वाचा CT घटक आहे, खराब झाल्यास, पुनर्स्थित करणे आवश्यक आहे, महाग आहे, अशा गरीबांच्या सुईचे आजार आहेत, दुरुस्ती स्वतः सक्रिय करा. खर्चानुसार बचत, देखभाल चक्र कमी करणे, आर्थिक आणि सामाजिक फायदे महत्त्वपूर्ण\n(2) उच्च-व्होल्टेज कॅपॅसिटर दीर्घकाळ घरासाठी, क्षमतेत घट झाल्यानंतर, तरीही रेट केलेल्या क्षमतेवर श्रेणीसुधारित करण्यासाठी चार्जद्वारे सक्रिय केले जाऊ शकते, सामान्य वापरावर परत येऊ शकते, डिव्हाइसने कार्यप्रदर्शन प्ले केले पाहिजे.\nउच्च व्होल्टेज कॅपेसिटर वापरलेल्या सीटी मशीनबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे, कृपया तपशीलांसाठी आमच्या अभियंता टीमला भेट द्या.\nकेस स्टडी : उच्च व्होल्टेज सिरेमिक कॅपेसिटर स्टॅटिक सह मध्ये वापरले जाते2022-07-01\n3 कंडीशन उच्च व्हाँल्ट सिरेमिक कॅपेसिटरचा क्षणात होतो2011-11-26\nएक्स-रे मशीन, हाय व्होल्टेज सिरेमिक कॅपेसिटर्स नोट सीटी माची2022-01-13\nवाई 5 टी आणि एन 4700 हाय व्होल्टेज कॅपेसिटोचे मुख्य उत्पादन बनतात2022-01-19\nआंशिक डिस्चार्ज परीक्षक उच्च व्होल्टेज cerami आवश्यकता2011-11-25\n40kV 500PF उच्च व्होल्टेज सिरेमिक कॅपेसिटरची ओळख2011-11-25\nवेफर-आकार बेलनाकार उच्च व्हाँल्ट तारणामधील फरक2011-12-12\nवीज प्रणाली समस्या मध्ये वापरले उच्च व्हाँल्ट सिरेमिक कॅपेक्टर2011-12-14\nकेस स्टडी: उच्च व्होल्टेज सिरॅम<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nकेस स्टडी: उच्च खंड परतफेड<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nविविध डायलेक्ट्रिक साहित्य,<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nचीन पॉवर कॅपेसिटर उद्योग <{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nउच्च व्होल्टेज कॅपेसिटर पुनर्प्राप्ती<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nकुंभारकामविषयक वर्गीकरण <{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nजोडा: 9 बी 2, टियानक्सियांग बिल्डिंग, टियानान सायबर पार्क, फुटियान, शेन्झेन, पीआर सी\n60 मध्ये जागतिक शीर्ष 202 EMS रँकिंग\nकेस स्टडी: उच्च व्होल्टेज सिरॅम\nकेस स्टडी: उच्च खंड परतफेड\nवाई 5 टी आणि एन 4700 मुख्य प्रो\nचीन पॉवर कॅपेसिटर उद्योग\nसंपर्क: एचव्ही सिरेमिक कॅपेसिटर\nजोडा: 9 बी 2, टियानक्सियांग बिल्डिंग, टियानान सायबर पार्क, फुटियान, शेन्झेन, पीआर सी\n10KV 2200pf 50KV 1000pf 15KV 10000pf 20KV 10000pf 2KV 100pf 2KV 680pf 2KV 1000pf 2kv 2200pf 2kv 3300pf 2kv 100pf 2kv 220pf 3KV 68pf 3KV 1000pf 3KV 2200pf 3KV 2700pf 3KV 3300pf 6KV 4700pf 6V 2200PF 6KV 3300pf 6KV 10000pf 50KV 22pf 10KV 100pf 30KV 100pf 15KV 470pf डोरकनब 10 केव्ही 2200 पीएफ डोरकनब 15 केव्ही 560 पीएफ डोरकनब 15 केव्ही 2500 पीएफ डोरकनब 30 केव्ही 3300 पीएफ डोरकनब 30 केव्ही 3700 पीएफ डोरकनब 30 केव्ही 1000 पीएफ डोरकनब 40 केव्ही 100 पीएफ डोरकनब 40 केव्ही 140 पीएफ डोरकनब 40 केव्ही 400 पीएफ डोरकनब 40 केव्ही 560 पीएफ डोरकनब 40 केव्ही 850 पीएफ डोरकनब 40 केव्ही 1000 पीएफ डोरकनब 40 केव्ही 1700 पीएफ उत्पादन टॅग्ज एचव्ही डायोड 2 सीसी 69 2 सीएल 2 एफएम 2 सीएल 2 एफएल 2 सीसी 77 2 सीसी 71 20 केव्ही 100ma 20 केव्ही 200ma 10 केव्ही 100ma 10 केव्ही 25ma ux-c2b SR1000 एक्सएलआर -10 यूएफएचव्ही 2 के HV550S20 HVRL150 2 सीएल 2 एफपी एचव्ही जाड फिल्म रेस उच्च ऊर्जा रेस आरएफ कॅप्स विषय कपॅसिटर बदलण्याचे मुराटा एचव्ही कॅपेसिटर रिप्लेसमेंट\nकॉपीराइट @ २०१२-२०१० एचव्हीसी कॅपेसिटर मॅन्युफॅक्टिंग कंपनी, लि साइटमॅप 1 साइटमॅप 2", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2022-10-04T17:27:58Z", "digest": "sha1:GLVSI2TZ4K33CAGMKP6JKBYEBZKN4R4A", "length": 6488, "nlines": 78, "source_domain": "navprabha.com", "title": "सोन्याच्या दागिन्यांसाठी ज्येष्ठ नागरिकाचा खून | Navprabha", "raw_content": "\nHome बातम्या सोन्याच्या दागिन्यांसाठी ज्येष्ठ नागरिकाचा खून\nसोन्याच्या दागिन्यांसाठी ज्येष्ठ नागरिकाचा खून\n>> काटेबायणा येथील घटना; अज्ञात इसमाने मैत्री करत साधला डाव\nमोगाबाय-काटेबायणा येथील ६० वर्षीय कायतान डिसोझा यांचा खून करून त्यांच्या घरातील तीन ते साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. दागिने चोरीच्या उद्देशानेच कायतान डिसोझा यांचा खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११. ३० च्या सुमारास कायतान डिसोझा यांच्या नातेवाईकांनी ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मुरगाव पोलिसांना दिली. त्यानंतर मुरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कायतान यांच्या डोक्यावर गंभीर जखमा दिसून आल्या, तसेच जमिनीवर रक्ताचे डागही दिसून आले.\nमुरगाव पोलिसानी शेजार्‍यांकडे चौकशी केली असता काही दिवसांपासून कायतान एका अज्ञात इसमाबरोबर फिरत असल्याचे समजले. मोगाबाय येथे कायतान हे आपल्या पत्नीसह राहत होते. त्यांची पत्नी वास्को शहरात बार चालवत असून, घटना घडली त्यावेळी त्या बारमध्ये होत्या. त्या घराबाहेर असल्याची संधी साधून कायतान याचा खून करून दागिने लंपास केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nशवचिकित्सेनंतर पोलिसांनी मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केला असून, कायतान यांच्या तीन मुली लंडनहून आल्यानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nPrevious articleकोरोनात पालकत्व गमावलेल्या मुलांना दरमहा ४ हजार\nNext articleदहावीचा निकाल १ जूनला\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://notionpress.com/mr/story/ssc/23738/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2022-10-04T16:49:07Z", "digest": "sha1:GSOUO7IE2MJTTSI722WFZPDSZPC3WHTS", "length": 11155, "nlines": 223, "source_domain": "notionpress.com", "title": "एक सपना by Kashish sharma | Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nनिकाल पाहा निकाल पाहा\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nनिकाल पाहा निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nतुम्हाला आवडतील अशा कथा\n'मैं भागी नहीं थी माँ'\nशिशिर और बसन्त (कथा-१)\nअनंत प्रेम की परिभाषा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इंग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही मिळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठरतो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप्रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण संकेतस्थळाचा नकाशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/latest/23315/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87/ar", "date_download": "2022-10-04T16:29:45Z", "digest": "sha1:QS4TKSKFXACPHTGDGAU3YDDQWFS2R6XF", "length": 19719, "nlines": 148, "source_domain": "pudhari.news", "title": "तालिबान यशस्वी का झाले? | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/तालिबान यशस्वी का झाले\nतालिबान यशस्वी का झाले\nडॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक\nअफगाणिस्तानकडे तीन लाख सैन्य आहे, तर तालिबानकडे 60 हजारांची फौज. असे असताना प्रत्येक टप्प्यावर अफगाण सैन्याची हाराकिरी का झाली येणार्‍या काळातील अफगाणिस्तानचे चित्र कसे असेल, याविषयी…\nअफगाणिस्तानमधून सैन्य माघारीची घोषणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. जो बायडेन यांनी ट्रम्प यांची अनेक धोरणे बदलली; मात्र अफगाणिस्तानबाबतचा निर्णय कायम ठेवला. तालिबानी फौजांनी अत्यंत जलदरीत्या काबूलवर कब्जा मिळवल्याने प्रचंड संख्येने लोक जीव मुठीत घेऊन विमानतळाकडे धाव घेताना दिसून आले. अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सैन्य किंवा नॅशनल आर्मी ही साधारणतः साडेतीन लाख सैन्याची आहे. 20 वर्षांपासून लक्षावधी डॉलर्स खर्ची घालून अमेरिकेने आणि नाटोने या सैन्याला प्रशिक्षण दिले. असे असताना कंदहार, जलालाबाद, मजार-ए-शरीफ येथे या सैन्याचा पराभव झाला. काबूलमध्ये तर एक लाखांची फौज होती; मात्र तेथेही अफगाणिस्तानी सैन्याचा पाडाव झाला. असे का झाले, याची कारणे सर्वप्रथम जाणून घेतली पाहिजेत.\nसर्वांत पहिले कारण म्हणजे अफगाणिस्तानी सैन्याला दिले गेलेले प्रशिक्षण किंवा त्यांचा जो विकास झाला तो पूर्णतः सैन्य म्हणून केला गेला नाही. काऊंटर इमर्जन्सी फोर्स म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही सैन्याला लढण्यासाठी किंवा मुकाबला करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्‍ती महत्त्वाची असते. भारतीय सैन्याने गलवानमध्ये या इच्छाशक्‍तीच्या जोरावरच चीनला घाम फोडला होता. अशी इच्छाशक्‍ती अफगाणी सैन्यात दिसून आली नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना शरणागती पत्करावी लागली. अफगाण सैन्याला जर भारतीय सैन्याने प्रशिक्षण दिले असते, तर कदाचित ही स्थिती ओढवली नसती. कारण, गुरिला वॉरफेअर या प्रकारावर भारतीय सैन्याची कमांड आहे; मात्र अफगाण सैन्याच्या प्रशिक्षणात सर्वस्वी अमेरिका आणि नाटोची भूमिकाच महत्त्वाची राहिली. भारत त्यामध्ये नव्हता. विशेष म्हणजे, तालिबानी योद्ध्यांचा विचार केला, तर त्यांची संख्या सुमारे 60 हजार इतकी आहे; मात्र ते प्रोफेशनल फायटर्स आहेत. या सैन्याने सोव्हिएत रशियालाही पराभूत केले होते. सातत्याने युद्धसंघर्षामध्ये असल्याने या सैन्याच्या गाठीशी लढण्याचा अनुभव खूप मोठा आहे.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nसर्वांत महत्त्वाचे म्हणजे तालिबानला खूप मोठा पाठिंबा पाकिस्तानचा आहे. पाकिस्तानसाठी अफगाणिस्तानवर नियंत्रण आणणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, अफगाणिस्तानचे सामरिक स्थान. मध्य आशिया, पूर्व आशिया आणि पश्‍चिम आशिया या तिन्हींना जोडणारा देश म्हणून अफगाणिस्तानची ओळख आहे. त्यामुळे अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवल्याने या तिन्ही उपखंडांवर प्रभाव पाडणे सोपे जाते. त्यामुळेच पाकिस्तान अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे. तालिबानचा उगम हा पाकिस्तानात विद्यार्थी चळवळीतून झाला आहे. ही एक धार्मिक चळवळ आहे. सुरुवातीला याला अफगाणी लोकांची मान्यता होती; पण आता तालिबान बदलला आहे. त्यांना धार्मिकतेशी फारसे देणे-घेणे नाही. आज तालिबान ड्रग्ज माफिया, शस्त्रास्त्रांची चोरटी आयात, रिअल इस्टेटमधील काळा पैसा या सर्वांशी जोडला गेला आहे. तालिबानला लष्करी साहित्य, शस्त्रास्त्रे, दारूगोळा यांची सर्व ती मदत पाकिस्तानकडून केली जात आहे, तसेच अमली पदार्थांच्या तस्करीतून, दाऊदसारख्या अंडरवर्ल्ड डॉनच्या व्यवसायातून आलेला पैसा हा तालिबानला आर्थिक रसद म्हणून पुरवला जातो. या सामरिक आणि आर्थिक भक्‍कम पाठिंब्यामुळे तालिबानने अफगाणिस्तानचा पाडाव केलेला दिसतो.\nआंतरराष्ट्रीय समुदायाला तालिबान आता बदलला आहे, उत्क्रांत झाला आहे, सुधारला आहे, असे वाटत होते. 1996 ते 2000 या काळातला तालिबान हा केवळ अफगाणिस्तानपुरता मर्यादित होता; पण आता त्यांना जागतिक प्रतिमा बनवायची आहे. आज त्यांच्याकडे उच्च शिक्षित, संवाद कौशल्य असणारे प्रतिनिधी आहेत. यामुळेच दोहा करार अस्तित्वात येऊ शकला. या भरवशावरच तालिबान आता हिंस्र मार्गाचा अवलंब करणार नाही, तालिबान शासन प्रस्थापित करेल किंवा शासनातील एक महत्त्वाचा घटक बनून जाईल, असे जागतिक समुदायाला वाटले होते; पण हे सर्व आडाखे फोल ठरवत तालिबानने हिंसाचाराचा नंगानाच करत, सैन्यशक्‍तीच्या जोरावर अफगाणिस्तान ताब्यात घेतला.\nआताही तालिबानने अफगाणिस्तानात सर्वांना सामावून घेणारे शासन प्रस्थापित करू, असे सांगितले असले, तरी ती निव्वळ धूळफेक आहे. येणार्‍या काळात तेथे शरीयतवर आधारलेले सुन्‍नी सरकार प्रस्थापित केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान भविष्यात इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान म्हणून ओळखले जाऊ लागेल, याचे संकेत मिळू लागले आहेत. ज्या-ज्या शहरांवर तालिबानने कब्जा मिळवला, तेथे त्यांनी फतवे काढण्यास सुरुवात केली. यामध्ये महिलांनी घराबाहेर पडू नये, त्यांनी मॉडेलिंग करता कामा नये, पुरुषांनी दाढी ठेवली पाहिजे, विधवा, चाळीशी उलटूनही विवाह न झालेल्या महिलांनी आम्हाला शरण यावे, यासारखे तुघलकी आणि मध्ययुगीन मानसिकतेचे दर्शन घडवणारे फतवे काढले जात आहेत. यावरून त्यांचा उद्देश स्पष्टपण होतो. दुर्दैवाने, तालिबानच्या या अमानुष राजवटीचा पहिला फटका तेथील महिलांना बसणार आहे. येणार्‍या काळात तेथे मानवाधिकारांचे हनन होण्याच्या घटना वाढू शकतात. यासंदर्भातील अनेक व्हिडीओ सध्या समोर येत असून ते अंगावर शहारे आणणारे आहेत. पाश्‍चिमात्य माध्यमे तालिबान्यांचे क्रूर रूप जाणीवपूर्वक समोर आणत नाहीत. कारण, त्यांना बायडेन यांच्या निर्णयाला समर्थन मिळवून द्यायचे आहे; पण तालिबानचा खरा चेहरा जगासमोर आल्याशिवाय राहणार नाही. अशावेळी जागतिक समुदायाच्या हाती एक पत्ता बाकी आहे, तो म्हणजे तालिबानच्या संभाव्य सरकारला जागतिक समुदायाने कायदेशीर अधिमान्यता देता कामा नये. ती द्यायची असेल, तर तालिबानबरोबर सौदेबाजी केली पाहिजे. यामध्ये महिलांवर अत्याचार, सक्‍ती, तसेच मानवाधिकारांचे हनन होणार नाही यासारखे मुद्दे समाविष्ट केले पाहिजेत. त्यांचे पालन झाले, तर आंतरराष्ट्रीय समुदाय या शासनाला मान्यता देईल, असे ठरवून घेतले पाहिजे. कदाचित तालिबान अफगाणिस्तानातील 34 प्रदेशांतून एकेक नेता घेऊन सरकार स्थापन करू शकते किंवा आघाडी करून सरकार स्थापना करू शकते. तालिबानच्या या सरकारचा सर्वाधिक फायदा पाकिस्तानला होणार आहे. भारताबरोबरच्या संघर्षामध्ये किंवा अमेरिकेबरोबरचे संबंध तणावपूर्ण बनल्यास अफगाणिस्तानचा पाठिंबा पाकिस्तानसाठी महत्त्वाचा राहणार आहे; मात्र तालिबानशी उघडपणाने मैत्रीसंबंध ठेवणे किंवा जाहीरपणे तालिबानी शासनाचा पुरस्कार करणे इम्रान खान यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. कारण, तसे करण्याने जागतिक समुदायाचा रोष त्यांना ओढावून घ्यावा लागू शकतो. त्यामुळे पाकिस्तान याबाबत काही दिवस ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेईल\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/business/why-gadget-insurance-is-important-know-what-to-be-careful-while-taking-out-insurance-au127-783482.html", "date_download": "2022-10-04T17:50:51Z", "digest": "sha1:D5VNLLW6RPPZPZELU6ILRVGKMK2H6G2E", "length": 13466, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nGADGET INSURANCE : गॅझेट विमा का आहे महत्त्वाचा; जाणून घ्या विमा काढताना काय काळजी घ्यावी\nसध्या तंत्रज्ञानाच्या जगात स्मार्टफोन आणि लॅपटॉपसारख्या वस्तूंना जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. या गॅझेटची चोरी, तुटणे किंवा इतर नुकसानीची नेहमीच जोखीम असते. या जोखिमेपासून वाचण्यासाठी एक चांगला विमा कव्हर (INSURANCE) फायद्याचं ठरतं.\nनुकतीच करिअरची सुरुवात केलेल्या रमेशनं कर्ज (loan) घेऊन आयफोन खरेदी केलाय. आयफोनसाठी (iPhone) त्याला दोन वर्ष महिना 3000 रुपये इतका EMI भरावा लागणार आहे. फोन घेऊन एकच महिना झाला असताना फोन मेट्रोच्या प्रवासात चोरीला गेला. रमेशला फोन चोरीला गेल्याच्या दु:खासोबतच आता दोन वर्ष हप्ता भरण्याची चिंता सतावत आहे. रमेशने फोन खरेदी करतानाच विमा (INSURANCE) घेतला असता तर ही वेळ आली नसती. आतापर्यंत त्याच्या हातात नवीन फोन आला असता. सध्या तंत्रज्ञानाच्या जगात स्मार्टफोन आणि लॅपटॉपसारख्या वस्तूंना जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. या गॅझेटची चोरी, तुटणे किंवा इतर नुकसानीची नेहमीच जोखीम असते. या जोखिमेपासून वाचण्यासाठी एक चांगला विमा कव्हर फायद्याचं ठरतं. इतर वस्तूंवरील विम्याप्रमाणेच मोबाईल, लॅपटॉप सारख्या वस्तूंवर देखील विमा संरक्षण मिळते. तुमचा मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास विमा कंपन्या झालेल्या नुकसानाची भरपाई देतात.\nविमा संरक्षण का महत्त्वाचे\nजेव्हा महागडा मोबाइल किंवा लॅपटॉप खरेदी कराल तेव्हा विमा संरक्षण घेण्याचा नक्की विचार करा. सहसा या वस्तू खरेदी केल्यानंतर पाच दिवसांच्या आतच विमा पॉलिसी खरेदी केली जाऊ शकते. विमा संरक्षण एका वर्षासाठी असते. पण काही विमा कंपन्या दोन किंवा तीन वर्षासाठी विमा संरक्षण देतात. स्मार्टफोनचा विमा असताना फोन चोरी झाल्यास विमा कंपनी भरपाई करून देते. तसेच परदेशात असताना देखील तुमच्या वस्तूचे नुकसान झाल्यासही भरपाई मिळते. एवढच नव्हे तर एखाद्या अपघातात फोन डॅमेज झाल्यास, पाण्यात खराब झाल्यास किंवा इन्स्टॉलेशनच्या वेळेस बिघडल्यानंतरही विमा कंपन्या नुकसानीची भरपाई देतात.\nइलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती करणाऱ्या कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आणि अन्य काही बाबींवर प्रत्येक वस्तूवर एका वर्षांची वॉरंटी देतात. मात्र जर एखादे प्रोडक्ट चोरी किंवा खराब झाल्यास त्याचा खर्च स्वतःलाच करावा लागतो. त्यामुळे एखादी महागडी वस्तू खरेदी करत असाल तर इन्शुरन्स कव्हर घेणे गरजेचे आहे. यामुळे वस्तूची चोरी किंवा नुकसान झाले तरीही त्याला कव्हर मिळते.विमा केवळ नवीन गॅझेटसाठीच घेतला जाऊ शकतो हे कायम लक्षात ठेवा. गॅझेट खरेदी करतेवेळी शोरूममध्येच विमा खरेदी करता येतो. सहसा हा विमा कंपन्यांच्या एजंटद्वारे किंवा ब्रँचद्वारे विकला जात नाही. पण एको, ICICI, लोमबार्ड, बजाज फीनसर्व्ह सारख्या कंपन्या फोन सोबत इलेक्ट्रॉनिक गॅझेटसाठी ऑनलाइन इन्शुरन्सचा पर्याय देतात. सरकारी कंपनी न्यू इंडिया इन्शुरन्स देखील अशा प्रकरचा विमा देत आहे.\nIndependence Day 2022 | ज्या ईस्ट इंडिया कंपनीने भारताला बनविले गुलाम, आज एका भारतीयानेच खरेदी केली ही कंपनी, वाचा यशाची वित्तंबातमी\nGold Bond | स्वातंत्र्यदिनी आणखी एक गुड न्यूज, पुन्हा स्वस्तात सोने खरेदी करा, मोदी सरकारने काढला सुवर्ण मुहुर्त\n5G In India : Airtel आणि Jio आज 5G नेटवर्क लाँच करण्याची शक्यता, Vodafone Idea कधी लाँच करणार\nगॅझेटचा विमा हा त्याच्या किंमतीवर अवलंबून असतो. 10,000 रुपयाच्या स्मार्टफोनसाठी 600 रुपयांचा प्रीमियम असतो. 10,000 ते 75,000 रुपयांपर्यंतच्या विमा संरक्षणासाठी 3000 रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागते. महागड्या लॅपटॉपसाठी ही रक्कम 10 ते 12 हजारापर्यंत जाते. स्मार्ट टीव्ही,स्मार्ट अप्लायन्समध्ये सुद्धा विम्याचे पर्याय उपलब्ध आहेत. या वस्तूंचा विमा प्रीमियम विविध घटकांवर अवलंबून असतो.\nलवकरचं गाईच्या दूध दरात होणार वाढ…\nविना लायसन्सची चालवा ही electric स्कूटर\nनोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/05/vijay-vadettiwar.html", "date_download": "2022-10-04T16:16:50Z", "digest": "sha1:IEIUW25QZSALGHQHOQ2LB72CXVFDSJBN", "length": 6958, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "राज्यात अडकलेल्या लोकांना गावी सोडण्यासाठी मोफत एसटी सेवा – विजय वडेट्टिवार | Gosip4U Digital Wing Of India राज्यात अडकलेल्या लोकांना गावी सोडण्यासाठी मोफत एसटी सेवा – विजय वडेट्टिवार - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome Corona राज्यात अडकलेल्या लोकांना गावी सोडण्यासाठी मोफत एसटी सेवा – विजय वडेट्टिवार\nराज्यात अडकलेल्या लोकांना गावी सोडण्यासाठी मोफत एसटी सेवा – विजय वडेट्टिवार\nराज्यात अडकलेल्या लोकांना गावी सोडण्यासाठी मोफत एसटी सेवा – विजय वडेट्टिवार\nराज्यातील विविध भागात लॉकडाउनमुळं अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या जिल्ह्यातल्या गावी पोहोचवण्यासाठी १० हजार एसटी बस सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे अशा लोकांसाठी हा एसटीचा प्रवास मोफत दिला जाणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टिवार यांनी दिली.\nवडेट्टिवार म्हणाले, “महाराष्ट्रात अडकलेल्या लोकांना आपापल्या जिल्ह्यातील गावी पोहोचवण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून एसटी महामंडळाला निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांत या माध्यमातून जवळपास १० हजार बसेस सोडून या अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”\n“याबाबत संबंधित जिल्हा प्रशासनाची माहिती, स्क्रिनिंगचं काम, गरज पडल्यास करोनाची लक्षणं आढळून आलेल्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करणं, या बाबींची चर्चाही झाली आहे. त्यानंतर पुढच्या चार-पाच दिवसांत मुंबई, पुणे किंवा इतर जिल्ह्यांमध्ये अडकलेले विद्यार्थी, नातेवाईकांकडे गेलेले लोक, मजूर या सर्वांना त्यांच्या गावापर्यंत मोफत पोहचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या लोकांना तिकीटाचा कुठलाही भुर्दंड पडणार नाही, अशी भुमिका घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला केल्या आहेत,” अशी माहितीही वडेट्टिवार यांनी दिली.\nदरम्यान, महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यातील लोकांना काँग्रेस पक्षाच्यावतीनं त्यांच्या गावी मोफत पाठवलं जाणार आहे. तर महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या गावापर्यंत शासनाच्या माध्यमातून मोफत पोहोचवलं जाणार आहे. पुढच्या पाच-सहा दिवसांत प्रत्येक अडकलेला नागरिक आपल्या घरापर्यंत सुरक्षित जाईल, अशी ग्वाही देखील यावेळी वडेट्टिवार यांनी दिली.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/osmanabad/news/raid-on-gambling-dens-assets-worth-eight-lakhs-seized-130308644.html", "date_download": "2022-10-04T17:44:14Z", "digest": "sha1:GEAG3V55TBLDHPA66NEMELSC46GNP5VT", "length": 3533, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जुगार अड्ड्यावर छापा ; आठ लाखाचा मुद्देमाल जप्त | raid on gambling dens; Assets worth eight lakhs seized| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुद्देमाल पोलिसांनी जप्त केला:जुगार अड्ड्यावर छापा ; आठ लाखाचा मुद्देमाल जप्त\nपोलिस नियंत्रण कक्षचे पथक गस्तीवर असताना रविवारी उस्मानाबाद ते तुळजापूर रस्त्यावर बावी शिवारातील उतमी रस्त्यालगत वाघमारे यांच्या शेतात काही इसम जुगार खेळत असल्याचे कळले.\nतेथे छापा टाकला असता राहुल भांडवले, शुभम डांगे, जगदीश माने, सचिन बेंद्रे सर्व रा. गणेशनगर, उस्मानाबाद, बाळासाहेब गाडेकर, सोमनाथ दाने, दोघे रा. सांजा, सचिन वाघमारे, रा. समतानगर, सतीश बन, रा. तेर, सुरज बनसोडे, रा. काठी, ता. तुळजापूर, अमोल मगर, रा. वाघोली हे सर्व लोक टिर्रट नावाचा जुगार खेळत होते. अड्ड्यावरुन जुगार साहित्यासह एक कार, तीन मोटारसायकल, नऊ मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण आठ लाख ६२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.\nदक्षिण आफ्रिका 227-3 (20.0)\nदक्षिण आफ्रिका ने भारत ला 49 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/web-stories/pomegranate-furit-benefits-for-health/", "date_download": "2022-10-04T17:56:58Z", "digest": "sha1:FXE5PCNYKIOYF4ZQBVZC3QRGKE6HPJDT", "length": 1965, "nlines": 10, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "या कारणांसाठी आहेत डाळिंब खाण्याचे फायदे | Hello Maharashtra", "raw_content": "दोन आठवडे दररोज 150 मिली डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होतो.\nएका अभ्यासात असे आढळून आले की जेव्हा रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर 2 ग्रॅम डाळिंबाचा अर्क दिला जातो तेव्हा स्मरणशक्ती वाढते.\nडाळिंबात भरपूर पोषक असतात, पण त्यात फारच कमी कॅलरीज आढळतात, ज्यामुळे खाल्ल्यानंतर पोट भरलेले राहते.\nमोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.\nफ्री रॅडिकल्स आपल्याला अकाली वृद्ध बनवतात. तरुण राहायचे असेल तर डाळिंबाचा आहारात समावेश करा.\nडाळिंबात व्हिटॅमिन ए, सी आणि व्हिटॅमिन ई देखील असते जे चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.\nज्या पुरुषांना शारीरिक कमजोरी, थकवा आदी समस्या आहेत त्यांच्यासाठी डाळिंबाचे सेवन खूप फायदेशीर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A5%AB%E0%A5%AD%E0%A5%A8%E0%A5%A9-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7/", "date_download": "2022-10-04T17:00:10Z", "digest": "sha1:QBKBG7HFDTE5BC37N6UYHJSZPWIGQNXK", "length": 10111, "nlines": 82, "source_domain": "navprabha.com", "title": "५७२३ उमेदवारी अर्ज वैध | Navprabha", "raw_content": "\nHome बातम्या ५७२३ उमेदवारी अर्ज वैध\n५७२३ उमेदवारी अर्ज वैध\n>> आज होणार अंतिम चित्र स्पष्ट\n>> १४ अर्ज बाद; आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस\n१० ऑगस्टला होणार्‍या राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सादर झालेल्या ६२५६ उमेदवारी अर्जांची काल छाननी करण्यात आली. त्यात १४ अर्ज बाद ठरवण्यात आले, तर ५७२३ अर्ज वैध ठरले. काहींनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केले होते, ते अर्ज छाननीनंतर साहजिकच बाद ठरले. बुधवार दि. २७ जुलै हा अर्ज मागे घेण्याचा दिवस असून, किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात, त्यानंतरच पंचायत निवडणुकांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.\nपेडणे तालुक्यातील १७ पंचायतींसाठी दाखल अर्जांपैकी केवळ १ अर्ज फेटाळण्यात आलेला असून, ४८९ अर्ज वैध ठरले आहेत. डिचोली तालुक्यातील एकूण १७ पंचायतींसाठी दाखल अर्जांपैकी १ अर्ज फेटाळण्यात आला असून, ४५२ अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत.\nसत्तरी तालुक्यातील १२ पंचायतींसाठीचे ३३३ अर्ज वैध ठरवण्यात आले असून, २ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. बार्देश तालुक्यातील ३३ पंचायतींसाठीचे ११४२ अर्ज वैध ठरवण्यात आले असून, ५ अर्ज फेटाळण्यात आले आहेत.\nतिसवाडी तालुक्यातील १८ पंचायतींसाठीचे ६४३ अर्ज वैध ठरले आहेत, तर १ अर्ज बाद करण्यात आला आहे. फोंडा तालुक्यातील १९ पंचायतींसाठीचे ६६० अर्ज वैध ठरवण्यात आले, तर ३ अर्ज बाद ठरवण्यात आले. धारबांदोडा तालुक्यातील ५ पंचायतींसाठीचे १४३ अर्ज वैध ठरवण्यात आले असून, एकही अर्ज फेटाळण्यात आलेला नाही. तसेच सांगे तालुक्यातील ७ पंचायतींतील १९१ अर्ज वैध ठरले असून, एकही अर्ज फेटाळण्यात आलेला नाही.\n३० उमेदवारांची बिनविरोध निवड\nउमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर काल ३० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या उमेदवारांना प्रचारापासून सुटका मिळणार आहे. केपे तालुक्यातील १, पेडणे तालुक्यातील २, तिसवाडीतील ३, सत्तरीतील ६, डिचोली ५, काणकोणतील १, बार्देशमधील ३ आणि सासष्टीतील ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले.\nमतदानादिवशी भरपगारी सुट्टी जाहीर\nपुढील महिन्यात १० ऑगस्ट रोजी पंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार असल्याने राज्य सरकारने त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सदर दिवशी राज्यातील १८६ पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. पंचायत क्षेत्रातील मतदार असलेले औद्योगिक कामगार, सरकारी खात्यांतील रोजंदारीवरील कामगार, रोजंदारीवरील औद्योगिक कामगार, सर्व खासगी आस्थापने, अन्य छोटे-मोठे उद्योग व व्यापार यात काम करणारे कामगार व कर्मचारी या सर्वांना भरपगारी सुट्टी असेल, असे सरकारने एका आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.\nसासष्टी तालुक्यातील ३३ पंचायतींतील ९३८ अर्ज वैध ठरवण्यात आले असून, एक अर्ज बाद करण्यात आला आहे. मुरगाव तालुक्यातील ७ पंचायतींतील २४८ अर्ज वैध ठरवण्यात आले असून, एकही अर्ज फेटाळण्यात आलेला नाही. केपे तालुक्यातील ११ पंचायतींसाठीचे सर्व २८३ अर्ज वैध ठरले आहेत. काणकोण तालुक्यातील ७ पंचायतींसाठीचे सर्वच्या सर्व २०१ अर्ज वैध ठरले आहेत. छाननीनंतर ५७२३ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून, बुधवार हा अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यानंतरच निवडणुकांचे अंतिम चित्र समोर येणार आहे.\nPrevious articleविरोधी पक्षांच्या १९ खासदारांचे निलंबन\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/05/cm-uddhav-thackeray.html", "date_download": "2022-10-04T16:41:35Z", "digest": "sha1:3UMWX6OFIMBR5AEOG4N3B7RFMAZPZBYU", "length": 8235, "nlines": 60, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर | Gosip4U Digital Wing Of India मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome राजकीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या भेटीला राजभवनावर गेले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. या भेटीमध्ये सध्याच्या राजकीय पेचप्रसंगावर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव अजॉय मेहता, स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाली आहे.\nमहाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री राजभवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी गेले. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी परिषदेची निवड होणे आवश्यक आहे. कोरोना संकटानंतर या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. दरम्यान, राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व्हिडीओ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन दिली आहे.\nकाल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाला केली आहे. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली आहे.\nराज्यपालांनंतर महाविकासघाडीतील तीन महत्वाचे घटक असलेले शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाने देखील एक सहा पानांचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले आहे. कोरोनाने निर्माण केलेली परिस्थिती मान्य आहे, पण काही काळजी घेवून निवडणूक घेणे शक्य करावे अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, काँग्रेसचे पत्र बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे पत्र एकनाथ शिंदे ह्यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आले आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mobilecheats.edu.pl/mr/tag/tony/", "date_download": "2022-10-04T15:58:24Z", "digest": "sha1:QXB7O2366CIU2UZ6LSPFCGPJGEJF7E4S", "length": 3087, "nlines": 64, "source_domain": "mobilecheats.edu.pl", "title": "Tony – Android फसवणूक टिपा", "raw_content": "\nGet new level and starting tips for the Android game you're looking for, किंवा Android साठी आमचे सर्वात लोकप्रिय गेम आणि फसवणूक ब्राउझ करा. फसवणूक साठी Android खेळ ब्राउझ करा.\nवर्ग: फसवणूक आणि खाच किंवा टिपा टॅग्ज: साहस, फसवणूक, Super, Tony, World\nTap Force – फसवणूक&खाच\nअन्न देणे / आरएसएस | साइट मॅप\nमोबाईल चीट | एन्ड्रोइड हिल | एंड्रॉइड हॅक APK | मोबाईल गेम समर्थन | विनामूल्य नाणी | कॅश जनरेटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/07/Help.html", "date_download": "2022-10-04T16:05:59Z", "digest": "sha1:YYHDIHNYOQFKDI7BN3UOMJDGYITDSJBA", "length": 5046, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "मदतीचा हात; निलेश माने", "raw_content": "\nHomeसांगलीमदतीचा हात; निलेश माने\nमदतीचा हात; निलेश माने\nजत वार्ता न्यूज - July 31, 2021\nजत/प्रतिनिधी: निलेश माने यांनी सांगली येथे स्वच्छतेसाठी निघालेल्या जागर फौंडेशन टीमला बिस्किटे व पाण्याचा बॉक्स देऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात पुढे केला. पत्रकारिता व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या निलेश माने यांनी केलेल्या मदतीमुळे जागर फौंडेशनचे संस्थापक व जत नगरपरिषदेचे माजी सभापती परशुराम मोरे यांनी माने यांचे आभार मानले.\nयावेळी जागर फौंडेशन सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.vishvasnews.com/marathi/author/pragya-shukla/", "date_download": "2022-10-04T17:02:48Z", "digest": "sha1:SELXFK5MFZUWLKHSUB5XEHUKMAPCWNHE", "length": 17530, "nlines": 118, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Pragya Shukla, Author at Vishvas News", "raw_content": "\nFact Check: गुजरात मध्ये भाजप समर्थकांनी नाही केले आहे आम आदमी पार्टी जिंकल्याचा दावा, एडिटेड व्हिडिओ होत आहे व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज गुजरात विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आम आदमी पक्षापासून ते भाजपपर्यंत सर्वच राजकीय पक्ष मोर्चे...\nFact Check: पीएम मोदी च्या नावाने व्हायरल लेटर खोटे, 2016 पासून आहे सोशल मीडिया वर\nनवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर पीएम मोदींच्या नावाचे एका पत्राचे छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जे शेअर करून दावा केला जात आहे की पंतप्रधान मोदींनी एक पत्र जारी करून सर्व...\nFact Check: मेघन मार्कल चे तीन वर्ष जुने चित्र राणी एलिझाबेथ च्या अंत्यसंस्काराचे सांगून व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज मेघन मार्कल आणि प्रिन्सेस डायना यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा फोटो शेअर करताना असा दावा केला जात आहे की मेघन मार्कल राजकुमारी डायनासारखी...\nFact Check: स्मृती इराणी चे दोन वर्ष जुने चित्र एडिट करून राहुल गांधी च्या ‘भारत जोडो यात्रा’ सोबत जोडून व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज स्मृती इराणी यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे फोटोमध्ये स्मृती इराणी लॅपटॉपवर राहुल गांधींच्या फोटोकडे बघताना दिसत आहेत स्मृती इराणी बसून राहुल...\nFact Check: एशिया कप जिंकल्यावर बुर्ज खलिफा वर नाही डिस्प्ले झाला श्री लंकेचा झेंडा, व्हायरल चित्र तीन वर्ष जुने\nनवी दिल्ली विश्वास न्यूज बुर्ज खलिफाचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे बुर्ज खलिफावर श्रीलंकेचा ध्वज फडकताना दिसत आहे आशिया चषक 2022 चे विजेतेपद जिंकल्यानंतर बुर्ज खलिफावर...\nFact Check: एमपी च्या शिवपुरी मध्ये दिसलेल्या मगरी चा व्हिडिओ बंगलोर चा सांगून व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज मुसळधार पावसामुळे बेंगळुरूमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे ठिकठिकाणी पाणी साचण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे दरम्यान सोशल मीडियावर मगरीचा एक व्हिडिओ मोठ्या...\nFact Check: नितीन गडकरी चा एडिटेड व्हिडिओ खोट्या संदर्भात व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीमधून हटवण्यात आल्यापासून ते चर्चेत आहेत दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या...\nFact Check: तिरंग्याच्या रंगात उजळलेल्या महाराष्ट्राच्या उजनी धरणाचा व्हिडिओ गुजरातचा म्हणून शेअर केला जात आहे\nनवी दिल्ली विश्वास न्यूज तिरंग्याच्या रंगात रंगलेल्या धरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत गुजरातमधील काकरापार धरणही तिरंग्याप्रमाणे उजळून...\nFact Check: अग्निपथ योजनेमुळे ह्या व्यक्ती ने नाही केली आत्महत्या, व्हायरल दावा खोटा\nनवी दिल्ली विश्वास न्यूज अग्निपथ योजनेला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हायरल दावा खोटा निघाला व्हायरल झालेला...\nFact Check: शिक्षा मंत्रालयाद्वारे नाही चालवली जात आहे फ्री स्मार्टफोन योजना, व्हायरल मेसेज खोटा\nनवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर एक लिंक शेअर करून शिक्षण मंत्रालयाच्या मोफत स्मार्टफोन योजनेअंतर्गत सर्व तरुणांना मोफत स्मार्टफोन दिला जात असल्याचा दावा केला जात आहे हा मेसेज फेक असल्याचे...\nFact Check: द्रौपदी मुर्मू च्या नावाने बनलेल्या खोट्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या आहेत द्रौपदी मुर्मू 25 जुलै रोजी 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत दरम्यान एका ट्विटचा...\nFact Check: मोफत शिलाई मशीन वाटणारी कुठली योजना नाही, व्हायरल दावा खोटा आहे\nनवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मोदी सरकारने देशातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू केल्याचा दावा केला जात आहे या योजनेअंतर्गत मोदी सरकार सर्व...\nFact Check: शरद पवार आणि एकनाथ शिंदे ह्यांच्या भेटीचे जुने चित्र आताचे सांगून व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास टीम शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे फोटो शेअर करताना दावा केला जात आहे की शरद पवारांना...\nFact Check: कन्हैयालाल नाही श्याम सुंदर सोलंकी चे आहे व्हायरल स्केच\nनवी दिल्ली विश्वास न्यूज उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालालच्या हत्येनंतर एक स्केच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे फोटो शेअर करताना दावा करण्यात येत आहे की ही प्रतिमा उदयपूरचे दर्जी कन्हैयालालची आहे...\nFact Check: ‘PM रामबाण योजना’ सारखी कुठली योजना नाही, व्हायरल लिंक ने फसवणूक होण्याची शक्यता आहे\nनवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर ‘प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना’ च्या नावावर एक मेसेज व्हायरल होत आहे मेसेज मध्ये दावा करण्यात येत आहे कि ‘प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा...\nFact Check: मध्य प्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्या नावाने बनलेल्या खोट्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट व्हायरल\nनवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर मध्य प्रदेश चे पूर्व मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंग ह्यांच्या नावाने एक ट्विट चे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे स्क्रीनशॉट वर लिहले होते मैं...\nFact Check: प्रियांका चोप्रा च्या नावाने फेक धार्मिक वक्तव्य व्हायरल\nविश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया अभिनेत्री प्रियांका चोप्रा च्या नावाने एक आपत्तीजनक वक्तव्य व्हायरल होत आहे सोशल मीडिया वर एक ग्राफिक प्लेट शेअर करून दावा करण्यात येत आहे कि प्रियांका ने...\nFact Check: बुलडोझर ने पाणी टाकण्याचा व्हिडिओ जुना आहे, व्हिडिओ पाकिस्तान चा सांगून व्हायरल\nFact Check: नितीन गडकरी चा एडिटेड व्हिडिओ खोट्या संदर्भात व्हायरल\nFact Check: गुजरात मध्ये भाजप समर्थकांनी नाही केले आहे आम आदमी पार्टी जिंकल्याचा दावा, एडिटेड व्हिडिओ होत आहे व्हायरल\nFact Check: दिल्ली च्या वक्फ बोर्ड च्या नावाने खोट्या ट्विट चा स्क्रीनशॉट व्हायरल\nFact Check: बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत ने पुस्तक लिहले नाही, व्हायरल दावा खोटा\nFact Check: निवृत्ती नंतर सेनेतील कुत्र्यांचा जीव घेण्यात येत नाही, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: सुप्रिया सुळेंचे एडिटेड चित्र होत आहे व्हायरल\nFact Check: हेअर ड्रायर ने पीच सुखावण्याचे हे चित्र जुने आहे\nFact Check: मुलायम सिंह ह्यांच्या चित्राला केक भरवणारा व्यक्ती अखिलेश यादव नाही, सपा नेते मनीष आहेत\nFact Check: पीएम मोदी च्या नावाने व्हायरल लेटर खोटे, 2016 पासून आहे सोशल मीडिया वर\nआरोग्य 17 जागतिक 35 राजकारण 486 विधानसभा निवडणूक 2 व्हायरल 542 समाज 272 स्वास्थ्य 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.yipengjack.com/mr/tags-58395", "date_download": "2022-10-04T15:39:18Z", "digest": "sha1:XMFTKW7AQOM4JXD2GCCQUE44H5PLRLNG", "length": 15397, "nlines": 70, "source_domain": "www.yipengjack.com", "title": "बाटली जॅक - EPONT", "raw_content": "2006 पासून, EPONT जॅक एक व्यावसायिक ऑटोमोबाईल देखभाल उपकरणे (हायड्रॉलिक जॅक, इंजिन क्रेन) निर्माता आहे.\nआपण यासाठी योग्य ठिकाणी आहात बाटली जॅक.आत्ताच आपल्याला हे माहित आहे की आपण जे काही शोधत आहात ते आपल्याला नक्कीच सापडेल EPONT.आम्ही हमी देतो की ते येथे आहे EPONT.\nEPONT चे अद्वितीय डिझाइन आहे. बाह्यरेखा निवडणे आणि नवीन फॅब्रिक, नवीन रंग, फॅब्रिक ऑपरेशन आणि इतर रचना वापरणे हे आमच्या डिझायनरचे आहे..\nआम्ही उच्च गुणवत्ता प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे बाटली जॅक.आमच्या दीर्घकालीन ग्राहकांसाठी आणि आम्ही प्रभावी उपाय आणि खर्च लाभ देण्यासाठी आमच्या ग्राहकांना सक्रियपणे सहकार्य करू.\nचीनमधील सानुकूलित लोकप्रिय हायड्रॉलिक टूल बाटली जॅक उत्पादक | EPONT पुरवठादार\nचीनमधील सानुकूलित लोकप्रिय हायड्रॉलिक टूल बाटली जॅक उत्पादक | EPONT.उत्पादनाने त्याची सुधारित गुणवत्ता, कार्यप्रदर्शन आणि सेवा आयुष्यासह त्याची स्पर्धात्मकता वाढवली आहे.बाजारातील तत्सम उत्पादनांच्या तुलनेत, त्याचे कार्यप्रदर्शन, गुणवत्ता, देखावा इत्यादी बाबतीत अतुलनीय उत्कृष्ट फायदे आहेत आणि बाजारात चांगली प्रतिष्ठा आहे.\nचांगल्या दर्जाचे चीन सानुकूलित बाटली जॅक उत्पादक - EPONT कारखाना\nचीन सानुकूलित बाटली जॅक उत्पादक - EPONT.उत्पादनामध्ये उत्कृष्ट ध्वनिक कार्यक्षमता आहे. उत्कृष्ट ध्वनिक आराम प्रदान करण्यासाठी जास्तीत जास्त संभाव्य डेसिबल कपात सुनिश्चित करण्यासाठी याची चाचणी केली गेली आहे.\nEPONT बाटली जॅक GS& सीई प्रमाणित पुरवठादार& उत्पादक | EPONT\nEPONT बाटली जॅक GS& CE प्रमाणित.2T,3T,4T,5T,6T CE,GS,TUV प्रमाणन. तपशील पूर्ण करते. सर्व आवश्यक पॅरामीटर्स जसे की निराकरण करण्याची शक्ती आणि ऑप्टिकल घनता डिझाइन टप्प्यात योग्यरित्या परिभाषित केली आहे.\nचीनमधील उच्च दर्जाचे सानुकूलित हायड्रोलिक बाटली जॅक उत्पादक | EPONT\nचीनमधील उच्च दर्जाचे सानुकूलित हायड्रोलिक बाटली जॅक उत्पादक | EPONT घाऊक - 浙江亿鹏机械股份有限公司.प्रत्येक केवळ काळजीपूर्वक निवडलेल्या सामग्रीपासून बनविलेले आहे.चीनमधील घाऊक उच्च दर्जाचे सानुकूलित हायड्रोलिक बाटली जॅक उत्पादक | EPONT चांगल्या किंमतीसह घाऊक - EPONT\nसर्वोत्तम दर्जाच्या बाटली जॅक उत्पादक --- EPONT कारखाना\nसानुकूलित व्यावसायिक बॉटल जॅक उत्पादक---चीनमधील EPONT उत्पादक |. हे सर्व झोपेच्या शैली पूर्ण करण्यासाठी सानुकूल उबदार पातळींमध्ये उपलब्ध आहे: हलके, मध्यम, अतिरिक्त-उबदार आणि अति-उबदार वजन.\nसर्वोत्तम गुणवत्ता सर्वोत्तम पारंपारिक हायड्रॉलिक बाटली जॅक सप्लायर कारखाना\nEPONT सर्वोत्कृष्ट पारंपारिक हायड्रॉलिक बॉटल जॅक सप्लायर, कंपनी विविध इंजिन क्रेन, फ्लोअर जॅक 3T, फ्लोअर ट्रान्समिशन जॅकचा संग्रह आहे जो संशोधन, विकास, उत्पादन आणि विक्रीसाठी एक विशेष उपक्रम आहे.\nसर्वोत्तम हायड्रॉलिक वेल्डिंग जॅक 50T पुरवठादार\nहायड्रोलिक वेल्डिंग जॅक 50TEPONT सर्वोत्कृष्ट हायड्रॉलिक वेल्डिंग जॅक 50T पुरवठादार, कंपनी विविध इंजिन क्रेन, फ्लोअर जॅक 3T, फ्लोअर ट्रान्समिशन जॅकचा संग्रह आहे जो संशोधन, विकास, उत्पादन आणि विक्रीसाठी एक विशेष उपक्रम आहे.\nEPONT बद्दल पारंपारिक हायड्रॉलिक बाटली जॅक परिचय\nपारंपारिक हायड्रॉलिक बाटली जॅक. हे नाकारता येत नाही की या उत्पादनाचा मूडवर सकारात्मक प्रभाव पडतो आणि विश्रांती मिळते, विशेषत: झोपेचा विकार आणि डोकेदुखी ग्रस्तांसाठी. उत्पादनात उत्कृष्ट पृष्ठभागाची गुणवत्ता आहे. पृष्ठभागाचा नाश, क्रॅक, खाच, छिद्र किंवा अगदी तुटणे यांसारख्या परिधान करण्यास सहज संवेदनाक्षम होणार नाही. अशा प्रकारची बेडिंग एखाद्या व्यक्तीला रात्री चांगली झोप घेण्यास मदत करते, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते.EPONT परिचय पारंपारिक हायड्रॉलिक बाटली जॅक EPONT, आमची उत्पादने प्रामुख्याने यूएसए, जर्मनी, जपान, स्पेन, इटली, यूके, कोरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इत्यादी 30 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जातात. आमच्या क्लायंटमध्ये अनेक OEM ग्राहक आहेत जे ट्रेनमध्ये तज्ञ आहेत, ऑटोमोबाईल, फोर्कलिफ्ट आणि बांधकाम मशिनरी, आम्ही चीनमधील प्रमुख कास्टिंग पुरवठादारांपैकी एक म्हणून जगातील शीर्ष 500 कंपन्यांपैकी 10 पेक्षा जास्त सहकार्य केले आहे.\nउच्च दर्जाची EPONT उत्पादने घाऊक - 浙江亿鹏机械股份有限公司. त्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी, उत्पादनाच्या प्रत्येक स्तरावर विविध पॅरामीटर्सवर परीक्षण केले जाते. बाटली जॅक, फ्लोअर जॅक, शॉप क्रेन, शॉप प्रेस, पोर्टा पॉवर जॅक ... गॅटो हायड्रोलिक, हँड पॅलेट, ट्रॉली जॅक\nघाऊक हायड्रॉलिक बॉटल जॅक चांगल्या किंमतीसह विक्रीसाठी - EPONT\nबॉटल जॅक पॅकिंग लाइनची ओळख ------- चीनमधील उत्पादक | EPONT.खोलीत उत्पादन स्थापित केल्यामुळे, लोकांना हिवाळ्यात खूप थंड किंवा उन्हाळ्यात खूप गरम वाटणार नाही.आमच्या उत्पादनाच्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांसाठी आमच्या ग्राहकांकडून खूप कौतुक केले जाते.बॉटल जॅकची वैशिष्ट्ये ------ EPONT, तुमच्या गरजेनुसार सानुकूलित केली जाऊ शकतात.\nबाटली जॅक चाचणी स्टेशन घाऊक - 浙江亿鹏机械股份有限公司\nबाटली जॅक चाचणी स्टेशन घाऊक - EPONT浙江亿鹏机械股份有限公司.उत्पादन त्याची चमक टिकवून ठेवण्यास सक्षम आहे. शरीरातील घामामुळे या उत्पादनाच्या पृष्ठभागावर गंज आणि डाग पडणार नाहीत.\nबाटली जॅक उत्पादन लाइन पुरवठादार& उत्पादक | EPONT\nबाटली जॅक उत्पादन लाइन पुरवठादार& उत्पादक | EPONT बाजारातील समान उत्पादनांच्या तुलनेत, त्याचे कार्यप्रदर्शन, गुणवत्ता, देखावा इत्यादी बाबतीत अतुलनीय उत्कृष्ट फायदे आहेत आणि बाजारात चांगली प्रतिष्ठा आहे. सारांशउत्पादनामध्ये कोणतेही नाजूक अंतर्गत घटक नाहीत आणि ते कंपनास प्रतिरोधक आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना त्याच्या अचानक पडण्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही.\nफक्त तुमचा ईमेल किंवा फोन नंबर संपर्क फॉर्ममध्ये सोडा जेणेकरून आम्ही तुम्हाला आमच्या विस्तृत श्रेणीच्या डिझाइनसाठी विनामूल्य कोट पाठवू शकू\nनाव ई-मेल स्वरूप त्रुटी फोन/WhatsApp/Skype कंपनीचे नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/tag/pm-kisan/", "date_download": "2022-10-04T15:47:00Z", "digest": "sha1:HBEHBGIHM5FE24TQWRRZKZFJNO7U6B4H", "length": 2920, "nlines": 53, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "PM kisan Archives - Kisanwani", "raw_content": "\n1 जनवरी 2022 को निश्चितरूप से मिलेगी PM Kisan की दसवी किस्त\nपीएम किसान योजनेअंतर्गत आता 2 हजारांऐवजी 5 हजारांचा हप्ता मिळणार का\nPM किसान योजनेचा १० वा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत जमा होणार; पैसे हवे असतील तर ‘ही’ काळजी घेणं आवश्यक\nPM Kisan योजनेसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता ‘हे’ कार्ड असेल तरच मिळणार २ हजार रुपये\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत महत्वाची बातमी\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/841/", "date_download": "2022-10-04T17:20:21Z", "digest": "sha1:NFSEXWPT5234K5CLDYPUXKMAW5K6D5B6", "length": 7634, "nlines": 65, "source_domain": "desimarathi.com", "title": "मासं आणि बदाम पेक्षा शंभर पटीने शक्तिशाली असा हा पदार्थ,एकदा करून पहा, कधीच कोणताच त्रास होणार नाही. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / अध्यात्म / मासं आणि बदाम पेक्षा शंभर पटीने शक्तिशाली असा हा पदार्थ,एकदा करून पहा, कधीच कोणताच त्रास होणार नाही.\nमासं आणि बदाम पेक्षा शंभर पटीने शक्तिशाली असा हा पदार्थ,एकदा करून पहा, कधीच कोणताच त्रास होणार नाही.\nमासे आणि बदाम पेक्षा शंभर पटीने शक्तिशाली असा हा पदार्थ प्रत्येकाने या पदार्थाचे सकाळी उठल्याबरोबर सेवन केल्यास तुमच्या शरीरामधील असलेल्या व्याधी विकार दोष हे सर्व कमी करतो.\nकाही व्यक्तींना केस गळण्याची समस्या आहे, केस अकाली पांढरे होऊ लागले आहेत तसेच केसांमध्ये सतत कोंडा होतो केस चमकदार नाहीत अशा व्यक्तींसाठी हा चमत्कारिक उपाय आहे. तसेच बऱ्याच व्यक्तींच्या डोळ्याखाली काळी असते चेहऱ्यावरती तेच नसते चेहरा एकदम सुखल्यासारखा असतो अशक्तपणा शरीरांमध्ये कमजोरी असते अशा व्यक्तींसाठी हा उपाय एक चमत्कारिक वरदानच आहे.\nम्हणून असा हा उपाय प्रत्येक व्यक्तीने सकाळी उठल्याबरोबर करा. रोज एक चमचा जवसाचे सेवन करायचे याने तुमच्या शरीरांमधील असलेल्या सर्व व्याधी कमी होतात. हा उपाय काही व्यक्तींना कफ ची समस्या आहे अशा व्यक्तीने हा टाळावा.\nयामध्ये असलेले घटक omega-3 आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्या कारणामुळे बऱ्याच व्यक्तींना हाड दुखी सांधेदुखीचा त्रास असतो अशा व्यक्तींना हा उपाय म्हणजे एक वरदानच आहे. तसेच ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे पोट कमी करायचे बऱ्याच व्यक्तींचे पोट साफ होत नाही अशा व्यक्तीसाठी हा उपाय खूप उपयुक्त आहे.\nतसेच हा उपाय केल्यानंतर पाण्याचे प्रमाण जास्त पाहिजे. म्हणजेच पाणी त्या व्यक्तीने जास्त प्यावे या व्यतिरिक्त या उपायाचा कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. असा हा चमत्कारिक उपाय प्रत्येक व्यक्तीने करा आणि तुमचं आयुष्य निरोगी जगा.\nPrevious फक्त 5 मिनिटांत घरातील मच्छर, माश्या,छुमंतर होतील पुन्हा घरात दिसणारच नाहीत. सर्व कीटकांपासून सुटका.\nNext हाडांना पोलाद बनवणारा उपाय, सांध्यांची झालेली झीज, हाडांतील कटकट आवाज. हाडे बनतील मजबूत तेही फक्त 3 दिवसात.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \nया वनस्पती ची ४ पाने खा आणि पोट दुखी,गैस ,मुतखडा यांसारख्या अनेक समस्येपासून मिळवा सुटका….\nकि’न्नर असल्या कारणाने आईने काढले होते घराबाहेर मग पायलट बनवून उज्वल केले कुटुंबीयांचे नाव\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/tag/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8/page/3/", "date_download": "2022-10-04T15:47:35Z", "digest": "sha1:6HLAK4VMKT7WIJINMJIEXMFUTWKQ6WA5", "length": 12844, "nlines": 123, "source_domain": "kokanmedia.in", "title": "एसटी बस Archives - Page 3 of 3 - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nविशेष एसटी गाड्यांचा लाभ घेण्याचे महाराष्ट्र एसटीप्रेमी महासमूहाचे आवाहन; असे आहे वेळापत्रक\nमुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यातून जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने विशेष गाड्या सोडल्या आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र एसटीप्रेमी महासमूहातर्फे करण्यात आले आहे.\nचाकरमान्यांना सवलतीत एसटी उपलब्ध करून द्यावी : आमदार राजू पाटील यांची मागणी\nकल्याण : गणेशोत्सवाकरिता मुंबई आणि परिसरातून कोकणासह राज्यभरात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना सवलतीच्या दरात एसटीची बससेवा उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन कल्याण ग्रामीण विभागाचे आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांना कोकणवासीयांच्या वतीने दिले आहे.\n२२ मेपासून रत्नागिरी जिल्ह्यात ५२ एसटी धावणार; रेल्वे आरक्षणही सुरू\nरत्नागिरी : करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनच्या नियमांमध्ये २२ मेपासून शिथिलता जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील ३२ मार्गांवर ५२ गाड्या २२ मेपासून धावणार आहेत. एसटीच्या विभागीय कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली. प्रवाशांच्या मागणीनुसार या गाड्या धावणार आहेत.\nमोफत एसटी प्रवासाबाबत दिशाभूल सुरूच…\nMay 10, 2020 प्रमोद कोनकर\nमोफत एसटी प्रवासाबाबत परिवहन मंत्री म्हणजेच सरकार लोकांची दिशाभूल करत आहे\nरेल्वे फुकट पाहिजे; एसटी मात्र चौपट भाडे आकारणार\nMay 8, 2020 प्रमोद कोनकर\nअडकून राहिलेल्या लोकांना गावोगावी पाठवण्यासाठी आज (आठ मे २०२०) एसटी महामंडळामार्फत ज्या गाड्या सोडण्यात आल्या, त्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून नेहमीच्या भाड्याच्या चौपट भाडे आकारले गेले. त्यामुळे रेल्वेच्या निमित्ताने केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या आणि राज्य सरकारचा भाग असलेल्या काँग्रेसने संवेदनशीलतेचे वेगळेच दर्शन घडवले आहे. जागतिक संकटात राजकारण नको, असे म्हणत सारेच पक्ष राजकारणाचे चांगलेच दर्शन कसे घडवत आहेत, याचा हा नमुना आहे. कोणालाही करोनाच्या संकटात सापडलेल्यांबद्दल यत्किंचितही कणव नाही किंवा जाणीवही नाही, हे त्यातून स्पष्ट होते.\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nशारदीय नवरात्र - दिवस पाचवा\nनवरात्रानिमित्त एसटीच्या लांजा आगारातर्फे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नवदुर्गा दर्शन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती सोबतच्या इमेजमध्ये...\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (16) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (10) क्रीडा (16) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (57) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (7) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,082) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,591) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (279) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (26) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (304) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (235) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (349)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/815/", "date_download": "2022-10-04T15:46:14Z", "digest": "sha1:DW6CWWHAMIZBPS2XJV2XWFLUEQTFT2DL", "length": 7845, "nlines": 80, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "... तर शाळां वर कारवाई प्रस्तावित - Rayatsakshi", "raw_content": "\n… तर शाळां वर कारवाई प्रस्तावित\n… तर शाळां वर कारवाई प्रस्तावित\nटीसी नसल्याचे कारण दाखवून तो प्रवेश नाकारूनये आणि विद्यार्थ्याला वंचित ठेवू नये\nनांदेड, रयतसाक्षी: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या वयानुरूप कोणत्याही शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार असून शाळांनी टीसी नसल्याचे कारण दाखवून तो प्रवेश नाकारूनये आणि विद्यार्थ्याला वंचित ठेवू नये तसे आढळल्यास संबंधित शाळांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.\nतसेच सर्व शाळा स्तरावर आर.टी.ई. नियमावलीचा बोर्ड लावावा असे नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज सांगीतले.\nशिक्षण समितीची मासिक बैठक आज दुपारी त्यांच्या कक्षात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी सगळ्या सूचना दिल्या. बैठकीस ज्येष्ठ सदस्य साहेबराव धनगे, संध्याताई धोंडगे, अनुराधा पाटील, जोत्स्ना नरवाडे स्वीकृत सदस्य बसवराज पाटील, सदस्य संतोष देवराये यांची प्रमुख उपस्थिती होती.\nबालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. काही शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत टीसीची मागणी करतात आणि ज्या शाळेमध्ये त्यांचा प्रवेश आहे त्या शाळा टीसी देत नाहीत अशा अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण समितीचे सदस्य साहेबराव धनगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.\nसर्व सदस्यांनी या विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशास अडचण येऊ नये असे सांगून ठरावास अनुमोदन दिले. सदस्य बसवराज पाटील आणि संतोष देवराये यांनी शिक्षकांच्या समस्या मांडल्या. चटोपाध्याय वेतनश्रेणी शिक्षकांची जीपीएफच्या पावत्या वेळेवर मिळणे आदी बाबत यांनी समितीसमोर निवेदन केले.\nसभेचे प्रास्ताविक आणि आभार शिक्षणाधिकारी प्राथमिक सविता बिरगे यांनी मानले. बैठकीस माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, लेखाधिकारी योगेश परळीकर, सर्व गटशिक्षण अधिकारी यांची उपस्थिती होती.\nसांगलीतील डोंगरावर एक युवक व‌ दोन युवतींचे मृतदेह,\nजिल्हा वासीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे\nविद्यार्थांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात करावे – पोलिस निरीक्षक श्री. माने\nशिरूरच्या सनराईजचा बारावी बोर्ड परीक्षेत डंका\nइंग्रजी शाळांमधून चार हजारांवर विद्यार्थी झेडपीच्या शाळेत\nबोर्ड परीक्षेसाठी विलंबाने उपस्थित राहणाऱ्या परीक्षार्थीना प्रवेश नाही\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/tdb_templates/404-template-default-pro/", "date_download": "2022-10-04T16:27:43Z", "digest": "sha1:YZGPUSTERLBZYPHOQXCJLN7HNFVDLTY7", "length": 2511, "nlines": 48, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "404 Template - Default PRO - Kisanwani", "raw_content": "\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\nदिवसाला 4 हजारापर्यंतची कमाई देणारा शेतीपूरक व्यवसाय; छोट्या मशीन द्वारे मोठा उद्योग तोही घरातूनच\nनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या 50 हजार रुपये प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदानाबाबत महत्वाची बातमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/301/", "date_download": "2022-10-04T15:48:09Z", "digest": "sha1:CWP2EXVCLMW3NMNRDUXNDIMD5KYFOKBJ", "length": 7852, "nlines": 64, "source_domain": "desimarathi.com", "title": "चंदन पावडर मध्ये एवढी गोष्ट टाकून चेहऱ्यावर लावा चेहऱ्यावरील सर्व पिंपल्स गायब. . - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / चंदन पावडर मध्ये एवढी गोष्ट टाकून चेहऱ्यावर लावा चेहऱ्यावरील सर्व पिंपल्स गायब. .\nचंदन पावडर मध्ये एवढी गोष्ट टाकून चेहऱ्यावर लावा चेहऱ्यावरील सर्व पिंपल्स गायब. .\nअनेकदा बदलत्या हवामानामुळे तसेच चुकीच्या प्रॉडक्ट्स च्या वापरामुळे, आपल्याला अनेकदा आपल्या चेहऱ्यासंबधी च्या अनेक समस्या आल्या असतील त्यातीलच एक महत्वाची समस्या ती म्हणजे चेहऱ्यावर पिंपल्स येणें. तशी ही एकदम साधारण समस्या आहे परंतु अनेक तरुण तरुणी या समस्येमुळे हैराण झालेले आहेत.\nया सारख्या अनेक चेहऱ्याच्या समस्याचा आपल्याला सामना करावा लागत असतो. आजच्या या लेखाद्वारे आपन यासारख्या समस्या कशाप्रकारे सोडवू शकतो. यावर घरगुती पध्दतीने कशाप्रकारे काम करून चेहऱ्याला सुंदर बनवू शकतो हे आपन आजच्या या लेखाद्वारे बघणार आहोत.\nयासाठी हा उपाय अगदी चांगला ठरेल, गुलाब पाणी हे त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते याच गुलाब पाण्यामध्ये जर आपण चंदन पावडर मिसळली आणि याला आपल्या चेहऱ्यावर लावले तर यामुळे आपल्या चेहऱ्यावर नक्कीच बदल झालेला आपल्याला जाणवेल. सुमारे पंधरा मिनिटे हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर तसेच लावून ठेवायचे आहे\nत्यानंतर ते कोमट पाण्याने धुऊन टाकायचे आहे, किंवा चेहरा थंड पाण्याने धुतला तरी चालेल. असे जर तुम्ही आठवड्यातून कमीत कमी तीनदा केले तर चेहऱ्यावरील मुरुम, पिंपल्स नाहीसे होतील. हा उपाय खूप चांगला आहे आणि करायला देखील सोपा आहे. हा उपाय करायलाच हवा.\nघरगुती सौंदर्य प्रधानाचे हे साहित्य वापरून तुम्ही अगदी घरगुती पद्धतीने देखील तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता. काही चुकीच्या कारणामुळे चुकीच्या गोष्टींमुळे चेहरा खराब होत असतो परंतु तुम्ही सुधारू देखिल शकता.सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.\nPrevious घरातील लहान मोठ्या सर्वांनी घ्या फुप्फुस संपूर्ण होईल स्वच्छ, कफ बाहेर ,खोकला पळून जा’ईल…\nNext मंगळवारी रात्री झोपण्याआधी घरात ठेवा हि वस्तू अचानक ध’नलाभ होईल.\n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/gulabrao-patil-controversial-statement-in-jalgaon/", "date_download": "2022-10-04T17:33:05Z", "digest": "sha1:MSQAEPCDWKWL4R5EJWYMHVCSORPLLICI", "length": 7941, "nlines": 119, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "'स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि...', गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य | Hello Maharashtra", "raw_content": "\n‘स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि…’, गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य\nजळगाव : हॅलो महाराष्ट्र – मंत्री गुलाबराव पाटील हे दरवेळी काहीना काही वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) करत असतात. गुलाबराव पाटलांनी स्त्रारोग तज्ज्ञ डॉक्टरांचा उल्लेख करत एक वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) केले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, असं वादग्रस्त विधान (controversial statement) गुलाबराव पाटील यांनी केले आहे.\nकाय म्हणाले गुलाबराव पाटील\nमंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमादरम्यान केले. दरम्यान डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं. मात्र आमचं एकट डोकं व आमच्या समोर बसलेल्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, आम्ही जनरल फिजिशियन आहे, असेदेखील गुलाबराव पाटील म्हणाले.\nगुलाबराव पाटील यांचे चॅलेंज\n50 खोके एकदम ओक्के, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला हिणवलं जात आहे. याच टीकेवर गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी टीका करणाऱ्यांना (controversial statement) उघडपणे चॅलेंज दिले आहे. “मंत्री होणे आमच्या पंजोबांच्याही नशिबात नव्हते. मात्र आम्ही मंत्री झालो. लोकांना वाटतं पुढार्‍यांची मजा आहे. आणि त्यातच आता 50 खोके सर्व ओके अशा नवीन नवीन घोषणा निघाल्या. मात्र ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहा. नवव्या दिवशी तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ”, असे थेट चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीकाकारांना दिले आहे.\nहे पण वाचा :\nनिवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर\nआता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू\nIND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार\n‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे \nयेत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thanedinman.com/celebrating-rose-day-with-cancer-patients/", "date_download": "2022-10-04T15:54:34Z", "digest": "sha1:7BQD3DWZ6GKWFJT3ESC2DI4LTULKIHOY", "length": 6568, "nlines": 110, "source_domain": "thanedinman.com", "title": "कॅन्सर रुग्णांसमवेत रोझ डे साजरा - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nकॅन्सर रुग्णांसमवेत रोझ डे साजरा\nकॅन्सर रुग्णांसमवेत रोझ डे साजरा\nआशा कॅन्सर हॉस्पिटल व ट्रस्टचे अध्यक्ष कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश कामत यांनी कॅन्सर रुग्ण जे त्यांच्या उपचाराने चांगले बरे झाले आहेत, त्यांच्यासमवेत रोज डे साजरा केला. सुमारे 200 रुग्ण या कार्यक्रमाला उपस्थित होते.\nडॉ. कामत हे रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी रोझ डे दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा करून लोकांना कन्सर हा बरा होणारा रोग आहे, असा संदेश देतात.\nया कार्यक्रमात सहभागी रुग्णांनी आपल्यामधील कला गायन, नाच या स्वरूपात सादर केल्या तसेच कविता डान्स अ‍ॅकॅडमीमधील कलाकारांनी विठ्ठल डान्स, जोगवा असे अनेक कार्यक्रम सुंदर सादर केले.\nया रुग्णांसाठी लकी ड्रॉ, पैठणी ड्रॉ अशा भेटी देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.\nडॉ. सुनीता कामत, कवी अरुण म्हात्रे, राजेंद्र साप्ते, संजय माशाळकर हे मुख्य पाहुणे म्हणून कार्यक्रमाला लाभले आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.\nनंतर रुग्णांना गुलाबपुष्प देऊन कॅन्सर विसरून तुमचा पुनर्जन्म समजा, आनंदी राहण्याची शपथ घ्या, स्वत: तरुणाईसारखे उत्साही जीवन जगा, असा संदेश देण्यात आला.\nकाँग्रेसचा 175 ग्रामपंचायतींत विजय\nशिंदे सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी\nशिंदे सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी\nचांगल्या नफ्यासाठी गुळात भेसळ\nइयान वादळाने अमेरिकेचे मोठे नुकसान\nपाकच्या ट्विटर अकाउंटला भारतात स्थगिती\nजीएसटी संकलन 1.47 लाख कोटींवर\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://thanedinman.com/kdmc-will-respect-women/", "date_download": "2022-10-04T15:35:09Z", "digest": "sha1:IOPSO4THRGM7BN3BMR54U35XP32DC3WB", "length": 8759, "nlines": 109, "source_domain": "thanedinman.com", "title": "केडीएमसी करणार स्त्रीशक्तीचा आदर! - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nकेडीएमसी करणार स्त्रीशक्तीचा आदर\n18 वर्षांवरील महिला व गरोदर मातांची आरोग्य तपासणी\nसरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कल्याण-डोंबिवली महापालिकांतर्गत नवरात्र उत्सवात 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.\nस्त्रीशक्तीचा आदर व काळजी या दृष्टीने या कालावधीत 18 वर्षांवरील महिला, गरोदर मातांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्या सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 18 वर्षांवरील महिला, गरोदर मातांची आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी तसेच औषधोपचार सेवा देण्यात येणार आहे.\nया मोहिमेचा आरंभ सोमवारी महापालिका रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात येईल व त्यानंतर 5 ऑक्टोबपर्यंत शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात डॉक्टरांमार्फत 18 वर्षांवरील महिला, गरोदर मातांची तपासणी, औषधोपचार आणि समुपदेशन करण्यात येणार आहे. प्रामुख्याने पोषणविषयक माहिती, मातांचे वजन व उंची तपासणे, रक्तदाब तपासणे, रक्त व लघवी तपासणी, लसीकरण, दंतरोग तपासणी आदी सेवा व समुपदेशन देण्यात येणार आहे.\nगरोदर मातांमध्ये अतिजोखमीच्या मातांची सोनोग्राफी करण्यात येईल. तसेच 30 वर्षांवरील महिलांची कर्करोग तपासणी, रक्तदाब तपासणी आणि मधुमेह तपासणीही या शिबिरात करण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 18 वर्षांवरील महिला व गरोदर मातांना, आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत माहिती देण्यात येणार आहे.\nमहिलांचे आरोग्य सुदृढ राहावे याकरिता सरकारच्या या विशेष उपक्रमास यशस्वी करण्याकरिता कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 18 वर्षांवरील सर्व महिला व गरोदर मातांनी घरानजीकचे महापालिकेचे रुग्णालय अथवा नागरी आरोग्य केंद्र येथे 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.\nकल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुल मार्केट शेडवर कारवाई\nचांगल्या नफ्यासाठी गुळात भेसळ\nइयान वादळाने अमेरिकेचे मोठे नुकसान\nपाकच्या ट्विटर अकाउंटला भारतात स्थगिती\nजीएसटी संकलन 1.47 लाख कोटींवर\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thanedinman.com/shiv-senas-show-of-strength-through-hindu-pride-in-dombivli/", "date_download": "2022-10-04T17:00:36Z", "digest": "sha1:JFU446ASKFNGQWSNSQ6N6JQHQU2IILJT", "length": 11823, "nlines": 111, "source_domain": "thanedinman.com", "title": "तुम्ही शिवरायांचा फोटो काढून निवडणुका लढवून दाखवा! - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nतुम्ही शिवरायांचा फोटो काढून निवडणुका लढवून दाखवा\nडोंबिवलीत ‘हिंदूगर्वगर्जने’तून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन\nशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढून निवडणुका लढवून दाखवा, असे उद्धव ठाकरे हे वारंवार सांगतात. मात्र बाळासाहेब हे एका कुटुंबाचे बाप नव्हते तर संपूर्ण महाराष्ट्राचे बाप होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालविणार्‍यांनी शिवाजी महाराजांचा फोटो काढून निवडणुका लढवून दाखवा, असे थेट आव्हान राज्याचे बंदरे आणि मत्सविकास मंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. निवडणुकीपुरते शिवाजी महाराजांना आठवायचे नंतर विसरून जायचे हे काम सुरू असल्याची टिकाही भुसे यांनी केली.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतर्फे शुक्रवारी डोंबिवलीत हिंदूगर्वगर्जना या शिवसेनेच्या संपर्कयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक मेळाव्याला उपस्थित होते. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला मिळालेल्या परवानगीबाबत भुसे यांनी सांगितले की, आम्ही लोकशाही मानणारे शिवसैनिक आहोत. झाले ते चांगले आहे. शिवाजी पार्कची क्षमता कमी असल्याने तिथे एवढे शिवसैनिक बसणार नाहीत. त्यामुळे मोठ्या मैदानात हा दसरा मेळावा होईल. तसेच दिवाळीत राज्यातील सर्व महिलांसाठी मुख्यमंत्री विशेष भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nठाणे जिल्ह्यातील एक कार्यकर्ता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला आहे. मुख्यमंत्री ज्याप्रकारे काम करत आहेत त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. इतके गतिमान सरकार महाराष्ट्राने पाहिले नव्हते. बाळासाहेबांचे विचार बासनात बांधून अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार सुरू होते. या सत्तेचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला. त्यावेळी पक्षवाढीसाठी सत्तेत आलो. मात्र झाले उलटे. जिथे जिथे शिवसेनेचा कार्यकर्ता काम करत होता तिथे राष्ट्रवादी काँग्रेस वाढत गेली. कार्यकर्त्यांना दाबले गेले. कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करण्यात आल्या. आमदारांचा निधी थांबविण्यात आला, यावरही शिंदे यांनी प्रकाश टाकला.\nहा दसरा मेळाव्याचा ट्रेलर आहे\nयावेळी दादा भुसे यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांची गर्दी पाहिल्यानंतर हा मेळावा दसरा मेळाव्याचा ट्रेलर आहे. दसरा मेळाव्याला कोणते मोठे मैदान शोधावे, हा प्रश्न पडला असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आम्ही लोकशाही मानणारे शिवसैनिक आहोत. झाले ते चांगले आहे. शिवाजी पार्कची क्षमता कमी असल्याने तिथे एवढे शिवसैनिक बसणार नाहीत. त्यामुळे मोठ्या मैदानात हा दसरा मेळावा होईल. त्याचबरोबर शेतकर्‍यांचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले.\nमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाहून यांना पोटशूळ उठला आहे\nआधी नावाला एक व कामाला दुसरा मुख्यमंत्री होता. मात्र आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच दिसत असल्याने त्यांना पोटशूळ उठला आहे, असाही टोला कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना लगावला. डोंबिवलीत आयोजित मेळाव्यात लगावला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तात्कालिन ठाकरे सरकारवरही सडकून टीका केली. दसरा मेळाव्याची ही बैठक असून जेव्हा मेळावा होईल तेव्हा मैदानही कमी पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nTags: उद्धव ठाकरेकव्हरस्टोरीकार्यकर्ताछत्रपती शिवरायनिवडणुकबाळासाहेब ठाकरेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nचांगल्या नफ्यासाठी गुळात भेसळ\nइयान वादळाने अमेरिकेचे मोठे नुकसान\nपाकच्या ट्विटर अकाउंटला भारतात स्थगिती\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/maharashtra-bjp-leader-warns-uddhav-thackeray-for-criticizing-amit-shah-jap93", "date_download": "2022-10-04T16:42:33Z", "digest": "sha1:5RY25P5FUZIKNRW3OEGVVDKWD5XGJCHV", "length": 8152, "nlines": 65, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Shivsena Vs BJP: अमित शहांबद्दल बोलताना विचार करा; अन्यथा..., भाजपचा उद्धव ठाकरेंना इशारा", "raw_content": "\nअमित शहांबद्दल बोलताना विचार करा; अन्यथा..., भाजपचा उद्धव ठाकरेंना इशारा\n'केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतका धसका का घेतला आहे, समजत नाही.'\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nमुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी इतका धसका का घेतला आहे, समजत नाही. त्यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी विचार करून बोलावे नाही तर उरलेल्या आमदारांपैकी बहुतेकजण सोडून जातील आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत केवळ चारच उरतील.\nअशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, अमित शहा (Amit Shah) हे देशाचे गृहमंत्री आहेत. ते मुंबईत आले तर त्यामध्ये ठाकरे यांना चुकीचे वाटण्याचे कारण नाही.\nअमित शहा हे उद्धव ठाकरे यांचा कधी उल्लेख देखील करत नाहीत. त्यांचे नाव घेऊन टीका करण्याने उद्धव ठाकरे यांनी जे गमावले आहे ते परत येणार नाही. उलट एक दिवस उद्धवजींची अवस्था माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी होईल आणि केवळ चार जणच उरतील. उरलेले थोडे आमदार त्यांनी सांभाळावेत नाही तर मुख्यमंत्री शिंदे त्यांना कधी नेतील कळणारही नाही असा इशाराच बावनकुळे यांनी यावेळी दिला.\nतसंच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ६०८ पैकी २९४ सरपंच भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. आपल्याकडे त्यांची नाव व पक्षातील पदांसहीत पूर्ण माहिती आहे. त्याखेरीज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ४१ सरपंच निवडून आले आहेत.\n'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय...'; मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री भुसे यांची प्रतिक्रिया\nअशा प्रकारे ६०८ पैकी ३३५ सरपंच हे भाजपा – शिवसेना युतीचे आहेत. या बाबतीत जे कोणी राजकीय पक्ष दावे करत आहेत त्यांना आपले आव्हान आहे की, त्यांनी सविस्तर यादी द्यावी त्यांच्याबरोबर आम्हीही देऊ असं आवाहवच बावनकुळे यांनी यावेळी केलं. शिवाय भाजप राज्यभरातील ९७,५०७ बूथमध्ये पक्ष संघटना बळकट करत असून आम्ही ५१ टक्के मते मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.\nआमच्या विरोधात तीनही पक्ष एक झाले तरी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करून पंतप्रधानांच्या नेतृत्वात राज्यात लोकसभा निवडणुकीत किमान ४५ आणि विधानसभा निवडणुकीत किमान २०० जागांवर विजय मिळवू असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. तर यावेळी त्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याशी आपली चर्चा झाली असून त्या नाराज नाहीत. त्या खंबीरपणे पक्षाचे काम करत असल्याचंही सांगितलं.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/01/bajaj-auto-launch.html", "date_download": "2022-10-04T17:02:04Z", "digest": "sha1:JT6GMQY6LHRTL7AX3FOJOMEFQX5W5B23", "length": 5717, "nlines": 60, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च | Gosip4U Digital Wing Of India बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nबजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च\nबजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च\nबजाजने अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मंगळवारी आपल्या चेतक इलेक्ट्रीक स्कूटरला लॉन्च केले आहे. या नव्या स्कूटरची एक्स-शोरूम किमंत एक लाख रुपये आहे. कंपनीने याला अर्बन आणि प्रीमियम अशा दोन व्हॅरिएंटमध्ये आणले आहे. तर, सायबर व्हाइट, हेजल्नट, सिट्रस रश, वैल्यूटो रोजो, इंडिगो मेटेलिक आणि ब्रुक्लन ब्लॅक अशा 6 कलर व्हॅरिएंटमध्य आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची प्री-बुकिंग 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पण, डिलीव्हरी फेब्रुवारीमध्ये मिळेल.\nबजाज चेतक इलेक्ट्रिकमध्ये 3 किलोवॉटची बॅटरी आणि 4080 वॉटची मोटर दिली आहे. ही 16Nm टॉर्क जनेरट करते. बॅटरी आणि मोटरीला IP67 रेटिंग दिली आहे, म्हणजेच ही गाडी डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे. कंपनीचा दावा आहे की, 5 तासात स्कूटरची बॅटरी फूल चार्ज होते.\nस्कूटरमध्ये ईको आणि स्पोर्ट असे दोन ड्राइविंग मोड आहेत. फुल चार्ज झाल्यावर ईको मोडमध्ये 95 किलोमीटरपर्यंत गाडी चालेल तर स्पोर्ट मोडमध्ये 85 किलोमीटरची रेंज आहे. स्कूटरसोबत चार्जर मोफत दिले जाईल तर फास्ट DC चार्जरला कंपनी तुमच्या घरी येईन इंस्टॉल करुन देईल.\nरिव्हर्स गिअर आणि 3 वर्षांची वॉरेंटी\nयात रिव्हर्स ड्रायविंग फीचरदेखील मिळेल. या फीचरमुळे महिलांसाठी गाडी चालवणे सोपे जाईल. बजाजने स्कूटरला सर्वात आधी पुण्यात लॉन्च केले आहे. लवकरच बंगळुरू, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबादसारख्या शहरातही लॉन्च केले जाईल. कंपनी या स्कूटरवर 3 वर्षे किंवा 50 हजार किलोमीटरची वॉरेंटी देत आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/05/amit-thackeray.html", "date_download": "2022-10-04T16:12:48Z", "digest": "sha1:HL2M3S6P2XLU5HE6YXK3O75IFDV2CFN7", "length": 6595, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "अमित ठाकरेंचं मुख्यमंत्री काकांना पत्र | Gosip4U Digital Wing Of India अमित ठाकरेंचं मुख्यमंत्री काकांना पत्र - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome राजकीय अमित ठाकरेंचं मुख्यमंत्री काकांना पत्र\nअमित ठाकरेंचं मुख्यमंत्री काकांना पत्र\nअमित ठाकरेंचं मुख्यमंत्री काकांना पत्र\nमहाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. या पार्श्वभूवीर राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना म्हणजेच काका उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. अमित ठाकरे यांच्या फेसबुक पेजवर हे पत्र पोस्ट करण्यात आलं आहे.\nकाय म्हटलं आहे पत्रात\n“महाराष्ट्र शासन कोविड १९ चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध उपाय योजना करते आहे. मात्र या आजाराचा प्रादुर्भाव सामान्य व्यक्तींना झाला तर त्यांनी काय करायचं यावरही काम करण्याची गरज आहे. तुम्ही या करता हेल्पलाईन सुरु केली याची मला पूर्णपणे माहिती आहे. तरीही अनेक नागरिकांना हा आजार झाल्यानंतर काय करावं हे समजत नाही. कुठे जायचं, कुणाला संपर्क करायचा हे माहित नसते. यासंदर्भात आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. उपाचारासंदर्भात अनेक नागरिकांना आमच्याकडे बेड उपलब्ध नाहीत, तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा असे सांगण्यात येत आहे. अशावेळी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मनस्थिती बिकट असते. या परिस्थितीवर मला असे वाटते की, सध्याच्या युगात बहुतांश लोकांकडे अँड्रॉइड मोबाइल आहेत, त्यामुळे आपण जर माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सगळ्या रुग्णालयांना जोडून एक APP तयार केला आणि त्यामध्ये असलेल्या कोविड १९ आणि कोविड १९ शिवाय अन्य आजार असणाऱ्या रुग्णांची माहिती तसेच तिथे उपलब्ध असणाऱ्या बेड्सची माहिती रोजच्या रोज अपडेट केली तर लोकांना ही माहिती मिळणं सोपं जाईल. यामुळे सामान्य लोकांना नाहक होणारा त्रास होणार नाही.”\nहा सगळा मजकूर असलेलं पत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. आता या पत्रात सुचवण्यात आलेला उपाय मुख्यमंत्री महोदय प्रत्यक्ष कृतीत उतरवतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/05/ayodhya-ram-janmabhoomi.html", "date_download": "2022-10-04T17:06:55Z", "digest": "sha1:QBL4YNKALXXXT4QZNW5HDRM5HCWI2UR4", "length": 8029, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला प्रारंभ; सापडल्या पुरातन मूर्ती आणि नक्षीदार खांब | Gosip4U Digital Wing Of India अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला प्रारंभ; सापडल्या पुरातन मूर्ती आणि नक्षीदार खांब - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला प्रारंभ; सापडल्या पुरातन मूर्ती आणि नक्षीदार खांब\nअयोध्येतील राम मंदिराच्या कामाला प्रारंभ; सापडल्या पुरातन मूर्ती आणि नक्षीदार खांब\nअयोध्येतील राम मंदिराच्या कामाला प्रारंभ; सापडल्या पुरातन मूर्ती आणि नक्षीदार खांब\nराम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद मिटल्यानंतर अखेर राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. मागील दहा दिवसांपासून अयोध्येतील निश्चित केलेल्या ठिकाणी काम सुरू असून, जागेचं सपाटीकरण करण्यासाठी केलेल्या खोदकामावेळी जुन्या मूर्ती आणि ऐतिहासिक खांब सापडले आहेत. देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश, खांब यासह अनेक वस्तुंचं अवशेष सापडलं आहे.\nदेशात करोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सगळी कामं ठप्प होती. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारनं बांधकामांना मूभा दिली असून, मागील दहा दिवसांपासून अयोध्येत राम मंदिराच्या कामालाही सुरूवात झाली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्रानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केला होता. या ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे.\nदरम्यान, अयोध्येतील राम मंदिर उभारण्यात येणाऱ्या नियोजित ठिकाणी जागेचं सपाटीकरण करण्याचं काम सुरू आहे. यासाठी खोदकामही करण्यात आलं असून, खोदकामावेळी अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब आढळून आले आहेत. दहा दिवसांपासून काम सुरू असून, खांब आणि इतर वस्तू सापडल्या असल्याचं विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितलं. ते म्हणाले,”मागील दहा दिवसांपासून मंदिर उभारणीच्या कामासाठी जमिनीच्या सपाटीकरणाचं काम सुरू आहे. यादरम्यान काही ऐतिहासिक वस्तुंचं अवशेष सापडलं. यात देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश आणि नक्षीदार खांब सापडले आहेत. त्याचबरोबर शिवलिंगही सापडलं असून, कुबेर तिलासारखी वस्तू सापडली आहे,” अशी माहिती राय यांनी दिली.\nशतकाहून अधिक काळ चाललेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ९ नोव्हेबर २०१९ रोजी ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं. यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात यावा. त्याचबरोबर मशीद उभारण्यासाठी आयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा निकाल दिला होता. त्यानंतर सरकारनं न्यायालयाच्या आदेशाप्रमाणं काम सुरू केलं आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/663/", "date_download": "2022-10-04T15:53:24Z", "digest": "sha1:VALUD7P7JXBEJVJUIAPZQS6BENX6D2XW", "length": 11903, "nlines": 66, "source_domain": "desimarathi.com", "title": "\"घराजवळील ही वस्तू वापरा फक्त 2 मिनिटात धान्यातील किडे पळून जातील,पुन्हा धान्यात किडे कधीच नाही.. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / “घराजवळील ही वस्तू वापरा फक्त 2 मिनिटात धान्यातील किडे पळून जातील,पुन्हा धान्यात किडे कधीच नाही..\n“घराजवळील ही वस्तू वापरा फक्त 2 मिनिटात धान्यातील किडे पळून जातील,पुन्हा धान्यात किडे कधीच नाही..\nआपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्याला चांगल्या आहाराची गरज आहे म्हणूनच आपण जे आहार खातो त्यासाठीचे धान्य लागणार आहे ते सुद्धा चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे आहे. जर ते खराब असेल तर आपल्या शरीराला अनेक हानी पोहोचण्याची शक्यता असते. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला एका गोष्टीची कल्पना असेलच शेतीमध्ये चांगले धान्य उगवले नाही तर व्यापारी सुद्धा आपल्या त्यांना चांगले भाव देत नाही म्हणूनच आज आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत..\nजेणेकरून आपण आपल्या धन्याची कशा पद्धतीने काळजी घ्यायची व धान्य कशा पद्धतीने जास्त कालावधी पर्यंत टिकून राहील याबद्दल अतिशय महत्त्वाची व उपयुक्त अशी काही उपाय तुम्हाला सांगणार आहोत. आपले धान्य नेहमी चांगले राहील व आपल्या आरोग्यावर सुद्धा त्यांचा विपरीत प-रिणाम सुद्धा होणार नाही म्हणून आजच्या या लेखामध्ये आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्या घरातील साठवणीची जे धान्य आहे ते चांगल्या पद्धतीने राहणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..\nअनेकदा आपण भविष्याच्या दृष्टिकोनातून घरी धान्य आणून ठेवतो परंतु जास्त काळ वापरले गेले त्यामुळे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या की-टक होण्याची शक्यता असते, अशावेळी हे की-टक पावसाळ्याचे काळामध्ये जास्त अन्नधान्य ना-श करत असतात. पावसाळ्याच्या वातावरणामध्ये आद्रता जास्त असल्यामुळे अन्नधान्य लवकर खराब होऊन जाते व त्याचबरोबर या कीटकांची निर्मितीसुद्धा भरपूर प्रमाणात असल्यामुळे लवकरच अन्नधान्य खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतात.\nबुरशी तज्ज्ञांच्या मते जेव्हापण जास्त प्रमाणात अन्नधान्य आणतो अशा वेळी की-टकांची बहुतेक वेळेस निर्मिती होत असते आणि ते धान्य ना-श करतात. अशा वेळी आपल्याला जे काही अन्न धान्य आणलेला आहे ते उन्हामध्ये सूकवायला पाहिजे व त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी ठेवणार आहोत ते ठिकाण स्वच्छ व कोरडे असायला हवे ते कोणत्याही प्रकारची पाण्यात साठा नसावा अन्यथा अशा ठिकाणी कीड लागण्याची शक्यता जास्त असते.\nही सर्व कीड लवकर न-ष्ट करण्यासाठी व आपल्यावर धान्य सुरक्षित करण्यासाठी आपण दोन वनस्पतीचा वापर करणार आहोत. त्यातील पहिली वनस्पतीचे नाव आहे गुळवेल. ही वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. अन्नधान्य मध्ये किडे, की-टक, बुरशी निर्माण होऊ नये म्हणून गुळवेल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. धान्याचे संरक्षण करण्यासाठी आपण गुळवेल ची पाने किंवा गुळवेलीचा ज्या काही काड्या असतात ते आपण अन्नधान्य मध्ये ठेवू शकतो.\nत्यानंतर आपल्याला दुसरी वनस्पती वापरायचे आहे ती म्हणजे कडूलिंब. कडूलिंबू सुद्धा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. कडुलिंबाच्या अंगी जे गुणधर्म असतात ते आपले धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी व कीडमुक्त राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. कडूलिंबाच्या पानांना आयुर्वेदिक शास्त्रामध्ये कीटकनाशक म्हणून मान्यता मिळालेली आहे.\nआपल्याला कडुलिंबाची पाने व कडू लिंबाच्या काड्या त्यांना मध्ये टाकायचे आहेत अशा पद्धतीने आपण आपले धान्य सुरक्षित करू शकतो त्याच बरोबर धान्यांमध्ये ओलावा असेल तर अशा वेळी आपण कागदाचा तुकडा सुद्धा त्या मध्ये टाकू शकता कारण की कागदाचा तुकडा मुळे धान्यातील आद्रता शोषून घेतली जाते आणि हे शोषून घेण्याचे कार्य कागद करत असतो म्हणूनच आपण आपले धान्य सुरक्षित राखण्यासाठी वरील उपाय सांगण्यात आलेले आहे ते अवश्य करा आणि आपले धान्याचे संरक्षण करा.\nPrevious आपली किडनी खराब होण्याची ही आहेत 7 लक्षणे.. चुकून सुद्धा दुर्लक्ष करू नका.\nNext कायमची सुटेल..न सांगता हे दोन थेंब टाका दा** सोडण्याचे घरगूती उपाय.\n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/distribution-of-ideal-teacher-awards-in-srigonda-awarded-to-prashant-chavan-130303889.html", "date_download": "2022-10-04T15:46:14Z", "digest": "sha1:BP7ENZMLD7NAOOKTKJFRLL7G3BU6EHG7", "length": 5893, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आदर्श शिक्षक पुरस्कारांचे श्रीगोंद्यात वितरण ; प्रशांत चव्हाण यांना प्रदान | Distribution of Ideal Teacher Awards in Srigonda; Awarded to Prashant Chavan - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइब्टाच्या वतीने जाहीर:आदर्श शिक्षक पुरस्कारांचे श्रीगोंद्यात वितरण ; प्रशांत चव्हाण यांना प्रदान\nआदर्श बहुजन शिक्षक संघ इब्टाच्या वतीने जाहीर करण्यात आलेले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिा फुले आदर्श शिक्षक, क्रांतीज्योती सावित्री फुले आदर्श शिक्षीका व दीनमित्रकार पत्रकारिता पुरस्कार नुकतेच श्रीगोंदे येथे प्रदान करण्यात आले. श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे राजलक्ष्मी मंगल कार्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात दिव्य मराठीचे पत्रकार दीपक कांबळे यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार तर आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक समाज प्रबोधनकार पुरस्कार प्रशांत चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.\nयावेळी इब्टा संघटनेचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पाचपुते, भाजप जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, इब्टाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे, शिक्षक नेते राजेंद्र शिंदे, आबासाहेब जगताप, शाम पिंपळे, माजी सभापती शहाजी हिरवे ,गट शिक्षणधिकारी गोरख हिंगणे, बबन गाडेकर, भास्कर कराळे, किसन बोरुडे, विजय काकडे, संतोष टकले, नवनाथ अडसूळ, संदीप नागवडे, रवींद्र होले, रमेश सोनवणे आदी उपस्थित होते. श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून एक याप्रमाणे १५ आदर्श शिक्षक व १५ आदर्श शिक्षीकांना पाचपुते यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात उत्तरेश्वर मोहळकर यांनी, आमदार बंब यांच्याकडे लक्ष न देता नेटाने आपले विद्यार्थी हिताचे काम करावे असे आवाहन केले. विद्यार्थी हिताचे आम्हाला फक्त शिकवू दया हे आंदोलन समाजाच्या सहकार्याने तीव्र करून शिक्षणातील अडथळा दूर करून शेतकरी कष्टकरी कामगार बहुजन समाज यांच्या मुलांची प्रगती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. आभार रोहिदास डोके यांनी मानले.\nभारत ला 99 चेंडूत 12.48 प्रति ओवर सरासरी ने 206 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/soneri/22678/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/ar", "date_download": "2022-10-04T17:22:06Z", "digest": "sha1:JM27HZHXKJ76I73PYJWG6KKNMANLU5E3", "length": 13133, "nlines": 168, "source_domain": "pudhari.news", "title": "एक स्त्री राहणार दोन प्रियकरांसोबत? 'सोप्पं नसतं काही' | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/मनोरंजन/एक स्त्री राहणार दोन प्रियकरांसोबत\nएक स्त्री राहणार दोन प्रियकरांसोबत\n'सोप्पं नसतं काही' वेब सीरिज\nएक स्त्री राहणार दोन पुरूषांसोबत ‘सोप्पं नसतं काही’ पुर्वीपासून पाश्चिमात्य देशांमध्ये एक स्त्री दोन पुरूषांसोबत किंवा दोन पुरूष एका स्त्री सोबत राहतात हा प्रकार प्रचलित आहे. भारतामध्येही हा प्रकार नवीन आहे असं नाही. कारण महाभारतामधील द्रोपदीलाही पाच नवरे होते. परंतु आजच्या काळात असा काही प्रकार भारतात घडेल हे कोणालाही पचनी न पडण्यासारखं आहे. एक स्त्री दोन पुरूषांसोबत राहते आणि तिचं दोघांवरही समान प्रेम आहे अशी आगळीवेगळी कहाणी घेवून प्लॅनेट मराठी ओटीटी ‘सोप्पं नसतं काही’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेवून आले आहे.\nलीसा हेडनचे बाळाला ब्रेस्टफिडींग करतानाचे फोटो व्हायरल\nपवनदीप राजन इंडियन आयडल-१२ शोचा विजेता\nमयुरेश जोशी दिग्दर्शित या वेब सीरिजचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला असून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेता अभिजित खांडकेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nइंडियन आयडल-१२ : टॉप ६ मधील स्पर्धक सायली कांबळेविषयी जाणून घ्या\n डॉक्टरचा खरा चेहरा काही सर्वांसमोर आला नाही\nमृण्मयीच्या आयुष्यात शशांक आणि अभिजित हे दोन्ही पुरूष असतात आणि ती दोघांसोबत एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त करते. मग हा नात्याचा गुंता हे तिघं कसे सोडवणार यावर आधारित ही वेब सीरिज आहे. ट्रेलर रिलिज होताचं काही क्षणातचं ही वेब सीरिज ट्रोल होतं आहे. “मराठी सिनेसृष्टीत कन्टेन्ट राहिला नाही म्हणून हे असं काही दाखवू नका “, “भारतीय संस्कृतीचं भान राहू द्या “असं चक्क नेटकऱ्यांनी कलाकारांना बजावलं आहे.\nमल्लिका शेरावतच्या Sunkissed 🌞 ची सोशल मीडियात चर्चा\n‘ती परत आलीये’ मधील ही अभिनेत्री दिसते खूपचं सुंदर, तुम्ही पाहिलंत का\nया निगेटिव्ह कमेंटबद्दल पुढारीशी बोलताना मृण्मयी म्हणते ” मी कलाकार म्हणून यामध्ये काम केलेलं आहे. कोणाला ते त्यांच्या विचारांनी चुकीचं घ्यायचं असेल तर मी काही करू शकतं नाही.” अनुजा एक मुक्त विचारांची मुलगी आहे आणि तिचं खरोखर दोघांवर प्रेम आहे. प्रेम ही एक व्यक्त होणारी भावना आहे आणि तेचं अनुजा करतेय असंही पुढे मृण्मयी म्हणाली.\nप्रेक्षकवर्गांनी पब्लिक फिगर आणि पब्लिक प्रॉपर्टी यातला फरक समजायला हवा, आमचे नातेवाईक, आई-बाबा सोशल मीडियावर आहेत. त्यांना याचा फरक पडतो आणि परिणामी आम्हाला त्रास होतो असं मतं शशांकने पुढारीशी बोलताना व्यक्त केलं.\nसध्या सोशल मीडियावर व्हायरल मिम्सच्या प्रकाराबद्दल बोलताना अभिजीत म्हणतो “मिम्स जोपर्यंत विनोद असतात तोपर्यंत ठीक असतं परंतु जर कोणी अश्लिल शब्द वापरून पर्सनल अटॅक करत असेल तर ते फार चुकीचं आहे.”\n‘सोप्पं नसतं काही’ या वेब सीरिजच्या माध्यमातून एक वेगळा विषय मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा गंभीर विषय अतिशय साध्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न निर्मात्यांकडून केला गेला आहे.\nलिव्ह इन रिलेशनशिप सारखा प्रचलित प्रकार आजवरही भारतात मान्य केला जात नाही. एक स्त्री आणि एक पुरूष हीच नात्याची व्याख्या. नवलं म्हणजे भारताच्या अनेक भागात पहिली बायको मुलाला जन्म देण्यास समर्थ नसेल किंवा पहिल्या बायकोमधून मन भरलं असेल तर पुरूष दुसरं लग्न करून दोन्ही स्त्रियांसोबत राहतो. परंतु एक स्त्री दोन पुरूषांसोबत राहते असं काहीसं आजवर पाहायला किंवा ऐकायला मिळालेलं नाही म्हणून ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या मनात घर करते का याकडे आता सगळ्यांच लक्ष आहे.\nया ११ स्टार्सनी Sex Life बद्दल विचित्र खुलासे केले आहेत\nहॉट कृतिका गायकवाडचे फोटो पाहून चाहत्यांचं पाणी पाणी\nबिग बींचे चित्रपट नाकारणाऱ्या श्रीदेवीने या हिरोंसोबत केले सर्वाधिक सिनेमे\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/vishwasanchar/106486/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AA/ar", "date_download": "2022-10-04T16:31:02Z", "digest": "sha1:GYDWHHJZXFFGLGYVZLY6B7LRH5OVI65D", "length": 9518, "nlines": 152, "source_domain": "pudhari.news", "title": "न्यूयॉर्क : आता मानवी मेंदूतही बसवली जाणार चिप | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/विश्वसंचार/न्यूयॉर्क : आता मानवी मेंदूतही बसवली जाणार चिप\nन्यूयॉर्क : आता मानवी मेंदूतही बसवली जाणार चिप\nन्यूयॉर्क : धडाडीचे उद्योजक एलन मस्क सतत नवे नवे प्रयोग करीत असतात. ‘टेस्ला’ आणि ‘स्पेस एक्स’ कंपन्यांचे मालक असलेल्या मस्क यांनी मंगळावर मनुष्य वसाहत निर्माण करण्याचे स्वप्न पाहिलेले आहे. आता त्यांची न्यूरोटेक स्टार्टअप ‘न्यूरालिंक’ने ब्रेन -कॉम्प्युटर इंटरफेस टेक्नॉलॉजीची माणसावर चाचणी करण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे.\nन्यूयॉर्क : ब्रेन डेड व्यक्‍तीच्या शरीरात डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण\nव्हिडिओ : डेव्हिड वॉर्नर श्रीवल्ली गाण्यावर थिरकला, अल्लू अर्जुनलाही आवरला नाही कमेंटचा मोह\nकंपनी ‘ब्रेन -चिप’ला पुढील टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी तयार असून माणसाच्या मेंदूत अशी चिप बसवली जाणार आहे. यापूर्वी माकड व डुकरांवर या चाचण्या झालेल्या आहेत. एका नऊ वर्षांच्या माकडाच्या मेंदूत ही चिप बसवण्यात आली होती. त्याद्वारे हे माकड चक्‍क व्हिडीओ गेम खेळत होते.\n‘या’ देशातील लोक चक्क परदेशातून मागवतात पिझ्झा\nअमेरिकेतील अनेक शहरांमध्येही दसरा\nहे स्टार्टअप तंत्रज्ञानाचा वापर करून ह्युमन-एआय सिम्बायोसिस तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. एलन मस्क यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते की मानवावर याच्या सुरुवातीच्या चाचण्या 2022 मध्ये सुरू होतील. चाचणीत अर्धांगवायू झालेल्या लोकांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. याद्वारे कॉम्प्युटर कर्सरचे थेट न्यूरल कंट्रोल गेन करण्याचा प्रयत्न केला जाईल.\nसप्तश्रृंगी गडावर भाविकांच्या सुरक्षिततेशी खेळ ; प्रवेशद्वाराजवळील मेटल डिटेक्टर बनले शोभेच्या वस्तू\nलग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार ; अश्लिल चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी\nमस्क यांच्या म्हणण्यानुसार ही चिप म्हणजे एक नाण्याच्या आकाराचे उपकरण आहे. ब्रेन डिसऑर्डर व तत्सम आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना सहाय्य करणे हा या तंत्रज्ञानाचा हेतू आहे. मेंदू आणि मणक्याची समस्या केवळ या चिपच्या मदतीने सोडवता येऊ शकेल. या ब्रेन चिपची क्षमता मोठी असल्याचा मस्क यांचा दावा आहे. त्यानुसार या चिपमुळे अर्धांगवायू, कर्णबधिरता, अंधत्व आदी समस्यांवर उपाय मिळू शकेल.\nसचिन तेंडुलकरच्या सर्वात मोठ्या चाहत्याला पोलिसांनी केली मारहाण; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण\nसोनोग्राफी, गर्भपात केंद्रांची होणार गोपनीय तपासणी ; नाशिक महापालिका राबवणार धडक मोहीम\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.divyaprabhatnews.com/2020/09/blog-post_24.html", "date_download": "2022-10-04T17:11:55Z", "digest": "sha1:R5TPJNFMCW3XJXZ4QNP3HCUBRBJG53LS", "length": 10646, "nlines": 54, "source_domain": "www.divyaprabhatnews.com", "title": "नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा :- पालकमंत्री दत्तात्रय भरणे... - Divyaprabhat News", "raw_content": "\nHome पंढरपूर विशेष नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा :- पालकमंत्री दत्तात्रय भरणे...\nनुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा :- पालकमंत्री दत्तात्रय भरणे...\n7:00 AM पंढरपूर विशेष,\nअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करावेत अशा सूचना, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.\nसोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गार्डी, कासेगांव, सांगोला तालुक्यातील महूद येथील कासाळ-गंगा ओढा तसेच माळशिरस तालुक्यातील मळोली येथील अतिवृष्टिने पूर आल्यामुळे नुकसानग्रस्त पिकांची व पडझड झालेल्या घरांची पहाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केली.\nयावेळी आमदार भारत भालके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, उदयसिंह भोसले, शमा पवार, तहसिलदार वैशाली वाघमारे, योगेश खरमाटे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, संतोष राऊत, स्मिता पाटील, तालुका कृषि अधिकारी गजानन ननवरे ,दिपाली जाधव, राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, महावितरणचे श्री.कासार आदी उपस्थित होते.\nयावेळी पालकमंत्री म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टिने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड झाली आहे. पंढरपूर, माळशिरस व सांगोला तालुक्यातील 54 गावांतील मोठ्या प्रामाणात पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 6500 ते 7000 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त 517 कुटुबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच बंधाऱ्यांचे व पाझर तलावांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पुराच्या पाण्यामुळे काही गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला असल्याने विद्युत पुरवठा पुर्वरत करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.\nअतिवृष्टिने शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थित शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शासनस्तरावरुन आवश्यकती मदत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी आमदार भारत भालके यांनी नुकसानगस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना शासनाच्या वतीने तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टिमुळे विविध ठिकाणी नुकसान झालेल्या भागांची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी पालकमंत्री भरणे यांना दिली.\nTags # पंढरपूर विशेष\nसंपादक - श्री.पोपट इंगोले\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'दिव्य प्रभात न्यूज ' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nपाटखळ येथील त्या वादग्रस्त खडी क्रशर व मंगलकार्यालयाची होणार चौकशी....\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील मोरे पिता पुत्रांचे मंगलकार्यालय व खडीक्रशर बेकायदेशीर आणि शासनाचे नियम उल...\nदामाजीच्या कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्तीने कामगारांच्या भावनेशी खेळू नका .......\nकामगार संघटनेचा अफवेखोरांना खणखणीत इशारा...... दिव्य न्यूज नेटवर्क दामाजी ही आमची मातृसंस्था असून आम्ही कामगारांनी ही सं...\nपाटखळ येथील मोरे खडी क्रेशर महसुल विभागाने दुसऱ्यांदा केले सील..\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील गावालगत नियमांची पायमल्ली करून उभारलेल्या खडीक्रशर याबाबतची अधिक म...\nमावस भावाच्या खून प्रकरणी मंगळवेढयाचे तत्कालीन पोलिस नाईक यास जन्मठेप व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा...\nजन्मठेपेच्या शिक्षेन जिल्हाच्या पाेलीस दलात उडाली ऐकच खळबळ.... मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तत्का...\n\"त्या \"वादग्रस्त 'खडी क्रशर' आणि 'मंगल कार्यालयाच्या' कारवाईला महसूल प्रशासनाला कधी लागेल मुहूर्त\nमंगळवेढा महसूल प्रशासनाचे कार्य म्हणजे \" वराती मागून घोडे \"नागरिकांतून तीव्र संताप..... दिव्य प्रभात न्यूज ...\nक्रीडा विषयक जाहिरात धार्मिक पंढरपूर विशेष मंगळवेढा विशेष राजकीय संपादकीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3+%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95", "date_download": "2022-10-04T16:06:31Z", "digest": "sha1:WQLZBKMM5RN3E4HTJ6LSYCR4QOWGV7GA", "length": 2439, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nअरुण सरनाईक: शोकांत नायकाचा सगळ्यांना विसर\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात.\nअरुण सरनाईक: शोकांत नायकाचा सगळ्यांना विसर\nअभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/dilasa-care-center/", "date_download": "2022-10-04T16:31:12Z", "digest": "sha1:ADYH5PTMLNNT6WSKVLTF4SIYUJWAXF5D", "length": 6402, "nlines": 95, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "दिलासा केअर सेंटर | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nसतीश शिवाजी जगताप हे दिलासा केअर सेंटरचे जन्मदाते. सोलापूर जिल्ह्य़ातील अकलूज हे मूळ गाव असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील जगताप आज नाशिकमध्ये व्याधिग्रस्त अशा ७० जणांचे पालकत्व यशस्वीपणे पार पाडत आहेत. सुधारणा झालेले शेकडो जण पुन्हा आपआपल्या कुटुंबात रमले आहेत. तब्येत व्यवस्थित झालेल्या रुग्णांना नातेवाईकांनी परत घरी नेणे आणि नवीन रुग्णांनी दिलासामध्ये येणे हे चक्र सातत्याने सुरू राहात असल्याने संस्थेतील रुग्णांची संख्या कायम बदलत असते. आजारी, मनोरुग्ण, व्यसनग्रस्त, अपंग असे सर्वच प्रकारचे रुग्ण या ठिकाणी पाहावयास मिळतात. संस्थेचा महिन्याचा सर्व खर्च साडेतीन लाखांच्या घरात जातो. संस्थेस शासकीय अनुदान नसताना नाशिक रन, नसती उठाठेव, कालिका माता ट्रस्ट, मिडास टच, इनरव्हील क्लब, लायन्स क्लब यांसारख्या संस्था, अल्कॉन, मायलॉन, वासन टोयोटा, महिंद्र या कंपन्यांकडून विविध स्वरूपात मिळणाऱ्या मदतीमुळे आर्थिक बोजा काही प्रमाणात हलका होण्यास मदत होते. परंतु तरीही संस्थेचे कार्य आणि होणारा खर्च यांचा मेळ बसणे अवघड होते.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nबळीराजासाठी नाना-मकरंदची ‘नाम’... एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/548/", "date_download": "2022-10-04T16:05:25Z", "digest": "sha1:BRZCQQX5SXQ6ESAG3AT75DNYM7M7QJ67", "length": 9178, "nlines": 81, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "ओबीसी आरक्षणाच्या निर्णया संदर्भात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस - Rayatsakshi", "raw_content": "\nओबीसी आरक्षणाच्या निर्णया संदर्भात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस\nओबीसी आरक्षणाच्या निर्णया संदर्भात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस\nसुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय म्हणजे राज्य सरकारसाठी एक मोठा झटका आहे\nनागपूर, रयतसाक्षी: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. ओबीसी आरक्षणाशिवाय आता या महिन्यात होणाऱ्या दोन जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय म्हणजे राज्य सरकारसाठी एक मोठा झटका आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nदेवेंद्र फडणवीस म्हणाले, तीन महिन्यात इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम निश्चितच होऊ शकतं. यासाठी फार पैसाही लागत नाही. याला इच्छाशक्ती लागते. जर सरकारजवळ राजकीय इच्छाशक्ती असेल तर तीन महिन्यात ओबीसी आरक्षण शक्य आहे. हे आरक्षण परत येईल आणि त्यानंतरच निवडणुका घेतल्या पाहिजेत. नाहीतर भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदा आणि 105 नगरपंचायतीत ओबीसींवर अन्याय होईल.\nराज्य सरकारने दोन वर्षे वेळ का घालवला\nदेवेंद्र फडणवीस म्हणाले, तीन महिन्यात आरक्षण मिळालं नाही, तर राज्य सरकारच्या नेत्यांच्या मनात ओबीसींना आरक्षण देणं नाही हे स्पष्ट होईल. ओबीसी मंत्र्यांना या सरकारमध्ये कुणी ऐकत नाही. वेगाने काम करण्याचं आता राज्य सरकार म्हणतायत, हेच दोन वर्षांपूर्वी केलं असतं तर तर ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं नसतं. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की तीन महिन्यात डाटा गोळा करतो, मग सरकारने दोन वर्षे वेळ का घालवला असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.\nकेंद्र सरकारचा डाटा कामाचा नाही, हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे आता केंद्र सरकारकडे बोट दाखवता येत नाही. सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत वेळकाढू पणा केला. पण आता कुठलीही अडचण न सांगता हे करा. दोन वर्षे टोलवाटोलवी केली पण आता तुम्ही उघडे पडलात. तीन महिन्यात डाटा गोळा करावा पण यानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ नये असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.\n… तर रस्त्यावर उतरू\nराज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा दोन जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणूका घेण्यचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने ट्रीपल टेस्ट न करता हा अध्यादेश काढल्याने न्यायालयाने अध्यादेश रद्द केला. आता आरक्षणाशिवाय निवडणूका होईल. आम्ही ओबीसींवरचा अन्य सहन करणार नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्य सरकार निवडणुका घेणार असेल तर आम्ही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरू असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.\nआठवड्यापासून गाव झोपलाच नाही\nमनसेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या गाडीची तोडफोड\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/02/blog-post_14.html", "date_download": "2022-10-04T16:43:14Z", "digest": "sha1:CO3R4QROW4Q56YD3YO6LKGVDG53MUP52", "length": 7297, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "गणेश बागडे यांची मानवाधिकार ह्यूमनराइट काउंसिल च्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड", "raw_content": "\nHomeजतवार्तागणेश बागडे यांची मानवाधिकार ह्यूमनराइट काउंसिल च्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड\nगणेश बागडे यांची मानवाधिकार ह्यूमनराइट काउंसिल च्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड\nमानवाधिकार राष्ट्रीय संगठन यूनिवर्सल ह्यूमनराइट काउंसिल सांगली जिल्हा अध्यक्षपदी जत तालुक्यातील उमदी येथील गणेश सिध्दाप्पा बागडे यांची निवड करण्यात आली आहे.\nमानवाधिकार राष्ट्रीय संगठन यूनिवर्सल ह्यूमनराइट काउंसिल सांगली जिल्हाध्यक्षपदी बागडे यांची निवड झाली असून त्याच्या या निवडीबद्दल चर्मकार समाज संघटना व बागडे यांच्या मित्र परिवारात आनंदाचे वातावरण दिसत आहे. सर्व सघटनेतन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बागडे हे भारतीय चर्मकार समाज मुंबई, महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी म्हणूनही काम करीत आहेत. उमदी (विठ्ठलवाडी) येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच ते आखिल भारतीय कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. आपला माणूस पोलिस मित्र संस्थेचे सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणुनही काम पाहात आहेत. येणाऱ्या काळात मानव अधिकार काय आहे. मानवाच्या गरजा व अधिकार मिळवून देण्यासाठी मी जिल्हाभर ही संघटना बळकट करून, जनतेच्या गरजा पूर्ण करू, होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडू आणि मानव अधिकारी बद्दल जनतेच्या गरजेला पडून त्यांच्या गरजा पूर्ण करू असे निवडीनंतर गणेश बागडे यांनी व्यक्त केले.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/sharad-pawar-said-that-the-citizens-of-the-state-are-unconcerned-about-corona-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T17:32:42Z", "digest": "sha1:DV2HOBUL4B5UBXTAAUALWFND3ZHQJDS3", "length": 10244, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "राज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर- शरद पवार", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nराज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर- शरद पवार\nराज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर- शरद पवार\nरायगड | राज्यासह देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. नागरिकांनाही पहिल्याप्रमाणे कोरोनाची भीती राहिलेली नाही. नागरिक विनामास्क बाहेर पडत असून लग्न-समारंभाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. रायगडमध्ये रोहा येथे ते बोलत होते.\nराज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर आहेत. प्रत्येकाने खबरदारी घेण्याची जास्त आवश्यकता आहे. कोरोना विषाणू घातक आहे, त्यामुळे काळजी घ्या, असं आवाहन शरद पवारांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे. रोहामध्ये बोलताना पवारांनी गाडीतून येत असताना नागरिक विनामास्कचे फिरत असल्याचं पाहिल्यावर त्यांनी सर्वांना सावध केलं आहे.\nलोकांनी मास्क वापरणं सोडून दिलं आहे मात्र त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. याबद्दल जे जाणकर लोकं आहेत त्यांच्याशी माझा संपर्क असतो. देशाच्या आरोग्य खात्याशी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांशी मी गेल्या दोन दिवसांपासून बोलत आहे. तर त्यांनी मला सांगितलं शासन कदाचित या निष्कर्षावर येईल, हा विषाणू थोडा वेगळा आहे. जास्त घातक आहे त्यामुळे काळजी घेतली नाही तर आपल्याला परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे असं शरद पवारांनी सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला.\nदरम्यान, पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याची वेळ आली त्यामुळे आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल ही सूचना कोरोना आपल्याला देत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nमारुती सुझुकी देणार ग्राहकांना पर्याय; पेट्रोल-डिझेलपासून सुटका\n…तर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावा लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n आता ‘या’ जिल्ह्यात घेण्यात आला संचारबंदीचा निर्णय\nकोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अमरावती शहरात ‘इतक्या’ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर\nकाँग्रेसच्या जनआक्रोश राॅलीत डान्सरचे ठुमके, पाहा व्हिडीओ\nमारुती सुझुकी देणार ग्राहकांना पर्याय; पेट्रोल-डिझेलपासून सुटका\nपोलीस मारहाण प्रकरणात ‘या’ भाजप आमदाराला अटक\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.yipengjack.com/mr/tags-58443", "date_download": "2022-10-04T17:23:10Z", "digest": "sha1:TKDFAR2JTUS5IMH7ENHXQMTB5G3IQXFR", "length": 9992, "nlines": 56, "source_domain": "www.yipengjack.com", "title": "फ्लोअर जॅक उत्पादक - EPONT", "raw_content": "2006 पासून, EPONT जॅक एक व्यावसायिक ऑटोमोबाईल देखभाल उपकरणे (हायड्रॉलिक जॅक, इंजिन क्रेन) निर्माता आहे.\nआपण यासाठी योग्य ठिकाणी आहात फ्लोअर जॅक उत्पादक.आत्ताच आपल्याला हे माहित आहे की आपण जे काही शोधत आहात ते आपल्याला नक्कीच सापडेल EPONT.आम्ही हमी देतो की ते येथे आहे EPONT.\nEPONT उत्पादनाच्या विविध टप्प्यांतून जातो. या टप्प्यांमध्ये पॅटर्न कटिंग, विभाग स्टिचिंग, त्याचा आकार घेणे, तळवे जोडणे आणि असेंबलिंग यांचा समावेश होतो..\nआम्ही उच्च गुणवत्ता प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे फ्लोअर जॅक उत्पादक.आमच्या दीर्घकालीन ग्राहकांसाठी आणि आम्ही प्रभावी उपाय आणि खर्च लाभ देण्यासाठी आमच्या ग्राहकांना सक्रियपणे सहकार्य करू.\nप्रोफेशनल फ्लोअर जॅक पॅकिंग वर्कशॉप बाजारातील समान उत्पादनांच्या तुलनेत------ईपीओएनटी उत्पादक\nफ्लोअर जॅक पॅकिंग वर्कशॉप बाजारातील समान उत्पादनांच्या तुलनेत, त्याचे कार्यप्रदर्शन, गुणवत्ता, देखावा इत्यादी बाबतीत अतुलनीय उत्कृष्ट फायदे आहेत आणि बाजारात चांगली प्रतिष्ठा आहे. मागील उत्पादनांच्या दोषांचा सारांश देतो, . वापरकर्त्यांच्या अनुभवावर आधारित वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन केलेले आहे.\nबाटली जॅक उत्पादकांचा परिचय------ माल EPONT लोड करत आहे\nबॉटल जॅक उत्पादकांची ओळख------ माल EPONT लोड करणेबाजारातील तत्सम उत्पादनांच्या तुलनेत, त्याचे कार्यप्रदर्शन, गुणवत्ता, देखावा इत्यादी बाबतीत अतुलनीय उत्कृष्ट फायदे आहेत आणि बाजारात चांगली प्रतिष्ठा आहे. EPONT मागील उत्पादनांच्या दोषांचा सारांश देते आणि त्यांना सतत सुधारते. कस्टमाइज्ड बेस्ट 4T चे वैशिष्ट्य& चीनकडून 10T पोर्टा पॉवर जॅक पुरवठादार | EPONT आपल्या गरजेनुसार सानुकूलित केले जाऊ शकते.\nकाळा रंग 2.5T हँड पॅलेट जॅक उत्पादने | EPONT\nब्लॅक कलर 2.5T हँड पॅलेट जॅक बाजारातील तत्सम उत्पादनांशी तुलना करता, त्याचे कार्यप्रदर्शन, गुणवत्ता, देखावा इत्यादी बाबतीत अतुलनीय उत्कृष्ट फायदे आहेत आणि बाजारात चांगली प्रतिष्ठा आहे. मागील उत्पादनातील दोषांचा सारांश देतो.हे उत्पादन असणे आवश्यक आहे आणि विविध अनुप्रयोगांसाठी योग्य आहे.\nसानुकूलित नवीन उत्पादन 3T लो प्रोफाइल आणि डबल पंप चीनमधील नवीन डिझाइन ट्रॉली जॅक उत्पादक | EPONT\nनवीन उत्पादन 3T लो प्रोफाइल आणि डबल पंप नवीन डिझाईन ट्रॉली जॅक बाजारातील समान उत्पादनांच्या तुलनेत, त्याचे कार्यप्रदर्शन, गुणवत्ता, देखावा इत्यादींच्या बाबतीत अतुलनीय उत्कृष्ट फायदे आहेत आणि बाजारात चांगली प्रतिष्ठा आहे. EPONT दोषांचा सारांश देतो. मागील उत्पादनांचे, आणि सतत त्यांना सुधारित करते. नवीन उत्पादन 3T लो प्रोफाइल आणि डबल पंप नवीन डिझाइन ट्रॉली जॅकची वैशिष्ट्ये आपल्या गरजेनुसार सानुकूलित केली जाऊ शकतात.\nव्यावसायिक चायना फ्लोअर जॅक प्रोडक्शन लाइन कार जॅक उत्पादक - EPONT\nप्रोफेशनल चायना फ्लोअर जॅक प्रोडक्शन लाइन कार जॅक मॅन्युफॅक्चरर्स - बाजारातील समान उत्पादनांच्या तुलनेत EPONT, त्याचे कार्यप्रदर्शन, गुणवत्ता, देखावा इत्यादी बाबतीत अतुलनीय उत्कृष्ट फायदे आहेत आणि ... मध्ये चांगली प्रतिष्ठा मिळवते. संपूर्ण विश्लेषण करून जाईल. विश्लेषणामध्ये सुरक्षा, घटकांचे यांत्रिक कार्यप्रदर्शन, एकूण कार्यक्षमता इत्यादींचा समावेश आहे.\nफक्त तुमचा ईमेल किंवा फोन नंबर संपर्क फॉर्ममध्ये सोडा जेणेकरून आम्ही तुम्हाला आमच्या विस्तृत श्रेणीच्या डिझाइनसाठी विनामूल्य कोट पाठवू शकू\nनाव ई-मेल स्वरूप त्रुटी फोन/WhatsApp/Skype कंपनीचे नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/chalisgaon/news/ajit-pawar-on-district-tour-on-thursday-ncp-district-president-adv-plate-information-130309160.html", "date_download": "2022-10-04T17:16:06Z", "digest": "sha1:7FVYPL3EI4FYCC44MCHPVCE4FDLV6WPT", "length": 4945, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अजित पवार गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. पाटलांची माहिती | Ajit Pawar on district tour on Thursday; NCP District President Adv. Plate information| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजळगावात मेळावा:अजित पवार गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. पाटलांची माहिती\nराज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार १५ रोजी जळगांव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्याची सुरवात पाचोरा येथून होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र पाटील यांनी दिली.\nमाजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, भडगाव येथील शाम भोसले, हर्षल पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, रणजित पाटील उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर भडगाव रोडवरील महालपूरे मंगल कार्यालयात पाचोरा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. जिल्हाभरातील नेते दौऱ्यात उपस्थित राहणार आहेत.\n१५ रोजी औरंगाबाद येथे विमानाने आगमन , चाळीसगावमार्गे पाचोरा वाहनाने सकाळी १० वाजता येतील. संजय वाघ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, १०.३० वाजता पाचोरा महाविद्यालयातील वायसीएम इमारतीचे उद्घाटन, दुपारी एक वाजता पाचोरा महाविद्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा होईल. नंतर दुपारी दोन नंतर जळगावकडे प्रयाण, दुपारी ३ ते ५ या वेळेत जळगावात मेळावा होईल.\nदक्षिण आफ्रिका 227-3 (20.0)\nदक्षिण आफ्रिका ने भारत ला 49 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/08/19/sttoresume/", "date_download": "2022-10-04T15:46:41Z", "digest": "sha1:B3RKOXYHBIW6PT3OLMGQ4OARLFWGRUQS", "length": 15193, "nlines": 103, "source_domain": "kokanmedia.in", "title": "२० ऑगस्टपासून एसटीच्या सर्व सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होणार; नियम पाळणे बंधनकारक - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\n२० ऑगस्टपासून एसटीच्या सर्व सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होणार; नियम पाळणे बंधनकारक\nमुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गेले पाच महिने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची अर्थात एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे.\nगणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nश्री. परब म्हणाले, की २० ऑगस्टपासून एसटीच्या साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी या सर्व प्रकारच्या बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. मूळ तिकीट दरातच या सेवा दिल्या जाणार आहेत. लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही. प्रवासात प्रवाशांनी कोविड-१९च्या प्रतिबंधासाठी आखून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.\nकोविड-१९च्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२०पासून मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविणे, कोल्हापूर – सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे.\n२२ मेपासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. त्याद्वारे दररोज सुमारे १३०० बसेसमधून सरासरी ७२८७ फेऱ्यांतून अंदाजे दीड लाख प्रवाशांना एसटीने सुरक्षित सेवा पुरविली आहे. २० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंतरजिल्हा बससेवेचा प्रवाशांनी नियमांचे पालन करून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. परब यांनी या वेळी केले.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nमामलेदार केशव जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले चिरनेरचे सत्याग्रही\nराजू भाटलेकर यांना पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान\nमहाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे डेरवण येथे आयोजन\nइन्फिगो देणार सहजतेने गणित शिकण्याची दृष्टी\nमाणगावचे यक्षिणी मंदिर आणि कोकणातील अन्य मंदिरांमधील काष्ठशिल्पांचा समृद्ध वारसा\nमहिलांना पत मिळवून देण्याचा उद्देश सफल – युगंधरा राजेशिर्के\nदेवरूख महाविद्यालयाला फाइन आर्ट कलाप्रकारात सहा पारितोषिके\nकरकरे सरांच्या तासानंतर गणित वाटले अगदी सोप्पे\nसवाल नको, कृतियुक्त जबाबही हवा\nअॅड. अनिल परबएसटीएसटी बसएसटी महामंडळKokanST\nPrevious Post: रत्नागिरी जिल्ह्यात ३९ नवे करोनाबाधित रुग्ण\nNext Post: ‘फलोद्यानाची कास धरली, तर कोकणवासीय श्रीमंत होतील’; डॉ. जी. डी. जोशींनी दिली विविध संधींची माहिती\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nशारदीय नवरात्र - दिवस पाचवा\nनवरात्रानिमित्त एसटीच्या लांजा आगारातर्फे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नवदुर्गा दर्शन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती सोबतच्या इमेजमध्ये...\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (16) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (10) क्रीडा (16) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (57) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (7) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,082) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,591) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (279) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (26) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (304) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (235) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (349)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/thorla-madhavrao-pashava/", "date_download": "2022-10-04T17:20:56Z", "digest": "sha1:BKZQJBXCBAKQIV5KRIQBLTT7CDWCEND5", "length": 19865, "nlines": 89, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "थोरला माधवराव पेशवा | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\n(१६ फेब्रुवारी १७४५–१८ नोव्हेंबर १७७२), मराठेशाहीतील चौथा कर्तबगार पेशवा. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब व गोपिकाबाई यांचा दुसरा मुलगा. त्याचा जन्म सावनूर (धारवाड जिल्हा) येथे झाला.गोपिकाबाई या हुशार व बुध्दिमान मातेच्या मार्गदर्शनाखाली त्याचे लेखनवाचनादी शिक्षण पार पडले. थोरला भाऊ विश्वासराव यांच्या पानिपत येथे झालेल्या अकाली मृत्यूमुळे बाळाजी बाजीरावाच्या मृत्यूनंतर (२३ जून १७६१)त्यास २० जुलै १७६१ रोजी म्हणजे थोरला माधवराव जवळ-जवळ एक महिन्याने सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. सुरुवातीची दोन अडीच वर्षे पेशवा वयाने लहान म्हणून चुलता राघोबादादा ऊर्फ रघुनाथराव राज्यकारभारावर देखरेख करी.\nपानिपतच्या अनर्थामुळे चाहोंकडून शत्र उठले होते. याशिवाय खुद्द पुण्यात गृहकलह व रघुनाथराव आणि सखारामबापू बोकीलांप्रमाणे त्यांचे साथीदार या अंतर्गत शत्रूंनी सत्तेसाठी संघर्ष आरंभला होता. निजाम, नागपूरकर भोसले, हैदर अली यांच्या पेशवाईविरुद्ध हालचाली सुरु झाल्या होत्या. निजामाने दोनदा पुण्यापर्यंत मजल मारली. निजामाचे साहाय्य पुढेमागे आपणास मिळावे, म्हणून राघोबाने त्याचा पूर्वी जिंकलेला सर्व प्रदेश त्यास परत केला. एवढ्याने निजामाचे समाधान होईना, तेव्हा त्याने पेशव्यांकडील मातबर सरदार-पटवर्धन, प्रतिनिधी,नागपूरकर भोसले-यांना फोडून पुन्हा पुण्यावर चाल केली. यावेळी पेशव्यांच्या कुटुंबियांना सिंहगड व लोहगड यांचा आश्रय घ्यावा लागला. पण माधवरावाने खुद्द निजामाच्या प्रदेशावर हल्ले चढविले आणि तो भागानगरवर (हैदराबाद)चालून गेला. त्याने तो प्रदेश लुटला. ही बातमी निजामास कळताच तो माघारी फिरला; पण मराठ्यांनी त्यास गनिमी युद्धतंत्राने वाटेत जेरीस आणले. अखेरमाधवरावाने हुलकावण्या देत गोदावरी तीरावर राक्षसभुवन येथे त्याच्याविभागलेल्या मोगल फौजांस गाठले आणि त्याचा दारुण पराभव केला (१० ऑगस्ट १७६३). या युद्धात दिवाण विठ्ठल सुंदर मरण पावल्याने निजाम हताशझाला. पुढे १७६३ च्या सष्टेंबरमध्ये तह होऊन पेशव्यास गेलेला सर्व प्रदेश मिळाला. या युद्धाच्या वेळी रघुनाथारावाने गृहकलह विसरून सहकार्य दिले; पणमाधवरावाने राज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यानंतर माधवरावाने हैदरच्या बंदोबस्ताचे काम हाती घेतले आणि कर्नाटकावर स्वाऱ्या केल्या.म्हैसूरचे राज्य बळकावून हैदर अली मराठ्यांच्या मांडलिक जहागीरदारांना उपद्रव देऊ लागला होता. तो पेशव्यांच्या तुंगभद्रेच्या उत्तरेकडील कर्नाटकप्रांतावर चालून आला. माधवरावांनी १७६४ मध्ये सावनूरजवळ रटेहळ्ळी आणि कारवारच्या जंगलात हैदरचा पाडाव केला. पुढे १७६५ मध्ये ही मोहीमचालू राहून धारवाड, जडे, अनेवाडी वगैरे ठाणी घेण्यात आली. हैदराने ३२ लक्ष रुपये खंडणी देऊन तुंगभद्रेपर्यंतचा सावनूर, गुत्ती, बंकापूर आदीमराठ्यांचा सर्व मुलूख सोडला (मार्च १७६५). या मोहितांत आनंदराव रास्ते, महिपतराव कवडे, गोपाळराव पटवर्धन, आबा पुरंदरे, त्रिंबकराव पेठे,विंचुरकर इत्यादे सरदारांचे फार मोठे सहकार्य लाभले. पुन्हा हैदरविरुद्ध दुसरी मोहीम १७६७ च्या जानेवरीमध्ये चालू करुन मराठ्यांनी मदगिरी, भैरवगड, देनरायदुर्ग, कोलार इ. महत्त्वा ची ठाणी काबीजकेली. तेव्हा हैदरने तह केला (मे १७६७). ५ मार्च १७७१ रोजी श्रीरंगपट्टणजवळ मोतीतलाव येथे हैदरच्या सैन्याला गाठून तिसऱ्या स्वारीत मराठ्यांकडीलत्रिंबकराव पेठे याने त्याचा सपशेल पराभव केला. या युद्धाच्या वेळी हैदर अली कसाबसा वेश पालटून पळून गेला. अन्यथा या लढाईच्या वेळी मराठ्यांनाहैदरचा कायमचा बंदोबस्त करण्याची संधी लाभली होती.\nनागपूरकर भोसले आपणास छत्रपतीसमान मानीत आणि राज्याच्या कोणत्याही कामगिरीत विरोध करीत. जानोजी भोसल्याने तर पेशव्यांविरुद्ध उचापतीसुरु केल्या. तेव्हा माधवरावाने त्याचा ऑक्टोबर १७६५ मध्ये पराभव करुन खलपूरचा तह केला; तथापि भोसले आपली नागमोडी चाल सोडीनात. तेव्हा१७६८ मध्ये त्याच्याविरुद्ध पुन्हा युद्ध करुन भंडारा, पाचगव्हाण इ. ठाणी घेतली. जानोजीला चिनूरच्या जंगलात पेशव्यांच्या फौजांनी वेढले. शेवटीगोदावरी आणि मांजरा यांच्या संगमाजवळ कनकापूर येथे तह झाला (२३ मार्च १७६९). जानोजीने पेशव्यांच्या नेतृत्वाला मान्यता देऊन पाच लक्ष रुपयेखंडणी, पेशव्यांच्या मोहिमेत हजर राहण्याचे आणि परराष्ट्राशी कारस्थान करणार नाही असे वचन दिले.\nउत्तरेकडील राजेरजवाडे मराठी सत्तेविरुद्ध उठले होते. इंग्रजांनी बंगाल, बिहार, ओरिसा बळकावला. १७६६ मध्ये माधवराव पेशव्याने आपल्याचुलत्यास – राघोबास – उत्तर हिंदुस्थानात पाठविले; पण गोहदच्या किल्ल्याभोवती मराठी फौजा अडकून पडल्या. राघोबा दक्षिणेस १७६७ मध्ये परतला, तेव्हा जवाहीरसिंग जाट राजाने मराठ्यांची बुंदेलखंडातील सर्व ठाणी उठविली. तेव्हा १७६९ मध्ये रामचंद्रगणेश आणि विसाजी कृष्ण यांच्या हाताखाली मोठे सैन्य देऊन त्यांना उत्तरेत मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता पाठविण्यात आले. जाट राजाचाएप्रिल १७७० मध्ये पाडाव झाला. १७७० मध्ये पुढे वर्षभर रोहिल्यांच्या विरुद्ध मोहीम चालवून इटावा, फर्रुखाबाद, नजीबाबाद वगैरे रोहिल्यांची ठाणीघेऊन मराठ्यांनी पानिपतचे अपयश धुऊन काढले. शाह आलम बादशाह इंग्रजांकडून मराठ्यांकडे आश्रयास आला. त्याला ६ जानेवारी १७७२ रोजीतख्तनशीन करण्यात आले. पुढे पेशवा नोव्हेंबरात मृत्यू पावल्यामुळे उत्तरेकडील फौजा परतल्या; पण तुकोजी होळकर व महादजी शिंदे उत्तरेतचअसल्याने मराठ्यांच्या हालचाली अगदीच विफल ठरल्या नाहीत. माधवराव पेशव्याने मराठ्यांची दक्षिणेतील सत्ता भक्कम केली; पण उत्तरेत मराठ्यांचे वर्चस्व त्याला म्हणावे तसे प्रस्तापित करता आले नाही; मात्रअ‍हिल्यादेवी होळकरां ना त्याने सन्मानाने वागविले आणि उत्तर हिंदुस्थानातील सरदारांवर वचक बसविला. तसेच राज्यात नि:पक्षपाती न्यायपद्धतीनिर्माण करुन प्रजाहिताच्या अनेक गोष्टी केल्या. कडक कारभारामुळे भ्रष्टा चार-लाचलुचपतीला आळा बसला; तथापि रघुनाथरावाच्या भांडणामुळे त्यालामराठेशाहीमध्ये एकी टिकविणे कठीण झाले; तरीही त्याने प्रसंगोपात्त राज्ञतेमामांनाही आपल्या शिस्तबद्ध कारभाराची चुणूक दाखविली आणि प्रत्यक्षमातोश्री गोपिकाबाईचा रोष ओढवून घेतला. आकस्मित बळावलेल्या क्षय रोगाने त्याची शारीरिक क्षमता खंडित झाली आणि याच आजारात तो थेऊर येथेऐन तारुण्याच्या उमेदीत मरण पावला. माधवरावाचे खाजगी जीवन मराठी शिपायीगड्याप्रमाणे साधे होते. त्याचे वयाच्या आठव्या वर्षी २ डिसेंबर १७५३रोजी शिवाजी बळ्ळाल जोशी यांच्या शीलवती या मुलीबरोबर पुण्यात लग्न झाले; तथापि पेशवे झाल्यानंतर त्याला सततच्या स्वाऱ्यांमुळे फारसे कौटुंबिकसुख लाभले नाही. एक-दोन स्वाऱ्यांत त्याने पत्नी रमाबाईस बरोबर घेतले होते. त्यांना संतती झाली नाही. यामुळे रमाबाई पेशव्याच्या इच्छेनुसार सतीगेली. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्रयाचा, कर्तबगार पुरुष होता. अकरा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतरराज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षमप्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nपहिला बाजीराव पेशवा सवाई माधवराव पेशवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2022-10-04T16:57:06Z", "digest": "sha1:USYZISKNHIURDK76Y4DRFYOSWPLRQHN7", "length": 9725, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उरल संघशासित जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n(उरल केंद्रीय जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)\nउरल केंद्रीय जिल्हाचे रशिया देशामधील स्थान\nस्थापना १८ मे २०००\nक्षेत्रफळ १७,८८,९०० चौ. किमी (६,९०,७०० चौ. मैल)\nघनता ९.६ /चौ. किमी (२५ /चौ. मैल)\nउरल केंद्रीय जिल्हा (रशियन: Уральский федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा रशियाच्या उरल भागात वसला आहे.\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १२:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-44604435", "date_download": "2022-10-04T16:55:06Z", "digest": "sha1:C5NZ6IQKSSMJU7CC3T7KLXMTRYIEZHO2", "length": 24299, "nlines": 141, "source_domain": "www.bbc.com", "title": "ग्राउंड रिपोर्ट: लातूरच्या 24 दलित कुटुंबांनी का सोडली रुद्रवाडी? - BBC News मराठी", "raw_content": "\nग्राउंड रिपोर्ट: लातूरच्या 24 दलित कुटुंबांनी का सोडली रुद्रवाडी\nअमेय पाठक आणि निरंजन छानवाल\nमातंग समाजातील 24 कुटुंब सध्या लोणीजवळ वास्तव्यास आहेत.\nलातूर जिल्ह्यातल्या रुद्रवाडी गावात मराठा आणि मातंग समाजातील लोकांमध्ये वाद झाल्यानंतर 24 दलित कुटुंबांनी हे गाव सोडलं आहे. असं नेमकं काय घडलं की एवढ्या लोकांना गाव सोडावं लागलं या घटनेमागची सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं रुद्रवाडी गाव गाठलं.\nऔरंगाबादपासून जवळपास 370 किलोमीटर अंतरावर उदगीर तालुका आहे. याच तालुक्यात साधारण 1,200 लोकवस्तीचं रुद्रवाडी गाव येतं, जिथे हा प्रकार घडला.\nसध्या ही 24 कुटुंबं उदगीरजवळच्या लोणी परिसरात एका ओसाड टेकडीवर असलेल्या पडक्या वसतिगृहात वास्तव्याला आली आहेत. उद्गीरला पोहोचल्यानंतर आम्ही या दलित कुटुंबातील एकाशी फोनवरून संपर्क केला. उदगीर ते अहमदपूर रस्त्यावर इच्छापूर्ती मारुती मंदिराजवळ आम्हाला ही व्यक्ती भेटली. तिच्याबरोबर आम्ही पायवाट धरत 'त्या' टेकडीवर पोहोचलो.\nशाहू जन्मदिन विशेष : जेव्हा गंगाराम कांबळेंच्या हॉटेलात छत्रपती चहा पिण्यासाठी जातात...\n'शिकलेले दलित सर्वसामान्य दलितांना मदत करत नाहीत'\n'मी माझ्या पत्नीची कौमार्य चाचणी होऊ देणार नाही'\nइथं एक जुनाट, जीर्ण झालेली इमारत उभी होती. हे होतं बंद पडलेलं श्यामलाल वसतिगृह.\n'आता गावात जाणार नाही'\nगाव सोडून इथं येऊन राहण्यामागचं कारण काय, असा प्रश्न समोर आलेल्या एका तरुणाला विचारला असता त्याने \"सरपंच बाईंनाच विचारा\" असं सांगितलं.\nसमोरून स्वतः सरपंच शालूबाई केरबा शिंदे आल्या. ज्या गावातून 24 कुटुंबांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला, त्याच रुद्रवाडी गावाच्या त्या सरपंच आहेत. त्या स्वतः दलित प्रवर्गातील.\n आतापर्यंत लई वेळीस असली भांडण झालीत. अनेक वेळा माझ्या पतीला लक्ष्य करण्यात आलंय. काय कामाची असली पदं\" सरपंच शालूबाई शिंदे सांगू लागल्या.\nआतापर्यंत गावात तीन वेळेस अशी भांडण झाल्याचा दावाही शालूबाई करतात.\n\"दोन वेळा गुणवंत शिंदे या मातंग समाजातील तरुणाच्या कारणावरून, तर यावेळीस आता ऐन लग्नाच्या वेळी हे झालं हाय. आता तिथं जाणं नको आणि ते भांडण पण नको,\" असं त्या वैतागून म्हणाल्या.\nशालूबाई शिंदे यांच्या मुलाने सांगितलं की आम्ही नवीन कपडे घातले किंवा रिक्षात मोठ्याने गाणी लावली तर आक्षेप घेतला जातो. मे महिन्यात घडलेल्या एका प्रकाराविषयी ईश्वर शिंदे यांनी त्यांची बाजू सांगितली आम्हाला सविस्तर सांगितली, \"माझी चुलत बहीण मनीषा वैजीनाथ शिंदे हिचं 9 मेला लग्न होतं. हळदीच्या दिवशी म्हणजे 8 मेला आम्ही गावच्या मारुती मंदिरासमोर पोहोचलो. तिथं आम्हाला 'इथं काय करत आहात' असा जाब विचारत काही तरुणांनी मारहाण केली. यानंतर माघार घेत आम्ही घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी घरातील मुलीचं लग्नकार्य गावातच पार पडलं.\"\n\"गावात काही वाद होऊ नये म्हणून आम्ही गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पिराजी आटोलकर यांच्यासह गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांना समन्वयासाठी आवाहन केलं. आम्ही त्यांना 10 तारखेला तंटामुक्तीची बैठक घेण्याची विनंती केली.\" असं ईश्वर शिंदे यांनी आम्हाला सांगितलं.\n\"पण ही मीटिंग 13 तारखेला घेऊया, असा निरोप आला. त्याआधीच काही वेगळं घडलं. आमच्या एका नातेवाइकाचा गावातल्या तरुणाशी वाद झाला. यानंतर संपूर्ण गाव आमच्यावर लाठ्या काठ्या घेऊन आलं. वाढवणे पोलीस आमच्यापर्यंत पोहोचले. याबाबत आम्ही 10 तारखेला तक्रार नोंदवली असून 11 तारखेला गुन्हा नोंद झाला,\" ईश्वर पुढे म्हणाले.\nवसतिगृहात वास्तव्यास आलेली कुटूंब\nगाव सोडलेल्या सरपंच शालूबाई शिंदे यांनी राज्य सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना एक निवेदन लिहत, लोणीच्या वसतिगृहातच आमचं पुनवर्सन करावं, अशी मागणी केली.\nदरम्यान, पोलिसांत दिलेल्या तक्रारीत 8 आणि 10 मेच्या घटनांचा उल्लेख आहे. त्याचबरोबर मातंग समाजातील गुणवंत शिंदे नावाच्या एका तरुणाचे सवर्ण जातीतील एका मुलीशी प्रेमसंबंध होते, या संशयावरून या कुटुंबांना धमकी दिली जात आहे, त्यांच्या घरांमध्ये घुसून त्यांना मारहाण केली जात आहे, असं या तक्रारीत म्हटलेलं आहे.\nया घटनेची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही उदगीर तालुकाच्या केंद्रस्थानापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या रुद्रवाडी गावात पोहोचलो. मातंग समाजातली सर्व 24 कुटुंबं हे गाव सोडून गेल्यामुळे इथे आता मराठा समाजाचं वर्चस्व जाणवत होतं.\n2016 मध्ये झालेल्या वादानंतर गुणवंत शिंदे यांनी 11 डिसेंबर 2016 रोजी तंटामुक्त समितीसमोर लिहून दिलं होतं की, गावातील सहा व्यक्तींबरोबर झालेला वाद आम्ही तंटामुक्त समितीसमोर मिटवून घेत आहोत. यापुढे कुणासोबतही भांडण करणार नाही, तसंच कसल्याची प्रकारची तक्रार करणार नाही, असंही यामध्ये लिहून देण्यात आलं होतं.\nरुद्रवाडी गावातील इतर समाजाची लोक\nदरम्यान, रुद्रवाडीच्या गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला 22 जूनला निवेदन दिलं. गावात कोणत्याही प्रकारची जातीवाचक किंवा कुणालाही बहिष्कृत करण्याची घटना घडलेली नसताना गावातील मराठा आणि यलम समाजातील 23 लोकांविरोधात खोटी अॅट्रासिटीची गुन्हा नोंदवण्यात आला आणि राजकीय द्वेषापोटी काही संघटना गैरफायदा घेत आहेत, असा दावा या निवेदनात करण्यात आला आहे.\nगावातील पाराजवळील काही घरांमध्ये आम्ही विचारपूस केली. तेव्हा त्यांपैकी एक कौसल्याबाई राजाराम आटोलकर यांनी आमच्याबरोबर संवाद साधला.\nगाव सोडून गेलेले लोक परत आले तर आम्हाला आनंदच आहे, असं कौशल्या आटोलकर यांनी सांगितलं.\n\"आमच्या गावाची परिस्थिती काय पाहता पीक पेरणीच्या दिवसांत गावांतील कर्त्याधरत्या पुरुषांना अटक झाली आहे. मी अनेक पिढ्या इथं पाहिल्या, पण कधी जातीयता या गावात पाहिली नाही. गाव सोडून गेलेले लोक परत आले तर आम्हाला आनंदच आहे.\"\nगावातील अनेक जण शेतात कामाला गेले होते. शेतातून परत आलेल्या काही तरुणांशी आम्ही संवाद साधला. त्यापैकी यादव वैजीनाथ आटोलकर यांनी तर थेट आरोप केला आहे की \"हा संपूर्ण वाद गावातील मातंग समाजाचा मुलगा गुणवंत शिंदे आणि मराठा समाजाच्या एक मुलीच्या प्रकरणातून झाला आहे. याला जातीय रंग देण्यात येत आहे.\"\nगावच्या सरपंच शालूबाई शिंदे यांनी ज्या तंटामुक्त समितीला समन्वयासाठी आवाहन केलं होतं, त्या समितीच्या अध्यक्ष पिराजी आटोलकर यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी सांगितले की, \"समन्वय बैठकीसाठी त्यांनी 9 तारखेला वेळ मागितली होती. पण गावात 12 तारखेला आणखी एक लग्न असल्यानं आम्ही 13 तारीख दिली होती. त्याआधीच 10 तारखेला वाद चिघळला आणि प्रकरण थेट पोलिसांत गेलं.\"\nया संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी श्रीधर पवार सांगतात, \"आम्ही प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं आहे. घटनेचे अनेक पैलू आम्ही तपासत आहोत. आरोपींना शिक्षा होत गाव पुन्हा पूर्ववत व्हावं, हा आमचा प्रयत्न आहे.\"\nआतापर्यंत 23 आरोपींपैकी 11 जणांना अटक करण्यात आली असून 12 जण फरार आहेत.\nदरम्यान या प्रकरणात सरकारनं आतापर्यंत काय पावलं उचलली आहेत, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संपर्क साधला.\nतर \"या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन नंतर याविषयी बोलतो,\" असं बडोले यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.\nनंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याप्रकरणी त्यांची काही प्रतिक्रिया आल्यास इथे आम्ही अपडेट करू.\nमातंग समाजातील शंभरावर गावकरी गेल्या 21 दिवसांपासून गावाबाहेर राहत आहेत. सरपंच शालूबाई शिंदे यांचा मुलगा ईश्वर यांनी संभाषणादरम्यान आम्हाला सांगितलं, \"आता आम्हाला गावात परत जायचं नाही. आम्हाला तिथं कधीच सम्मान मिळाला नाही.\"\nयावरूनच या गावातली मनं दुभंगली आहेत, हे लक्षात येतं.\nदलित आणि संघामधली दरी आता कशी भरून निघणार\nप्रकाश आंबेडकर दलितांचे राज्यव्यापी नेते होऊ शकतील का\nब्लॉग : दलित आणि आदिवासी लोकांना सुरक्षा हवी की ब्राह्मणांना\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n'बाळासाहेबांनी आंदोलनाची हाक दिली आणि रेल्वे दरवाढ 60वरून 10 टक्क्यांवर आली'\nव्हीडिओ, मुंबईत दसरा मेळाव्याला येण्याआधी 'हे' नक्की पाहा\nशिंदे गटानं 'अंधेरी पूर्व'ची जागा भाजपासाठी का सोडली\n'...तर अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण मिळेल'\nएकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मिलिंद नार्वेकरांकडे संशयाने का पाहिलं जातंय\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ 5 रुपयांसाठी जीवे मारण्याची धमकी\nबिग बॉस मराठी 4 : घरात स्पर्धक म्हणून कोणाकोणाची एन्ट्री\nअरुण गवळीला जन्मठेप झाली, ते कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण काय होतं\nकोल्हापुरातील महालक्ष्मी-अंबाबाई मंदिराबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का\nटोकनायझेशन ऑनलाईन बँकिंगमुळे सुरक्षित होणार आहे का\nदसरा मेळाव्यापूर्वीच जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू | तीन गोष्टी पॉडकास्ट\nगावाकडची गोष्ट : बोगस सातबारा उतारा ओळखण्याचे 3 सोपे उपाय...\nगरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू, पाठोपाठ वडिलांनीही सोडले प्राण\nशिंदे गटानं 'अंधेरी पूर्व'ची जागा भाजपासाठी का सोडली\nतुमच्या घरातून पाली गायब झाल्या तर काय होईल\nचांदणी चौकातील पूल जमीनदोस्त; पुलाबद्दलच्या या गोष्टी माहीत आहेत\nभारतातील महिला महागाईत घर चालवण्यासाठी महिला कोणत्या युक्त्या वापरत आहेत\n'बाळासाहेबांनी आंदोलनाची हाक दिली आणि रेल्वे दरवाढ 60वरून 10 टक्क्यांवर आली'\nविषारी, 3-5 फूट फणा काढणारा ‘किंग कोब्रा’ समोर आला तरी घाबरू नका; कारण...\nभारतीय बनावटीच्या 'प्रचंड' हेलिकॉप्टरची ही 11 वैशिष्ट्यं माहिती आहेत\nअनिल देशमुखांना 11 महिन्यांनंतर जामीन, पण मुक्काम तुरुंगातच, कारण...\nडॉ. गिरिकुमार पाटील यांना युक्रेनमध्येच बिबट्या आणि जग्वारला सोडावं लागलं आणि...\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/07/12/vikaskatdareobit/", "date_download": "2022-10-04T17:29:11Z", "digest": "sha1:XTE2G3UCGBCL5FHOLYR5TT57NC7IPD22", "length": 31072, "nlines": 135, "source_domain": "kokanmedia.in", "title": "विकास काटदरे : तळमळीचा कार्यकर्ता, हळवा माणूस - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nविकास काटदरे : तळमळीचा कार्यकर्ता, हळवा माणूस\nJuly 12, 2020 प्रमोद कोनकर डोंबिवली, लेख, व्यक्ती 5 comments\nडोंबिवलीचे पत्रकार विकास काटदरे यांच्या निधनाचं (ता. ७ जुलै) वृत्त समजलं आणि त्यांच्या सहवासातल्या अनेक आठवणी दाटून आल्या. पंचवीस वर्षांपूर्वी सुमारे पंधरा वर्षं मी त्यांच्या सहवासात होतो. मुंबईत नोकरी किंवा रोजगार मिळणं सोपं असतं, पण राहायला जागा मिळणं, घर विकत घेणं किंवा अगदी भाड्याची खोली मिळणंसुद्धा तसं कठीण असतं. मलाही १९७९ साली मुंबई सकाळमध्ये नोकरी मिळाली. पण राहण्याच्या जागेचा प्रश्न होता. विकास काटदरे यांच्यामुळेच तो तेव्हा सोडविला गेला. एका अर्थाने मुंबईत राहण्याची व्यवस्था त्यांच्यामुळेच झाली होती, हे मला कधीही विसरता येणार नाही.\nनोकरी मिळाल्यानंतर सुरुवातीचा काही काळ मी डोंबिवलीत मावशीकडे राहिलो. त्यामुळे मी डोंबिवलीकर झालो. कारण डोंबिवलीतच राहायचं हे मी तेव्हा नक्की केलं. त्यामुळे त्यादृष्टीने मी प्रयत्न सुरू केले. पण माझा तेव्हाचा पगार आणि अवघी दोन-तीन वर्षं वयाची नोकरी एवढ्या आधारावर मला ब्लॉक विकत घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे भाड्याच्या जागेचा पर्यायच माझ्यासमोर होता. भाड्याची जागा घ्यायची झाली तरी त्यासाठी अनामत म्हणजे डिपॉझिट द्यायला हवं होतं. अर्थातच माजी तेवढीही ऐपत नव्हती. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सारस्वत बँकेचे तेव्हाचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांच्याशी संपर्क आला. त्यांच्याशी बोलताना, पत नसलेल्यांना पत मिळवून देण्यासाठी सारस्वत बँक काम करते असा विश्वास त्यांनी दिला. अशा तऱ्हेनं बँकेने कर्ज पुरवण्याची तयारी दर्शवली. पण त्यासाठी दोन जामीन आवश्यक होते. त्यापैकी एक जामीन म्हणून विकास काटदरे उभे राहिले. जामीन आवश्यक आहे, एवढं म्हणताच त्यांनी कर्जासाठी आवश्यक असलेली आपली कागदपत्रं तातडीने मला दिली. ही कागदपत्रं देईपर्यंत माझी त्यांच्याशी तशी फार मोठी ओळख नव्हती. फार परिचय नव्हता. डोंबिवलीत पूर्वेला राजाजी पथावर स्वा. सावरकर वाचनालय शिवसेनेचे कार्यकर्ते अजित नाडकर्णी, विजय प्रधान अशा काही मंडळींनी सुरू केलं होतं. तेव्हा मीही त्यांच्यासोबत होतो. याच दरम्यान विकास काटदरेंची ओळख झाली. त्या निमित्तानं गाठीभेटी होत होत्या. तेवढ्याच ओळखीवर बँकेत जामीन म्हणून ते माझ्यासाठी उभे राहिले.\nबँकेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रं पूर्ण करत असताना मला त्यांच्याविषयीची माहिती मिळाली आणि मला धक्काच बसला. कर्जाचा अर्ज भरताना कर्जदार किंवा जामीन यांचं पूर्ण नाव आवश्यक असतं. पण काटदरे यांनी फक्त विकास काटदरे एवढंच नाव मला दिलं होतं. अर्ज बँकेत सादर केल्यानंतर बँकेने त्यांचं पूर्ण नाव द्यायला सांगितलं, तेव्हा मी तसं काटदरे यांना सांगितलं. पूर्ण नाव खरोखरच द्यायला हवं आहे का, असं त्यांनी विचारलं. तशी गरज आहे, असं म्हटल्यावर त्यांनी (आता मला आठवतंय त्याप्रमाणे) विकास महादेव काटदरे असं आपलं नाव असल्याचं सांगितलं. नाइलाजानेच पूर्ण देतोय, असंही ते म्हणाले. त्याचं कारण मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा कळलं की, ते पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रमात लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांच्या आईवडिलांचं नावच त्यांना माहीत नाही. बालकाश्रमाने त्यांना नाव दिलं होतं. त्यात वडिलांच्या नावाचा संबंधच नव्हता. अनाथाश्रमात वाढलेला एक माणूस माझ्यासारख्या कुटुंबवत्सल माणसाला उभं राहण्यासाठी मोठा आधार ठरला होता. मला तेव्हा त्याचं मोठं अप्रूप आणि वेगळेपणही वाटलं. त्यांच्याकडे बघायचा माझा दृष्टिकोनच त्यामुळे बदलला. मुंबईत स्थिरावायला मला त्यांची मोठी मदत झाली. त्यातूनच त्यांची असलेली मैत्री घट्ट होत गेली. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची सतत भेट होत गेली. त्यांच्यातला तळमळीचा कार्यकर्ता आणि हळवा माणूसही मला समजत गेला.\nडोंबिवलीत सावरकर वाचनालयातर्फे संकल्प नावाचं एक त्रैमासिक सुरू करण्यात आलं. वाचनालयाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मासिकाचा विशेषांक काढायचं ठरवण्यात आलं. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत मी घ्यायची, असंही ठरलं. मुलाखत घ्यायला बाळासाहेब ठाकरे यांच्याशी थेट संपर्क असलेले अजित नाडकर्णी आणि विकास काटदरे या दोघांचाही मला तेव्हा चांगला उपयोग झाला. वांद्र्यातल्या कलानगरमधल्या मातोश्री या आज खूपच चर्चेत असलेल्या बाळासाहेबांच्या निवासस्थानी मी कोणतीही अडचण न येता तेव्हा अगदी सहजपणे जाऊ शकलो आणि त्यांची मुलाखत घेऊ शकलो.\nपरळच्या आर. एम. भट हायस्कूलमध्ये काटदरे सर शारीरिक शिक्षणाचे शिक्षक होते. या काळात त्यांनी गड, किल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणांना विद्यार्थ्यांची सफर घडवून आणली. अशाच काही मोहिमांमध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली. लोणावळ्याजवळचा लोहगड आणि विसापूर हे दोन किल्ले, शिवरायांची राजधानी असलेला रायगड मी त्यांच्याबरोबर पाहिला. ठाण्यातले त्यांचे मित्र बेडेकर सर, डिमेलो सर हेही तेव्हा त्यांच्याबरोबर असायचे.\nत्या काळात शिवसेनेचा विचार असलेली स्थानीय लोकाधिकार समिती वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये दबदबा राखून होती. न्यू इंडिया अॅन्शुरन्स कंपनी, एलआयसी, पोर्ट ट्रस्ट तसंच इतर काही कार्यालयांमध्येही स्थानिकांना नोकऱ्या आणि सोयी-सवलती मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह धरून ही समिती काम करत होती. नंतरच्या काळात मंत्री झालेले सुधीरभाऊ जोशी या समितीचे काम तेव्हा पाहत असत. या समितीमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. ते कार्यक्रम अनुभवण्याचं आणि त्याच्या बातम्या देण्याचं काम मी विकास काटदरे यांच्या आग्रहावरूनच करत असे. त्यातून माझ्या अनेकांच्या ओळखी होऊ शकल्या.\n१९८१ साली मुंबई सकाळमध्ये मुंबई संध्या नावाचं सांजदैनिक सुरू झालं होतं. श्रीकांत आंब्रे आणि भाऊ तोरसेकर त्यावेळी मुंबई संध्याची जबाबदारी सांभाळत असत. तेव्हा मुंबई संध्याचा डोंबिवलीचा प्रतिनिधी म्हणून मी काम करत होतो. तेव्हा महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी श्रीकांत ऊर्फ कांत टोळ आणि मुंबई सकाळचे प्रतिनिधी सुरेंद्र वाजपेयी यांचा डोंबिवलीच्या पत्रकारितेवर ठसा होता. वर्चस्व होतं. डोंबिवलीत पत्रकारिता करताना त्या दोघांशीही संपर्क साधणं अपरिहार्यच असायचं. कारण त्यांना डोंबिवलीची नसन् नस माहीत होती. पण ते वयाने आणि पत्रकारितेतही अनुभवी होते. त्यांच्याशी थेट संपर्क साधणं माझ्यासारख्या नवोदिताला तसं कठीणच होतं. तेव्हा विकास काटदरे यांचा मला खूपच उपयोग झाला. तेव्हा ते प्रत्यक्ष पत्रकारितेमध्ये नव्हते. पण मला त्यांचा खूप उपयोग होत असे. कालांतराने त्यांनी साप्ताहिक मार्मिक आणि त्यानंतर सामना दैनिकाचं काम सुरू केलं, ते अखेरपर्यंत.\nदरवर्षी २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापनदिन हे दोन्ही कार्यक्रम माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात व्हायचे. ते मोठे जंगी कार्यक्रम असायचे. या कार्यक्रमांच्या बातम्या देण्यासाठी मुंबई सकाळचे तेव्हाचे वृत्तसंपादक आणि नंतरचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर मला पाठवत असत. पण त्या भव्य दिव्य कार्यक्रमांच्या गर्दीतही विकास काटदरे यांच्यामुळे मला विशेष स्थान मिळत असे. या प्रत्येक कार्यक्रमादरम्यान किंवा इतरही वेळी काटदरे सरांशी सतत संपर्क होत असे. वेगवेगळ्या विषयावर बोलणं होत असे. त्याच काळात जागतिक अपंग दिन साजरा झाला, तेव्हा अनेक अंध आणि अपंग तसंच समाजातल्या उपेक्षित घटकातल्या अनेक व्यक्तींशी काटदरे यांनी माझी भेट घडवून आणली. त्यांच्यावर लेख लिहिण्याची संधी मला मिळाली. या व्यक्तींशी त्यांनी माझी भेट घडवून आणली, ती त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत यासाठी. काटदरे यांची त्यासाठी तळमळ असायची. काहीशा हट्टी आणि आग्रही स्वभावाचे सर अशा व्यक्तींबाबत कातर, हळवे होत, हे मी अनुभवलंय. व्यक्तिगत जीवनात मध्यंतरीच्या काळात ते काहीसे अस्वस्थ होते. मुलाचा विवाहविच्छेदही त्यांच्या मनात आत कुठेतरी खोलवर त्यांना सलत होता. हे खरंच दुर्दैवी आहे.\nडोंबिवलीनंतर तीन वर्षं आम्ही ठाण्यात राहायला गेलो होतो. त्यानंतर रत्नागिरीत आलो, त्यालाही पंचवीस वर्षं झाली. या काळात काटदरे सरांच्या गाठीभेटी कमी कमी होत गेल्या. अलीकडे तर त्यांचा संपर्कही नव्हता. त्यांच्या निधनानंतर सुरुवातीच्या काळातल्या काही आठवणी जाग्या झाल्या. कायम खळाळत हसणाऱ्या त्यांच्या चेहऱ्यामागे प्रचंड दुःख होतं. ते त्यांनी कधी कुणाला जाणवू दिलंच नाही. आता तो खळाळ आणि त्यांच्या आठवणी जपणं तेवढं हातात राहिलं आहे. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.\nमामलेदार केशव जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले चिरनेरचे सत्याग्रही\nराजू भाटलेकर यांना पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान\nमहाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे डेरवण येथे आयोजन\nइन्फिगो देणार सहजतेने गणित शिकण्याची दृष्टी\nमाणगावचे यक्षिणी मंदिर आणि कोकणातील अन्य मंदिरांमधील काष्ठशिल्पांचा समृद्ध वारसा\nमहिलांना पत मिळवून देण्याचा उद्देश सफल – युगंधरा राजेशिर्के\nदेवरूख महाविद्यालयाला फाइन आर्ट कलाप्रकारात सहा पारितोषिके\nकरकरे सरांच्या तासानंतर गणित वाटले अगदी सोप्पे\nसवाल नको, कृतियुक्त जबाबही हवा\nआर एम भट हायस्कूलडोंबिवलीचे पत्रकारविकास काटदरेvikas katdare\nPrevious Post: रत्नागिरी जिल्ह्यातील करोनामुक्तीचे प्रमाण ६५ टक्के; मृतांची संख्या तीस\nNext Post: रत्नागिरीत २६, तर सिंधुदुर्गात पाच नव्या करोनाबाधितांची भर; चिपळूणमध्ये एक मृत्यू\nपत्रकार काटदरे सरांच्या विषयी आपण लिहले ला लेख खुपच वास्ताववादि आहे.तुमचे आणि सरांचे ऋणानुबंध खरच खूप जवळचे होते हे यातुन स्पष्ट दिसून येते. आपल्या लेखणीला माझा सलाम. आपण माझ्या पत्रकारितेतील गुरु आहात. धन्यवाद\nखूप वाइट वाटले काटदरे सरांच्या जाण्याने, सर आम्हाला आर.एम.भट शाळेत एन.सी.सी. ला होते. पुन्हा शाळेचे दिवस आठवू लागलेत.\nत्यांच्या काही आठवणी असतील, तर कळवाव्यात.\nभावूक करणारा चांगला लेख\nदादा, तू काटदरे सरांच्या वर लिहिलेला लेख वाचून तुझ्या नोकरी-व्यवसायाची सुरुवात कळली. तू माझी ओळख करून दिली होतीस त्यांच्याशी फक्त एकदाच.मी त्यांना पहिलं होत, पण काटदरे सरांच नाव नेहमी तुझ्या तोंडी असे तेव्हा. आज लेख वाचून जुन्या आठवणी जागरूक झाल्या आणि त्यांच्या आयुष्याची फरफट वाचून वाईटही वाटल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nशारदीय नवरात्र - दिवस पाचवा\nनवरात्रानिमित्त एसटीच्या लांजा आगारातर्फे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नवदुर्गा दर्शन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती सोबतच्या इमेजमध्ये...\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (16) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (10) क्रीडा (16) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (57) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (7) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,082) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,591) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (279) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (26) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (304) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (235) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (349)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2022-10-04T16:28:16Z", "digest": "sha1:6ER7UPTHP6K7SP5ASN6GI7ZMGWEQ7RUW", "length": 3553, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गंगवान प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगंगवान (कोरियन: 강원도) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या पूर्व भागात जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. येथील बराचसा भूभाग डोंगराळ असून देशाच्या इतर भागांच्या तुलनेत येथील वस्ती तुरळक आहे. या प्रांतात समुद्राचे खारे पाणी वापरून तयार केलेले टोफू तथा सुंदुबु प्रसिद्ध आहे.[१]\nगंगवानचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १६,८७४ चौ. किमी (६,५१५ चौ. मैल)\nघनता ९० /चौ. किमी (२३० /चौ. मैल)\nगंगवान प्रांतामधील प्यॉंगचांग ह्या शहरामध्ये २०१८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन केले जाईल.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nशेवटचा बदल २२ डिसेंबर २०२१ तारखेला १०:१६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०२१ रोजी १०:१६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/sanjay-raut-critisise-on-bhagatsinh-koshyari-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T15:49:40Z", "digest": "sha1:53OEUZ3SCN6AU4FMB3XV3V4UNZORTOFD", "length": 9089, "nlines": 109, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "शिवसेनेने केंद्राकडे केली 'ही' मागणी; ठाकरे सरकार विरूद्ध राज्यपाल वाद विकोपाला जाणार?;", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशिवसेनेने केंद्राकडे केली ‘ही’ मागणी; ठाकरे सरकार विरूद्ध राज्यपाल वाद विकोपाला जाणार\nशिवसेनेने केंद्राकडे केली ‘ही’ मागणी; ठाकरे सरकार विरूद्ध राज्यपाल वाद विकोपाला जाणार\nमुंबई | ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद शमताना दिसत नाही. या ना त्या मुद्द्यांवरून सरकार विरूद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील भाजपच्या मर्जीनुसार कारभार हाकतात, असा आरोप शिवसेनेने केला आहे.\nभगतसिंह कोश्यारी गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत. ते केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री देखील होते. तथापि, ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून नेहमीच कोणत्या तरी कारणांवरून वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. ते नेहमी वादात का असतात, असा सवाल शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.\nराज्य सरकारने विमान उड्डाणासाठी परवानगीच दिली नव्हती, तर ते विमानात बसलेच कसे, असा सवाल शिवसेनेनं आपल्या अग्रलेखात विचारला आहे.\nकेंद्र सरकारला जर वाटत असेल की राज्यातील काजकारण संविधानिक कायद्यांनुसार चालावं, तर भगतसिंग कोश्यारी यांना परत बोलावून घ्या, असं शिवसेनेनं म्हटलंय.\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने…\nप्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच- शरद पवार\nपुणे-नगर-औरंगाबाद रस्त्याबाबत नितीन गडकरी यांची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा\n“धर्म परिवर्तन करणाऱ्या दलितांना राजकीय आरक्षण मिळणार नाही”\nलाचारी पत्करण्यापेक्षा काँग्रसने सत्तेतून बाहेर पडावं- राधाकृष्ण विखे-पाटील\n“…तर मग आम्हाला आमदार राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल”\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरे म्हणाले…\n“महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/who-is-the-julio-ribeiro-exemplified-by-sharad-pawar/", "date_download": "2022-10-04T16:45:13Z", "digest": "sha1:ZV6GCC224A43UVQOAQZFHGH5P4Y3UWR2", "length": 10940, "nlines": 111, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "शरद पवारांनी उदाहरण दिलेले 'ज्युलिओ रिबेरो' आहेत तरी कोण?", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nशरद पवारांनी उदाहरण दिलेले ‘ज्युलिओ रिबेरो’ आहेत तरी कोण\nशरद पवारांनी उदाहरण दिलेले ‘ज्युलिओ रिबेरो’ आहेत तरी कोण\nमुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांंच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण राष्ट्रवादीच्या अंगलट येत असल्याचं दिसताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीचा धडाका लावला. त्यानंतर रविवारी त्यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवारांनी ज्युलिओ रिबेरो याचं उदाहरण दिलं.\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. मुख्यमंत्र्यानी ज्युलिओ रिबेरो सारख्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. त्यानंतर ज्युलिओ रिबेरो म्हणजे नक्की कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता. ज्युलिओ रिबेरो हे 1953 बॅचचे पोलीस अधिकारी होते. मुंबई पोलीस पासून ते केंद्रीय गृहसचिव पर्यंत काम केलेले ते तडफदार पोलीस अधिकारी होते. अतिशय कडक आणि नाॅन करप्ट अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.\nमुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी 1982 ते 1985 पर्यंत, असं 3 वर्ष काम केलं. त्यांच्या काळात मुंबईत नुकतचं गॅगवाॅर उभं राहत होतं, या गॅगवाॅरला आळा घालण्यात त्यांना यश देखील आलं होतं. त्यानंतर ते सीआरपीएफचे डिजी देखील होते. तर त्यांनी गुजरातच्या पोलीस महासंचालक पदी काम केलं होतं. 1989 मध्ये त्यांनी पोलीस दलातून निवृत्ती घेतली.\nज्युलिओ रिबेरो यांना पद्मभूषण पुरस्काराने स्नमानित देखील करण्यात आलं होतं. दरम्यान त्यांनी केंद्रीय गृहखात्यात विशेष गृहसचिव म्हणून देखील काम केलं आहे. पंजाबमधील असंतोष मोडीत काढण्याचं काम देखील त्यांनी केलं होतं. त्यानंतर 1989 ते 93 पर्यंत त्यांनी रोमानियात भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलं होतं.\nदरम्यान, रिबेरो यांच्यावर 6 वेळा आत्मघाती हल्ला झाला. त्याचं ‘बुलेट फाॅर बुलेट’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. 91 वर्षाचे ज्युलिओ रिबेरो आज देखील पोलीस अधिकाऱ्यांसाठी आणि पोलीस दलासाठी एक आदर्शच आहेत.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\n“बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल, हा इशारा नसून वस्तुस्थिती”\n“आजचे हे अधिकारी अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर चाल सिंहाची दाखवतात, अन्…”\n“जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही\nअनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर जयंत पाटील म्हणाले…\n‘100 कोटीच्या हिस्सेदारांची नुसती धावपळ चालली आहे’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान\n“काँग्रेसनं महाराष्ट्र सरकारमधील पाठिंबा काढून घ्यायला हवा”\n“चार कोंबड्या, दोन कावळे मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय आणि एनआयएला पाठवेल”\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.divyaprabhatnews.com/2021/01/blog-post_9.html", "date_download": "2022-10-04T16:41:10Z", "digest": "sha1:V6J6MRZZ5MSPUYZLORL36C6R7OAWRWXF", "length": 9568, "nlines": 51, "source_domain": "www.divyaprabhatnews.com", "title": "बेगमपुर ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले,मतदान होनार उमेदवार पाहुन..... - Divyaprabhat News", "raw_content": "\nHome राजकीय बेगमपुर ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले,मतदान होनार उमेदवार पाहुन.....\nबेगमपुर ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले,मतदान होनार उमेदवार पाहुन.....\nबेगमपुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असुन या ना त्या कारणांमुळे ही निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे.सध्या दोन्ही पॅनलमधील उमेदवाराबद्ल विविध चर्चा नागरीकांमधुन होत आहेत.यातील प्रमुख चर्चेचा विषय म्हणजे दोन्ही पॅनलमधील उमेदवारांबाबत जनतेमधुन चाचपणी होताना दिसत आहे.\nया चाचपणी मुळे पार्टीच्या राजकारणात जनतेला स्वारस्य राहिल्या सारखे दिसत नाही.घोडेश्वर ग्रामविकास आघाडी आणि आदर्श ग्रामविकास पॅनल या दोन्ही पॅनलमधील उमेदवाराची निवड करत असताना पार्टी प्रमुखांनी सर्व निकषांवर उमेदवारांची पारख तर केलीच असणार पण ही पारख जनतेलाही आवडली पाहिजे हे ही तितकेच सत्य.सद्यस्थीती पाहता घोडेश्वर ग्रामविकास आघाडीची जमेची बाजु जर पाहीली तर या आघाडीमध्ये युवा उमेदवारांची संख्या जास्त आहे आणि विशेष बाब म्हणजे हे सर्व उमेदवार सर्व सामान्य परीवारातील आहेत.\nत्यामुळे घोडेश्वर ग्रामविकास आघाडी कडील उमेदवारांना जो सर्वसामान्य चेहरा लाभला आहे ही बाब जमेची बाजु ठरु शकते अशी नागरीकां मधुन होत आहे.तर आदर्श ग्रामविकास पॅनल मधील उमेदवारांची निवड तोडीस तोड झाली आहे यात दुमत नाही जनता जनार्दन कोणाला स्विकारणार याबाबत सांगणे कठिण आहे. परंतु सामान्य परीवार आणि वलायंकित परीवार अशी ज्या ज्या वार्डमध्ये दरी आहे ही दरी सर करून मतदार राजा कोणावर प्रसन्न होईल याबाबत जनता मात्र सतर्क असणार हे नक्की आहे .कारण जो तो सध्या आपलीच बाजु भक्कम असल्याचा जो दिखावा करत आहे यावरुन एकच लक्षात येते कि बेगमपुरची जनता खुपचं सुज्ञ असुन आतापर्यंत तर सर्वांना आश्वासन देण्यात तिने यश मिळवले आहे.एकुणच उमेदवार निवडीमधील जी सतर्कता दोन्हीकडील पॅनलप्रुमखांनी दाखवली आहे या सतर्कतेचा फायदा नेमका कोणाला होईल हे जनताच ठरवणार.....\nसंपादक - श्री.पोपट इंगोले\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'दिव्य प्रभात न्यूज ' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nपाटखळ येथील त्या वादग्रस्त खडी क्रशर व मंगलकार्यालयाची होणार चौकशी....\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील मोरे पिता पुत्रांचे मंगलकार्यालय व खडीक्रशर बेकायदेशीर आणि शासनाचे नियम उल...\nदामाजीच्या कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्तीने कामगारांच्या भावनेशी खेळू नका .......\nकामगार संघटनेचा अफवेखोरांना खणखणीत इशारा...... दिव्य न्यूज नेटवर्क दामाजी ही आमची मातृसंस्था असून आम्ही कामगारांनी ही सं...\nपाटखळ येथील मोरे खडी क्रेशर महसुल विभागाने दुसऱ्यांदा केले सील..\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील गावालगत नियमांची पायमल्ली करून उभारलेल्या खडीक्रशर याबाबतची अधिक म...\nमावस भावाच्या खून प्रकरणी मंगळवेढयाचे तत्कालीन पोलिस नाईक यास जन्मठेप व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा...\nजन्मठेपेच्या शिक्षेन जिल्हाच्या पाेलीस दलात उडाली ऐकच खळबळ.... मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तत्का...\n\"त्या \"वादग्रस्त 'खडी क्रशर' आणि 'मंगल कार्यालयाच्या' कारवाईला महसूल प्रशासनाला कधी लागेल मुहूर्त\nमंगळवेढा महसूल प्रशासनाचे कार्य म्हणजे \" वराती मागून घोडे \"नागरिकांतून तीव्र संताप..... दिव्य प्रभात न्यूज ...\nक्रीडा विषयक जाहिरात धार्मिक पंढरपूर विशेष मंगळवेढा विशेष राजकीय संपादकीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=Planets", "date_download": "2022-10-04T16:04:50Z", "digest": "sha1:SWMYER53ZD6T6NIKU5KCLUVNKWXZSTHZ", "length": 2638, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nज्योतिष्यांची तयारी हीच आपली बौद्धिक महामारी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\n'केंद्र सरकार'च्या अखत्यारितल्या 'इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ'ने यावेळी शैक्षणिक वर्षापासून ज्योतिषशास्त्राची 'मास्टर्स डिग्री' देणारा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केलाय. ही देशाच्या बौद्धिक महामारीची तयारी आहे. त्यासाठी 'फुले-शाहू-आंबेडकर' यांचा विचार कृतीत आणणं, हीच जालीम लस आहे. ती घ्या आणि लॉसमुक्त आयुष्य जगा.\nज्योतिष्यांची तयारी हीच आपली बौद्धिक महामारी\n'केंद्र सरकार'च्या अखत्यारितल्या 'इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ'ने यावेळी शैक्षणिक वर्षापासून ज्योतिषशास्त्राची 'मास्टर्स डिग्री' देणारा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केलाय. ही देशाच्या बौद्धिक महामारीची तयारी आहे. त्यासाठी 'फुले-शाहू-आंबेडकर' यांचा विचार कृतीत आणणं, हीच जालीम लस आहे. ती घ्या आणि लॉसमुक्त आयुष्य जगा......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/explained/explained-know-what-is-medical-tourism-and-what-indian-government-done-for-it-prd-96-3062151/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-04T16:11:23Z", "digest": "sha1:2SB6NRFU2NL7ZZK4Y4FAQOEJQ4Z2RW4H", "length": 28038, "nlines": 290, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विश्लेषण : वैद्यकीय पर्यटन म्हणजे काय? यामध्ये भारताचे नेमके स्थान काय? | know what is medical tourism and what indian government done for it | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nविश्लेषण : वैद्यकीय पर्यटन म्हणजे काय यामध्ये भारताचे नेमके स्थान काय\nवैद्यकीय उपचार घेण्यासाठी एखादी व्यक्ती स्वत:च्या देशातून दुसऱ्या देशात जात असेल तर या प्रक्रियेला वैद्यकीय पर्यटन म्हणतात.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nवैद्यकीय उपचार घेण्यासाठी एखादी व्यक्ती स्वत:च्या देशातून दुसऱ्या देशात जात असेल तर या प्रक्रियेला वैद्यकीय पर्यटन म्हणतात. आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक वैद्यकीय पर्यटनासाठी येतात. कमी पैशांमध्ये दर्जेदार आणि चांगली वैद्यकीय सुविधा मिळत असल्यामुळे उपचार घेण्यासाठी विकसित देशांतील लोक भारतात येत आहेत. पश्चिमी देशांच्या तुलनेत भारत देशात वैद्यकीय खर्च ३० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे वैद्यकीय पर्यटन आणि यामध्ये भारताचे नेमके स्थान काय\nहेही वाचा >>> विश्लेषण : ‘हर घर तिरंगा’ मोहीम आहे तरी काय यामध्ये कसं सहभागी व्हायचं यामध्ये कसं सहभागी व्हायचं यात सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र कसं मिळतं\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nभारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय पर्यटनासाठी थायलंड, मेक्सिको, अमेरिका, सिंगापूर, भारत, ब्राझील, तुर्की आणि तैवान या देशांना पसंदी दिली जाते. भारतात हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी साधारण चार लाख रुपये लागतात. थायलंडमध्ये हाच खर्च १५ लाख रुपये आहे. अमेरिकेमध्ये तर हृदयावरील शस्त्रक्रिया करायची असेल तर तब्बल ८० लाख रुपये लागतात. २०१७ ते २०२०२ या कालावधित बांगला देशातून वैद्यकीय पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. इराक अफगाणीस्तान तसेच मालदीव हे देश दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ओमान, केनिया, म्यानमार आणि श्रीलंकेमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील लक्षणीय आहे.\nहेही वाचा >>> विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण\nवैद्यकीय पर्यटनासाठी कोणते देश आघाडीवर\n२०२०-२०२१ या वर्षात ४६ देशांमध्ये कॅनडा या देशाला प्रथम क्रमांकावर वैद्यकीय पर्यटनाला पसंदी देण्यात आली. वैद्यकीय तसेच आरोग्य सेवांच्या सुविधेमध्ये असणारे तंत्रज्ञान आणि आधुनिकतेमुळे कॅनडा देशात वैद्यकीय पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच अमेरिकेसारखा विशाल देश कॅनडाच्या जवळ असल्यामुळेही येथे वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळालेली आहे.\nहेही वाचा >>> विश्लेषण : मराठमोळा धावपटू अविनाश साबळे केनियन वर्चस्वाला कसे देतोय आव्हान\nहे देश वैद्यकीय पर्यटनामध्ये आघाडीवर आहेत\nभारतात वैद्यकीय पर्यटनासाठी खालील १० शहरांना दिले जाते प्राधान्य\nहेही वाचा >>> विश्लेषण : गुन्हेगार ओळख कायदा कार्यान्वित… काय आहेत महत्त्वाच्या तरतुदी\nभारतात वैद्यकीय पर्यटन का वाढत आहे\n>>>> मागील काही वर्षांपासून भारतातील वैद्यकीय पर्यटन बरेच वाढले आहे. याची काही कारणं आहेत. भारतात बोनमॅरो प्रत्यारोपण, बायपास सर्जरी, गुडघ्याची शस्क्रिया, यकृत प्रत्यारोपण आदी उपचार पश्चिमी देशांच्या तुलनेत स्वस्तात केले जातात. तसेच आपल्या देशात वैद्यकीय कर्मचारी तसेच कुशल डॉक्टर असल्यामुळेदेखील येथे वैद्यकीय पर्यटन वाढत आहे.\nहेही वाचा >>> विश्लेषण : मंत्रालय पुन्हा ‘सचिवालय’\n>>>> भारतात तांत्रिकदृष्या प्रगत रुग्णालये आहेत. तसेच भारतात तज्ज्ञ डॉक्टर,मेडिकल व्हिजा, ई-मेडिकलसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. ज्यामुळे भारताला आशिया खंडातील सर्वात चांगले वैद्यकीय पर्यटनस्थळ होण्यास मदत मिळत आहे.\n>>>> भारतात इतर देशांच्या तुलनेत वैद्यकीय खर्च ३० टक्क्यांनी कमी लागतो. या कारणामुळेदेखील येथे वैद्यकीय पर्यटन वाढत आहे.\n>>>> भारतात भाषेची अडचण जाणवत नाही. येथे इंग्रजी बोलणारे डॉक्टर्स, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी तसेच मार्गदर्शकांची संख्या बरीच आहे. परिणामी परदेशी नागरिकांना संवाद साधणे सोपे जाते. या कारणामुळेदेखील विदेशी लोक भारतात वैद्यकीय उपचार घेणे पसंद करतात.\nहेही वाचा >>> विश्लेषण : शक्तीशाली चीनच्या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याची तैवानची खास रणनीति काय\n>>>> भारतात वंध्यत्वावर यशस्वी उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या बरीच आहे. तसेच वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी येथे कमी खर्च लागतो. भारतात इम व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेकनॉलोजी (एआरटी) तसेच अन्य आरोग्य सुविधा कमी खर्चात मिळतात.\n१५६ नागरिकांना मिळाला ई-मेडिकल व्हिजा\nवैद्यकीय क्षेत्रात भारत देशाची प्रगती व्हावी यासाठी भारत सरकारकडून परदेशी नागरिकांना वेगवेगळ्या सोईसुविधा दिल्या जातात. यामध्ये भारत सरकारकडून परदेशी नागरिकांना मेडिकल व्हिजा देण्यात येतो. याच सुविधेमुळे देशातील वैद्यकीय पर्यटनास चालना मिळत आहे. मेडिकल टूरिझमच्या अंतर्गत आतापर्यंत १५६ देशांतील नागरिकांना ई-मेडिकल व्हिजा देण्यात आला आहे.\nमराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविश्लेषण : ‘हर घर तिरंगा’ मोहीम आहे तरी काय यामध्ये कसं सहभागी व्हायचं यामध्ये कसं सहभागी व्हायचं यात सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र कसं मिळतं\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\n“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nटाइप १ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो का\nजेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले\nपुणे : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला चार दिवस विलंब ; वाहतुककोंडी टाळण्यासाठी निर्णय\n“सकाळी नऊ वाजता बांग देणाराही आता…” राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांवर टीकास्र\nठाणे शहरात सौंदर्यीकरणाची कामे उत्तम दर्जाची करण्यावर लक्ष केंद्रित करा ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nमिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती\nपिंपरी : सोसायट्यांच्या समस्यांवरून भाजप-राष्ट्रवादीचे ‘मतांचे राजकारण’ ; अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सोसायट्यांचा मेळावा\nजेवल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळा, अन्यथा पचनसंस्थेसह शरीराला होईल नुकसान\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण : दिवाळी बोनस आणि भेटवस्तूंवर कर आकारला जातो का काय आहेत प्राप्तिकर विभागाचे नियम\nविश्लेषण : १४ वर्षीय मुलीच्या आत्महत्येसाठी यूकेच्या न्यायालयाने सोशल मीडिया कंपन्यांना का दोषी ठरवले\nविश्लेषण: बँक ग्राहकांना ‘सोवा’ व्हायरसचा धोका काय आहे हा व्हायरस काय आहे हा व्हायरस\nविश्लेषण : वेगाने वितळणाऱ्या बर्फामुळे आर्क्टिक महासागर आम्लयुक्त, जीवसृष्टीला धोका कसा\nविश्लेषण: रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताची भूमिका नेमकी काय मध्यममार्गी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा फायदा की तोटा\nविश्लेषण: सर डॉन ब्रॅडमन यांनाही सर्फराजने टाकले मागे; नक्की काय केला विक्रम\nविश्लेषण : खरगेंच्या पाठीशी नेत्यांचे बळ; लढाई की देखावा\nविश्लेषण : ‘ओळख लपवताय\nविश्लेषण : ७२ वर्षांपूर्वीची ‘पोन्नियिन सेल्वन’ ही कादंबरी आजही इतकी लोकप्रिय का आहे\nविश्लेषण : इंडोनेशिया फुटबॉल दुर्घटना कशी घडली फुटबॉलच्या इतिहासात अशा किती शोकांतिका घडल्या\nविश्लेषण : दिवाळी बोनस आणि भेटवस्तूंवर कर आकारला जातो का काय आहेत प्राप्तिकर विभागाचे नियम\nविश्लेषण : १४ वर्षीय मुलीच्या आत्महत्येसाठी यूकेच्या न्यायालयाने सोशल मीडिया कंपन्यांना का दोषी ठरवले\nविश्लेषण: बँक ग्राहकांना ‘सोवा’ व्हायरसचा धोका काय आहे हा व्हायरस काय आहे हा व्हायरस\nविश्लेषण : वेगाने वितळणाऱ्या बर्फामुळे आर्क्टिक महासागर आम्लयुक्त, जीवसृष्टीला धोका कसा\nविश्लेषण: रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताची भूमिका नेमकी काय मध्यममार्गी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा फायदा की तोटा\nविश्लेषण: सर डॉन ब्रॅडमन यांनाही सर्फराजने टाकले मागे; नक्की काय केला विक्रम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/maharashtra-state-board-declared-tentative-time-table-dates-for-hsc-exam-and-ssc-exam-vvg94", "date_download": "2022-10-04T17:18:29Z", "digest": "sha1:3HAXAKXPP6R2BOQRIK7LQGVZ53I4AM5E", "length": 7258, "nlines": 64, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Maharashtra 10th, 12th Exams | दहावी -बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर", "raw_content": "\nदहावी -बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; कधी होणार परीक्षा,जाणून घ्या\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्ममिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे (Exam) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.\nMaharashtra 10th, 12th Exams 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्ममिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे (Exam) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २- मार्चपर्यंत असणार आहे. तर दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाने दिली आहे .\nग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर वन, युतीला जनतेचा स्पष्ट कौल, बावनकुळे म्हणाले...\nराज्य मंडळातर्फे सप्टेंबर महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येते. त्यानुसार राज्य मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे. २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार देशात झाल्यानंतर गेल्या दोन वर्षात सप्टेंबरमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले नव्हते. मात्र, यंदाच्या वर्षी राज्य मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. सदर वेळापत्रक विद्यार्थ्यांचा अभ्यासाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी सदर वेळापत्रक जाहीर केले आहे.\nदरम्यान, राज्य मंडळाने संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा माहितीसाठी दिली आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरुपाचे वेळापत्रक अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी वेळापत्रकांची खात्री करून घ्यावी. तसेच व्हाट्सअॅप आणि इतर माध्यमावर व्हायरल झालेले वेळापत्रकाला ग्राह्य धरू नये, असे राज्य मंडळाने सांगितले आहे.\nAmarinder Singh: कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश; महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याची शक्यता\nदहावी -बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक\nबारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होणार आहे.\nबारावीची परीक्षेचा कालावधी : २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३\nदहावीच्या परीक्षेचा कालावधी : २ मार्च ते २५ मार्च २०२३\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/videos/pm-narendra-modi-speech-on-75-independence-day-india-azadi-ka-amtrut-mahotsav-on-rajghat-au138-783385.html", "date_download": "2022-10-04T15:47:21Z", "digest": "sha1:H6ARGZ5WHA5UUF34JPQEDZDOBMBJSCR4", "length": 9433, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nIndependence Day:पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर ,राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन\nनवी दिल्ली : आज देश स्वातंत्र्याची (Independence Day) पंचाहत्तरी साजरी करत आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amtrut Mahotsav) देशभर साजरा होत आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. अश्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. “स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची […]\nनवी दिल्ली : आज देश स्वातंत्र्याची (Independence Day) पंचाहत्तरी साजरी करत आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amtrut Mahotsav) देशभर साजरा होत आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. अश्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. “स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची संधी मिळाली आहे, याचा आनंद वाटतोय. शिवाय ही मोठी जबाबदारी असल्याचं मी मानतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. त्यांनी राजघाटावर जात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.\nNeha Sharma : नेहाच्या बाथरोबमधल्या फोटोजने वाढवला तापमानाचा पारा\nAlia Bhatt Hot Photos: आलियाने दाखवला बेबी बंपमध्ये जलवा\nShweta Tiwari Photo: वय 41 चे अदा तरूणीपेक्षा ही भन्नाट\nSurabhi Chandna’s Thailand photoshoots :तारक मेहता फेम ‘स्वीटी’ची थायलंडमध्ये धूम; शेअर केले हॉट फोटो\nशिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू. या बातमी सह पहा 36 जिल्हे 72 बातम्या\n4 Minute 24 Headlines : अधिक अपडेटसाठी पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स\nबंद असलेल्या समृद्धी महामार्गाचा वापर यासह अधिक अपडेटसाठी पहा सुपरफास्ट 50 न्यूज\nअर्थव्यवस्थेची पार वाट लागली, नॅशनल पॉवर ग्रिडही फेल; 'हा' संपूर्ण देशच गेला अंधारात\nरश्मी ठाकरे यांच्याकडून टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन; प्रताप सरनाईक म्हणतात, अशा प्रकारे...\nMarathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nटी-20 विश्वचषकापूर्वी धक्क्यांवर धक्के, हा खेळाडू संघाबाहेर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/featured/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-135621/", "date_download": "2022-10-04T16:36:43Z", "digest": "sha1:KV2P36FE4NQ3HE7EFCC27KPS6XBFFXZU", "length": 13194, "nlines": 136, "source_domain": "dainikekmat.com", "title": "पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रपंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण\nपंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण\nउजवीकडे गेले तर जमेल की डावीकडे\nपरळी : आजादी का अमृत महोत्सवानिमित्त परळी येथे आयोजित हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली आयोजित केली होती. राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्या सध्या नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना आज त्यांनी मी उजवीकडे गेले तर जमेल का, डावीकडे गेल्यास जमेल, असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांना आणि जनतेला विचारला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र, उपस्थित लोकांनी तुम्ही आहे तिथेच थांबा असा सल्ला दिला.\nदिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचाही एकदा पराभव झाला होता. मात्र, माझ्या पराभवाची चर्चा जास्त झाली. पराभव जरी झाला असला तरी मला मतदान करणा-या लोकांना मी वा-यावर सोडू शकत नाही. कधी कधी वाटते सगळे सोडून द्यावे. मात्र, तुमचे चेहरे माझ्या डोळ््यासमोर येतात आणि माझे संपूर्ण आयुष्य मी आता तुमच्या चरणी अर्पण केलेले आहे, असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत पंकजा मुंडे यांनी परळी शहरात भव्य रॅली काढली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.\nशिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. त्यामुळे त्या कोणता निर्णय घेणार का, असेदेखील बोलले जात आहे. या चर्चांवरून पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना एक प्रश्न विचारला. मी उजवीकडे गेले तर जमेल का की डावीकडे गेल्यास जमेल की डावीकडे गेल्यास जमेल असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि जनतेला विचारला. यावेळी जमलेल्या नागरिकांनी पंकजा मुंडे यांना कुठेही न जाण्याचा सल्ला दिला. याबरोबरच आम्ही आपल्या सोबत आहोत, असे म्हणत पंकजा मुंडे यांना यावेळी कार्यकर्त्यांना धीर दिला. पंकजा मुंडे यांनी यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. माझा संघर्ष कायम आहे, सध्या फोटोचे राजकारण सुरू असल्याचे सांगत धनंजय मुंडे यांना टोला लगावला.\nमी नाही, कार्यकर्ते नाराज\nराज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अखेर तब्बल ४० दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. यादरम्यान मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने भाजपमध्ये नाराजीनाट्याला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील त्यांना मंत्री म्हणून संधी न दिल्याबद्दल विचारले असता मी नाराज नाही. पण कार्यकर्ते नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया दिली.\nपंकजा मुंडे म्हणाल्या की, परळीत माझ्याकडून जी चूक झाली, ती आपल्याला खूप महागात पडली आहे. माझ्यावर आरोप करताना शत्रूंनी पातळी सोडली. मात्र, मी कधी पातळी सोडली नाही. मी सदैव तुमच्यासोबत आहे. तुमचे काम करत राहीन. लोकांच्या घरापर्यंत जाऊन काम करणा-या कार्यकर्त्यालाच यापुढे तिकीट देणार. पंकजाताई परळीत कुठे दिसत नाहीत, असे म्हणणा-यांनी अतिवृष्टीच्या काळात मी जी मदत केली आणि कोरोनाच्या काळात जे काम केले, ते एकदा पाहावे. त्यामुळे आता आपल्याला लोकांमध्ये उतरून काम करावे लागणार आहे, असे त्या म्हणाल्या.\nPrevious articleलघुग्रहाला धडक देणार यान\nNext article…तर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणा-या नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\n५० प्रवाशांसह बस कोसळली दरीत\nरॉसोचे शतक; भारताला २२८ धावांचे आव्हान\nएसटी भरतीतील उमेदवारांना नियुक्ती पत्र\nतुळजापुरला पायी जाणार्‍या भक्ताचा वाहनाच्या धडकेत मृत्यू\nखोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांचा समृध्दी महामार्गावर अपघात\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/immersion-procession-at-bhingar-in-excitement-130287856.html", "date_download": "2022-10-04T16:27:57Z", "digest": "sha1:YVVMWRFK35WUMRKVZO3NX75IFRKRIDNG", "length": 4173, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "भिंगार येथील विसर्जन मिरवणूक उत्साहात | Immersion procession at Bhingar in excitement| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमिरवणूक:भिंगार येथील विसर्जन मिरवणूक उत्साहात\nभिंगार येथील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली. पहिल्या मानाच्या देशमुख गणपतीची पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते उत्थापन पूजा झाल्यानंतर ब्राह्मण गल्ली येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक सुरू झाली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शुक्लेश्र्वर मंदिराजवळ मानाच्या गणपतींची मिरवणूक पोहचली. तसेच शहरातील इतर चौदा गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती.\nरात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. अनेक मंडळांनी डीजेच्या दणदणाटात गणरायाला निरोप दिला. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी बंदोबस्ताचे आदेश दिले होते. उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी व भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.\nभारत ला 54 चेंडूत 13.22 प्रति ओवर सरासरी ने 119 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/every-element-of-society-experience-is-the-real-teacher-130292994.html", "date_download": "2022-10-04T16:35:11Z", "digest": "sha1:2BMQ4SRGWDWMSWB66ETKS5W2GI7NDF3R", "length": 4212, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "समाजातील प्रत्येक घटक; अनुभव हेच खरे शिक्षक | Every element of society, experience is the real teacher| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रतिपादन:समाजातील प्रत्येक घटक; अनुभव हेच खरे शिक्षक\nशिक्षणावर आपले आयुष्य अवलंबून आहे. आजच्या जगात शाळेत व महाविद्यालयात शिकवणारे गुरू हेच फक्त आपले शिक्षक नसून समाजातील प्रत्येक घटक व अनुभव हे सुद्धा आपले शिक्षक आहेत, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी केले.\nलोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शिक्षक दिन साजरा झाला. तीत श्री. शिंदे मार्गदर्शन करीत होते. समन्वयन महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन राजश्री जगदाळे हिने केले. प्रास्ताविक दुर्गा देशमुख हिने केले. महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थिनी आरती खुने, ओंकार कदम, नेहा, आदित्य कदम, वैभव फुगटे यांनी मनोगतातून शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थी शंकर मोटे याने आभार मानले. प्रा. सागर महाजन, प्रा. डॉ. तथागत वाघमारे, प्रा. पूनम उंबरे, प्रा. डॉ. रश्मी हेगडे, प्रा. प्रदीप आदलिंगे, प्रा. अमर कदम, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. एन. खुने, सचिन डोईजोडे उपस्थित होते.\nभारत ला 49 चेंडूत 13.46 प्रति ओवर सरासरी ने 110 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/the-municipality-will-buy-junk-scrap-and-plastic-waste-from-citizens-waste-collection-centers-are-being-set-up-in-four-parts-of-the-city-130288911.html", "date_download": "2022-10-04T16:32:08Z", "digest": "sha1:6J4GWV3H4ZCA6X5NHGK4Y5CY3TAMRAFO", "length": 7107, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पालिका नागरिकांकडून विकत घेईल रद्दी , भंगार अन् प्लास्टिकचा कचरा; शहराच्या चार भागांमध्ये सुरू होताहेत भंगार संकलनाची केंद्रे | The municipality will buy junk, scrap and plastic waste from citizens; Waste collection centers are being set up in four parts of the city| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवा प्रयोग:पालिका नागरिकांकडून विकत घेईल रद्दी , भंगार अन् प्लास्टिकचा कचरा; शहराच्या चार भागांमध्ये सुरू होताहेत भंगार संकलनाची केंद्रे\nकचरा संकलनाच्या क्षेत्रातील एक नवा प्रयोग राबवण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. ही योजना म्हणजे रद्दी, भंगार आणि प्लास्टिकसारखा कचरा नागरिकांकडून विकत घेण्याची ही योजना आहे.शहरात रोज २५० ते ३०० टन कचरा संकलन होते. याशिवाय इतर कचरा निर्माण होतो.\nत्यापैकी रद्दी, भंगार, प्लास्टिकसारखा कचरा महापालिका कचरा संकलन केंद्रांवर घेण्याचा प्रयोग महापालिका करणार आहे. रूपाभवानी मंदिराजवळील पालिका कचरा संकलन केंद्रावर हा प्रयोग सुरूही झाला आहे. बायोएनर्जी कंपनीने हा प्रयोग सुरू केला आहे. येथे नागरिक आपल्या घरातील भंगार व रद्दी महापालिकेला विकू शकतील. या योजनेत नागरिकांना गिफ्ट कूपन म्हणून डी मार्टसारख्या माॅलमधील खरेदी कूपनही देण्यात येतील.\nशाळांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न\nभविष्यात शाळांमध्ये आठवड्यातून एक दिवस भंगार घेण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. यासाठी तांत्रिक बाबी तपासण्यात येत आहेत. विद्यार्थी किंवा पालक भंगार आणू देऊ शकतील, असे नियोजन आहे.\nकचरा वर्गीकरण हा उद्देश\nकचऱ्याचे वर्गीकरण व्हावे या उद्देशाने महापालिका व बायोएनर्जी कंपनी यांच्या वतीने प्रयोग करून भंगार विकत घेण्यात येणार आहे. शहरातील चारही कचरा संकलन केंद्रांवर पुढील आठवड्यापासून भंगार विकत घेण्यात येणार आहे. तेथे गिफ्ट कूपनही देण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांनी मदत करावे.\nपी. शिवशंकर, पालिका आयुक्त\nप्रयोगिक तत्त्वावर प्रत्येक केंद्रावर राेज एक टन कचरा संकलनाचे उद्दिष्ट आहे. आम्ही ते सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन पालिका आयुक्तांनी केले. बाजारभाव देण्याचा प्रयत्न असेल. बी. व्ही. कारंडे, सरव्यवस्थापक, बायोएनर्जी कंपनी\nघंटागाडी चालकांना यापूर्वी भंगार विकायला नव्हती परवानगी\nशहरात रोज २५० ते ३०० टन कचऱ्याचे संकलन होते. यात ४० टक्के ओला तर ६० टक्के सुका कचरा असतो. हा कचरा घंटागाडी चालक व मजूरमार्फत संकलित केला जातो. यातून लोखंड, प्लास्टीक वेगळे करून घंटागाडीवाले पालिका संकलन केंद्रावर विकू शकणार आहेत. यापूर्वी घंटागाडी चालकांना भंगार विकण्यास मनाई होती.\nभारत ला 51 चेंडूत 13.41 प्रति ओवर सरासरी ने 114 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F+%E0%A4%A1%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2022-10-04T16:14:47Z", "digest": "sha1:OWWIWXZ2TSHVOX26GNBBQFXX3INFICIR", "length": 2934, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nकलाकारांनी भूमिका घेत जनतेसाठी आपला मोठा आवाज वापरणं योग्य\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nकलाकारांनी भूमिका घ्यायची गरज नाही. त्यांचं काम फक्त कलेची निर्मिती करणं एवढंच आहे, असा युक्तिवाद वेळोवेळी ऐकतो. बडे कलाकारही भूमिका घेताना कचरतात. यावर नसीरुद्दीन शाह यांनीही बोट ठेवलंय. भुमिका घेण्यावरून अनुपम खेर आणि शाह यांच्यात वादही झाला. कलाकारांनी भूमिका घ्यावी की नको याविषयी मत व्यक्त करणारं हॉलिवूड अॅक्टर रॉबर्ट डी निरो यांचं भाषण खूप गाजतंय.\nकलाकारांनी भूमिका घेत जनतेसाठी आपला मोठा आवाज वापरणं योग्य\nकलाकारांनी भूमिका घ्यायची गरज नाही. त्यांचं काम फक्त कलेची निर्मिती करणं एवढंच आहे, असा युक्तिवाद वेळोवेळी ऐकतो. बडे कलाकारही भूमिका घेताना कचरतात. यावर नसीरुद्दीन शाह यांनीही बोट ठेवलंय. भुमिका घेण्यावरून अनुपम खेर आणि शाह यांच्यात वादही झाला. कलाकारांनी भूमिका घ्यावी की नको याविषयी मत व्यक्त करणारं हॉलिवूड अॅक्टर रॉबर्ट डी निरो यांचं भाषण खूप गाजतंय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/iit-roorkee-mba-admission-2022-admission-begins-for-management-course-in-iit-roorkee-know-how-to-apply/articleshow/88990701.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=articleshow", "date_download": "2022-10-04T17:05:45Z", "digest": "sha1:ISJAMOBMGSZXXR7MM3TZMYAIGXOJKVXA", "length": 13890, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nIIT रुरकीमध्ये मॅनेजमेंट कोर्ससाठी प्रवेश सुरु, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या\nआयआयटी रुरकीकडून एमबीए अभ्यासक्रमासाठी मागविण्यात आले आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.\nIIT रुरकीमध्ये मॅनेजमेंट कोर्ससाठी प्रवेश सुरु\nIIT रुरकीमध्ये एमबीए कोर्सला सुरुवात\n३१ जानेवारी २०२२ पर्यंत करता येणार अर्ज\nअधिकृत वेबसाइटवर मिळेल सविस्तर माहिती\nIIT Roorkee Admission 2022: आयआयटी रुरकीने (IIT Roorkee) २ वर्षांच्या पूर्णवेळ एमबीए प्रोग्रामसाठी अर्ज मागविले आहेत. या कोर्सअंतर्गत डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (Department of Management Studies,DOMS) फायनान्स (Finance), मार्केटिंग (Marketing), ऑपरेशन्स (Operation), ह्युमन रिसोर्स (Human resourse,HR) आणि आयटी (IT) मध्ये ड्युअल स्पेशलायझेशनचा समावेश आहे.\nIIT रुरकी एमबीए अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले अर्जदार आयआयटी रुरकीच्याअधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ३१ जानेवारी २०२२ ही ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. वैध CAT (२०२१) गुण असलेले अर्जदार IIT रुरकी येथे एमबीए प्रोग्रामसाठी नोंदणी करू शकतात.\nएमबीए २०२२ (MBA 2022) साठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी आयआयटी रुरकी एमबीए प्रवेश नोटिफिकेशन २०२२ मध्ये देण्यात आलेले पात्रता निकष, कोर्स फी आणि इतर महत्वाच्या तपशीलांची माहिती करुन घेणे आवश्यक आहे.\nया अभ्यासक्रमांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कॅट २०२१ (CAT 2021) स्कोअरसह पदवी किंवा यूजीसीद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही शाखेत किमान ६० टक्के गुण (एससी/एसटी/पीडी उमेदवारांसाठी ५५ टक्के) असणे आवश्यक आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. आयआयटी पदवीधरांसाठी सीजीपीए ७.० किंवा त्यावर १० पॉइंट स्केलवर कॅट २०२१ च्या आवश्यकतेतून सवलत देण्यात आली आहे.\nभारतीय पॅकेजिंग संस्थेत भरती, ४७ हजारपर्यंत मिळेल पगार\nSEBI मध्ये विविध पदांची भरती, ६० हजारपर्यंत मिळेल पगार\nआयआयटी रुरकी एमबीए २०२२ निवड प्रक्रिया कॅट २०२२ स्कोअरवर आधारित आहे. कॅट स्कोअरच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. कॅट स्कोअर, कामाचा अनुभव आणि पीआयच्या आधारेअंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.\nविभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणात भरती, जाणून घ्या तपशील\nICMR-NIRRH मध्ये बारावी, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी\nसर्वसाधारण/ईडब्ल्यूएस आणि ओबीसी-एनसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १६०० रुपये आहे. सर्व अनुसूचित जाती/जमाती/पीडी/महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ८०० रुपये असेल. अर्ज आणि अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरायचे आहे. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आयआयटी रुरकीच्या अधिकृत वेबसाइटवर अधिक तपशली देण्यात आला आहे.\nअधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा\nBECIL मध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील\nTRAI Recruitment 2022 मध्ये पदवीधरांची भरती, ६५ हजार ते दीड लाखांपर्यंत मिळेल पगार\nमहत्वाचे लेखMaharashtra NEET Counselling 2021: पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी आज\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nब्युटी चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी बाब रामदेवांनी सांगितलेले हे उपाय नक्की करा, एका महिन्यात फरक जाणवेल\nसिनेन्यूज सैफने केली तीच चूक; 'तान्हाजी'नंतर 'आदिपुरुष'मध्येही ठरला अपयशी\nहेल्थ हृदयातील पंपिंग वाढवण्याचे 5 साधेसोपे उपाय, रक्ताच्या नसा उघडून 100 च्या स्पीडने धावेल रक्त\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nमुंबई एसटीतील चालक आणि वाहक पदाच्या भरतीतील उमेदवारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र\nजळगाव विजेच्या खांब्यावर चढला, शॉक लागल्याने खाली कोसळला; उपचारादरम्यान अनर्थ घडला...\nदेश राजस्थानात घडतंय बिघडतंय, गहलोत समर्थक मंत्र्याची पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी बॅटिंग\nमुंबई दसरा मेळाव्याची जय्यत तयारी, शिंदे गटाने भरली १० कोटींची कॅश, फक्त १०० रुपयांत साखर-तेलासह ४ वस्तू मिळणार... वाचा, मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/international/106271/bill-gates-warns-world-for-next-pandemic-in-future-says-it-could-be-worse-than-coronavirus/ar", "date_download": "2022-10-04T16:24:13Z", "digest": "sha1:Y6OHDS7O6VMMMT7G6UVO7RYM4DZX6CLH", "length": 10342, "nlines": 155, "source_domain": "pudhari.news", "title": "Bill Gates : संशोधन आणि विकासावर केली जाणारी गुंतवणूक आपलं आयुष्य वाचवू शकते | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/आंतरराष्ट्रीय/'भविष्यात कोरोनापेक्षाही भयानक महामारी येण्याची शक्यता'\nBill Gates : संशोधन आणि विकासावर केली जाणारी गुंतवणूक आपलं आयुष्य वाचवू शकते\nवॉशिंग्टन ; पुढारी ऑनलाईन : मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीला सामोरे जात आहे. दरम्यान WHO च्या माहितीनुसार कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट अजूनही येण्याची शक्यता आहे. दरम्यान जगातील श्रीमंत व्यक्तींमधील एक असलेले बिल गेट्स यांनी कोरोना पेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. भविष्यात कोरोनापेक्षाही भीषण महामारीला आपल्याला सामोरे जावे लागेल असे गेट्स म्हणाले. (Bill Gates)\nग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले गुरुजींचं रजा प्रकरण; शिक्षणमंत्र्यांनी ट्विट करत दिली महत्वाची माहिती\nबिल आणि मेलानिया गेट्स फाऊंडेशनच्यावतीने कोएलिशन फॉर एपेडेमिक प्रीपेर्डनेस इनोव्हेशनला (सीईपीआय) १५० मिलियन डॉलरची रक्कम दान केली. यावेळी त्यांनी भविष्यातील स्थितीबाबत भीती व्यक्त केली आहे. जगाची वेगवान वाढ होत आहे; पण विषाणुंशी मुकाबलाही जगाला करावा लागत असल्याचे गेट्स म्हणाले.\nBill Gates : भविष्यात कोरोनापेक्षाही भयानक परिस्थिती\nभविष्यात कोरोनापेक्षाही भयानक परिस्थिती येण्याची शक्यता आहे. येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जगातील देशांनी एकमेकांना साथ देण्याची गरज आहे. संशोधन आणि विकास यांच्यावर केली जाणारी गुंतवणूक आपले आयुष्य वाचवू शकते हे आपण गेल्या २० वर्षांत पाहिले आहे. काही संभाव्य महामारीत मृत्यूचे प्रमाण कोरोनापेक्षा अधिक असू शकते, असा धोकाही त्यांनी बोलून दाखवला.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nप्रशांत किशोरांच्‍या काँग्रेस प्रवेशबाबत प्रियांका गांधींचा मोठा खुलासा, म्‍हणाल्‍या… https://t.co/2Cb6gL0xjq #congress #PriyankaGandhi\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ३ लाख ३७ हजार ७०४ रुग्ण आढळून आले आहेत. तर ४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या ९,५५० ने कमी आहे. दिवसभरात २ लाख ४२ हजार ६७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.\nमध्यरात्री पुजाऱ्याच्या खोलीला बाहेरुन कडी लावून चोरट्यांनी फोडली मंदिराची दानपेटी ; हजारोंची रोकड लंपास\nसध्या देशात कोरोनाचे २१ लाख १३ हजार ३६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट १७.२२ टक्क्यांवर गेला आहे. दरम्यान, देशातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या १०,०५० वर गेली आहे. ओमायक्रॉन रुग्णसंख्येत ३.६९ टक्के वाढ झाली आहे.\nAmerican Airlines : हद्‍दच झाली…महिला प्रवाशाचा मास्‍क घालण्‍यास नकार, विमान निम्‍म्‍या वाटेतून माघारी परतले\nIPL 2022: मेगा लिलावासाठी यादी जाहीर; 1200 हून अधिक खेळाडूंवर लागणार बोली, अनेक मोठी नावे गायब\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/bachelor-of-technology-in-communication-engineering/", "date_download": "2022-10-04T16:58:59Z", "digest": "sha1:FAJWJM7F6UMOBAV6QHNU3PWSLWOLAFNO", "length": 14104, "nlines": 140, "source_domain": "www.examshall.in", "title": "Bachelor of Technology in Communication Engineering info in Marathi 2022 | examshall.in", "raw_content": "\n1 Bachelor of Technology in Communication Engineering बी.टेक. संप्रेषण अभियांत्रिकीमध्ये: ते कशाबद्दल आहे\n1.1 बी.टेक. संप्रेषण अभियांत्रिकीमध्ये: अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाचे वर्णन\n1.2 सेमिस्टर I सेमिस्टर II\n1.3 सेमिस्टर III सेमिस्टर IV\n1.4 सेमिस्टर V सेमिस्टर VI\n1.5.1 हे मित्रांसोबत शेअर करा\nBachelor of Technology in Communication Engineering बी.टेक. संप्रेषण अभियांत्रिकीमध्ये: ते कशाबद्दल आहे\nBachelor of Technology in Communication Engineering बी.टेक. संप्रेषण अभियांत्रिकी अभ्यासक्रम हा संप्रेषण शिकण्यासाठी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्समधील ज्ञानाशी संबंधित आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, डिजिटल सिस्टम डिझाइन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिद्धांत, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, मायक्रोप्रोसेसर आणि मायक्रोकंट्रोलर्स, अॅनालॉग कम्युनिकेशन, व्हीएलएसआय डिझाइन, मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी, नियंत्रण अभियांत्रिकी आणि डिजिटल कम्युनिकेशन यासारख्या संप्रेषण अभियांत्रिकीच्या विविध पैलूंमध्ये मजबूत पाया मिळविण्यास सक्षम करतो.\nविद्यार्थी मूलभूत गोष्टींचा भक्कम पाया तयार करतात आणि ते उद्योगातील उदयोन्मुख तंत्रज्ञानाचाही पर्दाफाश करतात. बी.टेक. कम्युनिकेशन अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, कम्युनिकेशन उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली विकसित करण्याशी देखील संबंधित आहे. विविध प्रणालींमध्ये वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे संशोधन, विकास, डिझाइन आणि चाचणी कशी करायची हे विद्यार्थी शिकतील. त्यांनी रिअल टाईम प्रकल्प हाती घेण्यास आणि तांत्रिक कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.\nB.Tech साठी पात्रता. संप्रेषण अभियांत्रिकी मध्ये\nविद्यार्थ्यांनी त्यांचे बारावीचे उच्च शिक्षण भौतिकशास्त्र आणि गणितात पूर्ण करावे कारण बायोटेक्नॉलॉजी, रसायनशास्त्र, संगणक विज्ञान किंवा जीवशास्त्र हे अनिवार्य विषय आहेत. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी 55% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले पाहिजेत किंवा समकक्ष पात्र आहेत.\nकोणत्याही अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रम ६०% पेक्षा जास्त गुणांसह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हा अभ्यासक्रम करू शकतात. जे विद्यार्थी पात्र आहेत ते या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात.\nबी.टेक. संप्रेषण अभियांत्रिकीमध्ये: अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाचे वर्णन\nअभ्यासक्रमाचा सेमिस्टरनुसार अभ्यासक्रम खाली दिला आहे.\nसेमिस्टर I सेमिस्टर II\nसंप्रेषण इंग्रजी सामान्य भिन्न समीकरणे\nसंगणकीय विचार संगणक प्रोग्रामिंग\nरसायनशास्त्र सॉलिड स्टेट उपकरणे\nरसायनशास्त्र प्रयोगशाळा इलेक्ट्रिकल तंत्रज्ञानाची मूलभूत तत्त्वे\nअभियांत्रिकी रेखाचित्र भौतिकशास्त्र प्रयोगशाळा\nसांस्कृतिक शिक्षण I संगणक प्रोग्रामिंग लॅब\n– सांस्कृतिक शिक्षण II\nसेमिस्टर III सेमिस्टर IV\nमानवता I मानवता II\nरेखीय बीजगणित संभाव्यता यादृच्छिक प्रक्रिया\nनेटवर्क सिद्धांत संभाव्यता यादृच्छिक प्रक्रिया\nइलेक्ट्रोमॅग्नेटिक सिद्धांत इलेक्ट्रॉनिक सर्किट्स\nडिजिटल प्रणाली डिजिटल सिग्नल प्रक्रिया\nसिग्नल सिस्टम ट्रान्समिशन लाइन\nडिजिटल सिस्टम लॅब डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग लॅब\nएसएस लॅब इलेक्ट्रॉनिक सर्किट लॅब I\n– सॉफ्ट स्किल्स I\nसेमिस्टर V सेमिस्टर VI\nऑप्टिमायझेशन तंत्र डिजिटल संप्रेषण\nलिनियर इंटिग्रेटेड सर्किट्स डेटा कम्युनिकेशन\nनियंत्रण अभियांत्रिकी संगणक संस्था आर्किटेक्चर\nसंप्रेषण सिद्धांत VLSI डिझाइन\nमायक्रोकंट्रोलर VLSI डिझाइन लॅब\nकम्युनिकेशन लॅब डिजिटल कम्युनिकेशन लॅब\nसॉफ्ट स्किल्स II सॉफ्ट स्किल्स II\nसेमिस्टर सातवी सेमिस्टर आठवा\nपर्यावरण अभ्यास वैकल्पिक IV\nरेडिओ फ्रिक्वेन्सी अभियांत्रिकी इलेक्टिव्ह व्ही\nमाहिती सिद्धांत प्रकल्प टप्पा II\nमायक्रोवेव्ह अभियांत्रिकी प्रयोगशाळा –\nप्रकल्प टप्पा I –\nबी.टेक. कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये: करिअर संभावना\nकम्युनिकेशन इंजिनीअरिंग हे अभियांत्रिकीमधील सर्वोत्तम क्षेत्र आहे. करिअरच्या एका टप्प्यावर करिअर बदलासाठी जात असतानाही बाजारातील परिस्थितीचा सामना करू शकतील अशा करिअरसाठी हे क्षेत्र शहाणपणाचे आहे. विद्यार्थ्‍यांनी त्‍यांना उत्कटतेने निवडावे. पदवीधरांची करिअर निवड मनोरंजक आणि विश्‍वसनीय असेल. बी.टेक. दळणवळण अभियांत्रिकीमध्ये व्यावसायिकांना उद्योगांकडून थेट किंवा सल्लागार संस्थांद्वारे नियुक्त केले जाते.\nअनुभवी पदवीधरांच्या तुलनेत या क्षेत्रात फ्रेशरसाठी ओपनिंगची संख्या कमी आहे. ते दूरसंचार आणि आयटी सोल्यूशन्स, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन संस्था, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, आरोग्य सेवा उपकरणे उत्पादन आणि इंटरनेट उत्पादनात नोकऱ्या शोधू शकतात. हे व्यावसायिक उत्पादनाचे प्रतिनिधित्व, तांत्रिक विक्री, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची रचना आणि निर्मिती, प्रणाली व्यवस्थापन आणि प्रणालींमध्ये माहिर होऊ शकतात.\nते वैद्यकीय क्षेत्र, वैमानिक, विक्री आणि सेवा, उत्पादन, संगणक, औद्योगिक नियंत्रण, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि लष्करी क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह काम करतात. या व्यावसायिकांसाठी नोकऱ्या देणार्‍या शीर्ष कंपन्या आहेत:\nकाही इतर जॉब शीर्षके आहेत:\nहे मित्रांसोबत शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/03/blog-post_54.html", "date_download": "2022-10-04T16:33:33Z", "digest": "sha1:54LM3UZ6UDMRXIJCFXPONMCD3XDOALKW", "length": 7523, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "उटगीत चुलत्याचा पुतण्याकडून अंगावर गाडी घालून खून", "raw_content": "\nHomeजतवार्ताउटगीत चुलत्याचा पुतण्याकडून अंगावर गाडी घालून खून\nउटगीत चुलत्याचा पुतण्याकडून अंगावर गाडी घालून खून\nजत वार्ता न्यूज - March 04, 2021\nजत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील उटगी येथे घडलेल्या घटनेत ग्रामपंचायत उटगीचे तंटामुक्त समितीचे सदस्य मल्लप्पा धुंडाप्पा केसगोंड वय 52 यांचा संशयित आरोपी पुतण्या भालचंद्र सिद्धप्पा केसगोंड यांनी टेम्पो अंगावर घालून खून केल्याची नोंद उमदी पोलिसात करण्यात आली आहे.\nयाबाबत चे सविस्तर वृत्त असे की, उटगी ता. जत येथील अंकलगी तलावाच्या जवळ मल्लप्पा धुंडाप्पा केसागोंड हे स्वतःच्या मालकीच्या शेतात कुटुंबियांसह राहतात. केसगोंड हे उटगी ग्रामपंचायत चे तंटामुक्त समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते, ते उटगी येथील अंबा भवानी नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. बुधवारी रात्री सायंकाळी आठ ते साडे आठ च्या दरम्यान मल्लप्पा केसगोंड हे आपल्या दुचाकीवरून उटगी ते चनगोंड रस्त्यावरून घरी जात असताना मागील बाजूने टेम्पो ने धडक दिली. मल्लप्पा यांना 20 फुटा पर्यंत फरफटत नेले मल्लप्पा गंभीर जखमी झाले. वाटेवरुन ये जा करण्याऱ्या नागरिकांनी त्यांना प्राथमिक उपचारासाठी नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. टेम्पोच्या चाकात मल्लप्पा यांची दुचाकी अडकली दरम्यान टेम्पो चालक संशयीत आरोपी पुतण्या भालचंद्र सिद्धप्पा केसगोंड यांनी अपघात स्थळापासून तब्बल पाचशे मीटर पर्यंत टेम्पो नेत थांबवुन पळ काढला. या खुनाच्या घटनेस शेत जमिनीचा वाद कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. सदर घटनेची नोंद उमदी पोलिसांत करण्यात आली असून अधिक तपास सपोनि दत्तात्रय कोळेकर हे करत आहेत.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/jalgaon-news-crime-killed-the-younger-brother-and-threw-the-body-in-the-river-rds84", "date_download": "2022-10-04T16:15:18Z", "digest": "sha1:4HOAVJREMJIOMULCNK77TK6USOE4OFHP", "length": 9263, "nlines": 67, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Jalgaon: लहान भावाचा खून करून मृतदेह फेकला नदीत", "raw_content": "\nJalgaon Crime: लहान भावाचा खून करून मृतदेह फेकला नदीत\nलहान भावाचा खून करून मृतदेह फेकला नदीत\nकासोदा (जळगाव) : सख्ख्या भावानेच लहान भावाचा डोक्यात मुसळ घालून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मजूर असलेल्या दोन्ही भावांमध्ये सतत वेगवेगळ्या कारणाने भांडणे होत असत. लहान भावाच्या जाचाला कंटाळून मोठ्या भावाने घरात पडलेली लोखंडी मुसळीने त्याच्या डोक्यावर वार (Crime) करून ठार केले. त्यानंतर सायकलीवर पोत्यात नेऊन गिरणा नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिले. उत्राण (गुजर हद्द) येथे शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा (Crime News) दाखल झाला आहे. (Jalgaon Crime News)\nभाजीपाला दुकानात गुटख्याचे घबाड,‌ सट्टापेढी; पावणेआठ लांखाचा गुटखा जप्त\nउत्राण (गुजर हद्द) (Jalgaon) येथील भगवान धोंडू महाजन (वय ६२) हा लहान भाऊ सत्यवान महाजन सोबत एकाच घरात राहत होता. दोघेही मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्यात कायमच काहीही कारणावरून किरकोळ वाद होत होते. लहान भावाच्या जाचाला कंटाळून भगवान महाजन याने १२ सप्टेंबरला सकाळी बाथरूममध्ये सत्यवान हा लघुशंकेस जाऊन आला व त्याने त्या ठिकाणी पाणी टाकले नाही. त्यामुळे घरात दुर्गंधी येत होती. हे त्याचे नेहमीचे असल्याने भगवान यास राग (Jalgaon Crime) आल्याने भगवान याने सत्यवान याच्या पाठीमागून घरात पडलेली लोखंडी मुसळीने त्याच्या डोक्यावर मारले व मुसळीने वार करीत राहिला. नंतर त्यास ओढत नेऊन घरातील मागील खोलीत झाकून ठेवले व सायंकाळपासून भगवान हा घरात न राहता ग्रामपंचायतीच्या ओट्यावर न जेवता झोपला.\nमध्‍यरात्रीनंतर सायकलीवरून मृतदेह नेत टाकला नदीत\nमध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान घरात जावून पडलेली जमिनीवर सांडलेले रक्त पुसले. तसेच कापूस भरण्याच्या पोत्यात सत्यवान याचा मृतदेह टाकून त्यास सायकलीवरून गिरणा नदीत वाहत्या पाण्यात फेकून दिले. दरम्यान, शनिवारी (ता. १७) सकाळी दहाला विजय महाजन यांना फोन करून गावाबाहेरील म्हसोबा मंदिराजवळ भेटण्यास बोलवले व गावातील चर्चेबद्दल सांगून या संशयितास कासोदा पोलिसात स्वतः जमा होऊन जा, असे सांगितले. परंतु संशयित हा शेतात निघून गेला व तेथून फरार होण्याच्या मार्गावर होता. उत्राण येथे हत्या झाल्याचे कळताच उपविभागीय पोलिस उपअधीक्षक भारत काकडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांनी घटनास्थळाला भेट दिली.\nअसा झाला खून निष्पन्न\nमृतदेह भातखेडे येथील गिरणा नदीच्या काठावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह फुगलेल्या व कुजलेल्या अवस्थेत शुक्रवारी (ता. १६) आढळून आला. भातखेडे येथील धनराज पाटील हे अस्थी विसर्जनासाठी गावातील नदी काठावरील महादेव मंदिराजवळ गेले होते. त्यावेळी त्यांना उंबराच्या झाडाजवळ मृतदेह आढळला. त्यावेळी त्यांनी ही घटना उत्राण येथील पोलिस पाटील रेखा पाटील यांना सांगितली.\nत्यानंतर रेखा पाटील व गावातील काही मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. या मृतदेहाबाबत त्यांनी कासोदा पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. परंतु दुसऱ्या दिवशीच सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केल्यावर तो अकस्मात मृत्यू नसून खून झाल्याचे निष्पन्न झाले. कासोदा पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयित भगवान महाजन यास अटक केली.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/02/saraw14.html", "date_download": "2022-10-04T16:05:46Z", "digest": "sha1:NLUH2SFZD24VI6DVYLRERDIJ76SSVSUJ", "length": 6227, "nlines": 133, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: ऑनलाईन सराव प्रश्नसंच १४", "raw_content": "\nऑनलाईन सराव प्रश्नसंच १४\nऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा\nजि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर\n1. खालील पर्यायातील एकवचनी पर्याय ओळखा \n2. 'पोपट' या शब्दाला विरूद्धार्थी शब्द ओळखा \n3. खालील पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा \n4. 'किल्याभोवतालची भिंत' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापरला जातो \n5. लता मंगेशकर या कोण आहेत \n6. खालीलपैकी कोणती जोडी गटात बसत नाही.\n7. 'क़' या उच्चारासाठी खालीलपैकी कोणते अक्षर वापरतात \n8. Sunday, Monday, Tuesday यानंतर क्रमाने येणारा वार कोणता \n9. आपल्याकडून एखादी चूक झाली असल्यास कोणता शब्द वापराल \n10. 'रेड' या शब्दाचे खालीलपैकी योग्य स्पेलिंग कोणते \n याचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कोणते \n12. ४०४०४ ही संख्या अक्षरी कशी लिहाल \nचाळीस हजार चारशे चाळीस\nचाळीस हजार चारशे चार\nचार हजार चारशे चार\nचार लाख चार हजार चार\n13. १, २, ३ हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरुन तीन अंकी दोनशे पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील \n14. ५५४९ चे विस्तारीत रुप निवडा\n५००० + ५०० + ४० + ९\n५००० + ५०० + ३० + ९\n५०००० + ५०० + ४० + ९\n५०० + ५० + ४ + ९\n15. १ ते ५० संख्यांमध्ये १ हा अंक किती वेळा येतो \n16. गटात न बसणारा पर्याय ओळखा \n17. मिठागर म्हणजे काय \nमीठ तयार करतात ते ठिकाण\nमीठ साठवून ठेवतात ते ठिकाण\n18. पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती अवधी लागतो \n19. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत \n20. झाडावरील मोहोर म्हणजे काय \nऑनलाईन सराव प्रश्नाविषयी काही शंका अथवा अडचणी असल्यास येथे लिहा.. कविता - इंद्रजित भालेराव\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/1539/", "date_download": "2022-10-04T16:29:27Z", "digest": "sha1:YMFETGA5EG56G42ZWGJI7R4XWUB2YU3Z", "length": 10122, "nlines": 66, "source_domain": "desimarathi.com", "title": "हा मुलगा चक्क 'विधवा आईसाठी योग्य पती शोधत आहे', त्यामागील कारण जाणून घेतल्यावर तुम्ही देखील.. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / जरा हटके / हा मुलगा चक्क ‘विधवा आईसाठी योग्य पती शोधत आहे’, त्यामागील कारण जाणून घेतल्यावर तुम्ही देखील..\nहा मुलगा चक्क ‘विधवा आईसाठी योग्य पती शोधत आहे’, त्यामागील कारण जाणून घेतल्यावर तुम्ही देखील..\nआपले जीवन आनंदाने जगणे यासाठीच आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. याच जीवनातील सुख आणि दुःख भोगत असताना एखादा साथीदार गरजेचा असतो, त्याच्यासोबत आपण संपूर्ण संसार थाटतो. हेच कारण असू शकत की जगात विवाहाचे विधी सुरू झाले आहेत. लग्नाच्या काही वर्षानंतर लोक घटस्फोट किंवा काही अपघातामुळे आपला जीवनसाथी गमावतात. त्यानंतर ते एकटे पडतात. सहसा, जेव्हा कोणी तरुण वयात आपला साथीदार गमावतात तेव्हा ते विवाहित असतात परंतु जोडीला साथीदार नसतो. मात्र, वय झाल्यावर लोक पुनर्विवाहाचा विचार करत नाहीत.\nजरी त्यांनी विचार केला तरी समाज त्यांची थट्टा करतो. विशेषतः जर एखाद्या स्त्रीला तिच्या मध्यम वयात पुन्हा लग्न करायचे असेल तर समाजाला ही गोष्ट कशीच पटत नाही. मात्र, हुगळी, कोलकाता येथे राहणारा गौरव अधिकारी समाजाची पर्वा न करता आपल्या विधवा आईसाठी वराच्या शोधात आहे.\nआजकाल सोशल मीडियावर एक पोस्ट खूप वेगाने व्हायरल होत आहे. गौरव अधिकारी नावाच्या तरुणाने ही पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये गौरव सांगतो की तो त्याच्या विधवा आईसाठी योग्य वराच्या शोधात आहे. गौरव म्हणतो की मला नोकरीच्या निमित्ताने अनेकदा घराबाहेर राहावे लागते, नंतर मी लग्नही करेन. अशा परिस्थितीत मी माझ्या आईला जास्त वेळ देऊ शकत नाही. गौरवने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, त्याच्या आईला पुस्तके वाचणे आणि गाणी ऐकणे खूप आवडते. मी बाहेर असताना ती तिच्या एकट्या वेळात हेच करते. पण या पुस्तकांच्या आणि गाण्यांच्या मदतीने संपूर्ण आयुष्य जगता येत नाही. या गोष्टी आयुष्यभरासाठी लागणाऱ्या साथीदाराची उणीव भरून काढू शकत नाहीत. गौरव सांगतो की मला पैसा किंवा मालमत्ता यांचा कसलाही लोभ नाही.\nआपल्याला एवढेच हवे आहे की वर स्वयंपूर्ण असावा. त्याने फक्त माझ्या आईला आनंदी ठेवावे, यातच माझाही आनंद दडलेला आहे. गौरव पुढे म्हणतो की, माझ्या या निर्णयामुळे अनेक लोक माझी चेष्टाही करतील, पण या सर्व गोष्टींमुळे माझा निर्णय बदलणार नाही. ज्याप्रकारे माझ्या आईने मला जीवन दिले त्याचप्रकारे मला माझ्या आईला नवीन जीवन द्यायचे आहे. माझी इच्छा आहे की तिला एक नवीन जोडीदार आणि एक नवीन मित्र मिळेल.\nगौरवने असेही सांगितले की तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. अशा परिस्थितीत त्याला त्याची आई एकटी पडू नये असे वाटते. हे फेसबुकवर पोस्ट करण्यापूर्वी त्याने त्याच्या आईलाही विचारले होते. आई म्हणाली की ती आपल्या मुलाबद्दल विचार करत आहे. मात्र, गौरव म्हणतो की आईबद्दल विचार करणे माझे कर्तव्य आहे. आईचे उर्वरित दिवस चांगले जावो अशी माझी इच्छा आहे.\nगौरवच्या या उपक्रमाचे आणि विचारांचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.\nPrevious चाफ्याच्या झाडाचे आणि फुलांचे असेही औषधी फायदे लाख औषधे याच्यापुढे अपयशी ठरतील,\nNext एका रात्रीत अोठ गुलाबी बनवा काळे आणि फा’टलेले ओठ मऊ करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे\n“नवऱ्याचे बाहेर अफेअर म्हणून बायको सुद्धा बाहेर अफेअर करते पण पुढे जे घडते ते पाहून..\nपंक्चर काढणाऱ्या आईची गोष्ट, अगदी जेसीबीचेही पंक्चर काढतात.. फाटलेल्या आयुष्याला पंक्चरीचे ठिगळ. डोळ्यात पाणी येईल\nमहिलांच्या केसांवरून जाणून घ्या त्यांचा स्वभाव. आपल्याकडे वेगळे शास्त्र आहे त्यासाठी.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/28th-july-2/", "date_download": "2022-10-04T17:22:55Z", "digest": "sha1:MXTBSBJZKNARE7VHM6WOHY2VDPZXAB5O", "length": 9691, "nlines": 114, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "२८ जुलै – दिनविशेष | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\n१८२१: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.\n१९३३: सोव्हिएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.\n१९३३: अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.\n१९३४ : पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.\n१९४३: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.\n१९७६: चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ ठार तर १,६४,८५१ जखमी झाले.\n१९७९: भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.\n१९८४: अमेरिकेतील लॉसएंजल्स येथे २३ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.\n१९९८: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन.\n१९९९: भारतीय धवलक्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांची प्रतिष्ठेच्या पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कारासाठी निवड\n२००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.\n१९०७: टपर वेअरचे संशोधक अर्ल टपर . (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९८३)\n१९२५: हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग . (मृत्यू: ५ एप्रिल २०११)\n१९२९: जॉन एफ. केनेडी यांची पत्नी जॅकलिन केनेडी .\n१९३६: सर गारफिल्ड तथा गॅरी सोबर्स –वेस्ट इंडिजचे क्रिकेट कर्णधार, फलंदाज, डावखुरे लेगब्रेक गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक\n१९४५: अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस .\n१९५४: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ . (मृत्यू: ५ मार्च २०१३)\n१९७०: झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू पॉल स्ट्रँग.\n४५०: पवित्र रोमन सम्राट थियोडॉसियस दुसरा . (जन्म: १० एप्रिल ४०१)\n१७९४: फ्रेंच क्रांतिकारी मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे .\n१८४४: नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापार्ते . (जन्म: ७ जानेवारी १७६८)\n१९३४: दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू लुइस टँक्रेड.\n१९६८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान . (जन्म: ८ मार्च १८७९)\n१९७५: राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर –चित्रपट दिग्दर्शक (बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी, जख्मी.(जन्म: २६ नोव्हेंबर १९२३ – फोंडा, गोवा)\n१९७७: गोविंद परशुराम तथा पंडितराव नगरकर –गायक व अभिनेते, अमर भूपाळी चित्रपटातील होनाजी बाळा यांची घनश्याम सुंदरा ही भूपाळी गाऊन अजरामर झालेले गायक\n१९८१: नाटककार बाबूराव गोखले. (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)\n१९८८: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनौ येथील के. डी. सिंगबाबू स्टेडियम जवळ हत्या (जन्म ३१ डिसेंबर, १९६२)\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n२७ जुलै – दिनविशेष २९ जुलै – दिनविशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1254028", "date_download": "2022-10-04T17:08:35Z", "digest": "sha1:D2I5UCD7OUV7A2GYLEIV35CYREIVITXU", "length": 2080, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"चित्रा (नक्षत्र)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"चित्रा (नक्षत्र)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:३७, २२ जून २०१४ ची आवृत्ती\n२९ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१६:११, २३ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n१५:३७, २२ जून २०१४ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसंतोष दहिवळ (चर्चा | योगदान)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n'''{{लेखनाव}}''' हे एक [[नक्षत्र]] आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/sports/111506/shimron-hetmyer-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C-%E0%A4%9F%E0%A5%80-20-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE/ar", "date_download": "2022-10-04T16:05:42Z", "digest": "sha1:3UEO74U35MGQEQCL57VRBM4LCHETWVSB", "length": 8574, "nlines": 157, "source_domain": "pudhari.news", "title": "Shimron Hetmyer संघाबाहेर : भारत दौर्‍यासाठी इंडिज टी-20 संघाची घोषणा | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nShimron Hetmyer संघाबाहेर : भारत दौर्‍यासाठी इंडिज टी-20 संघाची घोषणा\nसेंट जोन्स ; वृत्तसंस्था : आक्रमक फलंदाज शिमरोन हेटमायर (Shimron Hetmyer) फिट नसल्याने भारताविरुद्ध होणार्‍या टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात त्याची निवड करण्यात आलेली नाही. वेस्ट इंडिजने भारतात होणार्‍या टी-20 मालिकेसाठी कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.\nतीन सामन्यांची टी-20 मालिका 16, 18 आणि 20 फेब्रुवारीला कोलकातामध्ये खेळविण्यात येणार आहे. त्यापूर्वी अहमदाबादमध्ये सहा, नऊ आणि 11 फेब्रुवारीला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यात येत आहे. वेस्ट इंडिज संघाने पोलार्डच्या नेतृत्वाखाली यापूर्वीच एकदिवसीय संघाची घोषणा केलेली आहे.\nपोलार्ड, फॅबियन एलन, डॅरेन ब्रावो, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसैन, ब्रेंडन किंग, निकोलस पूरन, रोमारीयो शेफर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श यांचा दोन्ही संघात समावेश आहे. फिट नसल्याने हेटमायरची (Shimron Hetmyer) निवड करण्यात आलेली नाही.\nIND vs SA 3rd T20 : दिनेश कार्तिक बाद, भारताला तिसरा झटका\nशेष भारत ठरला ईराणी चषकाचा मानकरी; सौराष्ट्रचा ८ विकेट्सनी केला पराभव\nया महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक फील सिमन्स यांनी शिमरोन हेटमायर (Shimron Hetmyer) याच्या फिटनेसबाबत नाराजी व्यक्‍त केली होती. 25 वर्षीय हा फलंदाज इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी फिटनेस चाचणीत अपयशी झाला होता.\nवेस्ट इंडिज टी-20 संघ :\nकायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन एलन, डॅरेन ब्रावो, रॉस्टन चेज, शेल्डन कॉटरेल, डॉमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसैन, ब्रेंडन किंग, रोवमॅन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, ओडीयन स्मिथ, काईल मेयर्स, हेडन वॉल्श ज्युनियर\nKieron Pollard : पोलार्डने गाणं गाऊन मुलाखतीची सुरुवात केली, अन्…(Video)\nपहिला सामना – 6 फेब्रुवारी\nदुसरा सामना – 9 फेब्रुवारी\nतिसरा सामना – 11 फेब्रुवारी\nपहिला सामना – 16 फेब्रुवारी\nदुसरा सामना – 18 फेब्रुवारी\nतिसरा सामना – 20 फेब्रुवारी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nव्हॉटस्अपचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक\nहिंगोली : 30 हजारांची लाच घेताना सरपंच अडकला जाळ्यात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/03/blog-post_20.html", "date_download": "2022-10-04T17:10:42Z", "digest": "sha1:QL2BX6FYOIOV4BUY424NR54HOFJZBQAT", "length": 5622, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत मध्ये बेकायदा वाळू तस्करी करणारा डंपर पकडला", "raw_content": "\nHomeजतवार्ताजत मध्ये बेकायदा वाळू तस्करी करणारा डंपर पकडला\nजत मध्ये बेकायदा वाळू तस्करी करणारा डंपर पकडला\nजत वार्ता न्यूज - March 29, 2021\nजत,प्रतिनिधी: जत शहरात बेकायदा वाळू वाहतूक करत असलेला डंपर तहसीलदार सचिन पाटील यांनी पकडला. जत तालुक्यातील सिंगनहळ्ळी, बागलवाडी, वाळेखिंडी परिसरातून बेकायदा वाळू तस्करी वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन पाटील यांनी शनिवारी रात्री गस्त सुरू केली होती.\nजत शहरालगत असलेल्या सैनिक नगर नजिक सिंगनहळ्ळी हून वाळू भरलेला एक डंपर येत असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांच्या पथकाला माहिती मिळाली होती. पाटील यांच्या पथकाने सापळा रचून डंपर पकडत पोलीसांच्या ताब्यात दिला. डंपरमध्ये चार ब्रास वाळू होती. डंपरला सुमारे चार लाख दंड प्रस्तावित केला आहे.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.chakmak.net/2021/03/blog-post_2.html", "date_download": "2022-10-04T15:42:34Z", "digest": "sha1:6YVGQTH6DTCT7YGZIYIM5YWSF2H3OVDU", "length": 12921, "nlines": 68, "source_domain": "www.chakmak.net", "title": "युवकांनी आत्मनिर्भर च्या माध्यमातून सक्षम व्हावे* *प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर,युवकांनी समर्पित भावनेने काम करावे ; - हर्षल जी विभांडीक,*परतूर येथे युवा मोर्चाची संघटनात्मक बैठक संपन्न*", "raw_content": "\nयुवकांनी आत्मनिर्भर च्या माध्यमातून सक्षम व्हावे* *प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर,युवकांनी समर्पित भावनेने काम करावे ; - हर्षल जी विभांडीक,*परतूर येथे युवा मोर्चाची संघटनात्मक बैठक संपन्न*\nपरतूर (प्रतिनधी) युवमोर्चा कार्यकर्त्यांनी आत्मनिर्भर भारत योजनेचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना देण्यासाठी पुढाकार घेऊन काम केल्यास खऱ्या अर्थाने बेरोजगार युवक युवतींना आत्मनिर्भर बनवता येईल त्या साठी युवा मोर्चा ने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले\nते परतूर येथे युवमोर्चा च्या संघटनात्मक बैठकीत बोलत होते\nया वेळी व्यासपीठावर हर्षल जी विभांडीक(संयोजक, आत्मनिर्भर भारत), हर्षवर्धन कराड(जिल्हा प्रभारी) भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर,जिल्हाध्यक्ष सुजित जोगस, ता अध्यक्ष शत्रुघन कणसे अविनाश राठोड विक्रम उफाड योगेश ढोणे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियल वाले संपत टकले तुकाराम सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी आत्मनिर्भर भारत च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी युवा युवती यांना विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध आहेत त्या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत योजना पोहोचवण्याचे काम करावे असेही ते म्हणाले\nपुढे बोलताना ते म्हणाले की युवा वारियर्स युवा मोर्चा ची संकल्पना प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली असून युवा वारियर च्या माध्यमातून 18 ते 24 वयोगटातील युवकांना भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवण्या बरोबरच वॉरियर्स मध्ये असलेली सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचेही ते म्हणाले\nया वेळी हर्षलजी विभांडीक म्हणाले की, प्रत्येक युवकांच्या हाताला काम मिळुवून देण्यासाठी आत्मनिर्भर भारत ही योजना फलदायी असून योजनेच्या माध्यमातून युवक युवतींना स्वयंपूर्ण होण्याची संधी असल्याचे सांगतानाच या साठी युवकांनी विधायक प्रयत्न करणे गरजे असून विविध योजना संदर्भात त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले\nया वेळी हर्षवर्धन कराड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले\nयावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस या सह जिह्यातील पदाधिकारी उपस्थतीत होते\nपरतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि\nपरतूर (हनूमंत दवंडे)- परतूर सेलू रोडवर चिंचोली पाटीजवळ आज सायंकाळी साडे सहा च्या सुमारास आयशर ने दोन मोटारसायकल ला जोराची धडक दिली धडक इतकि जोरात होती कि मोटारसायकल वरील एक जणाचा जागिच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परतूरहून सातोन्याकडे जाणाऱ्या मोटारसायकल ला चिंचोली पाटीजवळ भरधाव आयशर ने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल वरील संजय वाघमारे रा सातोना हे जागीच ठार झाल्याची माहिती असून तीघे गंभीर जखमी झाले आहेत. या मधे शिवाजी मस्के व त्यांची पत्नी होती त्यांच्या पत्नी चे हात तुटले आहेत. जखमी दोघे ही जिंतूर तालुक्यातील राहणारे आहेत. तर एक जण हातडी येथील रहिवासी असल्याचं कळत आहे हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकली चा चकनाचूर झालेला आहे. परतूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत अंभुरे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले असल्याची माहिती आहे परतूर पोलीस स्टेशन मध्ये अपघाताचा गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु चालू असून अपघात मधील आयशर स\nपरतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार\n. परतूर ता.28(हनूमंत दवंडे)) येथे रेल्वे गेट च्या काही अंतरावर म्हैशि चरत होत्या त्यातील एक म्हैश रेल्वे पटरीवर आल्या त्याच वेळेस नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्सप्रेस आली व त्याखाली चिरडून एका जणासह म्हैस ठार झाली आहे ही घटना मंगळावर ता.२८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. आपल्या निर्धारित वेळेत नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस परतूर स्थानक पार करून मार्गस्थ झाली असता आष्टी कडे जाणाऱ्या रेल्वेगेटच्या जवळच रुळावर उभ्या असलेल्या म्हैशीला हाकलण्यासाठी -सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले ( वय 60 ) हे गेले असता म्हशीसह त्यांचा या रेल्वेखाली येऊन मृत असल्याची घटना घडली. दरम्यान,घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे हे आपल्या सहकाऱ्या सह घटनास्थळी दाखल झाले.यातर मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. उतरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस एएसआय चव्हाण , जीआरपिएफ बोराडे,टेकाळे यांनी दिली. .......................... फोटो--सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले\nमंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न\nमंठा तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय मंठा येथे तहसीलदार सूमन मोरे यांच्या उपस्थीत पार पडले खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/special/implications-of-power-transfer-in-bihar-135359/", "date_download": "2022-10-04T16:56:25Z", "digest": "sha1:WJJNDAOQCIICPYTYV2QQD7DQ3CBF3JKJ", "length": 22970, "nlines": 135, "source_domain": "dainikekmat.com", "title": "बिहारमधील सत्तांतराचा अन्वयार्थ", "raw_content": "\nबिहारच्या राजकारणात सारं काही आलबेल नाही, याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. नितीश कुमारांनी भाजपाशी काडीमोड घेत त्यावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्रात शिवसेनेतील गटाला सोबत घेऊन सत्ता मिळवल्याचा आनंद अजून साजराही केला जात नसतानाच बिहार भाजपच्या हातून निसटले आहे. नितीशकुमारांच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होऊ शकतात. लोकसभेत १६ आणि राज्यसभेत चार अशा २० खासदारांसह जेडीयू हा भाजपसमवेत खंबीरपणे उभा राहात होता. भाजपचा हा सर्वांत मोठा घटक पक्ष होता. गतप्राण अवस्थेत असलेल्या विरोधकांना नितीशकुमारांमुळे स्फुरण चढले नसेल तरच नवल \n‘काँग्रेसमुक्त भारत’ असा नारा देत राजकारणाची दिशा स्पष्ट केल्यापासून भाजपचे नेते प्रत्येक राज्यात आपल्या पक्षाचे बळ कसे वाढेल, यादृष्टीने प्रयत्न करत असतात. प्रादेशिक पक्षांना आणि गटांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी रात्रंदिवस एक करतात. महाराष्ट्रातील सत्तांतराच्या निमित्ताने याचा अनुभव संपूर्ण देशाने घेतला आहे. राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्रातील या सत्तांतरनाट्याची चर्चा सुरू असताना आणि महाराष्ट्रासारखे राज्य आपल्याकडे खेचण्यात आलेल्या यशाचा आनंदही अजून साजरा झालेला नसताना बिहारमध्ये नितीशकुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करून भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. वास्तविक, बिहारमधील घडामोड अनपेक्षित नव्हती. याची धग अनेक महिन्यांपासून राजकीय निरीक्षकांनाच नव्हे तर भाजपच्या लोकांना जाणवत होती. महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सुरू असताना दुसरीकडे बिहारमध्ये भाजपचे नेते नितीशकुमार मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची तयारी करत होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्रात भाजपच्या झोळीत जे काही पडले ते बिहारच्या वाटेने निघून गेले आहे, असे म्हणावे लागेल.\nगेल्या अनेक महिन्यांपासून बिहारमध्ये राजकीय ताणाताणी वाढत चालली होती. हा तणाव कमी करण्यासाठी अपेक्षेप्रमाणे फारसे प्रयत्न झाले नाहीत. परिणामी राष्ट्रीय लोकशाही आघाडी फुटली. संयुक्त जनता दलाने (जेडीयू) एनडीएतून बाहेर पडणे ही भाजपसाठी मोठी हानी ठरू शकते. दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून नितीशकुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एक सक्षम चेहरा म्हणून कार्यरत राहिले होते. मधल्या काळात त्यांनी मोदींच्या विरोधात भूमिका घेतली खरी; परंतु ते पुन्हा एनडीएच्या गोटात सामील झाले. नितीशकुमार बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले त्यात भाजपचे सर्वाधिक योगदान आहे. कारण ते स्वबळावर खुर्ची कधीही मिळवू शकले नाहीत, हा इतिहास आहे. आताही तेजस्वी यादव, काँग्रेस आणि अन्य पक्षांंची साथ लाभल्यामुळेच ते आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकले.\nबिहारमधील ताज्या घडामोडींमुळे राष्ट्रीय राजकारणाचे समीकरण देखील बदलले आहे. लोकसभेत १६ आणि राज्यसभेत चार अशा २० खासदारांसह जेडीयू हा भाजपसमवेत खंबीरपणे उभा राहात होता. भाजपचा हा सर्वांत मोठा घटक पक्ष होता. परंतु बदलत्या राजकारणात महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेला शिंदे गट आता भाजपसाठी मोठा घटक पक्ष ठरणार आहे. कारण या गटाकडे १२ खासदार आहेत. लोकजनशक्ती पक्षाकडे सहा खासदार आहेत. अपना दल (सोनेलाल)चे दोन खासदार आणि त्यानंतर सहा ते सात पक्ष असून त्यांचा प्रत्येकी एक खासदार आहे. अन्य बरेच पक्ष आहेत. परंतु त्यांचे संख्याबळ फारसे नाही. या तुलनेने जेडीयूचे महत्त्व वेगळे होते. म्हणूनच भाजपने जेडीयूला सोबत ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. नितीशकुमारांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता भाजपला बिहारमध्ये एका मोठ्या सहकारी पक्षाची उणीव भासणार आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मिळतील देखील, परंतु प्रादेशिक पातळीवर भाजपला सशक्त स्थानिक नेतृत्वाचा अभाव प्रकर्षाने जाणवेल.\nनितीशकुमार हे पाच वर्षांनंतर दुस-यांदा एनडीएतून स्वत:हून बाहेर पडले आहेत. २०१३ मध्ये राजकीय ताणाताणी वाढल्यानंतर त्यांनी भाजपशी काडीमोड घेतला होता आणि त्यांच्या कोट्यातील मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. त्यानंतर राजद आणि काँग्रेसच्या पाठबळावर सरकार स्थापन झाले. कालांतराने जेडीयू, राजद आणि काँग्रेसच्या महागठबंधनाचा मार्ग मोकळा झाला. २०१५ मध्ये याच महागठबंधनाने प्रचंड बहुमताने बिहारमध्ये सरकार स्थापन केले. दोन्ही वेळेस एनडीएतून बाहेर जाण्याची पार्श्वभूमी ही सारखीच आहे. २०१३ मध्ये महाराजागंज लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जेडीयूला पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी जेडीयूला भाजपचे पूर्ण समर्थन मिळू शकले नव्हते. यावरून दोन्ही पक्षांतील राजकीय वाद प्रचंड वाढल्याने नितीशकुमार यांनी वेगळी चूल मांडली होती. यावेळी विधानसभा निवडणुकीत चिराग पासवानच्या नव्या राजकीय अवताराने संभ्रम निर्माण झाला. चिराग यांच्या पक्षामुळेच जेडीयूला काही जागा गमवाव्या लागल्या. नितीशकुमार हे मुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केला आणि ते तयार केले. शपथविधी सोहळा झाला, परंतु या सरकारमध्ये पहिल्या दिवसापासून अविश्वासाचे वातावरण पाहायला मिळाले.\nकारण जेडीयूला चिराग पासवान यांच्यामुळे झालेले नुकसान जिव्हारी लागले होते. निवडणूक निकालानंतर ४८ तासांतच नितीशकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपने चिराग यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. आता जेडीयू हा आरसीपी सिंह यांच्याकडे भाजप पुरस्कृत दुसरा चिराग म्हणून पाहत आहेत. आरसीपी सिंह हे भाजपच्या आवडीनुसार जेडीयूच्या कोट्याने केंद्रात मंत्री झाले. अलीकडील काळात त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. बिहारमध्ये जेडीयू-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर एकदाही दोन्ही पक्षांनी पूर्वीसारखा उत्साह दाखवला नाही. उलट जनतेशी पूर्वी असणारा संवादही कमी कमी होत गेला. नितीशकुमार यांनी भाजपचे बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव यांची भेट घेणे बंद केले. केंद्र सरकारचे निमंत्रण येऊनही नितीशकुमार हे १७ जुलै ते ७ ऑगस्ट या दरम्यान दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या चार कार्यक्रमांत सामील झाले नाहीत. २०१३ पासूनच भाजप आपली फसवणूक करत असल्याची व्यथा नितीशकुमार यांनी आपल्याच खासदार आणि आमदारांसमोर मांडली. माझा सातत्याने अपमान केला जात असल्याची बोचही त्यांनी बोलून दाखवली आणि अखेर विभक्त होण्याचा निर्णय घेतला.\nप्रत्यक्षात नितीशकुमार हे भाजपपासून दूर जाणे हे केवळ संबंध ताणण्यापुरतीच मर्यादित ठेवता येणार नाही. यामागे आगामी काळातील राजकारण देखील दडलेले आहे. राजद, काँग्रेस आणि डावे पक्ष यांनी आज नितीशकुमारांना पाठिंबा दिला असला तरी त्याला अनेक कंगोरे आहेत. बिहारमध्ये कुर्मी, कोईरी, दलित आणि अति मागास वर्गातील जातीचे समीकरण हे नेहमीच संयुक्त जनता दलाला अनुकूल राहिले आहे; तर मुस्लिम आणि यादवांची मते ही प्रामुख्याने राष्ट्रीय जनता दलाच्या बाजूने राहिली आहेत. काँग्रेस आणि डाव्यांना बिहारमध्ये मर्यादित जनाधार आहे. अशा चौकोनाची ही आघाडी बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडमध्ये भाजपला आव्हान देऊ शकते. कारण झारखंडमध्ये कुर्मी जातीची लोकसंख्या १५ टक्के आहे, तर कोईरींची सहा टक्के आहे. उत्तर प्रदेशात कुर्मी ६ टक्के आहेत. भविष्यात बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये यादव, मुस्लिम, दलित, कोईरी, कुर्मी, अति मागास वर्गातील जाती यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. नव्या समीकरणामुळे अनेक कयास बांधले जात आहेत. नितीशकुमार हे राष्ट्रीय राजकारणात विरोधकांचा मोठा चेहरा म्हणून समोर येऊ शकतात. नितीशकुमार आणि तेजस्वी यांच्या जोडीने बिहारच्या राजकारणात भाजपला मात दिली आहे. भाजप हा धक्का सहजपणे सहन करेल, असा विचार करणे चुकीचे राहू शकते. आगामी काळात शह-प्रतिशहाचा डाव कसा रंगेल आणि भविष्यातील चित्र कसे असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.\nPrevious articleआता घरभाड्यावर १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार\nNext articleआता यांच्या नावाचे पुरस्कार कोणाला द्यायचे हो…\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणार नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nदीदींचा सूर का बदलला\nगांधी आडनावासोबत मोठे होताना…\nशहर नियोजनाला हवी नवी दिशा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://notionpress.com/mr/story/ssc/19989/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2022-10-04T15:37:29Z", "digest": "sha1:PEYRUZR4PJBFCF5CF3QFMTC7CIYEM7UT", "length": 11229, "nlines": 223, "source_domain": "notionpress.com", "title": "चन्द्रभागा का प्रेत by deepankarshivmurti | Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nनिकाल पाहा निकाल पाहा\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nनिकाल पाहा निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nतुम्हाला आवडतील अशा कथा\nअनंत प्रेम की परिभाषा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इंग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही मिळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठरतो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप्रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण संकेतस्थळाचा नकाशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/2454/", "date_download": "2022-10-04T15:51:28Z", "digest": "sha1:DTDXALBOKY2VAG2H5CLKT43FS7R23ZKQ", "length": 23079, "nlines": 103, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "आषाढी वारीसाठी वारकरी केंद्रबिंदू मानून सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Rayatsakshi", "raw_content": "\nआषाढी वारीसाठी वारकरी केंद्रबिंदू मानून सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nआषाढी वारीसाठी वारकरी केंद्रबिंदू मानून सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nवारकऱ्यांसाठी अधिकच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी नगर विकास विभागाकडून तात्काळ आवश्यक तेवढा वाढीव निधी उपलब्ध केला जाईल कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय जाहिर तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायम स्वरूपी विकास आराखडा तयार करावा\nसोलापूर, रयतसाक्षी : पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.\nआषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, विठ्ठल रुख्मणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी व अन्य विभाग प्रमुख उपस्थित आहेत.\nवारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी\nपंढरपूर आषाढी वारी साठी संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. या टोल माफी सुविधेचा वारकऱ्यांना लाभ होण्यासाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले. त्याप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ निर्देश देण्याबाबतही त्यांनी सांगितले.\nवारी मार्गावर पंढरपूर येथे स्वच्छता बाळगावी\nआषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होत आहेत. पंढरपूरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण वारी मार्गावर व पंढरपूर शहरात चांगली स्वच्छता ठेवावी. कुठेही कचरा साचणार नाही याची दक्षता घ्यावी. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा. ते वेळोवेळी रिकामी होतील अशी व्यवस्था करा. वारी मार्गावर फिरते शौचालय तसेच पंढरपूर शहरात शौचालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये 24 तास ड्यूटी लावून शौचालये स्वच्छ ठेवावीत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणे, सामुग्री उपलब्ध करून द्या, दैनंदिन साफसफाई यासाठी आजुबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा, असेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.\nपाऊस व आरोग्य सुविधा\nमोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करा, त्यासाठी पंपाचा वापर करा. आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था करा. चिखल, पाऊस, पाणी यामुळे गैरसोय होऊ नये अशी व्यवस्था करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशा गोष्टी मास्क, सनिटायझर्सची आदी बाबींची व्यवस्था करावी.\nपिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करा. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी समन्वय राखावा. तसेच आवश्यक तेथे वैद्यकीय क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या.\nयात्रेचा परिसर खड्डे मुक्त करा\nखड्डे विरहीत परिसर व्हावा यासाठी तातडीने युद्ध पातळीवर नियोजन करा. अस्वच्छ, दुर्गंधी जागा स्वच्छ करा.दिंडी मार्गावरील अतिक्रमणे हटवा. हे मार्ग चिखल मुक्त राहील यासाठी उपाययोजना करा. वाहतूक मार्गांचे, व्यवस्थेचे चोखपणे नियोजन करा.\nसंपूर्ण नियोजनात वारकरी हा केंद्रबिंदू मानून काम करा. त्यांच्यासाठी सर्व त्या सोयी सुविधा द्या. पोलीसांनी चांगला बंदोबस्त ठेवावा.‌ कोणत्याही परिस्थितीत वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकडे लक्ष द्या.रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी गरज पडल्यास खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा.\nवाहतूक व्यवस्था व वीज पुरवठा\nसर्व मानाच्या पालखी मार्गावर व पंढरपूर शहरात पोलीस विभागाने योग्य वाहतूक व्यवस्था ठेवावी पालखी मार्गाच्या उलट दिशेने कोणत्याही परिस्थितीत वाहतूक व्यवस्था ठेवू नये.\nवारकऱ्यांसाठी बसेसची संख्या वाढवा\nआषाढी वारी च्या अनुषंगाने राज्य परिवहन विभागाने 4700 बसेसची व्यवस्था केली आहे, परंतु या वर्षी वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होणार असल्याने आवश्‍यकतेनुसार संबंधित यंत्रणांनी बसेसची संख्येत वाढ करावी व भाविकांना प्रवासाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.\nअतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले.\nचंद्रभागेत स्नान व व्यवस्था\nचंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी. या ठिकाणी महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठीच्या निवारा व्यवस्थेत वाढ करा.\nजिल्हा प्रशासनाने आषाढी वारी च्या अनुषंगाने वारी मार्गावर पंढरपूर शहरात चांगल्या सोयी-सुविधा निर्माण केलेल्या दिसून येत आहेत. तरीही वारकऱ्यांसाठी अधिकच्या सुविधा उपलब्ध करावयाच्या असतील तर त्यासाठी नगर विकास विभागाकडून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.\nपंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आराखडा\nपंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकासाचा कायम स्वरूपी आराखडा होणे अत्यंत आवश्यक आहे, यासाठी देशातील तिरुपती बालाजी तिर्थक्षेत्राचा विकास आराखडा समोर ठेवून पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायमस्वरूपी विकास करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.\nयावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आषाढी वारी च्या अनुषंगाने विभाग स्तरावरून करण्यात आलेल्या नियोजनाची माहितीदिली.तर जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी आषाढी वारी तयारी आणि नियोजनाबाबतची माहिती दिली. वारी यशस्वी करण्यासाठी वीस हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पालखी मार्ग, पंढरपुरात पाण्याचे टँकर, गॅसची सुविधा देण्यात आली आहे. गर्दी नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी महसूल, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना यशदाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.\nपालखी मार्गात 70 मोटरसायकलवरील आरोग्यदूतांची नियुक्ती केली असून ते जिथे रूग्ण असेल तिथे जावून औषधोपचार करणार आहेत. वारी कालावधीमध्ये संपर्कासाठी वॉकीटॉकीची व्यवस्था, पंढरीची वारी हे ॲप तयार केले असून यातून वारकऱ्यांना सुविधांची माहिती देण्यात आली आहे. वारीसाठी 140 सीसीटीव्ही बसविण्यात आले असून 26 सीसीटीव्ही हे मंदिर परिसरात बसविण्यात आले आहेत. महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकिनचे व्हेंडिंग मशिन, हिरकणी कक्षाची स्थापनाही करण्यात आल्याची माहिती श्री. शंभरकर यांनी दिली.\nवारीच्या अनुषंगाने मंदिर व नगरप्रदक्षिणा मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होत आहे. तसेच 10 माऊली स्क्वॉडद्वारे वारकऱ्यांना रांगेतून पुढे सरकण्यासाठी प्रेमाने विनवणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर कोणतीही घटना घडली तर त्वरित संपर्क होण्यासाठी 400 गॅमा कमांडो 100 दुचाकीसह नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडे वॉकीटॉकी देण्यात आल्या आहेत. 9, 10 आणि 11 जुलै 2022 च्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यशदाचे प्रशिक्षण देण्यात आले. पालखी मार्गावर तीन ठिकाणी वॉच टॉवर टेहळणीसाठी राहणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांनी दिली.\nयावेळी माजी मंत्री दादा भुसे यांनीही या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विविध मागण्या करून वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याची मागणी केली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे हे ही दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.\nठाणे जिल्हाआपत्ती नियंत्रण व्यवस्थापनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा\nशिरूरमध्ये चक्रिमटक्याच्या गतीला प्रशासनाचे इंधन \nआशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nभारताच्या विरोधानंतर श्रीलंकेने चीनचे हेरगिरी करणारे जहाज रोखले.\nउपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान: NDAकडून जगदीप धनखड तर विरोधी पक्षांकडून अल्वा मैदानात,…\nनवीन पक्ष बनवला नाही, तर तुम्ही आहात कोण- सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला सवाल\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/profile/udpey7py/chetan-thakare/story", "date_download": "2022-10-04T16:49:44Z", "digest": "sha1:VHCCJ2FEGVKABW3H6AQO73767PSJL4V4", "length": 1572, "nlines": 44, "source_domain": "storymirror.com", "title": "Stories Submitted by Literary Colonel Chetan Thakare | StoryMirror", "raw_content": "\nलवकर परत येईन ती म्हणाली होती. आज २० वर्षे झाली मी रोज पाटावर येऊन तिची वाट पाहत असतो, पण ती मात्र ... लवकर परत येईन ती म्हणाली होती. आज २० वर्षे झाली मी रोज पाटावर येऊन तिची वाट पाह...\nआपल्या मनातील इच्छा या स्वप्नात दिसत असतात... आपण एखाद्या वेळी उत्कट अशा अवस्थेत असतो आणि नेमकी जाग ... आपल्या मनातील इच्छा या स्वप्नात दिसत असतात... आपण एखाद्या वेळी उत्कट अशा अवस्थेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/hospital-management-course-marathi/", "date_download": "2022-10-04T16:24:55Z", "digest": "sha1:NSYK3K6BAILG7RKREGPCQ6Z3OT5VQCME", "length": 43564, "nlines": 221, "source_domain": "www.examshall.in", "title": "Hospital Management Course काय आहे ? | Hospital Management Course Information In Marathi | Best Info Hospital Management 2021 | examshall.in", "raw_content": "\n1.1.1 Hospital Management Course अभ्यासक्रमांची ठळक वैशिष्ट्ये\n1.1.7.1 Hospital Management Course बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न \n1.1.8 हे मित्रांसोबत शेअर करा\nHospital Management Course हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स हा ३ वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. हा कोर्स रुग्णालये, नर्सिंग होम, दवाखाने, निदान केंद्रे आणि आरोग्य सेवा उद्योगाशी संबंधित इतर संस्थांमधील आरोग्य सेवांच्या व्यवस्थापनाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करतो. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत.\nअभ्यासक्रम विद्यार्थ्यांना क्लिनिकल आणि सपोर्ट सर्व्हिस विभागांचे प्रशासकीय कामकाज पार पाडण्यासाठी पुरेसे ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करतो. रूग्णालयाच्या क्रियाकलापांच्या एकूण समन्वयामध्ये सहभागी उमेदवार.\n12 वी नंतर हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्सेस सध्या पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरेट आणि डिप्लोमा स्तरावर चालवले जातात. त्या व्यतिरिक्त, महाविद्यालयांद्वारे ऑफर केलेले रुग्णालय व्यवस्थापन प्रमाणपत्रे तसेच Coursera, Udemy आणि edX सारख्या ऑनलाईन वेबसाइट्स आहेत.\nहे अभ्यासक्रम ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने दिले जातात. बारावीनंतर हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स हॉस्पिटल मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम यूजी, पीजी आणि अल्पावधी प्रमाणपत्र म्हणून घेतले जाऊ शकत असल्याने, हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांची रोजगारक्षमता वाढवण्यास मदत करतात. खाली भारतातील विविध हॉस्पिटल मॅनेजमेंट\nHospital Management Course अभ्यासक्रमांची ठळक वैशिष्ट्ये\nसार्वजनिक आरोग्यातील बायोस्टॅटिस्टिक्स, हेल्थकेअरचा व्यवसाय,\nआरोग्यसेवा वितरण प्रदाते इत्यादींपासून\nअनेक विषयांचा समावेश आहे.\nडिप्लोमा आणि पीजी डिप्लोमा:\nराजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोन इ.\nकालावधी प्रमाणपत्र: काही महिने ते 1 वर्ष (ऑफलाइनसाठी) काही दिवस ते काही महिने (ऑनलाइनसाठी)\nडिप्लोमा आणि पीजी डिप्लोमा: 1-2 वर्षे UG: 3 वर्षे PG: 2 वर्षे\nपात्रता प्रमाणपत्र: मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण\nडिप्लोमा: मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण. UG: मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 मध्ये उत्तीर्ण व्हा\nसरासरी फी प्रमाणपत्र: INR 3,000-90,000\nऑनलाइन कोर्सेसचे प्रकार edx, Coursera, Udemy, इ. (सशुल्क आणि न भरलेल्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.\nसोशल अँड कम्युनिटी सर्व्हिस मॅनेजर,\nसार्वजनिक आरोग्य सुविधेसाठी अडमिनिस्ट्रेटर इ.\nपात्रता या हॉस्पिटल व्यवस्थापन कोर्ससाठी किमान पात्रता निकष खाली दिले आहेत. उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून 10+2 किंवा समकक्ष पात्रता उत्तीर्ण केलेली असावी.\nबर्‍याच महाविद्यालयांना 10+2 किंवा इयत्ता 10 वी पर्यंत अनिवार्य विषय म्हणून इंग्रजी आवश्यक असते.\nकाही महाविद्यालयांना 10+2 मध्ये 50% किंवा त्याहून अधिक गुण हवे असतात. काहींना मात्र 10+2 मध्ये फक्त पास आवश्यक आहे.\nवर्ग इंग्रजीमध्ये होणार असल्याने, इंग्रजी भाषेचे कार्यात्मक ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया\nबारावीनंतर रुग्णालय व्यवस्थापन अभ्यासक्रम:\nप्रवेश प्रक्रिया बॅचलर ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया मुख्यतः ऑनलाइन आहे. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे तसेच प्रवेश परीक्षांच्या आधारे केली जाते.\nप्रवेश प्रक्रियेबाबत पुढीलप्रमाणे चर्चा करण्यात आली आहे. प्रमाणपत्र कार्यक्रम प्रमाणपत्र कार्यक्रमांमध्ये प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर केला जातो. ऑफलाइन प्रमाणपत्र कार्यक्रमांच्या बाबतीत, महाविद्यालये तुम्हाला गुणवत्तेच्या आधारे प्रवेश देऊ शकतात.\nतुमचा दहावी किंवा बारावीतील गुण (लागू असेल) अशा परिस्थितीत विचार केला जाईल. ऑनलाईन प्रमाणपत्र कार्यक्रमांसाठी नावनोंदणी फक्त कोर्स प्रदात्याच्या वेबसाइटवर अर्ज करून केली जाते.\nकाही प्रमुख संस्था विद्यार्थ्यांची प्रोफाइल आणि विचारलेल्या प्रश्नावलींची उत्तरे यांचे विश्लेषण करतात. बॅचलर कोर्स प्रवेश 10+2 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि CET, झेवियर अॅप्टिट्यूड टेस्ट, कॉमन अॅडमिशन टेस्ट, मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट यासारख्या प्रवेश परीक्षांद्वारे दिला जातो.\nपरीक्षेनंतर उमेदवाराचे संवाद कौशल्य, इंग्रजी भाषा, व्यवस्थापकीय क्षमता आणि संगणक कौशल्ये यांचा आढावा घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते. अव्वल खाजगी आणि सरकारी महाविद्यालयांमधील रुग्णालय व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच सीईटी घेतली जाते.\nहॉस्पिटल प्रशासन कोर्सचा अभ्यासक्रम रुग्णालय पर्यावरण आणि आरोग्य सेवा वैद्यकीय शब्दावली मानवी शरीरविज्ञान आरोग्यसेवेचे अर्थशास्त्र रुग्णालयाचे नियोजन आणि अभियांत्रिकी आरोग्य सेवेतील उद्योजकता आणि सल्ला यावर अवलंबून असतो.\nरुग्णालय प्रशासनाच्या क्षेत्रात नोकरीच्या संधीसाठी उमेदवाराची मुलाखत घेताना, नियोक्ता मुख्य कौशल्ये शोधतो जे निवडलेल्या उमेदवाराकडून कार्यक्षमतेचे विशिष्ट स्तर सुनिश्चित करते.\nया मुलाखतींसाठी तयार राहण्यासाठी उमेदवाराला हे कौशल्य माहित असणे आणि आत्मसात करणे आवश्यक आहे.\nकाही सर्वात महत्वाची कौशल्ये खाली सूचीबद्ध आहेत: –\nहॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन कोर्ससाठी आवश्यक कौशल्ये उत्कृष्ट नेतृत्व कौशल्य कोणत्याही व्यवस्थापकीय पदाप्रमाणेच, हॉस्पिटल प्रशासनालाही मजबूत नेतृत्व गुणांची आवश्यकता असते.\nसध्याच्या नोकऱ्यांविषयी तुमच्या कनिष्ठांना माहिती देण्यापासून, तसेच तुमच्या कृती, सर्वसाधारणपणे, एक मजबूत नेता असावा.\nचांगला संवाद तुमच्या कल्पनांना तुमच्या आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांकडे स्पष्टपणे हस्तांतरित करणे जेणेकरून संवादामध्ये कमी ऊर्जा वाया जाणे ही या क्षेत्राची गुरुकिल्ली आहे.\nतुमची कौशल्ये शाब्दिक आणि लिखित स्वरूपात मजबूत असली पाहिजेत. मीटिंगमध्ये बोलणे, तुमच्या कल्पना प्रस्थापित करणे, हे सर्व तुमच्या संवाद कौशल्यावर अवलंबून असेल.\nजलद निर्णय घेण्याची क्षमता वैद्यकीय संस्थेच्या सुरळीत प्रवाहासाठी आपण जबाबदार असल्याने, आपण विविध पैलूंमध्ये बरेच निर्णय घेण्याचे प्रभारी असाल.\nतुमच्याकडून योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे. असे निर्णय घेण्यासाठी, तुम्हाला तुमच्या विभागाशी संबंधित प्रत्येक गोष्टीची चांगली माहिती असणे आवश्यक आहे.\nखालील तक्त्यामध्ये भारतातील UG संगणक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विचारात घेतलेल्या परीक्षांचे तपशील दिले आहेत. प्रवेश परीक्षा नोंदणी तारीख परीक्षा तारीख मोड\n2022 सीईटी 15 एप्रिल – 30 मे,\n2022 जून, 2022 ऑनलाईन\nशीर्ष महाविद्यालये भारतातील हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स कॉलेजेस यूजी स्तरावर सायन्स डोमेनमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट अभ्यासक्रम करण्यासाठी भारतातील काही सर्वोत्कृष्ट महाविद्यालये खालील सारणी दाखवते.\nमहाविद्यालय/ विद्यापीठाचे नाव प्रवेश प्रक्रिया सरासरी फी EIILM,\nकोलकाता प्रवेश-आधारित INR 3,00,350 IMS,\nकोलकाता प्रवेश-आधारित INR 91,000 ब्रेनवेअर विद्यापीठ,\nकोलकाता प्रवेश-आधारित INR 3,30,000 क्वांटम युनिव्हर्सिटी,\nरुरकी प्रवेश-आधारित INR 70,000 डिप्लोमा\nहॉस्पिटल मॅनेजमेंट कॉलेज ऑफ इंडिया खालीलप्रमाणे आहेत: महाविद्यालयाचे नाव प्रवेश प्रक्रिया सरासरी फी\nइग्नू, नवी दिल्ली मेरिट-आधारित INR 14,400\nबिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, उत्तर प्रदेश मेरिट-आधारित\nSIU, मुंबई मेरिट-आधारित INR 16,500 सीएमसी,\nवेल्लोर मेरिट-आधारित INR 1,13,050\nहॉस्पिटल प्रशासन यूजी अभ्यासक्रमांसाठी फी किमान कमाल\nखाजगी महाविद्यालय 30.00 हजार ते 5.35 लाख\nशासकीय महाविद्यालय 48.31 हजार ते 3.62 लाख पीजी\nअभ्यासक्रमांसाठी फी किमान कमाल खाजगी महाविद्यालय 15.00 ते 51.10 लाख\nशासकीय महाविद्यालय 4.87 ते 2.39 लाख\nडॉक्टरल कोर्सेसचे शुल्क किमान कमाल खाजगी महाविद्यालय 1.50 लाख 1.50 लाख\nशासकीय महाविद्यालय —— डिप्लोमा कोर्सेसचे शुल्क किमान कमाल खाजगी महाविद्यालय 16.00 हजार ते 1.85 लाख\nशासकीय महाविद्यालय 5.99 हजार ते 80.00 हजार\nआवश्यक वित्त आणि माहिती प्रणालीचे चांगले ज्ञान उत्कृष्ट नेतृत्व कौशल्ये चांगले संवाद आणि संघटन कौशल्य अनुकूल व्यक्तीमत्व लोकांना हाताळण्याची क्षमता आणि दबाव डेडलाइन हाताळण्याची क्षमता द्रुत निर्णय घेण्याची क्षमता धैर्य व्याप्ती 12 वी नंतर\nहॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स: स्कोप हॉस्पिटल मॅनेजमेंटचे क्षेत्र वाढते क्षेत्र असल्याने प्रचंड क्षमता आहे. एखादी व्यक्ती उच्च शिक्षणासाठी किंवा थेट नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घेऊ शकते. या अभ्यासाच्या या क्षेत्राच्या भविष्यातील काही व्याप्तींची खाली चर्चा केली आहे.\nरुग्णालय व्यवस्थापन हे एक वाढते क्षेत्र आहे. वाढीव आरोग्य जागरूकता आणि आजार आणि रोगांच्या व्याप्तीमुळे, अलीकडच्या काळात आरोग्य क्षेत्राने रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांच्या संख्येत वेगाने वाढ केली आहे\nहे सर्व या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात नोकऱ्यांच्या अफाट संधी उपलब्ध करून देते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, विविध पदव्युत्तर कार्यक्रम घेण्याची संधी मिळते. हॉस्पिटल अडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स, हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये एमबीए, पीजी डिप्लोमा इन हेल्थ अँड लॉ (पीजीडीएचएल), पीजी डिप्लोमा इन हेल्थकेअर ऑपरेशन्स अँड क्वालिटी मॅनेजमेंट (पीजी धूम) आणि पीजी सर्टिफिकेट इन क्वालिटी मॅनेजमेंट अँड अॅक्रेडिटेशन (पीजीक्यूएम एएचओ) आहे.\nकोणत्याही हॉस्पिटल प्रशासनाच्या नोकरीत शिडीवर चढताना हे सर्व पदव्युत्तर कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरतील. पोस्ट ग्रॅज्युएशननंतर, आरोग्य प्रशासनात पीएचडी सारखे डॉक्टरेट स्तरावरील अभ्यासक्रम करण्याची संधी आहे.\nपीएचडी केल्यानंतर, एकतर हॉस्पिटल प्रशासनाच्या क्षेत्रात काम करू शकतो किंवा हॉस्पिटल मॅनेजमेंटसाठी अनेक कॉलेजांपैकी एकामध्ये लेक्चरर किंवा प्राध्यापक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात करिअर करू शकतो. याशिवाय, हॉस्पिटल चालवणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठीही हा कोर्स उपयुक्त आहे.\nहा अभ्यासक्रम घेतल्यानंतर, रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजात मदत होऊ शकते. रुग्णालयांव्यतिरिक्त, जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यात गुंतलेल्या सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांसोबत काम करण्याच्या अनेक संधी आहेत.\nहॉस्पिटल प्रशासन प्रवेश परीक्षा 1. अंडरग्रेजुएट अॅप्टिट्यूड टेस्ट (यूजीएटी) सर्वोच्च योग्यता असलेल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी ही अखिल भारतीय स्तरावरील चाचणी आहे.\nहे AIMA (ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन) द्वारे आयोजित केले जाते.\nही परीक्षा बीबीए, बीएचएम, बीसीए आणि इतर अनेक पदवी अभ्यासक्रमांसाठी पात्रता निकष मानली जाते.\nUGC राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC NET) UGC NET ही आणखी एक स्पर्धात्मक परीक्षा आहे, जी हॉस्पिटल अॅ\nडमिनिस्ट्रेशनमध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यासाठी अनिवार्य आहे. यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा यूजीसी नेट पात्रता यूजीसी नेट अर्ज UGC NET उत्तर की यूजीसी नेट निकाल UGC NET कट ऑफ\nसंस्थात्मक चाचणी बहुतेक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी त्यांच्या परीक्षा असतात. सहसा, या परीक्षा MCQ प्रश्नांसह 1 तासाच्या असतात. विद्यार्थ्यांची योग्यता आणि विषयाचे ज्ञान मोजणे हा या चाचण्यांचा उद्देश आहे. प्रवेश परीक्षा हा एकमेव पात्रता निकष नाही. मागील अभ्यासक्रमातील शैक्षणिक टक्केवारी, गट चर्चा किंवा वैयक्तिक मुलाखतींमधील तुमच्या कामगिरीचेही मूल्यमापन केले जाईल.\nनोकरी वर्णन सरासरी पगार हॉस्पिटलचे डीन हे हॉस्पिटल प्रशासनातील एक उच्च स्तरीय पद आहे, सामान्यत: काही टॉप हॉस्पिटल्समध्ये मेडिकॉजसाठी राखीव असते, तथापि, काही हॉस्पिटल्स नॉन-मेडिकॉसना देखील या टॉप पोस्टसाठी संधी देतात.\nव्यवस्थापक आणि प्रशासक INR 15 – 20 लाख\nरुग्णालय प्रशासन आणि व्यवस्थापनातील विशेषतः शासकीय रुग्णालयांमध्ये\nआणखी एक प्रमुख पद हे पद मुख्यतः मेडिकॉससाठी राखीव आहे नोकरीची भूमिका रूग्णालयाच्या डीन 15-20K रु.\nरुग्णालय प्रशासक- कोणत्याही कॉर्पोरेट रुग्णालयातील सर्वात सामान्य नोकरी प्रोफाइल प्रशासकाची नोकरी त्याला दिलेल्या कामाच्या आधारावर बदलते ते साधारणपणे रुग्णालयांचे दैनंदिन कामकाज पाहतात आणि त्याची सेवा त्यांना विविध विभागांशी समन्वय साधून खात्री करावी लागते रूग्णांना सेवांची कार्यक्षम वितरण INR 3 – 15 लाख\nहॉस्पिटल बिलिंग एक्झिक्युटिव्ह – नावाप्रमाणेच, बिलिंग एक्झिक्युटिव्हची मुख्य भूमिका म्हणजे हॉस्पिटल किंवा हेल्थकेअर सुविधेतील बिलिंग विभाग INR 3 – 5 लाख व्यवस्थापित करणे.\nकार्यकारी सहाय्यक – अधिक सहाय्यक म्हणून रुग्णालयातील कार्यकारी सहाय्यक अहवाल, पत्रव्यवहार आणि इतर संबंधित कागदपत्रे व्यवस्थापित करतात ते परिषद, बैठका आणि अशा इतर कामांची व्यवस्था करतात INR 2-4 लाख\nक्वालिटी मॅनेजमेंट – एक्झिक्युटिव्ह क्वालिटी मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्हचे काम गुणवत्ता मानके विकसित करणे, गुणवत्ता धोरणे, मानके, कार्यक्रमांची देखरेख करणे आणि सेवा आणि उत्पादनांमध्ये सतत सुधारणा सुनिश्चित करणे हे आहे INR 9-14 लाख\nसंशोधक – संशोधकाचे कार्य डेटा गोळा करणे, विश्लेषण करणे, अर्थ लावणे आणि क्षेत्रातील प्रगती आणण्यासाठी आवश्यक तपशीलांचे मूल्यमापन करणे हे आहे INR 4-7 लाख\nHospital Management Course बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न \nप्रश्न. विज्ञान पार्श्वभूमीचे विद्यार्थी देखील हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्ससाठी अर्ज करू शकतात का\nउ. होय विज्ञान आणि अविज्ञान या दोन्ही प्रवाहातील विद्यार्थी रुग्णालय प्रशासनातील अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यास समान पात्र आहेत.\nप्रश्न. वेगळ्या शाखेतील पदवीधर असलेले विद्यार्थी रुग्णालय व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात का\nउ. होय, कोणत्याही शाखेतील विद्यार्थी ज्यांनी त्यांचे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले आहे किंवा ते त्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षात आहेत ते देखील रुग्णालय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना वेगवेगळ्या महाविद्यालयांसाठी योग्य प्रवेश परीक्षा किंवा गुणवत्तेवर आधारित प्रवेशांमधून जावे लागेल\nप्रश्न. हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळविण्याचा योग्य मार्ग कोणता आहे\nउ. तीन मार्गांनी तुम्ही हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये करिअर करू शकता. प्रथम, तुम्ही तुमच्या 12वीच्या परीक्षेनंतर लगेच सुरुवात करू शकता आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमात बॅचलर पदवीसाठी प्रवेश परीक्षा देऊ शकता आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या क्षेत्रातील प्रारंभिक ज्ञान जाणून घेऊ शकता आणि नंतर पुढील अभ्यास किंवा नोकरीच्या मार्गाचा अवलंब करू शकता.\nप्रश्न. आरोग्य सेवेच्या पदव्युत्तर कार्यक्रमात अर्ज करण्यासाठी काही वयोमर्यादा आहे का\nउ. नाही, या पदव्युत्तर कार्यक्रमासाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा नाही, जरी काही विद्यापीठांनी 18 ते 41 वर्षे वयोगटातील विद्यार्थी इनपुट निश्चित केले आहेत. तसेच जर एखाद्याला आपले ज्ञान वाढवायचे असेल तर या भागात कधीच आड येत नाही.\nप्रश्न. हेल्थकेअर प्रशासनाचा अभ्यास करून या क्षेत्रात करिअर करण्याचे काय फायदे आहेत\nउ. जगाच्या वाढत्या लोकसंख्येसह, आरोग्य सेवेच्या गरजा दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्यामुळे आरोग्य सेवा संस्थांवर कामाचा ताण वाढत आहे. वैद्यकीय व्यवस्थापकांची गरज दिवसेंदिवस वाढत आहे कारण संस्था आणि महाविद्यालये वेगाने वाढत आहेत.\nया क्षेत्रांमध्ये समाविष्ट असलेल्या संज्ञा समजून घेण्याची गरज आज पूर्वीपेक्षा जास्त मागणी आहे म्हणून आरोग्य सेवा प्रशासनातील पदवी चांगली संधी देईल.\nप्रश्न. या क्षेत्रात नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत\nउ. आज बर्‍याच जॉब प्रोफाईल आहेत ज्यांना हेल्थकेअर मॅनेजरची गरज आहे, त्यापैकी काही नर्सिंग स्टाफचे व्यवस्थापक आहेत, काही संस्थांमधील वैद्यकीय विभागांचे प्रमुख आहेत, वैद्यकीय सेवा आणि उपकरणे हाताळली जातात अशा ठिकाणी सेवा व्यवस्थापक आहेत. या अनुभवाचा अनुभव घेऊन कंपनीच्या सीईओपर्यंत योग्य वैद्यकीय ज्ञान मिळू शकते. वैद्यकीय आणि आरोग्य सेवा उद्योगाच्या ज्ञानात वाढ झाल्यामुळे हे व्यवस्थापक या क्षेत्रात नेता बनू शकतात.\nप्रश्न. बॅचलर हॉस्पिटल मॅनेजमेंट करण्याच्या भविष्यातील शक्यता काय आहेत\nउ. बॅचलर हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये भविष्यातील अनेक शक्यता आहेत. सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक, आरोग्य सेवा क्षेत्रात सहजपणे नोकरी मिळवू शकते. नोकरीच्या पलीकडे, एमबीए हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन, मास्टर्स इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, पीजी डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ मॅनेजमेंट, पीजी डिप्लोमा इन हेल्थ अँड लॉ आणि यासारखे असंख्य पदव्युत्तर कार्यक्रम आहेत. एखादी व्यक्ती एम.फिल किंवा पीएचडी प्रोग्राम देखील घेऊ शकते आणि शैक्षणिक क्षेत्रात करिअर करू शकते. रूग्णालय चालवण्याचा कौटुंबिक व्यवसाय असलेले देखील हा कोर्स करू शकतात.\nप्रश्न. या व्यवसायातील काही जॉब प्रोफाइल काय आहेत\nउ. हॉस्पिटल मॅनेजमेंटमधील काही लोकप्रिय जॉब प्रोफाइल म्हणजे हॉस्पिटल मॅनेजर, अॅडमिनिस्ट्रेटर, हॉस्पिटल सुपर, हॉस्पिटल डीन, पेशंट रिलेशन एक्झिक्युटिव्ह आणि हेल्थकेअर ऑडिटर.\nप्रश्न. हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये करिअरसाठी कोणत्या शीर्ष संस्था आहेत\nउ. अशी अनेक रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्था आहेत जिथे कोणी या क्षेत्रात करिअर करू शकतो. या क्षेत्रातील काही नामांकित हॉस्पिटल्स म्हणजे अपोलो हॉस्पिटल्स, फोर्टिस, वोक्हार्ट, मॅक्स, टाटा मेमोरियल, एम्स, पीजीआयएमईआर चंदीगड आणि सीएमसी वेल्लोर.\nप्रश्न. या क्षेत्रातून नवख्या व्यक्तीला सरासरी किती वेतन दिले जाते\nउ. कॉलेजच्या आधारावर, सरासरी प्लेसमेंट दरवर्षी 2 लाख ते 5 लाखांपर्यंत बदलू शकते. तथापि, अनुभवासह, पगार INR 15 लाख आणि त्याहून अधिक वाढू शकतो. उच्च स्तरावर असलेल्यांना INR 15 लाखांपेक्षा जास्त पगार मिळतो.\nटीप.. हया बद्दल अधिक माहिती या पेज वर ऍड केली जाईल त्यासाठी वारंवार या वेबसाईटला भेट देत रहा अथवा साईट वर Notification Allow करा..\nहे मित्रांसोबत शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.jayasgreen.in/2020/06/blog-post.html", "date_download": "2022-10-04T17:13:03Z", "digest": "sha1:FQEYQQ5KQKL5VBA7TBWLCCKLMGJK5A64", "length": 4313, "nlines": 68, "source_domain": "www.jayasgreen.in", "title": "- Jaya's Green by Dr.Jaya Kurhekar", "raw_content": "\nसंपूर्णपणे उलथापालथ झालेल्या पर्यावरणाचा\nकी ओढून, ओरबाडून, गलितगात्र झालेल्या धरतीचा\nकी विविध रसायनं पाजून तर्रर्र झालेल्या मळ्यांचा \nकी जनुकीय अभियांत्रिकीने, मानवी हस्तक्षेपाने,\nजन्म घेण्यास आणि जगण्यास लायक ठरलेल्या जनुकांचा \nभोगतो आहोत आपण आपल्या मस्तीची फळे,\nकधी जीवाणू, कधी विषाणू, कधी विषारी भाज्या, न कळे\nआपणच उठलोय का आपल्या जातीच्या जीवावर, हे गूढ ह्याचा न काही मेळ,\nमानवी प्रक्रियांचा हा जीवघेणा पसारा, महत्वाकांक्षी खेळ\n वजाबाकीची सगळी, सगळी गणितं मांडून,\nकाय शिल्लक उरतंय त्या क्रेडिट आणि डेबिटचा\nकी आपण वापरल्यावर काय आणि कसं कसं उरलंय,\nत्याची गुणवत्ता, त्याचा कस किती शिल्लक राहिला, ह्याचा\nपुढच्या पिढ्यांना जगायला लागणाऱ्या गोष्टी किमान,\nकाळजी घेऊन, ठेवल्यात का जपून, राखून ईमान\nहाती आहे थोडाच काळ आत्मपरिक्षणाचा,\nनाही तर व्यर्थ आहे हट्ट वंशवृध्दीचा\nथोडंसं ज्ञान, थोडं आत्मभान, थोडा विचार जनांचा,\nथोडा विचार, थोडी काटकसर, थोडा सहभाग सर्वांचा,\nथोडीशी सद्सद्विवेक बुद्धी नक्कीच सावरु शकेल,\nवारसा चालवायला पुढची पिढी हुशार आणि सक्षम आहे,\nउत्तम गुणांचा उत्तम पर्यावरणाचा वारसा आहेच, पण जपा़यला हवा आहे \nडॉ. सौ. जया कुऱ्हेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.mahagovjobs.in/2020/12/geography-of-maharashtra-in-marathi.html", "date_download": "2022-10-04T16:31:33Z", "digest": "sha1:WP4HKWFX5RPGD5K72MW2DD5KBWACR2WR", "length": 11437, "nlines": 149, "source_domain": "www.mahagovjobs.in", "title": "महाराष्ट्राचा भूगोल (Geography Of Maharashtra In Marathi) - MahaGovJobs", "raw_content": "\nमहाराष्ट्राचा भूगोल ( Maharashtra Bhugol)\nमहाराष्ट्र हा राज्य भारताच्या पश्चिम भागातील सर्वात मोठा राज्य म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली होती परंतु त्याआधी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली होती. ह्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड केली गेली होती. महाराष्ट्राची स्थापना ही द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाल्यानंतर झाली होती.महाराष्ट्र राज्य हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांक क्रमांक वर येतो. मध्यप्रदेश हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा राजा आहे त्यापाठोपाठ महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ. किमी. इतके आहे.मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून याला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मुंबई हे शहर सर्वात मोठे औद्योगिक असलेले शहर म्हणून मानले जाते. भारतातील सर्वात जास्त आर्थिक उलाढाल ही मुंबईमध्ये होते. महाराष्ट्र राज्यात मराठी ही भाषा सर्वात जास्त वापरली जाते. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही मराठी भाषकांसाठी केली होती.\nमहाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते. महाराष्ट्र राज्यात पंचायत राजची सुरुवात ही 1 मे 1962 रोजी सुरुवात झाली. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश होते. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर विधानसभेचे पहिले सभापती म्हणून ग.वा. माळवणकर यांची निवड केली गेली होती.\nमहाराष्ट्र राज्याची वैशिष्ट्ये :-\nमुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूरला ओळखले जाते.कोल्हापूर हे महाराष्ट्राचे ऐतिहासिक राजधानी तर पुणे हे सांस्कृतिक राजधानी आणि औरंगाबादला पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र या राज्याचे राज्य प्राणी शेकरू, राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉन, राज्य पक्षी हरावत, राज्य खेळ कबड्डी, राज्य वृक्ष आंबा, राज्य फुल तामण, राज्य फळ आंबा असे ओळखले जाते.\nमहाराष्ट्र राज्याला लागणारा समुद्रकिनारा:-\nमहाराष्ट्र राज्य हा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने 9.42% इतका आहे. महाराष्ट्राला आरती समुद्र चा समुद्र किनारा लागतो हा किनारा एकूण 720 किमी. आहे. महाराष्ट्रात 800 किमी. ता समुद्र किनारा हा पूर्व पश्चिमेस लागतो तर दक्षिण उत्तर चे अंतर हे 700 किमी. आहे.\nमहाराष्ट्र ला लागून असणारे राज्य:-\nमहाराष्ट्राला एकूण 7 राज्याची सीमा लागते. यामध्ये पूर्वेस व ईशाने छत्तीसगड, उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व गोवा, आग्नेयेस तेलंगणा, पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस गुजरात दीव दमण दादरा नगर हवेली यांची सीमा लागते.\nमहाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना:-\nमहाराष्ट्र राज्य हे एकूण तीन विभागात विभागली गेली आहे त्यामध्ये कोकण सह्याद्री/पश्चिम घाट दख्खन पठार अशा भागांमध्ये विभागली गेली आहे. महाराष्ट्रात एकूण सात प्रादेशिक विभाग आहेत त्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, अशा मध्ये विभागणी केली आहे.\nमहाराष्ट्र राज्याची लोकसंख्या (Population Of Maharashtra) :-\nमहाराष्ट्र हा लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने दुसरे सर्वात जास्त लोक संख्या असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात 2001 च्या जनगणनेनुसार 9,68,78,627 इतकी लोकसंख्या होती आणि भारताच्या लोकसंख्येची 9.42% इतके प्रमाण होते. तर 2011 च्या जनगणनेनुसार 11,23,71,9720इतकी लोकसंख्या होती आणि भारताच्या लोकसंख्येचे 9.28% प्रमाण होते. महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही पुणे शहरात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/actress-kareena-kapoor-was-seen-doing-yoga-fans-praised-130294173.html", "date_download": "2022-10-04T16:20:15Z", "digest": "sha1:XVEM22ISJVLSJURYXGVTBEMUKDWC5JUB", "length": 3094, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "योगा करताना दिसली अभिनेत्री, चाहत्यांनी केले कौतुक | Actress Kareena Kapoor Was Seen Doing Yoga, Fans Praised - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकरीना कपूरचा वर्कआउट व्हिडिओ:योगा करताना दिसली अभिनेत्री, चाहत्यांनी केले कौतुक\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते. आता अलीकडेच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती योगा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ करीनाची योगा ट्रेनर अंशुका योगाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते करीनाचे कौतुक करत आहेत. वर्क फ्रंटवर, करीना अलीकडेच आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'मध्ये दिसली होती. आता करीना सुजॉय गोशच्या 'द सस्पेक्ट ऑफ डिव्होशन एक्स' या चित्रपटात दिसणार आहे. व्हिडिओ पहा...\nभारत ला 60 चेंडूत 13.3 प्रति ओवर सरासरी ने 133 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2022-10-04T17:31:36Z", "digest": "sha1:CT6ZQHMFFTMIEQA4QXUQS5BQVH23UYOI", "length": 7730, "nlines": 77, "source_domain": "navprabha.com", "title": "सर्व वन हक्क दावे दोन वर्षांत निकाली : मुख्यमंत्री | Navprabha", "raw_content": "\nHome बातम्या सर्व वन हक्क दावे दोन वर्षांत निकाली : मुख्यमंत्री\nसर्व वन हक्क दावे दोन वर्षांत निकाली : मुख्यमंत्री\nराज्यातील आदिवासी समाजातील सुमारे दीड हजार नागरिकांना वर्षभरात वन हक्क कायद्यांतर्गत जमीन मालकीचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. पंचायत, विविध सरकारी खाती आणि समाज बांधवांचे योग्य सहकार्य लाभल्यास साधारण दोन ते अडीच वर्षांच्या काळात वन हक्क कायद्याखालील सर्व प्रकरणे निकालात काढली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री तथा आदिवासी कल्याण मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.\nआदिवासी कल्याण खात्यातर्फे येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित ‘प्रेरणा दिन’ कार्यक्रमात बोलत ते बोलत होते.\nआदिवासी समाजातील नागरिकांना हक्क मिळवून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. आदिवासी समाजाला राजकीय पातळीवर आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्रीय पातळीवर आवश्यक प्रयत्न केला जाणार आहे. राज्यात वन हक्क कायद्याखाली एकूण १० हजार प्रकरणे दाखल करण्यात आलेली आहेत, त्यातील केवळ १३५ जणांनी जमीन मालकीचा हक्क मिळवून देण्यात आलेला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.\nसांगे येथे आदिवासी संशोधन केंद्र आणि फर्मागुडी येथे आदिवासी संग्रहालय लवकरच उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्राने निधी उपलब्ध केला आहे. सांगे येथील आदिवासी संशोधन केंद्र सहा महिन्यांत कार्यान्वित केले जाणार आहे. राज्यात आदिवासी भवन उभारणीचा प्रश्‍नही लवकरच सोडविला जाणार आहे. आदिवासी भवनाची पायाभरणी करण्यात आली होती; परंतु काम रेंगाळले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nचौघांना आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार प्रदान\nया प्रेरणा दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आदिवासी समाजातील रोहिदास मडकईकर (शेती), सातू ऊर्फ सतीश वेळीप, गोविंद शिरोडकर (संस्कृती) आणि प्रतीक्षा गावणेकर (क्रीडा) यांचा आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.\nPrevious articleफुटीरतावादी नेता यासिन मलिक याला जन्मठेप\nNext articleपुन्हा घरफोडी; ३० लाखांचे दागिने लंपास\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/330/", "date_download": "2022-10-04T16:32:45Z", "digest": "sha1:DGTCS3AHVDMJA3JKLUSQEZPZX6VP3YJK", "length": 6612, "nlines": 78, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "शेतकऱ्यांच्या हितासाठी जय महेश वाचवणे गरजेचे- नारायण होके - Rayatsakshi", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या हितासाठी जय महेश वाचवणे गरजेचे– नारायण होके\nशेतकऱ्यांच्या हितासाठी जय महेश वाचवणे गरजेचे– नारायण होके\nशेतकरी हितासाठी काँग्रेस शेतकर्यांसोबत; जयमहेश सर्वांगिण हिताचा\nमाजलगाव, रयतसाक्षी : तालुक्यातीच्या पंचक्रोशीत आजचा एन एस. एल. साखर कारखाना म्हणजेच कालचा जय महेश साखर कारखाना . काॅंग्रेसपक्ष नेहमी शेत-यांच्या पाठीशी राहिला आहे, शेतकरी हितासाठी जय महेश वाचला पाहिजे असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष नारायण होके यांनी येथे केले\nतालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हितासाठी जय महेश सागर कारखाना सक्षमपणे वाचवणे गरजेचे आहे. खासदार रजनी पाटील यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला आहे. शेतकरी केंद्रित दृष्टीने कारखाना राजकीय हस्तक्षेपा पासून वाचवणे ही शेतकरी हितासाठी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.\nदरम्यान तालुका काँग्रेसचे नारायण होके व अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एन. एस. एल. साखर कारखान्याचे एम डी गिरीश लोखंडे यांना भेटून आपल्या प्रशासनाला कुठल्याही राजकीय दबावाखाली काम करण्याची गरज नाही. एन. एस . एल. साखर कारखान्याचे हे युनिट सक्षम पने सुरू राहिले पाहिजे अशी भूमिका काँग्रेसची आहे.\nआम्ही खासदार रजनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोतोपरी जय महेश साठी लढा उभारण्याची ग्वाही काँग्रेस नेते नारायण होके , अनु .जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी दिली यावेळी शहराध्यक्ष शेख रशीद , ॲड.इनामदार ,सतीश पटाईत,अहमद शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nकृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके सेवानिवृत्त\nराज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची कोर्टात सशर्त माफी\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/entry-of-new-left-hander-in-indian-team/", "date_download": "2022-10-04T17:18:08Z", "digest": "sha1:X6RAZCGEUOTK3PC42LGHF54M7BWANU7S", "length": 10839, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "इंग्लंडच्या फलंदाजांची झोप उडणार; भारतीय संघात 'या' नव्या डावखुऱ्या गोलंदाजाची एन्ट्री", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nइंग्लंडच्या फलंदाजांची झोप उडणार; भारतीय संघात ‘या’ नव्या डावखुऱ्या गोलंदाजाची एन्ट्री\nइंग्लंडच्या फलंदाजांची झोप उडणार; भारतीय संघात ‘या’ नव्या डावखुऱ्या गोलंदाजाची एन्ट्री\nनवी दिल्ली | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने शुक्रवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 20 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघात 23 वर्षीय अर्झन नाग्वास्वाल्लाच्या निवडीनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.\nबडोदा विरुद्धच्या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्झन नाग्वास्वाल्लाने आतापर्यंत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. 2018 साली गुजरातच्या वरिष्ठ संघात त्याला स्थान दिलं गेलं. त्याने राजस्थानविरुद्ध हा पदार्पणाचा सामना खेळताना 8 षटकात 34 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. अर्झनने आत्तापर्यंत 16 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने 22.53 सरासरीने 62 विकेट्स घेतल्या आहेत. तर 15 टी-20 क्रिकेट सामन्यांत 16.38 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या आहेत.\nकर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात भारतीय संघ जाहीर झाला आहे. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा या खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे.\nदरम्यान, इंग्लंड दौऱ्यासाठी राखीव खेळाडूंमध्ये अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्झन नाग्वास्वाल्ला या खेळाडूंचा समावेश आहे. पण मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा आणि उमेश यादव यांच्या फिटनेस बाबतीत आद्याप कोणतीही माहिती दिली गेली नाही.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nमंगळावर अज्ञात हेलिकॉप्टरचा वावर नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद, पाहा व्हिडीओ\nपुण्यात देशातलं पहिलं ‘चाईल्ड कोविड सेंटर’ उभारणार; पुणे महापालिका अलर्ट मोडवर\nमराठमोळ्या ऑक्सिजन संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू; डॉ. भालचंद्र काकडे यांचं निधन\nकोरोना रुग्णांना होतोय ‘म्युकर मायकोसिस’ हा गंभीर आजार; 20 जणांचे डोळे निकामी\nपुण्यात भितीचं वातावरण तयार होऊ नये म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल\nअभिनेत्री कंगणा राणावतला कोरोनाची लागण\nमराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू; ‘हा’ महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/singer-sidhu-moose-wala-antim-ardaas-and-bhog-fans-paid-their-final-tribute/articleshow/92099085.cms?utm_source=hyperlink&utm_medium=bollywood-news-articleshow&utm_campaign=article-1", "date_download": "2022-10-04T16:17:38Z", "digest": "sha1:LXNEZTSGWT4WZLHAVAY5NJEO3VM3D26N", "length": 10152, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nVideos- सिद्धू मूसेवालाच्या कार्याला पोहोचले हजारो लोक, रस्त्यावर झालं ट्रॅफिक जाम\nPunjabi Singer Sidhu Moose Wala Murder Case: पंजाबी गायक आणि अभिनेता सिद्धू मुसेवाला यांच्या शेवटच्या अरदास आणि भोग समारंभात मोठी गर्दी जमली होती, त्यानंतर रस्ता जाम झाला होता.\nमानसा- पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या व्यक्तिमत्त्वाने आणि त्याच्या संगीताने इतक्या लोकांना प्रभावीत केलं होतं की त्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. सिद्धू मूसेवालाचे शेवटच्या अरदास आणि भोग कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती. अखेरच्या अरदासमध्ये सिद्धूच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. यावेळी विविध ठिकाणांहून हजारो लोक सहभागी झाले आणि या दु:खाच्या वेळी सिद्धू यांच्या कुटुंबियांसोबत उभे राहिले.\nधार्मिक विधी आटोपल्यानंतर रस्त्यावर जी गर्दी दिसून आली त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. फोटोंमध्ये रस्त्यावर सिद्धू मूसेवालाच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळली होती ती खरोखरच आश्चर्यकारक आहे.\nया प्रसंगाचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये त्याचे चाहते- सिद्धू भाई झिंदाबादच्या घोषणा देत आहेत. सिद्धू मूसेवालाची २९ मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी सिद्धूवर हल्ला केला आणि त्याच्यावर गोळीबार केला. सिद्धू फक्त २८ वर्षांचा होता जेव्हा त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागला. १ जून रोजी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि ८ जून रोजी त्यांच्या स्मरणार्थ अखेरची श्रद्धांजली म्हणून भोग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.\nमहत्वाचे लेख'तू करोनातून बरा झालास का' नयनताराच्या लग्नात किंग खानला पाहून भडकले नेटकरी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nमुंबई अवधूत गुप्तेही शिंदे गटात ठाकरेंचं 'शिवसेना गीत' रचणाऱ्या संगीतकाराचं आता शिंदेंसाठी गाणं\nटीव्हीचा मामला अरुंधती, अनिरुद्ध, संजना सगळ्यांनीच धरलाय एकत्र फेर, मामला आहे तरी काय\nऔरंगाबाद शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी निघालेल्या अर्जुन खोतकरांच्या ताफ्याला अपघात; १५ ते १६ वाहनांचा चुराडा\nमुंबई एसटीतील चालक आणि वाहक पदाच्या भरतीतील उमेदवारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र\nक्रिकेट न्यूज रोसूने रडवले... भारताची चिंता वाढली, गोलंदाजांची धुलाई करत आफ्रिकेचा धावांचा डोंगर\nजळगाव विजेच्या खांब्यावर चढला, शॉक लागल्याने खाली कोसळला; उपचारादरम्यान अनर्थ घडला...\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.hv-caps.com/High_Voltage_Diode/2020/0326/3541.html", "date_download": "2022-10-04T15:58:22Z", "digest": "sha1:J43QRUYKGWU5BVHLOD6HJSKZU5ZJTR5X", "length": 13178, "nlines": 105, "source_domain": "mr.hv-caps.com", "title": "एसआर 300 एसआर 500 एसआर 800 एसआर 1000 एसआर 1200 एसआर 1500 - एचव्हीसीएपीच्या ईडीआय एचव्ही डायोडसाठी पर्यायी बदल", "raw_content": "\nउच्च व्होल्टेज सिरेमिक कॅपेसिटर तज्ञ\nउच्च व्होल्टेज आरएफ पॉवर कॅमेसिटर\nसुरक्षितता प्रमाणित कॅपेसिटर एसी कॅपेसिटर\nरेडियल लीड एमएलसीसी (मोनोलिथिक सिरेमिक कॅपेसिटर)\nउच्च व्होल्टेज प्रतिरोधक बदलणे\nउच्च व्होल्टेज उच्च शक्ती प्रतिरोधक\nहाय एनर्जी हाय पॉवर सिरेमिक डिस्क रेझिस्टर\nप्रसिद्ध ब्रँड सिरेमिक कॅपेसिटरसाठी पर्यायी\nउच्च वोल्ट फिल्म संधारित्र\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार सामान्य डाटाशीट\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार तपशील तपशील\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर Doorknob टाइप जनरल डेटापत्रक\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डार्व्हनॉब प्रकार तपशील तपशील\nएचव्ही कॅपेसिटर वैशिष्ट्य अनुप्रयोग\nएसआर 300 एसआर 500 एसआर 800 एसआर 1000 एसआर 1200 एसआर 1500 च्या ईडीआय एचव्ही डायोडसाठी पर्यायी बदली\nवर्णन SR एसआर 300 एसआर 500 एसआर 800 एसआर 1000 एसआर 1200 एसआर 15001 च्या ईडीआय एचव्ही डायोडसाठी पर्यायी बदली) कमी गळती चालू, उच्च वाढ, आणि उच्च वर्तमान शॉक प्रतिरोध 2) उच्च रिव्हर्स व्होल्टेज, लो फॉरवर्ड करंट आणि हिमस्खलन बीआर\nएसआर 300 एसआर 500 एसआर 800 एसआर 1000 एसआर 1200 एसआर 1500 च्या ईडीआय एचव्ही डायोडसाठी पर्यायी बदली\n2018 मध्ये, बर्‍याच एचव्ही प्रकल्प जिंकण्यासाठी एचव्हीसी कॅपेसिटर स्थानिक प्रसिद्ध एचव्ही डायोड निर्मात्यासह भागीदार आहे. ग्राहक एचव्हीसी ब्रँड डायोडला मान्यता देखील देतात. या बाजारात, एचव्हीसीए वापरणारे बहुतेक ग्राहक यूएसए मधील ब्रँड आणि ईडीआय ब्रँड, आणि जपानी मूळ आणि संकेन यासारख्या अधिक प्रसिद्ध नावे. वरील सर्व, विश्व, टीडीके, मुरता सारख्या जागतिक दर्जाच्या नामांकित ब्रँड नाहीत. हे विशेष आहे बाजारपेठ आणि होम इलेक्ट्रॉनिक्स आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स सारख्या भव्य उत्पादनांचे बाजारपेठ नाही.एचव्हीसी एचव्ही डायोड मोठ्या प्रमाणात एरोस्पेस, लष्करी शस्त्रे, मोटे वाहने, वैद्यकीय एक्स-रे मशीन, इलेक्ट्रोस्टेटिक डिडस्टिंग्ज, वैज्ञानिक संशोधन संस्था वापरतात.\nभाग क्रमांक पुनरावृत्ती उलट व्होल्टेज (व्हीआरआरएम) सरासरी आऊटपुट चालू (आयओ) जास्तीतजास्त पुनर्प्राप्ती वेळ (ट्रर\nएसआर 300, एसआर 500, एसआर 800, एसआर 1000, एसआर 1200, एसआर 1500 साठी एचव्हीसी डायोड रिप्लेसमेंट\nमागील: एसएल 300 एसएल 500 एसएल 800 एसएल 1000 एसएल 1200 चे एचव्ही डायोड पुढील:5 एमए 80ns\nउच्च व्होल्टेज आरएफ पॉवर कॅमेसिटर\nसुरक्षितता प्रमाणित कॅपेसिटर एसी कॅपेसिटर\nरेडियल लीड एमएलसीसी (मोनोलिथिक सिरेमिक कॅपेसिटर)\nउच्च व्होल्टेज प्रतिरोधक बदलणे\nउच्च व्होल्टेज उच्च शक्ती प्रतिरोधक\nहाय एनर्जी हाय पॉवर सिरेमिक डिस्क रेझिस्टर\nप्रसिद्ध ब्रँड सिरेमिक कॅपेसिटरसाठी पर्यायी\nउच्च वोल्ट फिल्म संधारित्र\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार सामान्य डाटाशीट\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार तपशील तपशील\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर Doorknob टाइप जनरल डेटापत्रक\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डार्व्हनॉब प्रकार तपशील तपशील\nएचव्ही कॅपेसिटर वैशिष्ट्य अनुप्रयोग\nउच्च व्हाँल्ट रेजिस्टर फ्लॅट शैली\nउच्च व्होल्टेज रोधक ट्यूब शैली\nकेस स्टडी: उच्च व्होल्टेज सिरॅम<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nकेस स्टडी: उच्च खंड परतफेड<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nविविध डायलेक्ट्रिक साहित्य,<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nचीन पॉवर कॅपेसिटर उद्योग <{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nउच्च व्होल्टेज कॅपेसिटर पुनर्प्राप्ती<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nकुंभारकामविषयक वर्गीकरण <{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nजोडा: 9 बी 2, टियानक्सियांग बिल्डिंग, टियानान सायबर पार्क, फुटियान, शेन्झेन, पीआर सी\n60 मध्ये जागतिक शीर्ष 202 EMS रँकिंग\nकेस स्टडी: उच्च व्होल्टेज सिरॅम\nकेस स्टडी: उच्च खंड परतफेड\nवाई 5 टी आणि एन 4700 मुख्य प्रो\nचीन पॉवर कॅपेसिटर उद्योग\nसंपर्क: एचव्ही सिरेमिक कॅपेसिटर\nजोडा: 9 बी 2, टियानक्सियांग बिल्डिंग, टियानान सायबर पार्क, फुटियान, शेन्झेन, पीआर सी\n10KV 2200pf 50KV 1000pf 15KV 10000pf 20KV 10000pf 2KV 100pf 2KV 680pf 2KV 1000pf 2kv 2200pf 2kv 3300pf 2kv 100pf 2kv 220pf 3KV 68pf 3KV 1000pf 3KV 2200pf 3KV 2700pf 3KV 3300pf 6KV 4700pf 6V 2200PF 6KV 3300pf 6KV 10000pf 50KV 22pf 10KV 100pf 30KV 100pf 15KV 470pf डोरकनब 10 केव्ही 2200 पीएफ डोरकनब 15 केव्ही 560 पीएफ डोरकनब 15 केव्ही 2500 पीएफ डोरकनब 30 केव्ही 3300 पीएफ डोरकनब 30 केव्ही 3700 पीएफ डोरकनब 30 केव्ही 1000 पीएफ डोरकनब 40 केव्ही 100 पीएफ डोरकनब 40 केव्ही 140 पीएफ डोरकनब 40 केव्ही 400 पीएफ डोरकनब 40 केव्ही 560 पीएफ डोरकनब 40 केव्ही 850 पीएफ डोरकनब 40 केव्ही 1000 पीएफ डोरकनब 40 केव्ही 1700 पीएफ उत्पादन टॅग्ज एचव्ही डायोड 2 सीसी 69 2 सीएल 2 एफएम 2 सीएल 2 एफएल 2 सीसी 77 2 सीसी 71 20 केव्ही 100ma 20 केव्ही 200ma 10 केव्ही 100ma 10 केव्ही 25ma ux-c2b SR1000 एक्सएलआर -10 यूएफएचव्ही 2 के HV550S20 HVRL150 2 सीएल 2 एफपी एचव्ही जाड फिल्म रेस उच्च ऊर्जा रेस आरएफ कॅप्स विषय कपॅसिटर बदलण्याचे मुराटा एचव्ही कॅपेसिटर रिप्लेसमेंट\nकॉपीराइट @ २०१२-२०१० एचव्हीसी कॅपेसिटर मॅन्युफॅक्टिंग कंपनी, लि साइटमॅप 1 साइटमॅप 2", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/197/", "date_download": "2022-10-04T17:48:38Z", "digest": "sha1:XVKEKCGOHT5SMAWN2MKTD5SGIAT3QE3N", "length": 7839, "nlines": 82, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकर्यांना सल्ला - Rayatsakshi", "raw_content": "\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकर्यांना सल्ला\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकर्यांना सल्ला\nसरकार तुमचंच आहे पण....\nबारामती, रयतसाक्षी: सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.\nबारामतीतील माळेगाव राजहंस संकुल संस्थेच्या नविन इमारतीचा उद्घाटनच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत हा सल्ला दिला आहे. रस्ता रुंदीकरणाच्या मुद्यावरुन बोलताना अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले आहे.\nरस्ता रुंदीकरणामध्ये शेतकऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला झाडे लावली आहेत. जो जमिनीचा भाग रस्ता रुंदीकरणात जाणार आहे त्याच ठिकाणी लोकांनी झाडं लावली आहेत. दुसऱ्या बाजूला झाडे लावलेली नाहीत. मी प्रांतधिकारी यांना विचारलं तर त्यांनी आंबा, नारळ याची झाडं लावली की जास्त पैसे मिळतात.\nत्यामुळे लोकं अशी झाडं लावतात असे सांगितले. त्यावर अजित पवार यांनी सरकार पण तुमचंच आहे सरकारला लुटू नका शेतकऱ्यांना सल्ला दिला.\nसरकार तुमचेच आहे पण सरकारला लुटू नका. जेवढे नियमाने पाहिजे तेवढे घ्या. झाड, विहीर असेल तर त्याचा मोबदला घ्या पण अशा पद्धतीने झाडे लावून मोबदला घेणे बरोबर नाही. आम्ही जाताना कुणाचे काय सुरु आहे हे बघत असतो.\nशेवटी हा जनतेचा पैसा आहे. सरकार कुठे नोटा छापत नाही. कराच्या रुपातून आलेल्या पैशातूनच ही सर्व कामे केली जातात. त्याची जाणीव आपण ठेवावी,” असे अजित पवार यांनी म्हटले.\n“एसटीच्या संदर्भात अनेक मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पाच, सहा आणि सात हजार रुपयांची पगार वाढ दिलीआहे. विलनीकरणाबाबत समिती नेमली आहे. पण आता शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना आणि गोरगरिबांना एसटी लागते.\nअनेक राज्यांचा आढावा घेतला त्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न केला. एसटी कर्मचारीदेखील आपलेच आहेत. पण आजही काही जणांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, विलीनीकरण करा असेच सांगून चालत नाही,” असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.\nसंपकरी एसटी कर्मचार्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होणार\nराज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/241/", "date_download": "2022-10-04T15:49:47Z", "digest": "sha1:MT2LA6NWDHDHFWGPHP3TSE5BXERRQBQE", "length": 11802, "nlines": 89, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "महाविकास आघाडी सरकारच्या आनखी एका मंत्र्याची ईडी कडून चौकशी - Rayatsakshi", "raw_content": "\nमहाविकास आघाडी सरकारच्या आनखी एका मंत्र्याची ईडी कडून चौकशी\nमहाविकास आघाडी सरकारच्या आनखी एका मंत्र्याची ईडी कडून चौकशी\nअनिल देशमुख यांच्यानंतर आता पुढचा नंबर प्राजक्त यांचा असू शकतो - किरीट सोमय्या\nमुंबई,रयतसाक्षी: अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने मंगळवारी (दि .७) महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची जवळपास‌ सहा तास चौकशी केली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी तपास यंत्रणा तनपुरे यांची चौकशी करत आहे.\nतनपुरे यांच्या या चौकशीवर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले- अनिल देशमुख यांच्यानंतर आता पुढचा नंबर प्राजक्त यांचा असू शकतो. तेही लवकरच तुरुंगात दिसणार दिसतील.\nयापूर्वी तनपुरे यांच्या साखर कारखान्यावरही ईडीने छापे टाकले आहेत. बँकेचे कर्ज फेडू न शकल्याने लिलाव झालेली राम गणेश गडकरी मिल तनपुरे कुटुंबीयांनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे. मिलने महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेकडून कर्ज घेतले होते.\nकर्जाची परतफेड न केल्याने बँकेनेच मिलचा लिलाव केला होता. तनपुरे हे अहमदनगरमधील राहुरीचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.\nत्यांचे वडील प्रसाद हे देखील खासदार होते. रामगणेश गडकरी मिल तनपुरे कुटुंबातील प्रसाद शुगर आणि अलाईड अॅग्रो प्रॉडक्ट्स नावाच्या बोली लावणाऱ्या कंपन्यांनी विकत घेतली. राम गणेश गडकरी मिल जेव्हा प्राजक्त कंपनीने विकत घेतली तेव्हा प्रसाद महाराष्ट्र सहकारी बँकेचे संचालक होते.\nसाखर कारखान्याची खरी किंमत २६ कोटी रुपये होती. मात्र, तनपुरे यांच्या कंपनीने ती १३ कोटींना विकत घेतली होती. या प्रकरणी ईडीने राज्यमंत्री तनपुरे यांना चौकशीसाठी बोलावले होते. तपास यंत्रणेच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी ते मंगळवारी आले होते.\nईडीसमोर हजर झाले सीताराम कुंटे\nराज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रमुख सल्लागार सीताराम कुंटे मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा समावेश असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांनी आपला जबाब नोंदवला.\nश्री. कुंटे सकाळी ११:००वाजता ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात पोहोचले आणि सायंकाळी ५:०० घ्या दरम्यान तेथून निघून गेले. ईडी कार्यालयात प्रवेश करताना कुंटे यांच्याकडे काही कागदपत्रेही होती. त्यांनी ही कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.\nईडीच्या प्रश्नांना उत्तरे देताना बाहेर आलेले सीताराम कुंटे यांनी सांगितले की, अनिल देशमुख यांच्याशी संबंधित प्रकरणाच्या तपासात माहिती घेण्यासाठी मला बोलावण्यात आले होते. बदली पोस्टिंग प्रकरणातही ईडीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत का, असा प्रश्न कुंटे यांना विचारला असता, ते म्हणाले की दोन्ही प्रकरणे समान आहेत.\nअनिल देशमुख २ नोव्हेंबरपासून तुरुंगात\nयापूर्वी ईडी प्रकरणात गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांचा जबाबही नोंदवण्यात आला होता. अनिल देशमुख यांना ईडीने २ नोव्हेंबर रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली होती. ते सध्या तुरुंगात आहे.\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबईतील बारमधून दरमहा १०० कोटी रुपये उकळल्याच्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने देशमुख आणि इतर आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर, ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.\nप्रकरणाचा ईडी तपास करतेय\nट्रान्सफर पोस्टिंगसाठी दलाल सक्रिय करण्यासाठी तत्कालीन राज्य गुप्तचर प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगशी संबंधित प्रकरणाचीही ईडी चौकशी करत आहे. शुक्ला यांनी यासंबंधीचा अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना पाठवला होता. जैस्वाल यांनी हा अहवाल तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) कुंटे यांच्याकडे पाठवला आणि मुख्यमंत्र्यांना याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली.\nशेतकरी आंदोलन मिटण्याच्या मार्गावर\nहेलिकॉप्टर दुर्घटनेत१३ जनांचा मृत्यू\nमराठा क्रांती मोर्चा आक्रमक:तानाजी सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा एकाही मंत्र्याला…\nपोटोद्या जवळ स्वीप्ट- कंटेनरचा भीषण अपघात सहा ठार\n ; विनायक मेटे यांच्या अपघाताची सरकारकडून चौकशी केली जाईल :…\nशिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघातात दूर्दैवी मृत्यू\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA", "date_download": "2022-10-04T17:12:28Z", "digest": "sha1:2XX3WATJPBWH7767MNHUMH3PGWXLTLVC", "length": 53235, "nlines": 315, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nभाजपच्या दक्षिण मोहीमेला तेलंगणातून बळ मिळेल\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकर्नाटक नंतर भाजपने दक्षिणेकडच्या तेलंगणाकडे आपलं लक्ष वळवलंय. सामना एकास एक आहे की बहुरंगी, ते येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कळेल. तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेस या दोघांवर हल्‍लाबोल करणार्‍या भाजपची निवडणूक प्रचाराची दिशा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट झाली असली, तरी स्ट्रॅटेजी अजून बाहेर आलेली नाही.\nभाजपच्या दक्षिण मोहीमेला तेलंगणातून बळ मिळेल\nकर्नाटक नंतर भाजपने दक्षिणेकडच्या तेलंगणाकडे आपलं लक्ष वळवलंय. सामना एकास एक आहे की बहुरंगी, ते येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कळेल. तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेस या दोघांवर हल्‍लाबोल करणार्‍या भाजपची निवडणूक प्रचाराची दिशा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट झाली असली, तरी स्ट्रॅटेजी अजून बाहेर आलेली नाही......\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nछत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय.\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nछत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय......\nहिजाब वाद: कर्नाटक हायकोर्टाच्या निकालावर इतका गदारोळ कशासाठी\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nकर्नाटकातल्या हिजाब वादानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांनी या वादावरून विरोधी पक्षांना लक्ष्य केलंय. हा सगळा इस्लामिक अजेंडा असल्याचं शुक्ल म्हणतात. त्यांचा जनसत्ता या न्यूजपोर्टलला आलेला हा ब्लॉग.\nहिजाब वाद: कर्नाटक हायकोर्टाच्या निकालावर इतका गदारोळ कशासाठी\nकर्नाटकातल्या हिजाब वादानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांनी या वादावरून विरोधी पक्षांना लक्ष्य केलंय. हा सगळा इस्लामिक अजेंडा असल्याचं शुक्ल म्हणतात. त्यांचा जनसत्ता या न्यूजपोर्टलला आलेला हा ब्लॉग......\nगोवाः काँग्रेस हरली म्हणून भाजप जिंकलाय\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nगोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याची संधी होती, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. निकालही ही गोष्ट सांगतात. पण काँग्रेसने आपल्या हक्काच्या मतदारांचा विश्वासच कमवता आला नाही. काँग्रेस हरली म्हणून भाजप जिंकलाय.\nगोवाः काँग्रेस हरली म्हणून भाजप जिंकलाय\nगोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याची संधी होती, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. निकालही ही गोष्ट सांगतात. पण काँग्रेसने आपल्या हक्काच्या मतदारांचा विश्वासच कमवता आला नाही. काँग्रेस हरली म्हणून भाजप जिंकलाय......\nगोवा विधानसभेची लगीनघाई, कुणाच्या हाती सत्तेची चावी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nगोव्याचा राजकीय अवकाश भौगोलिक अर्थाने छोटा असला, तरी गुंतागुंतीचा आहे. हा अवकाश व्यापण्यासाठी स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात मगोपशी तृणमूल काँग्रेसने युती केलीय. त्यामुळे मगोपला ‘विटॅमिन एम’ टॉनिक मिळालं आहे. त्यांच्या छावणीत आम आदमी पक्षही आहे. या एकवटलेल्या विरोधकांचं आव्हान भाजप कसं पेलतो, हे पहावं लागेल.\nगोवा विधानसभेची लगीनघाई, कुणाच्या हाती सत्तेची चावी\nगोव्याचा राजकीय अवकाश भौगोलिक अर्थाने छोटा असला, तरी गुंतागुंतीचा आहे. हा अवकाश व्यापण्यासाठी स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात मगोपशी तृणमूल काँग्रेसने युती केलीय. त्यामुळे मगोपला ‘विटॅमिन एम’ टॉनिक मिळालं आहे. त्यांच्या छावणीत आम आदमी पक्षही आहे. या एकवटलेल्या विरोधकांचं आव्हान भाजप कसं पेलतो, हे पहावं लागेल......\nप्रियांका गांधींची रणनीती काँग्रेसला उत्तर प्रदेशात बळ देईल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nउत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्‍या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय.\nप्रियांका गांधींची रणनीती काँग्रेसला उत्तर प्रदेशात बळ देईल\nउत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्‍या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय......\nबेळगाव महापालिका: मराठी एकजुटीला सुरुंग लावणारा निकाल\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nबेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे.\nबेळगाव महापालिका: मराठी एकजुटीला सुरुंग लावणारा निकाल\nबेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे......\nनव्या दमाचं नेतृत्व पुढे आलं तरच काँग्रेसचं पुनरुज्जीवन\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल.\nनव्या दमाचं नेतृत्व पुढे आलं तरच काँग्रेसचं पुनरुज्जीवन\nकोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल......\nउद्धव ठाकरे: जनतेच्या पालकत्वाचं भान असलेला कुटुंबप्रमुख\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्‍या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत.\nउद्धव ठाकरे: जनतेच्या पालकत्वाचं भान असलेला कुटुंबप्रमुख\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्‍या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत......\nचर्चा तामिळनाडूच्या विभाजनाची, भाजपच्या फायद्याची\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nवेगळ्या कोंगुनाडूची मागणी अनेक वर्षांपासून पडद्याआडून केली जात होती. आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष मुरुगन यांच्या विधानामुळे तामिळनाडूत जणू राजकीय भूकंप झालाय. कोंगू हा सर्वार्थाने संपन्न प्रदेश आहे, तरीही तिथं वेगळ्या राज्याची मागणी उफाळून येऊ लागलीय. त्यामुळेच या घटनेचे वेगवेगळे कंगोरे समजून घ्यायला हवेत.\nचर्चा तामिळनाडूच्या विभाजनाची, भाजपच्या फायद्याची\nवेगळ्या कोंगुनाडूची मागणी अनेक वर्षांपासून पडद्याआडून केली जात होती. आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष मुरुगन यांच्या विधानामुळे तामिळनाडूत जणू राजकीय भूकंप झालाय. कोंगू हा सर्वार्थाने संपन्न प्रदेश आहे, तरीही तिथं वेगळ्या राज्याची मागणी उफाळून येऊ लागलीय. त्यामुळेच या घटनेचे वेगवेगळे कंगोरे समजून घ्यायला हवेत......\nप्रश्न विचारण्यातच पॉझिटिविटी अनलिमिटेड आहे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकुणाला आध्यात्मिक बुवाबाबाच्या प्रवचनात पॉझिटिविटी शोधायची असेल, तर त्यांनी ती शोधत राहावी. त्यासाठी ऑनलाईन इवेंट साजरे करायचे असतील, तर करत राहावेत. पण खरी पॉझिटिविटी तर प्रश्न विचारण्यातच आहे. वास्तवाला सामोरं जाण्यातच आहे.\nप्रश्न विचारण्यातच पॉझिटिविटी अनलिमिटेड आहे\nकुणाला आध्यात्मिक बुवाबाबाच्या प्रवचनात पॉझिटिविटी शोधायची असेल, तर त्यांनी ती शोधत राहावी. त्यासाठी ऑनलाईन इवेंट साजरे करायचे असतील, तर करत राहावेत. पण खरी पॉझिटिविटी तर प्रश्न विचारण्यातच आहे. वास्तवाला सामोरं जाण्यातच आहे......\nआता महाराष्ट्रात मोठ्या संघर्षाची सुरवात झालीय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसध्या भाजप काहीही करून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतंय. आश्चर्य वाटावं इतका उतावीळपणा त्यातून दिसतोय. उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यांमुळे संघाची ताकदही नव्या दमाने फडणवीसांच्या मागे उभी राहतेय. त्यातून परमबीर सिंह, रश्मी शुक्ला अशी प्रशासनातली मंडळी उघडपणे सरसावलीयत. हेच सांस्कृतिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरही घडणार आहे.\nआता महाराष्ट्रात मोठ्या संघर्षाची सुरवात झालीय\nसध्या भाजप काहीही करून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतंय. आश्चर्य वाटावं इतका उतावीळपणा त्यातून दिसतोय. उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यांमुळे संघाची ताकदही नव्या दमाने फडणवीसांच्या मागे उभी राहतेय. त्यातून परमबीर सिंह, रश्मी शुक्ला अशी प्रशासनातली मंडळी उघडपणे सरसावलीयत. हेच सांस्कृतिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरही घडणार आहे......\nस्वप्नांच्या मागे धावणारा मिथुन बंगालचा सिकंदर बनेल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमिथुननं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजू त्याला पक्की माहीत आहे. त्यामुळे इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात पुढचा दीड महिना त्याची पावलं थिरकत राहतील.\nस्वप्नांच्या मागे धावणारा मिथुन बंगालचा सिकंदर बनेल\nमिथुननं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजू त्याला पक्की माहीत आहे. त्यामुळे इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात पुढचा दीड महिना त्याची पावलं थिरकत राहतील......\nहैदराबाद महानगरपालिका निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली त्याची पाच कारणं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nतेलंगणातल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. मोदी-शहा नीतीच्या 'पंचायत ते पार्लमेंट' या घोषणेमुळे भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेचा विषय असतो. एका महापालिकेसाठी थेट अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीइतकं त्याला महत्व आलंय. तेलंगणा विधानसभेच्या सत्तेचा मार्ग या महापालिका निवडणुकीतलं यश अपयश ठरवतं असं म्हटलं जातं.\nहैदराबाद महानगरपालिका निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली त्याची पाच कारणं\nतेलंगणातल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. मोदी-शहा नीतीच्या 'पंचायत ते पार्लमेंट' या घोषणेमुळे भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेचा विषय असतो. एका महापालिकेसाठी थेट अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीइतकं त्याला महत्व आलंय. तेलंगणा विधानसभेच्या सत्तेचा मार्ग या महापालिका निवडणुकीतलं यश अपयश ठरवतं असं म्हटलं जातं......\nविधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली\nसचिन परब | सदानंद घायाळ\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nदुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत.\nविधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली\nसचिन परब | सदानंद घायाळ\nदुपारी दोनपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा एकूण कल स्पष्ट झालाय. काही ठिकाणचे निकालही आलेत. एकूण कल आणि निकाल बघितला तर भाजप हा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या भाजप १०१ तर शिवसेना ६०, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५६ जागा मिळताना दिसताहेत. याशिवाय अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या खात्यात २६ जागा जाताहेत......\nसंसदीय राजकारणाचा फड गाजवणारे वकील\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nवकील म्हटलं की आपल्यासमोर येतो तो काळा कोट आणि गळ्याला पांढरा बो. ही सुटाबूटातली व्यक्ती आपल्यावर छाप पाडते. वकिलीकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. या व्यवसायातूनच अनेकांनी राजकारणाच्या पायऱ्या चढल्या. इतकंच नाही तर राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. यशस्वी झाले. आणि अगदी मंत्रीपदापर्यंतसुद्धा पोचले.\nसंसदीय राजकारणाचा फड गाजवणारे वकील\nवकील म्हटलं की आपल्यासमोर येतो तो काळा कोट आणि गळ्याला पांढरा बो. ही सुटाबूटातली व्यक्ती आपल्यावर छाप पाडते. वकिलीकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. या व्यवसायातूनच अनेकांनी राजकारणाच्या पायऱ्या चढल्या. इतकंच नाही तर राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. यशस्वी झाले. आणि अगदी मंत्रीपदापर्यंतसुद्धा पोचले......\nअरुण जेटलींना पत्रकार ब्युरो चीफ म्हणायचे\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nमाजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं आज निधन झालंय. जेटलींनी राजकारणात स्वतःची शैली निर्माण केली. त्यांच्या वागण्या बोलण्यात सभ्यता असायची. तसाच अभिमानही होता. वक्तृत्वातले फिरकीपटू असं त्यांना म्हटलं जायचं. जेटलींबद्दल ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित अंश.\nअरुण जेटलींना पत्रकार ब्युरो चीफ म्हणायचे\nमाजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं आज निधन झालंय. जेटलींनी राजकारणात स्वतःची शैली निर्माण केली. त्यांच्या वागण्या बोलण्यात सभ्यता असायची. तसाच अभिमानही होता. वक्तृत्वातले फिरकीपटू असं त्यांना म्हटलं जायचं. जेटलींबद्दल ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित अंश......\nकाँग्रेस गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष निवडण्याची रिस्क का घेत नाही\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकाँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय.\nकाँग्रेस गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष निवडण्याची रिस्क का घेत नाही\nकाँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय......\nमुंबई का किंग कौन मराठी मतदार तर नाही ना\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी.\nमुंबई का किंग कौन मराठी मतदार तर नाही ना\nसत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी......\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nवाचन वेळ : ७ मिनिटं\n`सिंघम` सिनेमात एक डायलॉग आहे, ‘मेरी जमीर में दम हैं, क्यों कि मेरी जरुरतें कम हैं’. बाजीराव सिंघमच्या गरजा कमी असल्यामुळे कोणताही जयकांत शिखरे त्याला विकत घेऊच शकत नाही, हे पटतं. तसंच पर्रीकर भ्रष्टाचार करणार नाहीत, हेही गोव्यातला लोकांला माहीत होतं. कारण त्यांच्या साधेपणामुळे त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना परवडू शकला. आज १७ मार्चला त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं.\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\n`सिंघम` सिनेमात एक डायलॉग आहे, ‘मेरी जमीर में दम हैं, क्यों कि मेरी जरुरतें कम हैं’. बाजीराव सिंघमच्या गरजा कमी असल्यामुळे कोणताही जयकांत शिखरे त्याला विकत घेऊच शकत नाही, हे पटतं. तसंच पर्रीकर भ्रष्टाचार करणार नाहीत, हेही गोव्यातला लोकांला माहीत होतं. कारण त्यांच्या साधेपणामुळे त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना परवडू शकला. आज १७ मार्चला त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं......\nमहाराष्ट्रातल्या मतदानाच्या तारखांचं गणित कोणाच्या सोयीचं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमहाराष्ट्रात चार टप्प्यांत ४८ मतदारसंघांत लोकसभेसाठी मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यातले हे चार दिवस महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय भवितव्यावरही प्रभाव टाकणार आहेत. या तारखा कोणत्या राजकीय पक्षांना फायदेशीर ठरू शकतात आणि कोणाला त्याचा फटका बसणार\nमहाराष्ट्रातल्या मतदानाच्या तारखांचं गणित कोणाच्या सोयीचं\nमहाराष्ट्रात चार टप्प्यांत ४८ मतदारसंघांत लोकसभेसाठी मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यातले हे चार दिवस महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय भवितव्यावरही प्रभाव टाकणार आहेत. या तारखा कोणत्या राजकीय पक्षांना फायदेशीर ठरू शकतात आणि कोणाला त्याचा फटका बसणार\nसाधंसरळः राफेल ऑडियो टेपचं गोवा कनेक्शन काय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारात घोटाळा केल्याची टीका केली. त्याच्या पुराव्यादाखल ऑडियो टेप दिली. त्याने देशाच्या राजकारणापेक्षाही गोव्याच्या छोट्याशा राजकारणात मोठं वादळ आलंय. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत.\nसाधंसरळः राफेल ऑडियो टेपचं गोवा कनेक्शन काय\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारात घोटाळा केल्याची टीका केली. त्याच्या पुराव्यादाखल ऑडियो टेप दिली. त्याने देशाच्या राजकारणापेक्षाही गोव्याच्या छोट्याशा राजकारणात मोठं वादळ आलंय. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत......\nधुळ्यात भाजप का विजयी झाली\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष धुळे निवडणुकीकडे होतं. मात्र आमदाराच्या बंडखोरीचा ओरखडाही भाजपच्या यशावर उमटला नाही. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या विजयांची घोडदौड सुरूच आहे.\nधुळ्यात भाजप का विजयी झाली\nभाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष धुळे निवडणुकीकडे होतं. मात्र आमदाराच्या बंडखोरीचा ओरखडाही भाजपच्या यशावर उमटला नाही. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या विजयांची घोडदौड सुरूच आहे. .....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/maratha-kranti-morcha-agitation-at-kaygaon-toka-aurangabad-live-246975.html", "date_download": "2022-10-04T16:48:12Z", "digest": "sha1:HDDV54UVFHVAXLYEHCPYXXQNGWINUUR5", "length": 10425, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nMaratha Morcha Live | औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन, काही आंदोलक ताब्यात\nमराठा क्रांती ठोक मोर्चाने (Maratha Kranti Thok Morcha) विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केलं. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदान दिनानिमित्त आंदोलन होत आहे.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती ठोक मोर्चाने (Maratha Kranti Thok Morcha) विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केलं. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदान दिनानिमित्त कायगाव टोका इथं हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, तरीही आंदोलन करण्यावर क्रांती मोर्चा ठाम आहे. आंदोलन सुरु केल्याने पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. (Maratha Agitation Aurangabad)\nमराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सकाळी आंदोलनाच्या दिशेने रवाना झाले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. पोलिसांनी आंदोलकांना गंगापूर फाटा येथे अडवले. पोलिसांनी आंदोलकांना काकासाहेब शिंदे समाधीस्थळी जाण्यास मज्जाव केला. कायगाव टोका इथे आंदोलक जाणार आहेत. मात्र पोलिसांनी आंदोलकांना गंगापूर फाटा इथेच रोखल्याने आंदोलकांनी तिथेच ठिय्या दिला. पोलिसांनी या भागात संचारबंदी लागू केली आहे.(Maratha Agitation Aurangabad)\nमराठा आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या आणि अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे.\nओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण : मुख्यमंत्री\nदरम्यान, मराठा आरक्षण खटल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि ओबीसी नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली होती. या बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.\n“मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु (CM Uddhav Thackeray On OBC Reservation) आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी समाजाला वाटते ती त्यांनी मनातून काढून टाकावी. मी ॲडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.\nOBC Reservation | ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण, मुख्यमंत्र्यांची ग्वाही\nMaratha Reservation | मराठा आरक्षण वैध ठरवण्यासाठी ठाकरे सरकारची मोर्चेबांधणी, मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/dr-pramod-sawant", "date_download": "2022-10-04T17:07:43Z", "digest": "sha1:TCBSVI3GNAY2E4OJO7D4RQEHWIBTU64T", "length": 9081, "nlines": 212, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nगोव्यात मुख्यमंत्री सावंतच असणार की आणखी कुणी दिल्लीत घडामोडींना वेग, फडणवीसही बैठकीसाठी दाखल\nDevendra Fadnavis | उत्पल पर्रिकरांचा पराभव, भाजपचा विजय, तरीही फडणवीसांना आनंद का नाही\nगोवा विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nGoa Election Result 2022 | कोणाला 49, कोणाला 55, सर्वाधिक 342, गोव्यात शिवसेना उमेदवारांना किती मतं\nगोवा विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nUtpal Parrikar | मनोहर पर्रिकरांच्या ‘बंडखोर’ मुलाला पराभवाची धूळ, भाजपचे बाबुश मोन्सरात आहेत तरी कोण\nगोवा विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nGoa Assembly Election Result 2022 LIVE :गोव्यातला पहिला निकाल हाती,भाजपचे उमेदवार विजय\nगोवा विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nGoa Election Result 2022 | गोव्याचे मुख्यमंत्री कोण होणार प्रमोद सावंत पुन्हा विश्वजीत राणेंनी सस्पेन्स निर्माण केला\nगोवा विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nGoa Election Result 2022 | गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं काय झालं भातखळकर म्हणतात, हाणलेली फिश करी राईस..\nगोवा विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nElection Result 2022 Live: सुरुवातीच्या कलात प्रमोद सावंत आघाडीवर, मतमोजणीआधी दत्तचरणी प्रार्थना\nगोवा विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nElection Result 2022 Live: भाजपच्या विश्वजीत राणेंच्या WhatsApp Statusने गदारोळ काँग्रेस नेत्याचा फोटो ठेवल्यानं चर्चेत\nगोवा विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nप्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री\nAdipurush: ये तो होना ही था ‘आदिपुरुष’च्या टीझरवरील हे भन्नाट मीम्स पाहिलेत का\nT20 World Cup : या 5 खेळाडूंनी T20 विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडले\nदीपिका आणि रणवीरच्या नात्यामध्ये सर्वकारी आलबेल, वाचा पोस्ट\nHappy Birthday Shweta Tiwari : वाचा अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आयुष्याबद्दल…\nखरोखरच रोहन श्रेष्ठ श्रद्धा कपूरला सोडून सारा अली खानला डेट करतोय\nशिंदे गटासह उद्धव ठाकरें कडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी; पहा यासह 10 च्या 10 हेडलाईन्स\nटॉप 9 न्यूज – दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीच्या बातम्या\nपहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार\nशिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू. या बातमी सह पहा 36 जिल्हे 72 बातम्या\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/latur/nationalism-will-be-the-answer-to-communalism-134748/", "date_download": "2022-10-04T16:05:51Z", "digest": "sha1:YXOSRLY7NECHTIGBFPEUPBBXYNMUEVXD", "length": 12578, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "जातीयवादाला राष्ट्रीय विचार हेच उत्तर असेल", "raw_content": "\nHomeलातूरजातीयवादाला राष्ट्रीय विचार हेच उत्तर असेल\nजातीयवादाला राष्ट्रीय विचार हेच उत्तर असेल\nजात जन्माने नाही तर कर्माने निर्माण होते, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत. मनुष्य ही जात, माणुसकी हा धर्म आणि पृथ्वी हे राष्ट्र, असे सावरकर यांचे तत्व होते. परंतु आपण विशिष्ट चष्मा घालून सावरकर यांच्याकडे पाहतो. माणसाने माणसाशी माणुसकीने, प्रेमाने वागणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे, असे सावरकर सांगत असत. परंतु आता जातीयवाद वाढवला जात आहे. राष्ट्राची भावना, राष्ट्रीय विचार हेच त्याला उत्तर असेल, असे मत सिने अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.\nभारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने आयोजित जाहीर व्याख्यानात शरद पोंक्षे बोलत होते.दयानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ‘साहित्यातून राष्ट्र जागरण- बंकीमचंद्र ते सावरकर’ या विषयावर पोंक्षे यांनी विचार मांडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून बांधकाम व्यावसायिक दिलीप माने तर मंचावर भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर जोशी, सचिव अमित कुलकर्णी, डॉ.अभिजीत मुगळीकर, अमोल बनाळे, सिद्धराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना शरद पोंक्षे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुत्ववादी होते पण त्यांनी जाती-जातींच्या भिंती तोडण्यासाठी प्रयत्न केले. रत्नागिरी जिल्हा जातमुक्त करण्यात त्यांना यश आले होते ऋषी बंकिमचंद्र यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीतामध्ये पृथ्वीचे वर्णन करण्यात आलेले आहे. त्यात कुठल्याही देवाची महती सांगण्यात आलेली नाही. एक स्त्री आणि दुर्गेच्या रुपात पृथ्वीचे वर्णन बंकिमचंद्रांनी केलेले आहे.\nपरंतु हे पटवून देण्यात आपण कमी पडलो. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिलीप माने यांनी भारत विकास परिषदेच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार ऐकून रक्त सळसळते. अंदमानत गेलो असता सेल्युलर जेल पाहून सावरकर यांच्या प्रति आदरभावाने डोके टेकवल्याचेही ते म्हणाले. प्रारंभी भारत विकास परिषदेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अभिजीत मुगळीकर यांनी प्रास्ताविक केले. भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. ऋषी बंकीमचंद्र या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. शशी देशमुख यांनी देशभक्तीपर गीताचे गायन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय अयाचित व डॉ. ऋजुता अयाचित यांनी केले. अमोल बनाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत विकास परिषदेच्या व्याख्यान समितीमधील सर्व पदाधिका-यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शहरातील हजारो नागरिक, युवक-युवतींची उपस्थिती होती.\nPrevious articleराज्य सरकार बुलेट ट्रेनचा २५ टक्के खर्च उचलणार\nNext articleशहर काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेला मोठा प्रतिसाद\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\n५० प्रवाशांसह बस कोसळली दरीत\nतुळजापूर रस्त्यावरील अपघातात टमटममधील दोघांचा मृत्यू\nरॉसोचे शतक; भारताला २२८ धावांचे आव्हान\nकॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर गुंतागुंतीची श्स्त्रक्रिया यशस्वी\nमतदार यादी नव्याने तयार होणार\nजिल्ह्यात ४६ हजार २९५ महिलांची आरोग्य तपासणी\nव्हीडीओ प्रसारित करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार\nकॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर गुंतागुंतीची श्स्त्रक्रिया यशस्वी\nमतदार यादी नव्याने तयार होणार\nजिल्ह्यात ४६ हजार २९५ महिलांची आरोग्य तपासणी\nकर्नाटकाच्या सोयीसाठी नांदेड- हुबळी गाडी पळवली\nएकल प्लास्टीक वापरणा-यांवर ३० हजार रुपयांचा दंड\nआज दसरा उत्साहात साजरा होणार\nविलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी\nजळकोट तालुक्यातील आठ जि.प.शाळा होणार बंद\nकाँग्रेसच्या मदतीने निवडून येणा-यांनी शिकऊ नये\nशेतक-यांना मदत ‘गोगलगायी’च्या गतीनेच मिळणार का\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/tag/india/", "date_download": "2022-10-04T17:48:40Z", "digest": "sha1:I566MB6T4PEDU3QMWZ52IO6FYG2YP57T", "length": 4538, "nlines": 110, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "india | Hello Maharashtra", "raw_content": "\nInd vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे संघ जाहीर, ‘या’...\n‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक पोस्ट व्हायरल\n23 वर्षांनी भारतीय महिला टीमने इंग्लंडमध्ये रचला ‘हा’ इतिहास\nआशिया चषकासाठी महिला क्रिकेटची टीम जाहीर\nभारतावर हल्ला करण्यासाठी आशियाई मुस्लिमांनी एकत्र यावं- इस्लामिक स्टेट\nAsia Cup 2022: Virat Kohli च्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद,...\nभारताच्या ‘या’ दिग्गज महिला क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा सामना\n‘गांगुलीच्या बरगडीत जाणूनबुजून बॉल मारला’, शोएब अख्तरचा 23 वर्षानंतर मोठा खुलासा\nपाकिस्तानी व्यक्तीने रबाबवर वाजवली ‘जन गण मन अधिनायक’ची धून, Video आला...\nभारतात सर्वाधिक अपमान हा मुस्लिमांचा केला जातो : असुद्दीन ओवेसी\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/9th-march-15th-march-week-spl/", "date_download": "2022-10-04T15:31:02Z", "digest": "sha1:3JWBBV2JCY33U3CPBCC4WPENEUZFTMP5", "length": 7015, "nlines": 144, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "सोमवार ०९ मार्च ते रविवार १५ मार्च | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nसोमवार ०९ मार्च ते रविवार १५ मार्च\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती( तिथीप्रमाणे)\n२मार्च मंगळवार ते ८ मार्च रविवार\nमंगळवार, ०३ मार्च २०२०\nशुक्रवार, ०६ मार्च २०२०\n२४ फेब्रुवारी ते १ मार्च\n१७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी\nवासुदेव बळवंत फडके पुण्यदिन\nसौर वसंत ऋतू प्रारंभ\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती(तारखेप्रमाणे)\nशुक्रवार २१ फेब्रुवारी 20\nशिवपूजन( निशीथकाल मध्यरात्रौ १२.२७ पासून\nअमावस्या प्रारंभ रात्रौ ०७.०२\nअमावस्या समाप्ती रात्रौ ०९.०१\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n निवडक हेडलाईन्स – ५ मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/741490", "date_download": "2022-10-04T16:10:43Z", "digest": "sha1:A2KQCEHETILJY6FG4ZRVDRSLAXSPUWTN", "length": 2208, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स.चे ११४० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स.चे ११४० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स.चे ११४० चे दशक (संपादन)\n०७:२१, १६ मे २०११ ची आवृत्ती\n२९ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: sl:Kategorija:1140. leta\n१३:०७, ११ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n०७:२१, १६ मे २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: sl:Kategorija:1140. leta)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.webshodhinmarathi.com/what-is-a-constitution-in-marathi/", "date_download": "2022-10-04T16:50:53Z", "digest": "sha1:RBTACRVLVNNUA5BNNQXXAJB5MKG3YV32", "length": 22862, "nlines": 155, "source_domain": "www.webshodhinmarathi.com", "title": "संविधान म्हणजे काय - भारतीय संविधानाविषयी संपूर्ण माहिती : What Is a Constitution - वेब शोध", "raw_content": "\nसंविधान म्हणजे काय – भारतीय संविधानाविषयी संपूर्ण माहिती : What Is a Constitution\nसंविधान म्हणजे काय – भारतीय संविधानाविषयी म्हत्वाचे मुद्दे – What Is a Constitution\nभारताचा संविधान दिन – 26 नोव्हेंबर\nभारताचा संविधान दिन इतिहास.\nसंविधानच्या अंमलबजावणी करताना या , संविधानात\nभारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी\nसंविधान म्हणजे काय – भारतीय संविधानाविषयी म्हत्वाचे मुद्दे – What Is a Constitution\nदेशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तस्तुदींचा लिखित दस्तऐवज होय.\nजनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. संबिधानातील तरतुदींनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते.\nसंविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो.\nसंविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते.\nसंविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात. उदा., नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासनसंस्था यांच्यातील संबंध, शासनाने करायच्या कायदयांचे बिषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकारक्षेत्र इत्यादी.\nसंविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे. असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते.\nइतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतींत देशादेशांमध्ये भिन्नता असते किंबा वेगळेपण असते. त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उदिष्टेही भिन्न असू शकतात. त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते ते राष्ट्र करते.\nआपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारताबर इंग्रजांचे राज्य होते.\nइंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोईसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत ब मद्रास प्रांत यांसारखे बिभाग पाडले होते.\nया डॉ.राजेंद्रप्रसाद प्रांतांपधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते.अशा भागांना संस्थाने म्हणत व त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात. संविधान सभेत प्रात आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समाबेश होता.\nसंविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. डॉ.राजेंद्रप्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे\nयोगदान डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा बिबिध देशांच्या संबिधानाचा गाढा अभ्यास होता.\nत्यांनी अहोरात्र अभ्यास ब चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संबिधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या.\nसंविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी बिचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे, तसेच संबिधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले.\nभारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.\nभारताचा संविधान दिन – 26 नोव्हेंबर\n26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन (राष्ट्रीय विधी दिन किंवा राज्यघटना दिन) संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.\nभारताचा संविधान दिन इतिहास.\n1) दि. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समितीची स्थापना झाली\n2) आणि अंतिम मसुदा दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने स्वीकारला.\n3) त्या संविधानाचे राष्ट्रार्पण दि. 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आले.\n4) दि. 19 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारने एका अधिसूचनेद्वारे 26 नोव्हेंबरला ‘संविधान दिन’ म्हणून घोषित केले.\n5) त्याआधी, 1979 सालापर्यंत हा दिन ‘राष्ट्रीय विधी दिन’ म्हणून पाळला जात होता.\n6) भारत हा सरकारच्या एक संसदीय प्रणालीसह एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहे.\n7) संविधानानुसार भारत कायद्यात निर्दिष्ट नियमांच्या हद्दीत कामकाज करणारा शासित देश ठरलेला आहे.\n8) ससदीय लोकशाही, संघराज्यीय पद्धत, मुलभूत हक्क व त्यासाठी (न्यायालयीन यंत्रणा), मार्गदर्शक तत्त्वे, केंद्र राज्य संबंध, संविधानात दुरुस्ती ही संविधानातली प्रमुख अंगे आहेत.\n9) भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक घडविण्याचा व सर्व नागरिकांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण देते.\n10) भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळांचे संविधानात्मक प्रमुख आहेत.\n11) भारतात संविधानाची अंमलबजावणी दोन घटकांमधून केली जाते: पहिले राजकारणीद्वारे चालवली जाणारी सभागृहे आणि दुसरे म्हणजे कायदा न्यायप्रणाली (भारतीय न्यायालये).\n12) भारतीय संविधान सार्वभौम राष्ट्रासाठीचे जगातले सर्वात मोठे संविधान आहे.\nअलबामा या देशाच्या संविधानानंतर, भारतीय संविधान 1,45,000 शब्दांसह जगातले दुसरे सर्वात मोठे व सक्रिय संविधान आहे.\nसंविधानच्या अंमलबजावणी करताना या , संविधानात\n• 22 भागात 395 कलम आणि 8 अनुसूची होते.\n• आज संविधानात प्रस्तावना आणि 25 भागात 448 कलम\n• आणि 12 अनुसूची व 5 परिच्छेद आहेत.\n• संविधानात आतापर्यंत 103 वेळा दुरूस्ती झाली.\n13) 1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.\n14) नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.\n15) संविधान संपूर्ण रूपानेजानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.\nWhat Is a Constitution – भारताचा संविधान दिन – 26 नोव्हेंबर\n16) भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.\n17) मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.\n18) सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.\n19) सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.\n20) भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.\n21) मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.\n22) राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.\nसंविधान प्रत -सर्व भाषेतील प्रती करता इथे क्लिक करा\nसंविधानचे इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत हस्तलिखीत सुदधा आहेत . प्रेम बिहारी नाराइन राईजदा यांच्या सुंदर हस्ताक्षराने संविधान लिहिले गेले आणि त्यामधली कलाकृती या नंदलाल बोस आणि इतर कलाकार यांच्याकडून केली.\nभारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी\n1) संसदीय शासन पद्धती : इंग्लंड\n2) मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड\n3) मूलभूत हक्क : अमेरिका\n4) न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका\n5) न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका\n6) कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड\n7) सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड\n8) कायदा निर्मिती : इंग्लंड\n9) लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड\n10) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया\n11) संघराज्य पद्धत : कॅनडा\n12) शेष अधिकार : कॅनडा\nभारतीय राज्यघटना – जाणून घ्या आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य\nTop 10 Toughest Exams in India – सर्वात कठीण 10 परीक्षा भारतात कोणत्या आहेत \nव्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ – VRS meaning and full form in Marathi\nमंकीपॉक्स आजार – प्रमुख लक्षणे व उपचार – Monkey pox information in Marathi\nबीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene\n प्रोटिन, व्हिटॅमीन, कार्बोदके ,फॅट्सच आहरातील महत्व – Nutrition Complete Information In Marathi\nचिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Egg – Fish – Chicken –health benefits.\nCategories Select Category आरोग्य (72) आर्थिक (78) ऊस लागवड (8) एसईओ (3) कृषितंत्रज्ञान (34) कृषी योजनां (12) चालू घडामोडी मराठी (18) टेक्नॉलॉजी (47) ट्रेंडिंग (1) दैनंदिन वापरातील इंग्रजी (16) फरक (30) फुल फॉर्म (41) मराठी अर्थ (20) मराठी माहिती (482) मार्केट आणि मार्केटिंग (46) लोकप्रिय (7) वर्डप्रेस (6) विज्ञान जिज्ञासा (10) शैक्षणिक (28)\nसमतोल आहार म्हणजे काय \nआरोग्य विमा म्हणजे काय \nBank Nifty विषयी संपूर्ण माहिती – किती बँक \nबिटकॉईन मध्ये गुंतवणूक कशी करावी \nDebit आणि credit म्हणजे काय\nFD आणि RD मध्ये काय फरक आहे\nSBI होम लोन व्याजदर ,पात्रता व कागदपत्रे\nदुधाचे पासून बनवले जाणारे पदार्थ\nबीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene\nचिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Egg – Fish – Chicken –health benefits.\nॐ ह्या मंत्राचा रोज जप करण्याचे 11 फायदे – Om chanting benefits in Marathi\nसुर्यनमस्कार करण्याचे 20 फायदे कोणकोणते आहेत\nशरीरातील लोहाची पातळी त्वरीत कशी वाढवायची\nव्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ – VRS meaning and full form in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/chafakar-bandhu/", "date_download": "2022-10-04T17:33:38Z", "digest": "sha1:ZOVWQ6MFULKREZTHY65AU6SOPIZU4XB5", "length": 8824, "nlines": 89, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "चाफेकर बंधू | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nवासुदेव चाफेकरांचा जन्म १८८० मध्ये कोकणात चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या त्यांच्या बंधुंसह सहभाग घेतला. भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. रँडच्या पुण्यातील वाईट वागणुकीबद्दल त्याच्या वधाचा कट रचला. त्यांना अटक करून खटला चालविण्यात आला. अखेर येरवडा तुरूंगात फाशी देण्यात आली.\nचाफेकरांचे वडील हरिपंत, पुणे व मुंबईत हरिकथा सांगायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरीत होऊन चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणा-या ब्रिटीशांबिरूद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरूवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रॅंडला भारतात पाचारण केले. रॅंडचे प्लेग रोग निवारण करण्याच्या नावाने अत्याचाराचे सत्र सुरु झाले. रॅंडने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सा-याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तायर केली.\nत्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हिरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानी चे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ सालच्या मध्यरात्री निवास्थानातून बाहेर पडलेल्या रॅंड ह्याचेवर जवळून गोळ्या झाडल्या. रॅड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला.\nयाचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅंड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरीस्टवर गोळ्या झाडल्या. चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले. चाफेकर बंधू देशाकरीता शहीद झाले.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nअनंत लक्ष्मण कान्हेरे सिंधुताई सपकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%96_%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2022-10-04T17:15:42Z", "digest": "sha1:7GEMREXQHUH2LDZHLSBJUGZEZ2ZBB6QN", "length": 2499, "nlines": 69, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपानाचे मूळ नाव (अधिक माहिती)\n{{हिंदुस्तानी संगीत}} साचा जडवत आहे. using AWB\n\"गोरख कल्याण\" हे पान \"राग गोरख कल्याण\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.\nभारतीय संगीतातील --> भारतीय शास्त्रीय संगीतातील\n, Replaced: हा भारतीय संगीतातील एक राग आहे. → '''{{PAGENAME}}''' हा भारतीय संगीतातील एक राग आहे.\nनिर्मिती; 'वर्ग:राग' मध्ये समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/2142/", "date_download": "2022-10-04T15:30:58Z", "digest": "sha1:QSIU35V4K2YKGSDDEILG3YPMFVJ5SPKU", "length": 7343, "nlines": 78, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "सिंदफणा नदीपात्राच्या लिलाव क्षेत्रातील विहीरी धोक्यात ! - Rayatsakshi", "raw_content": "\nसिंदफणा नदीपात्राच्या लिलाव क्षेत्रातील विहीरी धोक्यात \nसिंदफणा नदीपात्राच्या लिलाव क्षेत्रातील विहीरी धोक्यात \nशेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव, नियम डावलून रेती उपशाचा आरोप\nशिरूर कासार, रयतसाक्षी: दोन वर्षापासूनची स्थगित वाळू लिलाव प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आली. हाजीपूर शिवारातील सिंदफणा नदीपात्रात सुरू असलेल्या वाळू उपशामुळे शेतकऱ्यांच्या मालकीच्या विहीरींना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होत असल्याने नियमात वाळू उपसा करण्याची मागणी येथील श्रीकृष्ण् मगर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nतालुक्यातील सिंदफणा नदीच्या रेती घाटांची लिलाव प्रक्रिय संपन्न झाली. हाजीपूर शिवारातील सिंदफणा नदी पात्रात लिलाव धारकांकडून वाळू उपसा करण्यात येत आहे. दरम्यान लिलाव प्रक्रियेसाठी नागपूर मा. हरित लवास न्यायाच्या निर्देशानुसार नियमानूसार नदीपात्रातील वाळू उपशास काही प्रतिबंध जारी करण्यात आले आहेत.\nसायंकाळी ६:०० नंतर वाळू उपसासह वाहतूकीसाठी वाहन नदीपात्रात उतरवता येणार नाहीत, वाळू उपसासाठी नदीपात्राच्या खोलीचीही मर्यादा घालून दिली आहे. रेती घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य आहेत यासह इतर प्रतिबंधात्मक नियमाचे लिलावधारकांकडून पालन अवश्यक आहे. पण सिंदफणा नदी पात्रात लिलाव धारकांकडून नियम डावलले जात असल्याचा आरोप श्रीकृष्ण् मगर यांनी केला आहे.\nदरम्यान, वाळू उपशामुळे नदी काठच्या मालकीच्या विहीरींना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य काळात होणारी हानी टाळण्यासाठी सबंधीत लिलाव धारकांना समज देऊन नियमात वाळू उपशाची मागणी श्रीकृष्ण् मगर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरही बोलले होते, मग आम्ही ही तिरूपती बालाजीवर दावा करू- चंद्रशेखर आझाद\nराष्ट्रवादी युवक पदाधिकारी निवड, आढावा बैठकीचे आयोजन- धनंजय सूर्यवंशी\nमराठा क्रांती मोर्चा आक्रमक:तानाजी सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा एकाही मंत्र्याला…\nपोटोद्या जवळ स्वीप्ट- कंटेनरचा भीषण अपघात सहा ठार\n ; विनायक मेटे यांच्या अपघाताची सरकारकडून चौकशी केली जाईल :…\nशिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघातात दूर्दैवी मृत्यू\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/1004/", "date_download": "2022-10-04T17:54:12Z", "digest": "sha1:ITR4PS55WOUBPOVHGA4K3KJBV54B2PCY", "length": 8705, "nlines": 70, "source_domain": "desimarathi.com", "title": "संपूर्ण बॉलिवूड हादरले होते, दे'ह व्यापारामध्ये अडकल्या या ९ अभिनेत्री अब्रूचे झाले खोबरे. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / बॉलिवूड / संपूर्ण बॉलिवूड हादरले होते, दे’ह व्यापारामध्ये अडकल्या या ९ अभिनेत्री अब्रूचे झाले खोबरे.\nसंपूर्ण बॉलिवूड हादरले होते, दे’ह व्यापारामध्ये अडकल्या या ९ अभिनेत्री अब्रूचे झाले खोबरे.\nमित्रांनो से’क्स कँ’डल मध्ये अनेक अभिनेत्रीची प्रकरण उ’गडकीस आले आहेत. तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या ९ अभिनेत्री चला बघुया.\n१ :- शर्लिन चोप्रा :- या अभिनेत्रींचे नाव पहिल्यांदा चर्चित आले ते का’मसुत्रा या पिक्चर मधून या अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले की मी पैशासाठी दे’ह व्यापार केला आहे.\n२ :- श्वेता प्रसाद बसू :- एके काळची प्रसिद्ध बॉलिवूड बाल कलाकार श्वेता हिच्याकडे एके काळी जगण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा तिला दे’ह व्यापार करावा लागला होता. २०१४ मध्ये तिला हैद्राबाद मध्ये या प्रकरणात अ’टक केली होते. पण तिने हे सर्व आ’रोप फेटाळले होते.व न्यायालयाने सुधा तिला क्लिनचीट दिली होती.\n३ :- कॅरोलिन मरियथसंन :- ही तमिळ चित्रपट मधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हिला २०१२ मध्ये दे’ह व्यापाराच्या गुन्ह्यात अ’टक केली होती.\n४ :- दिव्या श्री :- तेलगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री असल्याली दिव्या श्री हिला ही अटक करण्यात आली होती दे’ह व्यापाराच्या गुन्ह्यात तिला रंगे हात पकडले होते.\n५:- मिस्टी मुखर्जी :- लाइफ की तोह लग गई या पिक्चर मधील अभिनेत्री हिला सुधा से’क्स रॅ’केट चालवताना अट’क करण्यात आली होती. तिचे राहत्या घरी एकूण पंचवीस हजार पॉ’र्न सीडी सापडल्या होत्या. त्यांची जवळ जवळ किंमत २ लाख होती. परंतु हिने सर्व आरोप फेटाळले होते.\n६ :- यमुना :- कन्नड चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री यमुना ला ही पोलिसांनी अ’टक केली होती. तिच्यावर सुधा दे’ह व्यापार करण्याच्या गुन्हा दाखल केला होता.\n७ :- भुवनेश्वरी :- दक्षिण मधील प्रसिद्ध अभिनेत्री भुवनेश्वरील चेन्नई मध्ये से’क्स रॅकेट चालवताना अट’क केली गेली होती. पण नंतर तिची सर्व आरो’पातून निर्दोष सुटका झाली.\n८ :- सायरा बानो :- तेलगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री हिला २०१० मध्ये रंगेहाथ पकडले होते. हिला एक प्लॉट मध्ये अटक केली होती.\n९ :- ऐश अन्सारी :- ही तमिळ अभिनेत्री आहे हिला २०११ मध्ये जयपूर मध्ये से’क्स रॅकेट चालवताना अटक केली होती.\nतर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक कॉमेंट मध्ये सांगा…\nPrevious ती रोज वे’श्या बनून कस्टमर डिमांड पूर्ण करायला लग्नाच्या साडीतच जायची.. सविस्तरपणे वाचा.\nNext दिवसभरात फक्त एकदा प्या हे पाणी जीवनभर पित्ताचा त्रास होणार नाही. सोबतच वाढलेले वजन देखील कमी होईल.\nलोका सांगे ब्रह्मज्ञान…शिवलीला पाटीलचा जुना व्हिडिओ पाहून नेटकरी करतायत ट्रोल\nबॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नवऱ्यावर ‘हे’ गं’भीर आ’रोप.. मोठ्या चित्रपटात काम देतो म्हणून, करायचा…\nया क्रिकेटर ची बहीण आहे सोशल मीडिया क्वीन ,जाणून घ्या कोण आहे ती…\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/in-mulund-elderly-couple-died-after-part-of-the-roof-of-a-building-collapsed/articleshow/93578075.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2022-10-04T16:53:08Z", "digest": "sha1:F47ENO7NHUB5XR7WJZAUURPH5WZVIWZS", "length": 13052, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nमुलुंडमध्ये स्वातंत्र्यदिनी शोककळा; इमारतीचे छत कोसळले, वयोवृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू\ntwo elderly couple died : मुलुंड पूर्वेला असलेल्या नाने पाडा या भागात मोती छाया नावाची इमारत आहे. ही तीन मजली इमारत आहे. ही इमारत सुमारे २५ वर्षे जुनी असल्याचे सांगितले जात आहे. या इमारतीचा काही भाग हा धोकादायक स्थितीत होता. मुंबई महानगरपालिकेने या इमारतीला अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ३५१ची नोटीस देखील बजावली होती.\nइमारतीचे छत कोसळले; वयोवृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू\nमुलुंडमध्ये मोती छाया इमारतीतील छताचा काही भाग कोसळला.\nएका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू.\nइमारत आहे सुमारे २५ वर्षे जुनी.\nमुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पूर्वेला एका दुमजली इमारतीमधील छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत देवाशंकर शुक्ला (९३) आणि त्यांची पत्नी अरखीबेन शुक्ला (८७) या वृद्ध दाम्पत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच ही दु:खदायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (In Mulund elderly couple died after part of the roof of a building collapsed)\nया दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पूर्वेला असलेल्या नाने पाडा या भागात मोती छाया नावाची इमारत आहे. ही तीन मजली इमारत आहे. ही इमारत सुमारे २५ वर्षे जुनी असल्याचे सांगितले जात आहे. या इमारतीचा काही भाग हा धोकादायक स्थितीत होता. मुंबई महानगरपालिकेने या इमारतीला अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ३५१ची नोटीस देखील बजावली होती.\nक्लिक करा आणि वाचा- हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेची तक्रार\nआज सोमवारी संध्याकाळी सव्वा सातच्या सुमाराला मुलुंडमधील मोती छाया या जुन्या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला. या इमारतीमध्ये देवाशंकर शुक्ला (९३) व त्यांची पत्नी अरखीबेन शुक्ला हे वयोवृद्ध दाम्प्य राहत होते.\nक्लिक करा आणि वाचा- अफझल बनून विष्णूनं दिलेली मुकेश अंबानींना धमकी; चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती\nया इमारतीच्या छताचा काही भाग देवाशंकर शुक्ला (९३) व त्यांची पत्नी अरखीबेन शुक्ला यांच्या अंगावर कोसळला. यात हे वयोवृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले देवाशंकर शुक्ला व त्यांची पत्नी अरखीबेन शुक्ला यांना जवळच्या आशीर्वाद क्रिटिकल केअर या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी वयोवृद्ध दाम्पत्याला मृत घोषित केले.\nक्लिक करा आणि वाचा- कसली अडीच-अडीच वर्ष शाहांनी कुठलाच शब्द दिला नाही, शिंदेंनी ठाकरेंना तोंडघशी पाडलं\nमहत्वाचे लेखभांडुपच्या रिक्षाचालकांचे अनोखे झेंडावंदन\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nटीव्हीचा मामला मल्हारला कळलाय मोनिकाचा डाव, दोघांची रंगली जुगलबंदी, हा Video नक्की पाहा\nADV- सर्वात मोठा टीव्ही उत्सव- स्मार्ट टीव्हीवर 60% पर्यंत सूट मिळवा.\nदेश सीताहरणाचा थरारक प्रसंग; एंट्री घेताच रावण स्टेजवर कोसळला; उठलाच नाही, हार्ट अटॅकनं मृत्यू\nसिनेन्यूज धनुष -ऐश्वर्यानं घेतला मोठा निर्णय, या एका कारणासाठी घटस्फोट थांबवला\nमुंबई ना राज ठाकरे, ना देवेंद्र फडणवीस; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला येणार विशेष पाहुणे\nअर्थवृत्त दोन वर्षांपासून काम ठप्प पण, टाटांच्या हाती येताच कंपनीचं नशीब बदललं\nठाणे डोंबिवलीत खळबळ, पतीनेच पत्नीसह पोटच्या दोन मुलींना जिवंत जाळले\nन्यूज टी-२० वर्ल्डकपसाठी मी ऑस्ट्रेलियाला जाणारच; दुखापतीवर बोलताना बुमराहने केली मोठी घोषणा\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\n Jio 4G SIM वर मिळेल 5G सर्विस, पाहा कशी मिळणार\nमनोरंजन लग्नाचा रोमँटिक शाही थाट अली आणि रिचाच्या विवाह सोहळ्यातील स्वप्नवत Photos\nसिनेन्यूज धनुष -ऐश्वर्यानं घेतला मोठा निर्णय, या एका कारणासाठी घटस्फोट थांबवला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AC%E0%A5%AA%E0%A5%A9", "date_download": "2022-10-04T16:42:12Z", "digest": "sha1:KYHDDESNWV5YJ2ZGREXUIQULXQOFOZR5", "length": 4406, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ६४३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ८ वे शतक - पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक\nदशके: पू. ६६० चे - पू. ६५० चे - पू. ६४० चे - पू. ६३० चे - पू. ६२० चे\nवर्षे: पू. ६४६ - पू. ६४५ - पू. ६४४ - पू. ६४३ - पू. ६४२ - पू. ६४१ - पू. ६४०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nइ.स.पू.चे ६४० चे दशक\nइ.स.पू.चे ७ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/automobile/after-baleno-swift-most-people-bought-this-car-know-what-special-features-in-the-car-au167-778084.html", "date_download": "2022-10-04T16:18:26Z", "digest": "sha1:P3ORULFEVUI4IIWXEYHLBXPY4XSB3SGS", "length": 11018, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nBaleno, Swift राहिल्या मागे, या गाडीला सर्वाधिक लोकांनी खरेदी केलं, कारमध्ये काय स्पेशल जाणून घ्या…\nमारुती वॅगनआर या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सर्वाधिक विक्री होणारे वाहन आहे. याशिवाय जुलै महिन्यातही विक्रीच्या बाबतीत ते अव्वल स्थानावर आहे. या मागचं नेमकं काय कारण, वाचा...\nमुंबई : कार घ्यायची असल्यास आपण वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या कार बघतो, त्याचे फीचर्स आणि किंमतही (Price) जाणून घेतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका लोकांच्या पसंतीच्या कारची माहिती सांगणार आहोत. मारुती वॅगनआर (Maruti Wagon R) ही या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सर्वाधिक विक्री होणारी कार (Car) आहे. याशिवाय जुलै महिन्यातही विक्रीच्या बाबतीत ही अव्वल स्थानावर आहे. गेल्या महिन्यात या कारसाठी एकूण 22 हजार 588 वाहनांची विक्री झाली आहे. मारुती वॅगनआर हॅचबॅक भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार म्हणून समोर आली आहे. 1 लाख 13 हजार 407 युनिट्सची विक्री झाली आहे. ही गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 19.58 टक्क्यांनी वाढली आहे. या कारविषयी आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. जाणून घ्या…\nमारुतीची WagonR हॅचबॅक 1.0L आणि 1.2L किंपेट्रोल इंजिनसह येते. WagonR किंमत 5.47 लाख ते 7.20 लाख (सर्व, एक्स-शोरूम) दरम्यान आहे.हे CNG (1.0L) मध्ये 34.05kmpl आणि पेट्रोल AGS (1.0L) मध्ये 25.19kmpl मायलेज देते.\nनवीन WagonR मध्ये हिल होल्ड असिस्ट (स्टँडर्ड), ड्युअल एअरबॅग्ज (स्टँडर्ड), रियर पार्किंग सेन्सर्स, EBD सह ABS, सेंट्रल लॉकिंग सिस्टम, स्पीड अलर्ट सिस्टम, सुरक्षा अलार्म, फ्रंट फॉग लॅम्प, बजरसह सीट बेल्ट रिमाइंडर, सीट बेल्ट प्री आहे. टेंशनर आणि फोर्स लिमिटर, स्पीड सेन्सिटिव्ह ऑटो डोअर लॉक आणि चाइल्ड प्रूफ रिअर डोअर लॉक यासह 12 हून अधिक सुरक्षा फीचर्स आहेत.\nमारुतीची WagonR हॅचबॅक 1.0L आणि 1.2L किंपेट्रोल इंजिनसह येते.\nWagonR किंमत 5.47 लाख ते 7.20 लाख (सर्व, एक्स-शोरूम) दरम्यान आहे.\nमारुती वॅगनआर एस-सीएनजीमध्ये 1.0-लिटर, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे CNG मोडमध्ये 58 bhp पॉवर आणि 78 Nm टॉर्क जनरेट करते. पेट्रोल मोडमध्ये असताना हे इंजिन 81 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. S-CNG प्रकार 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेला आहे. मारुती वॅगनआर एस-सीएनजी ड्युअल इंटरडिपेंडेंट ईसीयू (इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स) आणि इंटेलिजेंट इंजेक्शन सिस्टमने सुसज्ज आहे. कंपनीने हे फॅक्टरी फिटेड किट अशा प्रकारे बसवले आहे की त्याचा कारच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही.\nआता कार घ्यायची असल्यास तुम्हाला मारुती वॅगनआरची माहिती मिळाली आहे. तुमच्याकडे आणखी एक पर्याय उपलब्ध झालाय.\nNeha Sharma : नेहाच्या बाथरोबमधल्या फोटोजने वाढवला तापमानाचा पारा\nAlia Bhatt Hot Photos: आलियाने दाखवला बेबी बंपमध्ये जलवा\nShweta Tiwari Photo: वय 41 चे अदा तरूणीपेक्षा ही भन्नाट\nSurabhi Chandna’s Thailand photoshoots :तारक मेहता फेम ‘स्वीटी’ची थायलंडमध्ये धूम; शेअर केले हॉट फोटो\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/01/hingoli-zp.html", "date_download": "2022-10-04T16:59:16Z", "digest": "sha1:A2JUECHAJPTIBOSUSDRDTEOXUX7PC7O2", "length": 8433, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला एका जागेचा फटका | Gosip4U Digital Wing Of India हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला एका जागेचा फटका - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nहिंगोली जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला एका जागेचा फटका\nहिंगोली जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला एका जागेचा फटका\nयेथील जिल्हा परिषदेच्या सभापतिपदाच्या निवडीमध्ये मंगळवारी काँग्रेसच्या एका गटाच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे काँग्रेसला एक सभापतिपद गमवावे लागले तर राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या काही सदस्यांनी व्हीप नाकारल्यामुळे शिवसेनेची सरशी झाली आहे. आता सभागृहात शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी एक सभापती असणार आहे.\nजिल्हा परिषद सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पोहरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी उपस्थित होते.\nजिल्हा परिषद सभागृहात बैठकीसाठी शिवसेनेचे पंधरा, राष्ट्रवादीेचे बारा, काँग्रेसचे दहा, भाजपचे अकरा तर तीन अपक्ष उमेदवार उपस्थित होते. या वेळी महिला बालकल्याण सभापतिपदासाठी शिवसेनेच्या रूपाली पाटील गोरेगावकर, सिंधुताई झटे, काँग्रेसच्या सुमनबाई जाधव यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र झटे व जाधव यांनी अर्ज मागे घेतल्याने सभापतिपदी रूपाली पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली. अपेक्षेप्रमाणे सदर पद शिवसेनेकडे कायम राहिले.\nसमाज कल्याण सभापतिपदासाठी काँग्रेसकडून डॉ. सतीश पाचपुते, शिवसेनेचे फकिरा मुंडे यांनी अर्ज दाखल केले होते. यावेळी झालेल्या मतदानामध्ये डॉ. पाचपुते यांना आठ तर मुंडे यांना ४३ मते मिळाली. काँग्रेसकडे असलेल्या सभापतिपदावर शिवसेनेने ताबा मिळवला. विशेष म्हणजे काँग्रेसचे दोन सदस्य फुटले तर इतर सदस्यांनी शिवसेनेच्या मुंडे यांना पाठींबा दिला.\nशिक्षण व कृषी सभापती या इतर दोन पदांसाठी राष्ट्रवादीकडून यशोदा दराडे, रत्नमाला चव्हाण, काँग्रेसचे बाजीराव जुमडे, काँग्रेसचे कैलास साळुंके यांनी अर्ज दाखल केले. यामध्ये राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी व्हीप नाकारल्यामुळे यशोदा दराडे यांना आठ मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्याच रत्नमाला चव्हाण यांना ३५ मते मिळाली. त्यांना भाजपसह इतर पक्षांच्या सदस्यांनी मतदान केले. तसेच कैलास साळुंके यांना १८ तर बाजीराव जुमडे यांना २४ मते मिळाली. त्यामुळे इतर सभापतिंमध्ये राष्ट्रवादीच्या रत्नमाला चव्हाण व काँग्रेसचे बाजीराव जुमडे विजयी झाले. काँग्रेसकडे असलेले समाज कल्याण सभापतिपद काँग्रेसच्या एका गटाच्या हट्टामुळे गमवावे लागले आहे. तर इतर सभापतिपदाच्या निवडीमध्ये कोण कोणाला मतदान करीत आहे याचा अंदाजच कोणाला बांधता आला नाही. त्यामुळे गोंधळात गोंधळ झाला. आता पक्षीय नेत्यांकडून कोणाची मते फुटली यांचा अंदाज घेतला जाऊ लागला आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/tag/music/", "date_download": "2022-10-04T16:52:36Z", "digest": "sha1:SHAB2FTP6CPCEJNK4VGX5U4565FE64QS", "length": 1663, "nlines": 38, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "Music Archives - Kisanwani", "raw_content": "\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/featured/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-135624/", "date_download": "2022-10-04T17:43:22Z", "digest": "sha1:KVTKMH66X4TQPZVN4N7DKIEE7EU4HDZS", "length": 10126, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "...तर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र...तर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात\n…तर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात\nफडणवीस यांच्या समोर गडकरी यांचे वक्तव्य\nनागपूर : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा शनिवारी नागपूर येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जर तरच्या भाषेत नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतील, असे सूचक विधान विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत केले. जर फडणवीस दिल्लीत आले, तर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे ते म्हणाले. त्यावेळी एकच जल्लोष झाला.\nचंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. यावेळी गडकरी यांनी या कार्यक्रमात बावनकुळे यांच्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. काही कार्यकर्ते मेहनत करून पुढे येतात, तर काही मागच्या दारातून येतात. मात्र, बावनकुळे यांनी खूप मेहनत घेत परिश्रम केले, असे गडकरी म्हणाले.\nपक्ष वाढविण्यासाठी ते महाराष्ट्रात फिरले. ऊर्जा खात्यात त्यांनी मोठे काम केले आहे. विजेचे कनेक्शन शेतक-यांना मिळत नव्हते ते त्यांनी मिळवून दिले, अशा शब्दांत गडकरींनी बावनकुळेंचं कौतुक केले. बावनकुळे यांच्याकडे एवढे कर्तृत्व आहे की ते केव्हा माणसाला बाई आणि बाईला माणूस बनवतील, हे सांगता येत नाही. म्हणजे कुठले काम कसे करायचे आणि निधी कसा मिळवायचा, हे त्यांना कळते, असे गडकरींनी आपल्या भाषणात म्हटले. याच कौशल्यामुळे त्यांनी नागपूर शहराच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधी आणला असे उद्गार गडकरींनी बावनकुळेंच्या व्यवस्थापकीय कौशल्याबद्दल बोलताना काढले.\nPrevious articleपंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण\nNext articleशिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन\nमहिलेसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू\nअखेरच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणार नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nमहिलेसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू\nअखेरच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\n५० प्रवाशांसह बस कोसळली दरीत\nरॉसोचे शतक; भारताला २२८ धावांचे आव्हान\nएसटी भरतीतील उमेदवारांना नियुक्ती पत्र\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/do-you-know-the-health-benefits-of-kiwi-fruit/", "date_download": "2022-10-04T16:35:36Z", "digest": "sha1:NQWLYFMPU3BWEC23GURXMHOURN7XB4ED", "length": 7851, "nlines": 108, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "किवी फळाचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का? चला जाणून घ्या | Hello Maharashtra", "raw_content": "\nHome इतर आरोग्य किवी फळाचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का\nकिवी फळाचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का\n आपल्या देशात फळे खाणे हे आरोग्यासाठी अतिशय चांगलं मानलं जाते. फळे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. फळांमुळे आपल्याला तंदुरुस्ती आणि उत्तम आरोग्य लाभते. अशाच एका फळाबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या आरोग्याला भरपूर फायदे होऊ शकतात. होय, या फळाचे नाव आहे किवी. ऐकायला थोडं वेगळं वाटतं असलं तरी याचे फायदे ऐकून तुम्ही नक्कीच या फळाचे सेवन कराल.\nकिवी फळाचे आरोग्यदायी फायदे-\nकिवीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे, आपल्या शरिराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यासोबतच किवीमध्ये Proteolytic Enzyme आढळते. जे पचनाच्या वेळी मदत करते.\nकिवीमध्ये संत्र आणि लिंबू या दोन्ही फळांपेक्षा अधिक प्रमाणात विटामिन सी असतं. त्यामुळे हेल्थ एक्स्पर्टदेखील डाएट फॉलो करताना रोज त्यामध्ये किवीचा समावेश करण्याचा सल्ला देतात. 100 ग्रॅम किवीत 154 टक्के व्हिटामिन C चे प्रमाण आढळते . व्हिटामिन C आपल्या शरीरात अॅंटी आॅक्सीडेंट च्या रूपात काम करतं आणि आपल्या शरीराला कॅंसर सारख्या भयंकर रोगापासुन वाचवते.\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी किवी हे फळ खूप चांगले मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या फळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. त्यामुळे डायबिटीज असणारे देखील किवी खाउ शकतात.\nकिवीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे आपल्या शरिराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यात मदत होते . तसंच शरीरामध्ये होणाऱ्या इन्फेक्शनपासून वाचण्यासदेखील याची आपल्याला मदत होते. किवीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती एवढी सुधारते की सर्दी आणि फ्लूसारखे आजार आपल्यापासून दूर पळू शकतात.\nझोप न येण्याच्या समस्येवर किवी एक चांगला उपाय आहे. किवी खाल्ल्याने सेरोटोनिन वाढवणारी रसायने सक्रिय होतात, ज्यामुळे कुठल्याही व्यत्ययाशिवाय तुम्ही गाढ झोप घेउ शकता.\nहॅलो महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.\nPrevious articleग्रामपंचायत निकाल : भाजप- शिंदे गटाची सरशी; ‘मविआ’ ला मोठा झटका\nNext articleSBI कडून ‘या’ स्पेशल FD च्या गुंतवणूकीची शेवटची तारीख वाढवण्यात आली\nBusiness : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई \nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=Mamta+Banerjee", "date_download": "2022-10-04T15:44:33Z", "digest": "sha1:3RLPODLVQHXEQ4XMORHDDLLEXWU7XELF", "length": 5312, "nlines": 42, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nपश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याचं गौडबंगाल\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nपश्चिम बंगालमधे उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाश झोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्‍या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचं टोक म्हणता येईल.\nपश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याचं गौडबंगाल\nपश्चिम बंगालमधे उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाश झोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्‍या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचं टोक म्हणता येईल......\nपश्चिम बंगालमधे थेट मोदी विरूद्ध ममता लढत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभाजपने यंदा लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्‍चिम बंगालवर लक्ष्य केंद्रीत केलंय. २०११ मधे विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार टक्के मतं मिळाली. २०१४ च्या लोकसभेवेळी भाजपच्या मतांची टक्केवारी १७ वर पोचली. या मतांमुळे भाजपने बंगालमधे आपला पाया रोवायला सुरवात केलीय. इथली लढत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी होतेय.\nपश्चिम बंगालमधे थेट मोदी विरूद्ध ममता लढत\nभाजपने यंदा लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्‍चिम बंगालवर लक्ष्य केंद्रीत केलंय. २०११ मधे विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार टक्के मतं मिळाली. २०१४ च्या लोकसभेवेळी भाजपच्या मतांची टक्केवारी १७ वर पोचली. या मतांमुळे भाजपने बंगालमधे आपला पाया रोवायला सुरवात केलीय. इथली लढत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी होतेय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22350", "date_download": "2022-10-04T16:10:21Z", "digest": "sha1:Y7V3OSAOMDU3VXQO3SZI35CFUZJGUVMH", "length": 6571, "nlines": 71, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: घरोघरी गणेशपूजेला न जाण्याचा निर्णय", "raw_content": "\nHome >> गोवा >> घरोघरी गणेशपूजेला न जाण्याचा निर्णय\nघरोघरी गणेशपूजेला न जाण्याचा निर्णय\nसत्तरी तालुका ब्राह्मण संघटनेची बैठकीनंतर घोषणा\nवाळपई : राज्यावर कोविडचे संकट गडद होत असल्याने यंदा चतुर्थीत श्रीगणेश पूजनासाठी घरोघरी न जाण्याचा निर्णय रविवारी सत्तरी तालुक्यातील ब्राह्मण संघटनेने घेतला आहे. आवश्यकता भासल्यास पूजेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन केले जाईल, पण भक्तांनी स्वत:च मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजाअर्चा करावी, असे आवाहनही संघटनेने केले आहे.बिंबल येथे श्री महागणपती मंदिरात रविवारी सत्तरी तालुक्यातील ब्राह्मण संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस व्यासपीठावर विनायक भावे, संजीव अभ्यंकर, पांडुरंग जोशी, उदय जोशी, दिलीप क्षत्रे व प्रकाश भावे यांची खास उपस्थिती होती.\nराज्यात कोविडची परिस्थिती गंभीर बनली आहे. अशा काळात ब्राह्मणाला घरोघरी जाऊन श्रीगणेश पूजन करणे संसर्ग व वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. एकंदरीत भक्तांच्या आणि ब्राह्मणांच्या सुरक्षेसाठी घरोघरी जाऊन पूजन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. त्याद्वारे भाविकांना ब्राह्मणांचे सहाय्य घेत येईल. त्यासाठी ब्राह्मण तयार आहेत. भाविकांनी या निर्णयाला सहकार्य करावे. स्वत:च पूजाविधी शिकून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.\nम्हापसा पालिका कर्मचाऱ्यांची मूक निदर्शने\nजिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आरजी पक्षाकडून उमेदवार जाहीर\nआरजी, काँग्रेसचे उमेदवार जाहीर\nशांतीनगर-वास्को येथून गांजासह एकाला अटक\nमृत्यूपत्र करा आणि निर्धास्त व्हा\nम्हापसा मार्केटमधून गुटखा जप्त\nमुख्यमंत्र्यांचा भाऊ असल्याचे भासवून क्लबमध्ये शिरण्याचा प्रयत्न\nसुरीहल्ला प्रकरणात आणखी पाच जणांना अटक\nघर फोडून बाहेर येताच अट्टल चोरट्यांच्या हातात बेड्या\nवृद्धाश्रमातील खून प्रकरणातून पुराव्याअभावी सिक्वेरा निर्दोष\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.divyaprabhatnews.com/2019/10/blog-post_20.html", "date_download": "2022-10-04T17:48:20Z", "digest": "sha1:KRSM5GXD5M5NB57WZCGY5BD6Q2JMR5VS", "length": 8326, "nlines": 51, "source_domain": "www.divyaprabhatnews.com", "title": "मतदासाठी प्रशाकीय यंत्र सज्ज मतदान साहित्यासह कर्मचारी रवाना.... - Divyaprabhat News", "raw_content": "\nHome संपादकीय मतदासाठी प्रशाकीय यंत्र सज्ज मतदान साहित्यासह कर्मचारी रवाना....\nमतदासाठी प्रशाकीय यंत्र सज्ज मतदान साहित्यासह कर्मचारी रवाना....\nपंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आाहे. मतदान साहित्यासह निवडणूक कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झालेअसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.\nपंढरपूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 33 हजार 579 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1 लाख 73 हजार 909 पुरुष व 1 लाख 59 हजार 667 स्त्री मतदार तर इतर 3 मतदार आपल्या मतदाराचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंघात एकूण 328 मतदान केंद्रे असुन, या मतदाना प्रक्रीयेसाठी केंद्रावर 1444 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेत मतदान साहित्य वाटप करण्यात येवून मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी दिली.\nमतदासंघात मतदान यंत्रे व बॅलेट युनिट 656, ईव्हिएम कंट्रोल युनिट 328 व व्हिव्हिपॅट युनिट 328 असे बुथ निहाय मतदान साहित्यासह मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. तसेच मतदान केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात इाली आहे. मतदान केंद्रावर साहित्य पोचवण्यासाठी परिवहन महामंडाळाच्या 48 बसेस तर 5 खाजगी वाहनांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती\nसंपादक - श्री.पोपट इंगोले\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'दिव्य प्रभात न्यूज ' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nपाटखळ येथील त्या वादग्रस्त खडी क्रशर व मंगलकार्यालयाची होणार चौकशी....\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील मोरे पिता पुत्रांचे मंगलकार्यालय व खडीक्रशर बेकायदेशीर आणि शासनाचे नियम उल...\nदामाजीच्या कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्तीने कामगारांच्या भावनेशी खेळू नका .......\nकामगार संघटनेचा अफवेखोरांना खणखणीत इशारा...... दिव्य न्यूज नेटवर्क दामाजी ही आमची मातृसंस्था असून आम्ही कामगारांनी ही सं...\nपाटखळ येथील मोरे खडी क्रेशर महसुल विभागाने दुसऱ्यांदा केले सील..\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील गावालगत नियमांची पायमल्ली करून उभारलेल्या खडीक्रशर याबाबतची अधिक म...\nमावस भावाच्या खून प्रकरणी मंगळवेढयाचे तत्कालीन पोलिस नाईक यास जन्मठेप व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा...\nजन्मठेपेच्या शिक्षेन जिल्हाच्या पाेलीस दलात उडाली ऐकच खळबळ.... मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तत्का...\n\"त्या \"वादग्रस्त 'खडी क्रशर' आणि 'मंगल कार्यालयाच्या' कारवाईला महसूल प्रशासनाला कधी लागेल मुहूर्त\nमंगळवेढा महसूल प्रशासनाचे कार्य म्हणजे \" वराती मागून घोडे \"नागरिकांतून तीव्र संताप..... दिव्य प्रभात न्यूज ...\nक्रीडा विषयक जाहिरात धार्मिक पंढरपूर विशेष मंगळवेढा विशेष राजकीय संपादकीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/tag/demonitiasion/", "date_download": "2022-10-04T15:47:51Z", "digest": "sha1:XOZOYTIYLMPMXMFZD4OPUS3YG4SVQSWV", "length": 1687, "nlines": 38, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "demonitiasion Archives - Kisanwani", "raw_content": "\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/1232/", "date_download": "2022-10-04T17:29:20Z", "digest": "sha1:3VO7MJWL2DAXGGHPKBQUP4KGURSQIFR4", "length": 10721, "nlines": 69, "source_domain": "desimarathi.com", "title": "४० हजार रुपये आईचे होते त्यानंतर जे घडले ते खेळाच्या व्यसनामुळे, पाहून सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येईल.. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / ठळक बातम्या / ४० हजार रुपये आईचे होते त्यानंतर जे घडले ते खेळाच्या व्यसनामुळे, पाहून सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येईल..\n४० हजार रुपये आईचे होते त्यानंतर जे घडले ते खेळाच्या व्यसनामुळे, पाहून सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येईल..\nनमस्कार प्रिय वाचक हो,\nसध्याच्या काळात ऑनलाइन गेम खेळणे साधारण गोष्ट झालेली आहे,विशेष करून लॉक डाऊन च्या काळामध्ये प्रत्येक जण आपला जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर व्यतीत करत आहे परंतु मुलांसाठी ही सवय जास्त काळ इंटरनेटवर वेळ घालवणे चांगली नाही. लहान मुलांना ऑनलाइन गेम खेळण्याची सवय लागली तर भविष्याच्या दृष्टिकोनातून ही सवय त्यांच्यासाठी घातक ठरू शकते.\nदैनंदिन जीवनामध्ये असे अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत आहे आणि त्या घटनांमध्ये आपण अनेकदा आपले मत सुद्धा व्यक्त करत आहोत. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे एका १३ वर्षीय मुलाने ऑनलाइन गेम खेळायची सवय लागली होती आणि या सवयीमुळे त्याने चाळीस हजार रुपये खर्च केले आणि हे चाळीस हजार रुपये त्याच्या आईचे होते त्यानंतर जे घडले ते पाहून सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले… चला तर मग जाणून घेऊया हे प्रकरण काय आहे त्याबद्दल…\nमध्यप्रदेश छतरपुर मध्ये एक हैराण करणारी घटना समोर आलेली आहे. ऑनलाइन गेम खेळण्याच्या प्रकरणांमध्ये ४० हजार रुपये घालवलेले एका १३ वर्षीय मुलाने फाशी लावून आ-त्मह’त्या केली. पोलीस उप अधीक्षक डीएसपी यांनी सांगितले की सहावी इयत्ता मध्ये शिकणारा हा विद्यार्थी असुन याने शुक्रवारच्या दिवशी दुपारी आपल्या राहत्याघरी फाशी लावून आ’त्मह’त्या केली आणि घटनास्थळी आ’त्मह’त्या केल्यानंतर एक सु’साईड नोट सुद्धा सोडली आहे.\nसुसाईड नोटमध्ये लिहिले होते ….\nत्यांनी सांगितले की सुसाईड नोटमध्ये विद्यार्थ्यांनी लिहले की त्याने आईचा बँक खात्यांमधील चाळीस हजार रुपये काढले आणि या पैशाला “फ्री फायर गेम ” मध्ये खर्च केले. विद्यार्थिने आपल्या आईची माफी मागत पुढे लिहले की या कारणांमुळे तो आ’त्मह’त्या करत आहे.\nआई वडील नव्हते घरी.\nपोलिसांनी सांगितले की मुलाने जेव्हा हे पाऊल उचलले तेव्हा त्याचे आई वडील घरी नव्हते. विद्यार्थ्यांची आई मध्यप्रदेश मधील एका आरोग्य विभागामध्ये नर्स आहे आणि घटनेच्या वेळी आई हॉस्पिटलमध्ये उपस्थित होती. त्यांनी सांगितले की, पैश्याच्या ट्रान्स्फर संदर्भात आईला फोन वर एक मेसेज सुद्धा आला होता त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आईने याबद्दल मुलाला याबाबतीत ओरडले सुद्धा होते. यामुळे मुलाने स्वतःला आपल्या रूममध्ये बंद करून घेतले होते. काही वेळानंतर त्याची मोठी बहीण रूम जवळ पोहोचली तर रूम आतून बंद होता आणि याची सूचना आपल्या आई-वडिलांना दिली.\nपंख्याला लटकलेला सापडला श’व.\nत्यांनी सांगितले की, घराच्या दरवाजाला तोडल्यानंतर मुलगा पंख्याला लटकलेला दिसला. यापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील ढाना कस्बे मध्ये सुद्धा असेच एक प्रकरण समोर आले होते. एका वडिलांनी फ्री फायर गेम चे व्य’सन लागल्यामुळे आपल्या मुलाचा मोबाईल काढून घेतला होता तेव्हा बारा वर्षाच्या विद्यार्थ्याने फाशी लावूनआ’त्मह’त्या करण्याचा प्रयत्न केला.\nPrevious पोट साफ होणे फक्त २ मिनिटांत, पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय\nNext १ चमचा मोहरीच्या वापराआणि मिळवा पावसाळ्यात होणाऱ्या त्वचारोगांपासून सुटका.\n“सुनेने पाहुण्यांना सासूची ओळख “संडास साफ करणारी बाई” अशी करून दिली पुढे सासूने जे केले पण मुलगा..\nहरियाणाच्या मुलावर रशियाची मुलगी झाली फिदा, चुल्हा पेटवन्या पासून ते भाकर्‍या भाजणे आई-वडीलांची सेवा करत आहे.\n‘सिलेंडर मॅन’रातोरात बनला स्टार,एका रात्रीत फेमस झालेल्या सागरचे पाय मात्र अद्याप जमिनीवरच..\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/featured/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-135770/", "date_download": "2022-10-04T17:04:04Z", "digest": "sha1:VWARAX5JPUWBXISD3UGLLCRYYQ2IHMZY", "length": 10549, "nlines": 132, "source_domain": "dainikekmat.com", "title": "खातेवाटपावर शिंदे गटाचे ५ मंत्री नाराज?", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रखातेवाटपावर शिंदे गटाचे ५ मंत्री नाराज\nखातेवाटपावर शिंदे गटाचे ५ मंत्री नाराज\nगुलाबराव पाटील भुमरे, भुसे, केसरकर, राठोड यांचे फोन स्वीच ऑफ\nमुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर अखेर खातेवाटपाचा निर्णयही झाला आहे, पण या खातेवाटपामुळे शिंदे गटातील ५ मंत्री नाराज झाले आहेत. यामध्ये दादा भुसे, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे यांचा समावेश आहे. दादा भुसे यांच्याकडे या अगोदर कृषी खाते होते. मात्र, आता त्यापेक्षा दुय्यम खाते असल्याने त्यांनी फोन स्विच ऑफ केल्याचे सांगण्यात येत आहे.\nमंत्रिमंडळ विस्तारात दादा भुसे यांना बंदरे व खनिकर्म, गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता, दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन तर संदिपान भुमरे यांना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन ही खाती देण्यात आली आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी आधीच नाराजी व्यक्त केली होती. आता खातेवाटपावरून शिंदे गटातील ५ मंत्री नाराज असल्याचे सांगितले जात आहे. या खातेवाटपानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांनी अनेक महत्वाची खाती स्वत:कडे ठेवली..शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल, असे ट्विट करत सरकारवर टीका केली.\nभाजपविरोधात रोष वाढू शकतो\nमहाविकास आघाडी सरकारमध्ये निधी मिळत नाही, आमची कुचंबणा होत आहे, असा थेट आरोप शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादी आणि विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होत होता. एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसह बंड करून भाजपच्या साथीत मुख्यमंत्रिपद मिळवले. मात्र, खातेवाटपात पूर्णत: देवेंद्र फडणवीस यांचाच बोलबाला राहिला. त्यामुळे जी ओरड अजित पवारांविरोधात झाली, तीच ओरड आता शिंदे गटातील मंत्र्यांकडून जाहीरपणे नाही झाली, तरी अंतर्गत नक्की होतील, अशीच स्पष्ट चिन्हे आहेत.\nPrevious articleउस्मानाबादेत गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक एलसीबीच्या पथकाने पकडला\nNext articleनाईक देवेंद्र प्रतापसिंग यांना कीर्तीचक्र\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणार नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\n५० प्रवाशांसह बस कोसळली दरीत\nरॉसोचे शतक; भारताला २२८ धावांचे आव्हान\nएसटी भरतीतील उमेदवारांना नियुक्ती पत्र\nतुळजापुरला पायी जाणार्‍या भक्ताचा वाहनाच्या धडकेत मृत्यू\nखोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांचा समृध्दी महामार्गावर अपघात\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/include-these-foods-in-your-diet-for-strong-bones/", "date_download": "2022-10-04T16:03:24Z", "digest": "sha1:NBRFMVPYCEBVAZOIIS6FIEGGDCMSLNYH", "length": 9389, "nlines": 141, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "मजबूत हाडांसाठी आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश | Hello Maharashtra", "raw_content": "\nमजबूत हाडांसाठी आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश\n आपली हाडे मजबूत असतील तरच आपले शरीर मजबूत आहे असं म्हणत जात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी हाडे मजबूत असं आवश्यक आहे. शरीराची हालचाल हाडांशी निगडित असल्याने ती बळकट असणे आवश्यक आहे. परंतु हल्लीच्या धावपळीच्या जीवनात अयोग्य आहार, व्यायाम न करणे यामुळे हाडे ढिसूळ बनू लागली आहेत. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ खायला सांगणार आहोत ज्यामुळे आपली हाडे मजबूत बनतील .\nमजबूत हाडांसाठी कसा असावा आहार –\nअंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. अंड खाल्ल्यामुळे शरीराला असलेली प्रोटीनची गरज पूर्ण होते आणि हाडे मजबूत होण्यासाठी आपल्याला बळ मिळते.\nदूध पिल्याने आपले वजन वाढण्यास मदत होते. दुधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असते तसेच प्रोटीनची असते त्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी रोज १ कप दूधाचा आहार करावा. दही, ताक, लोणी पनीर यांचाही आहारात समावेश करावा यामुळेही आपल्या हाडांना मजबुती मिळेल.\nहाडे मजबूत करण्यासाठी ड्राय फ्रुट म्हणजेच काजू, बदाम, नियमितपणे खावे. ड्राय फ्रुट मध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.\nहिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शिअम आणि जीवनसत्त्व ‘क’ मुबलक प्रमाणात असते. लहानपणापासून संतुलित आहार घेतल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. शरीरात कॅल्शिअम शोषण्यास मदत करण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते.\nतिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते.१०० ग्राम तीळामधून ९७५ mg कॅल्शिअम मिळते त्यामुळे मजबूत हाडांसाठी तीळ खाल्ला पाहिजे. तीळ कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशियमची आवश्यकता पूर्ण करतं.\nमजबूत हाडांसाठी काय खाऊ नये-\nआपले हाडे मजबूत करण्यासाठी जस आवश्यक पदार्थ खाणे गरजेचं आहे तसेच अनावश्यक पदार्थ टाळणेही तितकंच महत्त्वाचे आहे. त्यासाठी फास्ट फूड, खारट पदार्थ, चरबीचे पदार्थ किंवा तेलकट वस्तू खाऊ नये. यामध्ये कोणत्याही प्रकारची पोषकद्रव्ये नसतात. तसेच चहा, कॉफी , कोल्ड्रिंक यांचे सेवन टाळण्याचा प्रयत्न करावा कारण या पदार्थामुळे हाडे कमजोर होण्याची शक्यता असते.\nTraffic rule मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं, यानंतर बाईकस्वाराने पेटवली बाईक\nRSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती\nBusiness : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई \nTraffic rule मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं, यानंतर बाईकस्वाराने पेटवली बाईक\nRSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती\nBusiness : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई \nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा\nएसटी बस आणि कारचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=Vatican", "date_download": "2022-10-04T17:07:18Z", "digest": "sha1:3NIBG6ENLDFPX3VRAMCXLURBIZYBC63O", "length": 4830, "nlines": 42, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nनदी नसलेले हे देश आपल्याला माहीत आहेत\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nएखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी.\nनदी नसलेले हे देश आपल्याला माहीत आहेत\nएखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी......\nख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nभारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मॅचला एखाद्या युद्धासारखं स्वरूप येतं. काहीजण या मॅचला दोन धर्मातल्या युद्धासारखंही स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. पण हे क्रिकेटसाठी धोक्याचं आहे. या सगळ्यात एक खेळ म्हणून क्रिकेट कसं एन्जॉय केलं पाहिजे, हे सांगणारी धर्मगुरुंची एक टीमच आकाराला आलीय. या टीमच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा हा लेख.\nख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम\nभारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मॅचला एखाद्या युद्धासारखं स्वरूप येतं. काहीजण या मॅचला दोन धर्मातल्या युद्धासारखंही स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. पण हे क्रिकेटसाठी धोक्याचं आहे. या सगळ्यात एक खेळ म्हणून क्रिकेट कसं एन्जॉय केलं पाहिजे, हे सांगणारी धर्मगुरुंची एक टीमच आकाराला आलीय. या टीमच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा हा लेख......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/btech-artificial-intelligence-and-machine-learning-marathi/", "date_download": "2022-10-04T16:34:59Z", "digest": "sha1:267S76VRSTUKV5RX7HRYDJHUGQNZT3QJ", "length": 51683, "nlines": 278, "source_domain": "www.examshall.in", "title": "BTech Artificial Intelligence And Machine Learning काय आहे ? | BTech Artificial Intelligence And Machine Learning Course Best Information in Marathi 2022 | examshall.in", "raw_content": "\n1.1.14 हे मित्रांसोबत शेअर करा\nBTech Artificial Intelligence And Machine Learning BTech आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हा प्रामुख्याने 4 वर्षांचा पदवीपूर्व पदवी कार्यक्रम आहे, जो अभियांत्रिकी प्रवाहात प्रदान केला जातो. BTech आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्याने या मशीनचा कोड लिहिणे आवश्यक आहे.\nहा कोड मशिनसाठी मार्गदर्शक सूचना म्हणून काम करतो, असे ते म्हणाले की मशीन कमी मानवी हस्तक्षेपासह कार्ये करते.\nयंत्रांशी संवाद साधण्यासाठी, विद्यार्थ्याला मशीनद्वारे समजलेली विशिष्ट भाषा माहित असणे आवश्यक आहे, अशा प्रकारे कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्या भाषा शिकविल्या जातात ज्या मशीनमध्ये इनपुट केल्या जाऊ शकतात.\nप्रोलॉग, लिस्प, जावा आणि पायथन यासारख्या संगणक भाषा या अभ्यासक्रमात शिकवल्या जातात. बीटेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा पाठपुरावा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या काही सेमिस्टरमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र मॉड्यूलर स्वरूपात शिकवले जाईल, त्यानंतर हा कार्यक्रम AI च्या केंद्रस्थानी असलेल्या विषयांकडे वळवला जाईल. आयआयटी हैदराबाद, व्हीआयटी आणि चंदीगड युनिव्हर्सिटी सारख्या शीर्ष विद्यापीठे हा अभ्यासक्रम प्रदान करतात.\nसंस्थेचे नाव शहर एकूण फी\nSRM इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (SRM IST) चेन्नई INR 10.10 लाख\nवेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भोपाळ INR 7.92 लाख\nयुनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम आणि एनर्जी स्टडीज डेहराडून INR 12-13 लाख\nशुल्क दरवर्षी सुमारे 1-2 लाख आहे. Oracle, Wipro आणि TCS सारख्या सर्वोच्च कंपन्या या अभ्यासक्रमाच्या पदवीधरांना प्लेसमेंट ऑफर करतात. सरासरी, पदवीधरांना सहसा 10-15 LPA चे प्लेसमेंट पॅकेज ऑफर केले जाते.\nइंटरनेट आणि नेटवर्किंगच्या आगमनाने मशीन्सचा वापर सतत वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात झपाट्याने वाढ होणार आहे.\nB.Tech आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचे पदवीधर अजूनही आवश्यक आहेत आणि त्यांची गरज वाढणे निश्चितच आहे.\nहा 4 वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम निवडण्यासाठी पात्र होण्यासाठी, सर्वप्रथम, विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त बोर्डातून त्यांची 10+2 मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी; दुसरे म्हणजे, त्यांनी अनिवार्य विषय म्हणून गणित आणि भौतिकशास्त्रासह त्यांची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. शेवटची आवश्यकता भिन्न असू शकते कारण भिन्न संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ आणि प्रवेशाचे निकष भिन्न आहेत.\nया प्रक्रियेत बी.टेक दिलेल्या अभ्यासक्रमातील प्रवेशाची प्रक्रिया मूलत: दोन पद्धतींनी केली जाते. एकतर एखादी संस्था प्रवेश परीक्षा आयोजित करू शकते किंवा ती 10+2 मॅट्रिक परीक्षेतील कामगिरी लक्षात घेऊन उमेदवारांच्या गुणवत्तेची छाननी करेल. काही संस्था त्यांच्या एकमेव प्रवेश परीक्षा घेतात ज्या संपूर्णपणे दिलेल्या अभ्यासक्रमातील जागा वाटपावर केंद्रित असतात.\nइतर संस्था देखील अशाच प्रकारच्या BTech प्रवेश परीक्षा घेतात, ते योग्य प्रवेश देण्यासाठी JEE सारख्या इतर अखिल भारतीय परीक्षांमधील उमेदवाराच्या कामगिरीचा देखील विचार करतात. प्रवेश प्रक्रियेशी संबंधित चरण खाली सूचीबद्ध आहेत.\nपायरी 1: उमेदवाराला त्याचे 10+2 किमान एकूण 50% सह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, ही एकूण टक्केवारी भिन्न असू शकते, परंतु बहुतेक संस्थांसाठी ते समान आहे. ते सुरक्षित केल्यानंतरच तो योग्य कालावधीत नोंदणीसाठी प्रवेश परीक्षेस बसण्यास पात्र होईल.\nपायरी 2:वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेतात, IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराला IIT-JEE Advanced पास करणे आवश्यक आहे, चंदीगड विद्यापीठासारख्या काही विद्यापीठांच्या स्वतःच्या परीक्षा आहेत ज्या जागा मिळविण्यासाठी पास होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, इंद्रप्रस्थ सारखी विद्यापीठे त्यांच्या स्वतःच्या विद्यापीठ परीक्षा तसेच JEE सारख्या अखिल भारतीय परीक्षांमध्ये उमेदवारांचे गुण विचारात घेतात.\nपायरी 3: नंतर विद्यार्थ्याला समुपदेशन टप्प्यातून जाणे आवश्यक आहे, काही संस्थांमध्ये वैयक्तिक मुलाखतीचा टप्पा देखील असू शकतो जो उमेदवाराने मंजूर करणे आवश्यक असू शकते.\nनमूद केल्याप्रमाणे या अंडरग्रेजुएटसाठी पात्रता निकष महाविद्यालयाच्या संबंधात बदलतात. तरीही, बर्‍याच संस्थांमध्ये या अंडरग्रेजुएट कोर्सचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही पूर्व-आवश्यकता आहेत, या निकषावर खाली चर्चा केली आहे. उमेदवाराने त्याची 10+2 परीक्षा PCM फील्डमधून, मान्यताप्राप्त राज्य/केंद्रीय शिक्षण मंडळातून उत्तीर्ण केलेली असावी.\nउमेदवाराने त्याच्या 10+2 मॅट्रिक परीक्षेत एकूण 50% गुण मिळवलेले असावेत, SC/ST प्रवर्गातील उमेदवार त्यांच्या मॅट्रिक परीक्षेत 45% गुण मिळवून प्रवेशासाठी पात्र असतील. या अभ्यासक्रमासाठी पात्र समजले जाण्यासाठी शेवटी विशिष्ट विद्यापीठ आधारित परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.\nप्रवेश परीक्षांमध्ये बी.टेक दिलेल्या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी खालील परीक्षा दिल्या जाऊ शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे की बहुतेक विद्यापीठे आयआयटी-जेईई परीक्षेतील उमेदवाराच्या गुणांना प्रवेशासाठी मार्कर मानतात त्यामुळे उमेदवार फक्त ती विशिष्ट परीक्षा देऊ शकतो आणि त्यानंतर त्यानुसार अर्ज करू शकतो.\nविविध विद्यापीठांमध्ये. महाविद्यालयाचे नाव परीक्षा नाव परीक्षा तारीख परीक्षा मोड\nइंडियन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी, हैदराबाद\nIIT-JEE वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोपाळ\nVITEEE एप्रिल 2022 ऑनलाइन\nशारदा विद्यापीठ SUAT जून 2022 ऑनलाइन\nलव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी LPU NEST 2ND ते 4थ्या आठवड्यात जानेवारी 2022 ऑनलाईन\nया खालील चरणांचा वापर तुमच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शक दगड म्हणून केला जाऊ शकतो.\nपायरी 1: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उमेदवाराने प्रथम त्याचे कॅलेंडर त्याला द्यायचे असलेल्या परीक्षांच्या तारखांसह चिन्हांकित करावे, पुढे त्याने त्या परीक्षांसंबंधी आवश्यक माहिती गोळा करावी, जसे की त्यांचे प्रवेश अर्ज, अभ्यासक्रम आणि पात्रता निकष.\nपायरी 2: विद्यार्थ्याला त्याच्या तयारीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अभ्यासक्रमाचे सखोल आकलन करण्याचा सल्ला दिला जातो, त्यामुळे तो परीक्षांसाठी नेमका काय अभ्यास करायचा आहे हे ठरवू शकतो. यामुळे त्याला त्याच्या अभ्यासाला पूरक अशी पुस्तके खरेदी करण्यास मदत होईल,\nपायरी 3: काय अभ्यास करणे आवश्यक आहे याची पुरेशी समज प्राप्त केल्यानंतर, उमेदवार विविध संसाधने शोधू शकतो. मागील वर्षांच्या परीक्षेचे पेपर हे सुरुवात करण्यासाठी चांगले ठिकाण असेल, यामुळे उमेदवाराला पेपरची रचना समजून घेण्यात मदत होईल – कोणता विषय वारंवार विचारला जातो, पॅटर्न आणि संबंधित मार्किंग योजना काय आहे. या कागदपत्रांचा उपयोग विद्यार्थ्याच्या तयारीला पूरक ठरणारी पुस्तके खरेदीसाठी मार्गदर्शक दगड म्हणूनही करता येईल. त्यांच्या विवेकबुद्धीच्या आधारावर ते स्वतःला कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये देखील नावनोंदणी करू शकतात जे त्यांना पुढील मार्गदर्शन करू शकतात.\nपायरी 4: संपूर्ण अभ्यासक्रमाचा किंवा त्यातील काही भागाचा अभ्यास केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी मॉक टेस्ट देण्याचा सल्ला दिला जातो, यामुळे त्यांना त्यांच्या ज्ञानातील त्रुटी भरून काढण्यास मदत होईल.\nपायरी 5: परीक्षेच्या काही आठवड्यांपूर्वी उमेदवाराने त्याच्या तयारीदरम्यान शिकलेली माहिती दृढ करण्यासाठी पुनरावृत्तीमध्ये मग्न होईल.\nBTech Artificial Intelligence And Machine Learning चांगल्या महाविद्यालयात प्रवेश कसा मिळवायचा \nपायरी 1: तुम्हाला ज्या महाविद्यालयांचे लक्ष्य करायचे आहे ते शोधा, त्यानंतर त्या महाविद्यालयांच्या संदर्भात तपशीलवार यादी तयार करा.\nपायरी 2: हा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी पात्रता निकषांसह प्रवेशाची पद्धत शोधा\nपायरी 3: प्रदान केलेला प्रवेश फॉर्म भरा, तेथे विविध निव्वळ केंद्रे आहेत जी उमेदवाराला त्यांचे संबंधित फॉर्म योग्य प्रकारे भरण्यास मदत करू शकतात.\nपायरी 4: उमेदवारांनी त्यांच्या 10+2 गुणपत्रिकेची प्रत हातात ठेवली पाहिजे कारण ती बहुतेक फॉर्ममध्ये आवश्यक असेल. पुढील इतर आवश्यक कागदपत्रे उमेदवाराने हार्ड आणि सॉफ्ट कॉपी फॉर्ममध्ये ठेवली पाहिजेत.\nपायरी 5: उमेदवाराने परीक्षेच्या संदर्भात तारखा मार्कअप केल्या पाहिजेत. पुढे त्यांनी प्रवेशाच्या वाटपाच्या तारखाही लक्षात ठेवाव्यात. परीक्षा द्या\nपायरी 6: या परीक्षेसाठी पात्र झाल्यानंतर उमेदवारांना वैयक्तिक मुलाखत द्यावी लागेल. काही संस्था या टप्प्यावर गटचर्चा देखील करू शकतात.\nपायरी 7: तुमच्या इच्छित महाविद्यालयाच्या प्रवेश यादीत तुमचे नाव आल्यानंतर तुम्ही सूचीबद्ध शुल्क वेळेत भरणे आवश्यक आहे. तुमच्या पसंतीच्या कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश निश्चित करण्यासाठी ही शेवटची पायरी म्हणून चिन्हांकित केली जाईल.\nमूलत:, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमधील बी.टेक अंडरग्रेजुएट प्रोग्राम, मशीन्सच्या प्रोग्रामिंगभोवती फिरतो. थोडक्यात, हे उमेदवाराला मशीनच्या मातृभाषेत मशीनशी संप्रेषण करण्यास अनुमती देते.\nअशा प्रकारे प्रोग्राममध्ये उमेदवाराला या विशिष्ट भाषा शिकणे आवश्यक आहे ज्याचा वापर मशीनचे कार्य सानुकूलित करण्यासाठी केला जाऊ शकतो. या कार्यक्रमाच्या अनेक चेहऱ्यांपैकी हा फक्त एक चेहरा आहे, या प्राथमिक विषयांसोबत आणखी बरेच काही शिकवले जाते.\nविद्यार्थ्याला कार्यप्रणाली समजून घेण्यास मदत करणारे अनेक पैलू या कोर्समध्ये शिकवले जातात, उदाहरणार्थ ज्ञानाचे प्रतिनिधित्व, संभाव्य मॉडेल्स आणि तर्क पद्धतींशी संबंधित माहिती देखील उमेदवाराला संगणकाच्या दृष्टिकोनातून शिकवली जाते.\nउमेदवार केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल शिकत नाहीत; ते प्रत्यक्षात सजावटीच्या अधिक क्लिष्टतेशी परिचित आहेत. उदाहरणार्थ, त्यांना सखोल शिक्षण, मानवी संगणक संवाद आणि संवर्धित वास्तविकता याबद्दल शिकवले जाते. काही संस्था या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम देखील देतात, विद्यार्थ्यांना एज कॉम्प्युटिंग, इंटरनेटचे कार्य, मानसशास्त्र विपणन एखाद्याचा संगणक प्रोग्राम आणि रोबोटिक्सचा अभ्यास करणे आवश्यक असू शकते. हे नवीन तथ्य नाही, परंतु अलिकडच्या वर्षांत इंटरनेटच्या आगमनाने, ऑटोमेशनचे युग देखील वेगाने वाढले आहे.\nकृत्रिम बुद्धिमत्तेची गरज आकाशाला भिडणारी आहे. जागतिक बाजारपेठेतील सर्वात मोठ्या कंपन्या प्रोग्रामिंगभोवती फिरतात उदाहरणार्थ फेसबुक, परदेशी प्लेयरमधील Google आणि भारतीय आयटी कंपन्यांमधील विप्रो या अंडरग्रेजुएट कोर्ससाठी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींना नोकरी देऊ शकतात. अशाप्रकारे पदवीधरांनी सेवा क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर त्यांना भरपूर संधी उपलब्ध होऊ शकतात.\nकार्यक्रम – पदवीपूर्व स्तर\nकार्यक्रम कालावधी – 4 वर्षे\nपात्रता निकष – मान्यताप्राप्त बोर्ड आणि विज्ञान प्रवाहातून (भौतिकशास्त्र आणि गणित अनिवार्य विषय) 10+2 परीक्षा उत्तीर्ण करणारे अर्जदार पात्र आहेत.\nप्रवेश प्रक्रिया – प्रवेश परीक्षा आधारित आणि गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया\nसरासरी अभ्यासक्रम शुल्क – INR 1,00,000/- ते INR 1,50,000/- प्रतिवर्ष 10 LPA आणि 15 LPA दरम्यान सरासरी सुरू होणारा पगार\nकॉम्प्युटर व्हिजन इंजिनीअर इ.\nसेमिस्टर 1 सेमिस्टर 2\nबिग डेटासह खेळत आहे मुक्त स्रोत आणि मुक्त मानके संप्रेषण WKSP 1.1\nसंप्रेषण WKSP 1.1 लॅब\nजागतिक इतिहासातील महत्त्वाच्या घटना\nमूलभूत इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी लॅब\nC सह डेटा स्ट्रक्चर्स डेटा स्ट्रक्चर्स-लॅब\nआयटी आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर\nसंप्रेषण WKSP 1.2 लॅब\nपर्यावरण अभ्यास कलेच्या मूलभूत गोष्टींचे कौतुक\nसेमिस्टर 3 सेमिस्टर 4\nआर्किटेक्चर अल्गोरिदमचे डिझाइन आणि विश्लेषण अल्गोरिदम लॅबचे डिझाइन आणि विश्लेषण\nइंटरनेट ऑफ थिंग्जचा परिचय\nसंप्रेषण WKSP 2.0 संप्रेषण\nडिजिटल मालमत्ता सुरक्षित करणे\nडेटा कम्युनिकेशन आणि संगणक\nनेटवर्क डेटा कम्युनिकेशन आणि संगणक\nJava आणि OOPS चा परिचय\nJava आणि OOPS लॅबचा परिचय\nलागू सांख्यिकीय विश्लेषण (AI आणि ML साठी)\nAI आणि ML मधील वर्तमान विषय\nडेटाबेस व्यवस्थापन प्रणाली आणि डेटा मॉडेलिंग डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली आणि डेटा मॉडेलिंग लॅब समाजावर माध्यमांचा प्रभाव\nसेमिस्टर 5 सेमिस्टर 6\nऔपचारिक भाषा आणि ऑटोमेटा\nविकास मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट\nलॅब इंटेलिजेंट सिस्टम्ससाठी अल्गोरिदम\nAI आणि ML मधील वर्तमान विषय\nसॉफ्टवेअर अभियांत्रिकी आणि उत्पादन व्यवस्थापन किरकोळ विषय:- 1.\nआधुनिक इंग्रजी साहित्याचे पैलू\nकिंवा भाषाशास्त्राचा परिचय लघु प्रकल्प I\nतर्क, समस्या सोडवणे आणि रोबोटिक्स मशीन लर्निंगचा परिचय\nनैसर्गिक भाषा प्रक्रिया किरकोळ\nविषय 2 – सामान्य व्यवस्थापन किरकोळ\nविषय 3 – आधुनिक व्यावसायिकांसाठी वित्त डिझाइन विचार संप्रेषण WKSP 3.0\nसेमिस्टर 7 सेमिस्टर 8\nसर्वसमावेशक परीक्षा व्यावसायिक नैतिकता आणि मूल्ये\nऔद्योगिक इंटर्नशिप निवडक उघडा – 3\nकॅम्पस सखोल शिक्षणाचा परिचय\nनिवडक उघडा – 4\nसार्वत्रिक मानवी मूल्य आणि नैतिकता\nरोबोटिक्स आणि इंटेलिजेंट सिस्टम्स\nबी.टेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये हा ४ वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम देणारी सर्वोत्कृष्ट महाविद्यालये खालीलप्रमाणे आहेत. संस्था शहर वार्षिक शुल्क\nचंदीगड विद्यापीठ चंदीगड INR 1.6 लाख\nइंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिल्ली INR 3.6 लाख\nडीवायपाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ पुणे INR 2.1 लाख\nशारदा विद्यापीठ नोएडा INR 1.8 लाख\nसेज युनिव्हर्सिटी इंदूर INR 1.25 लाख\nगलगोटिया युनिव्हर्सिटी नोएडा INR 1.7 लाख\nलव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी फगवाडा INR 1.96 लाख\nIIT हैदराबाद हैदराबाद INR 1.25 लाख\nइंटरनेट आणि स्मार्टफोनच्या आगमनापासून जागतिक बाजारपेठ कृत्रिम बुद्धिमत्तेकडे झुकत आहे. सध्याच्या स्वयंचलित युगात अनेक कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी मशीन्सची आवश्यकता आहे, सध्याच्या जगात व्यक्तींचे जीवन या मशीन्सच्या योग्य कार्यावर अवलंबून आहे.\n2025 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचा बाजार हिस्सा USD 190.61 अब्ज वाढण्याचा अंदाज आहे. सध्याच्या जगात आय सर्वव्यापी आहे; सेवा क्षेत्रात अनेक पातळ्यांवर त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. सध्याच्या स्वयंचलित जगात, AI द्वारे अस्पर्शित क्षेत्र किंवा क्षितिज शोधणे अत्यंत दुर्मिळ आहे. अशाप्रकारे या क्षेत्राचा पाठपुरावा केल्याने व्यक्तींना या अत्यंत अनुकूल नोकर्‍या मिळविण्यात सक्षम होतील ज्या वेळेनुसार वाढण्यास बांधील आहेत.\nनोकऱ्यांमध्ये बी.टेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमधील बी.टेक पदवीधरांना विविध संधी उपलब्ध आहेत, भारतातील आणि बाहेरील काही मोठ्या कॉर्पोरेट नावे या पदवीधरांची भरती करतात. यापैकी काही कंपन्या खाली सूचीबद्ध आहेत:\nया क्षेत्रातील स्पेशलायझेशनची व्याप्ती पदवीधरांना, सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील नोकर्‍या शोधण्यात मदत करू शकते, व्यक्ती खालील नोकर्‍या करू शकते:\nबिग डेटा आणि एआय आर्किटेक्ट\nकृत्रिम बुद्धिमत्ता डेटा आणि एआय सल्लागार रोबोटिक्स व्यावसायिक\nनमूद केलेल्या नोकऱ्यांशी संबंधित जॉब प्रोफाइल खाली सूचीबद्ध केले आहेत :\nसॉफ्टवेअर अभियंता – मूलत:, व्यक्ती संगणक प्रोग्रामिंग आणि ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये गुंतलेली असते, तो वेब ब्राउझर इत्यादीसारख्या वापरकर्त्यांवर केंद्रित प्रोग्राम्सच्या विकासात मदत करतो. INR 5.3 लाख\nमशीन लर्निंग इंजिनियर – तुम्हाला संबंधित प्रोग्राम चालवण्यासाठी अल्गोरिदम चालवणे आवश्यक आहे. पुढे तुम्हाला त्यांचे सुरळीत कामकाज INR 6.7 लाख सुनिश्चित करणे आवश्यक आहे\nडेटा सायंटिस्ट – डेटा सायंटिस्ट अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी आणि भविष्यातील रणनीती तयार करण्यात मदत करण्यासाठी मशीन लर्निंग आणि भविष्यसूचक विश्लेषणाचा वापर करून मोठ्या प्रमाणात असंरचित डेटा गोळा करतो, विश्लेषण करतो आणि त्याचा अर्थ लावतो. INR 7.3 लाख\nडेटा विश्लेषक – एक डेटा विश्लेषक सुरुवातीला विशिष्ट विषयासंदर्भात माहिती घेतो, नंतर त्या डेटाचे आयोजन, व्याख्या आणि विश्लेषण करतो. आणि शेवटी सर्वसमावेशक अहवालांच्या स्वरूपात निष्कर्ष. INR 5.4 लाख\nडेटा आर्किटेक्ट – तो मशिन लर्निंग लँग्वेज वापरून अत्यंत स्केलेबल डेटा मॅनेजमेंट तयार करतो. INR 5.6 लाख\nइन बी.टेक या पदवीच्या संदर्भात भविष्यातील व्याप्ती खाली चर्चा केली आहे – संपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता उद्योग 2018 मध्ये USD 21.46 बिलियन वरून 2025 पर्यंत USD 190.61 बिलियन पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.\nमशीन लर्निंग सर्व सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांना आधार देत आहे, मुख्यत्वे मोबाइल फोनच्या आगमनामुळे, या क्षेत्रात 2021 च्या अखेरीस $58 अब्ज डॉलर्सची एकत्रित गुंतवणूक होईल. न्यूरल नेटवर्क मार्केट ज्याचे कार्य या कोर्समध्ये शिकवले जाईल ते 2024 मध्ये $23 अब्ज पेक्षा जास्त किमतीचे असेल असा अंदाज आहे. नियमित फर्ममध्ये काम करणारा कर्मचारी दरवर्षी 6-7 लाखांपर्यंत कमवू शकतो, तर विप्रो आणि फेसबुक सारख्या काही नामांकित कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्षाला सुमारे 30 लाख पगार देतात.\nप्रत्येक व्यवसायाप्रमाणे, अनुभव आणि नवीन प्रस्थापित कौशल्यांसह पगाराचा दर हळूहळू वाढतो. AI मधील प्रवेश केवळ वाढण्यास बांधील आहे कारण ते मानवी क्रियाकलापांना अखंडपणे जाण्यास सक्षम करतात, ते संरेखित साखळ्यांचे सुरळीत कार्य करण्यास अनुमती देतात.\nप्रश्न: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिनमधील बी.टेक कोर्स पूर्ण करण्यासाठी किती वर्षे लागतात \nउत्तर: आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशिनमधील बीटेक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ४ वर्षे लागतात. या 3 वर्षांच्या कालावधीत 8 सेमिस्टर आहेत ज्यात अभ्यासक्रमाचा तपशीलवार अभ्यास केला जातो.\nप्रश्न: या अभ्यासक्रमांतर्गत काही चांगली महाविद्यालये कोणती उपलब्ध आहेत \nउत्तर: या अभ्यासक्रमांतर्गत उपलब्ध असलेली काही नामांकित महाविद्यालये आहेत: एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (एसआरएम आयएसटी), वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी स्टडीज आणि चंदिगड विद्यापीठ\nप्रश्न: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीनमध्ये बी.टेक पदवी घेतल्यानंतर काही जॉब प्रोफाइल काय आहेत \nउत्तर: हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अत्यंत योग्य असलेली काही जॉब प्रोफाइल म्हणजे डेटा विश्लेषक, डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनीअर, प्रिन्सिपल डेटा सायंटिस्ट आणि कॉम्प्युटर व्हिजन इंजिनिअर.\nप्रश्न: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिनमध्ये बी.टेक पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किमान उत्पन्नाची पातळी किती आहे \nउत्तर: आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशिनमधील बी.टेक मध्ये नामांकित महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्याने दरवर्षी किमान 10 लाख कमावण्याची अपेक्षा आहे.\nप्रश्न: जर एखाद्याला बीटेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिनरी करायचे असेल तर त्याच्या विषयांची निवड कोणती असावी \nउत्तर: या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने विज्ञान प्रवाहांतर्गत मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी (भौतिकशास्त्र आणि गणित अनिवार्य विषय) पात्र मानले जातात.\nप्रश्न: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिनरीमध्ये B.Tech ऑफर करणाऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी सरासरी किती खर्च येईल \nउत्तर: हा अभ्यासक्रम देणार्‍या नामांकित कॉलेजची सरासरी फी वार्षिक आधारावर सुमारे 1 लाख ते 1.5 लाख इतकी असावी.\nप्रश्न: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिनरी या विषयात बी.टेक ऑफर करणार्‍या चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी एखाद्याने कोणत्या प्रवेशाचा अभ्यास केला पाहिजे \nउत्तर: एखाद्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी IIT-JEE क्रॅक करण्याची तयारी करू शकते. इतर पात्रता चाचण्या आहेत जसे की, VITEEE, SUAT, LPU आणि NEST देखील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात.\nटीप. या बद्दल अजून माहिती या मध्ये ऍड केली जाईल त्यासाठी वारंवार या वेबसाईटला भेट देत राहा तसेच नोटीफिकेशन Allow करा अशाच माहितीसाठी …\nहे मित्रांसोबत शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/1099/", "date_download": "2022-10-04T17:17:37Z", "digest": "sha1:3HUBV6YWMSRHHW4LAHAQK2XEDIFV2DIA", "length": 23339, "nlines": 75, "source_domain": "desimarathi.com", "title": "म्हातारा झाला म्हणून शेठ ने या कामगाराला हाकलून दिले पुढे जे घडले ते पाहून...! - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / अध्यात्म / म्हातारा झाला म्हणून शेठ ने या कामगाराला हाकलून दिले पुढे जे घडले ते पाहून…\nम्हातारा झाला म्हणून शेठ ने या कामगाराला हाकलून दिले पुढे जे घडले ते पाहून…\nए शिव्या हे दोन गट्ठे ठेव साहेबांच्या गाडीत. शेटजींनी मारलेली हाक ऐकून दुकानाबाहेर बसून असलेला आपल्या वयाची साठी गाठलेला शिवा. व्हय जी, आलो म्हणत जागेवरचा उठला. दुकानातील 25 किलो तांदळाचा कोलम उचलू लागताच अंधारी आल्यासारखे वाटून त्याचा एकदम तोल गेला. अन तांदळाचा गठ्ठा खाली पडला. तोही पडता पडता वाचला. इतक्या वर्ष हमाली करता करता आयुष्य चालले आपलं पण कधी तोल गेला नाही. पण आज, आज असं कसं झालं शिवाने स्वतःलाच पोसलं. काय रे एवढी काम होत नाहीत का तुझ्याने शिवाने स्वतःलाच पोसलं. काय रे एवढी काम होत नाहीत का तुझ्याने किती वर्षापासून काम करतोयस शेठजी ओरडले.\nशेठजींनी ओरडतानाच बघून बाजूला उभे असलेले एक सत्तरीचे एक गृहस्थ पुढे आले. आणि शिवाला म्हणाले थांबा दादा मी मदत करतो तुम्हाला गठ्ठा उचलायला. त्यांनी शिवाला गठ्ठा उचलायला हातभार लावला. म्हणाले, या दादा इकडे माझ्या गाडीच्या डिक्कीत गठ्ठा ठेवू. हे बघताच शेठजी जागेवरून उठले व म्हणाले अरे साहेब तुम्ही कशाला त्रास घेता, त्याचे कामच आहे ते. आता थोडं वय झाला आहे त्याचं त्याला झेपत नाही काम. हो ना. कधीकधी शरीर निरोगी असतं मात्र मन थकले तरी कामाचं ओझं अवघड वाटतं शिवा कडे बघत ते बोलले. बाकी काय म्हणता साहेब\nशेटजी ने त्याची ख्यालीखुशाली विचारली. महाराजांच्या कृपेने सर्व उत्तम चालले आहे. त्यांचा उत्सव जवळ आला आहे ना त्याचीच तयारी सुरू आहे. बर येतो शेटजी गडबडीत आहे जरा. या तुम्ही परवा महाराजांच्या दर्शनाला. आणि महाप्रसादाचा ही लाभ घ्या. शिवाय, शिवा कडे बघून तेही म्हणाले दादा तुम्ही या शेवटी ते सदगृहस्थ गाडीत बसून निघून गेले. शिवा त्यांच्याकडे बघत राहिला किती भारदस्त व्यक्तिमत्व आहे त्यांचे. आणि महाप्रसादाचा ही लाभ घ्या. शिवाय, शिवा कडे बघून तेही म्हणाले दादा तुम्ही या शेवटी ते सदगृहस्थ गाडीत बसून निघून गेले. शिवा त्यांच्याकडे बघत राहिला किती भारदस्त व्यक्तिमत्व आहे त्यांचे. माझ्यापेक्षा वयाने मोठे असूनही किती आदराने माझ्यासोबत ते वागले. अशा व्यक्ती फार कमी अनुभवास येतात. त्याला त्या व्यक्तीबद्दल खूप आदर वाटला.\nतो पुन्हा जागेवर जाऊन बसला आजच्या घटनेने पुन्हा त्याच्या मनात चिंता निर्माण झाली. काम तर करावेच लागणार आपल्याला पण आता ओझे उचलले जात नाही दिवसेंदिवस शरीर तर थकत चाललयं पण मनावर ही मरगळ यायला लागली आहे. पण ऐत बसून खानं काही आपल्या नशिबात नाही. गठ्ठे उचलन्या ऐवजी शेटजींनी एखाद हलकाफुलका काम आपल्याकडे बघून दिलं तर. आपल्या आयुष्याचे सरते दिवस आले तरी काबाडकष्ट काही संपले नाही. लहानपणापासून पोती उचलत आहे आणि आता इथेच काम करत आहे. त्याला त्या सद् गृहस्थांचे बोलणे आठवले त्यांच्यासारखीच आपल्यावर ही कोणाची तरी कृपा व्हायला हवी होती आयतं बसून खायला आलं असतं. आणि त्याच्या मनात महाराजांच्या दर्शनाची आस निर्माण झाली.\nत्यांनी शेटजीना विचारले, कुठे आहे जी महाराजांचा मंदिर शेठजींनी त्याला पत्ता दिला. जाशील परवा तिथे महाप्रसादाला शेठजींनी त्याला पत्ता दिला. जाशील परवा तिथे महाप्रसादाला शिवाने हो म्हणून मान डोलावली. दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला पण थकल्यासारखे वाटत होते. त्याचाने ते काम झाले नाही शेठ म्हणाले, शिवा तू उद्यापासून कामावर नको येत जाऊ. तुझ्याच्याने काम झेपत नाही मी तुझ्या जागी दुसरा तरून ठेवला आहे. उद्या त्या मंदिरात जा तिकडे काम न करता ही ठेवेल तुझ्या हातात चार पैसे. अचानक पणे शेटजी बोलले आणि शिवा वर जणू डोंगरच कोसळला. असे एकदम कामावरून काढू नका शेठजी एवढ्या वर्षापासून मी इथे काम करत आहे. छोटे कुठलेही काम करेल मी दोन पैसे कमी दिले तरी चालतील पण मला कामावर ठेवा. नाहीतर मी बायको चे पोट कसे भरू आता या वयात कुठे काम शोधू. शेटजी ना वारंवार विनंती करून हात जोडून तो म्हणू लागला. शेटजींनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. गण्या हे पोते उचलं म्हणून शेटजी ने एका तरुण व्यक्तीला आवाज दिला.\nसंध्याकाळपर्यंत दुकानाजवळ बसून शिवा घरी निघाला चालताना त्याचे डोळे भरून येऊ लागले आता बायकोला काय सांगणार. तीही दोन वर्षापूर्वी धुणं-भांडी करायला घराबाहेर जायची. परंतु कोणीतरी गाडीने तिला ठोस मारली व तिला अपंगत्व आले. घरातले कोणतेही काम ते घुसतघुसत करायची पोरांचे लग्न लावून दिल्यामुळे त्यांचा वेगळा संसार थाटून दिल्यामुळे आता ते दोघंच घरात होते काय करायचे बरे. तीही दोन वर्षापूर्वी धुणं-भांडी करायला घराबाहेर जायची. परंतु कोणीतरी गाडीने तिला ठोस मारली व तिला अपंगत्व आले. घरातले कोणतेही काम ते घुसतघुसत करायची पोरांचे लग्न लावून दिल्यामुळे त्यांचा वेगळा संसार थाटून दिल्यामुळे आता ते दोघंच घरात होते काय करायचे बरे. त्याला सुचत नव्हते पोटापुरते कमावण्याच्या नादात आजचं तर झालं पण उद्याची चिंता करण्यात कधी मंदिराकडे पाय वळलेच नाहीत आणि आपलं ओझ दुसऱ्यावर लादणं कधी जमलंच नाही आपल्याला.\nपण आता उद्या महाराजांच्या मंदिरात महाप्रसाद आहे तिथे जायला हवं येताना बायकोसाठी पण प्रसाद घेऊन येऊ. चला उद्याच्या तर जेवणाची चिंता मिटली. महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्यासमोर हात जोडून गार्हाने मांडू आपले. काहीतरी मार्ग निघेल या विचाराने त्याच्या मनावरचं ओझं थोडं कमी झालं. तो घरी पोहोचला आणि शांत मनाने जेवण करून झोपी गेला.\nदुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करुन तो महाराजांच्या मंदिरात पोचला. त्याने दुरून पाहिले मंदिरात सभामंडपात सगळीकडे भक्तांची गर्दीच गर्दी दिसत होती. गर्दी कमी झाली\nकी आता आपण जाऊन दर्शन घेऊ म्हणून तो जवळचा झाडाखाली बसला. मंदिराबाहेर भीक मागणार्यांची गर्दी जमली होती. आपल्या अवतारावरून आपल्याला कोणीही याचकचं समजेल. असे काम न करता पैसे घेणे हे त्याच्या मनाला पटत नव्हते. त्याचे लक्ष सभामंडपात ठेवलेल्या भक्तांच्या पादत्राणांच्या ढिगार्याकडे गेले. इतक्या मोठ्या डी कार्यात आपल्या पादत्राणांच्या जोड शोधणे भक्तांना कठीण जात होतं.\nकोणीतरी त्याच्या पायात नाणं टाकलं शिवाने त्या व्यक्तीकडे बघितलं दादा म्हणून आवाज देऊन थांबवले. आणि खाली वाकून त्याने आपल्या उपरण्याने त्या व्यक्तीचे बूट साफ करू लागला. अरे. हे काय करतोयस म्हणून त्या व्यक्तीने त्याला हात धरून उठवले. अरे वेड्या सेवा करायची तर महाराजांची कर माझी नको. पण साहेब मला असे फुकट पैसे घेणे आवडत नाही. काम करून पैसे कमावणारा मी. ठेव ते पैसे तुझ्या हाताने कोणा गरजू व्यक्तीला तू दे असे म्हणून ती व्यक्ती पुढे निघून गेली. त्या व्यक्तीचे बोलणे शिवाला अस्वस्थ करू लागले. काय सेवा करू मी महाराजांची माझा अवतार पाहून मला कोणी मंदिरात जाऊ देईल का. हे काय करतोयस म्हणून त्या व्यक्तीने त्याला हात धरून उठवले. अरे वेड्या सेवा करायची तर महाराजांची कर माझी नको. पण साहेब मला असे फुकट पैसे घेणे आवडत नाही. काम करून पैसे कमावणारा मी. ठेव ते पैसे तुझ्या हाताने कोणा गरजू व्यक्तीला तू दे असे म्हणून ती व्यक्ती पुढे निघून गेली. त्या व्यक्तीचे बोलणे शिवाला अस्वस्थ करू लागले. काय सेवा करू मी महाराजांची माझा अवतार पाहून मला कोणी मंदिरात जाऊ देईल का. नको नको अपमान होण्यापेक्षा आपण बाहेरच थांबावं. गर्दी कमी झाल्यावरच आत जाऊ. नको नको अपमान होण्यापेक्षा आपण बाहेरच थांबावं. गर्दी कमी झाल्यावरच आत जाऊ. मंदिरात येणाऱ्या वाढत्या भक्तांची गर्दी बघून तो अचंबीत झाला होता. अबब. मंदिरात येणाऱ्या वाढत्या भक्तांची गर्दी बघून तो अचंबीत झाला होता. अबब. किती हे मोठे भक्तगण. नक्कीच महाराजांच्या सेवेने काहीतरी कृपा केली असेल एवढे सगळे येतात इथे दर्शनाला. पुन्हा त्याचे लक्ष पादत्राणांच्या ढिगाऱ्याकडे गेले.\nएका आजोबा केव्हापासून आपला एक पादत्राण हातात घेऊन दुसरे शोधत होता. तो तिथून उठला व म्हणाला दादा मी शोधून देऊ का तुमच्या पादत्राणांची जोडी. सांगा बरं कशी होती सांगा बरं कशी होती आणि आजोबांनी वर्णन केले. त्याने तशी 2-3 जोडी दाखवली. आजोबांनी हवा असलेला जोड पायात सरकवला. हात वर करून त्यांनी शिवाला आशीर्वाद दिला. शिवाला मनोमन आपण कोणाची तरी मदत करू शकलो याचे त्यांला समाधान वाटले. लहानपणापासून आपल्याला कामासाठी बोलणचं ऐकावे लागत होतं. पण आज निस्वार्थ मनाने आपण कोणाची तरी मदत केली आणि त्यांनी हात वर केला शिवाचे हे काम बघून बाकी लोकांना वाटले की तो इथला सेवेकरिचं असावा. तेही त्याला आपल्या पादत्राणांची जोडी शोधून देण्यास सांगू लागले. आणि तोही निस्वार्थ भावनेने प्रत्येकाला मदत करू लागला.\nमहाप्रसाद चालू झाला भक्तांची गर्दी जमली त्यांनी महाप्रसाद घेतला व आपल्या कामाला सुरुवात केली. पण त्याला घरी जायचे भांडण झाले नाही सायंकाळ झाली रात्रीचे नऊ वाजले. गर्दी ओसरत आली दिवसभराच्या दगदगीने तो थकला आणि तिथेच पायरीवर बसला. त्‍याची नजर समोर गेली कोणीतरी त्याला त्याच्या कडे येताना दिसले. रात्रीच्या वेळेस त्याला चेहरा ओळखता आला नाही जवळ येताच त्याने विचारले काय रे शिवा थकलास नाही म्हणत त्याने उठून त्याने आपुलकीने विचारलेल्या प्रश्नाने तो सुखावला. तुम्ही कसं ओळखता मला नाही म्हणत त्याने उठून त्याने आपुलकीने विचारलेल्या प्रश्नाने तो सुखावला. तुम्ही कसं ओळखता मला अरे आपण परवा भेटलो नव्हतो का शेठजींच्या दुकानात.\nतुझा गठ्ठा उचलायचा भार कोणी कमी केला होता विसरलास नाही जी.. पण तुम्ही माझी आठवणी ठेवली. शिवाच्या शब्दात आश्चर्य होते. आणि आपोआपच शिवाचे हात त्या व्यक्तीसमोर जोडले गेले. ते शिवाला म्हणाले थकला तर असशीलचं सकाळपासून भक्तांना सेवा देताना पाहिले आहे मी तुला निस्वार्थ मानाने तू भक्तांना सेवा देत होतास. त्यांची होणारी गैरसोय नकळतपणे तू लक्षात आणून दिलीस माझ्या. येतोस का येथे उद्यापासून सेवा द्यायला नाही जी.. पण तुम्ही माझी आठवणी ठेवली. शिवाच्या शब्दात आश्चर्य होते. आणि आपोआपच शिवाचे हात त्या व्यक्तीसमोर जोडले गेले. ते शिवाला म्हणाले थकला तर असशीलचं सकाळपासून भक्तांना सेवा देताना पाहिले आहे मी तुला निस्वार्थ मानाने तू भक्तांना सेवा देत होतास. त्यांची होणारी गैरसोय नकळतपणे तू लक्षात आणून दिलीस माझ्या. येतोस का येथे उद्यापासून सेवा द्यायला पादत्राणे ठेवायला लोखंडी स्टँड आणून ठेवू म्हणजे व्यवस्थित काम होईल. महिन्याचा पगार मिळेल आणि जेवणाची व्यवस्था होईल. येतोस शिवा क्षणभर त्या व्यक्तीकडे बघतच राहिला.\nदर्शन घेतले की नाही अजून प्रश्न ऐकून शिवा भारावून आला. आता मंदिरात जाऊन दर्शन घ्यायची गरज वाटत नाही जी. म्हणत शिव आणि पुन्हा एकदा समोरच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन. दोन्ही हात जोडले आज तरी तू माझ्याकडे याचक म्हणून येशील. या अपेक्षा ने मी आशीर्वादासाठी हात वर करून ठेवला. पण तू कष्टालाचं देव मानलंस. आणि माझा हात तुझ्या साठी वरच्या वरच राहिला.\nPrevious त्वचेवरील शीतपित्ताच्या गांधी कायमच्या घालवण्यासाठी सर्वात जवळचा उपाय, वात-पित्त-कफ बॅलन्स करा..\nNext रोज रात्रीच्या सुखा मुळे माझा जीव जायचा त्यात दहावीनंतर लगेचच लग्न नवरा वयाने मोठा..\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \nया वनस्पती ची ४ पाने खा आणि पोट दुखी,गैस ,मुतखडा यांसारख्या अनेक समस्येपासून मिळवा सुटका….\nकि’न्नर असल्या कारणाने आईने काढले होते घराबाहेर मग पायलट बनवून उज्वल केले कुटुंबीयांचे नाव\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/1594/", "date_download": "2022-10-04T15:36:17Z", "digest": "sha1:QB42KAMBQV2UB4R2HWFFQ36TTYDGPG2J", "length": 8276, "nlines": 66, "source_domain": "desimarathi.com", "title": "धरतीवरच अमृत, लाखोंची औषधे पण यापुढे आहेत फेल. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / धरतीवरच अमृत, लाखोंची औषधे पण यापुढे आहेत फेल.\nधरतीवरच अमृत, लाखोंची औषधे पण यापुढे आहेत फेल.\nनिसर्गाने आपल्याला अश्या कित्येक वनस्पती दिलेल्या आहेत, ज्यांचा उपयोग आपण औषधी म्हणून करतो. आजकाल आपण साधी सुई टोचली तरी डॉक्टरकडे जातो. भरमसाठ औषधे घेतो. परंतु या औषधांनी आपला आजार बरा होत नाही तर तेवढ्या वेळापूरता कंट्रोल होतो. निसर्गाने आपल्याला औषधांचा आपण योग्य वेळी योग्य वापर केला तर आपण आजार कंट्रोल नाही तर पूर्ण बरा करू शकतो. आज आपण अशाच एका वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत. त्याच नाव आहे सिसम.\nमित्रांनो, जर आपण सिसमच्या पानांचा व्यवस्थित वापर केला तर बरेच आजार घरबसल्या बरे होऊ शकतात. जर आपल्याला डोळ्यांसंबंधीत आजार जडले असतील तर सिसम यावर एक कारगर उपाय आहे. आज आपली भरपूर कामे मोबाईल व लॅपटॉपवरच होत आहेत. ज्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होत आहे. जर आपले डोळे कमजोर होत असतील तर सिसमच्या पाल्याचा रस त्यावर एक उत्तम उपाय आहे.\n१. सिसमची काही पाने चांगल्या पद्धतीने धुवून घ्या. २. त्यांना व्यवस्थित कुटून त्याचा रस काढून घ्या. ३. त्या रसामध्ये अर्धा चमचा मध टाकून व्यवस्थित एकत्रित करून घ्या व दिवसातून दोन वेळा डोळ्यात घाला.\nआयुर्वेदात सांगितलेल आहे की, आपलं पोट हेच आपल्या शरीरातील आजारांची जननी आहे. जर आपले पोट व्यवस्थित नसेल तर आपल्याला एक सोडून शंभर वेगवेगळे आजार जडतात. जर आपल्याला अपचन असेल तर आपल्याला अनेक आजार होतात. आज आपण जेवढ्या गोष्टी खातो, त्यापैकी अनेक गोष्टींमध्ये वेगवेगळी रसायने घातलेली असतात. आपण फास्ट फूड खूप चवीने खातो पण हे पचायला खूप जड असते. जर हे अपचित राहिले तर चेहऱ्यातून बाहेर पडताना पुरळ किंवा किडनीत जमा होऊन मुतखडा सारखे आजार होतात. आणि अशानेच आपले शरीर अनेक आजारांचे माहेरघर बनते. यासाठी आपल्याला सिसमच्या पाल्याचा काढा प्यायला हवा.\nकृती- १. सिसमची काही पाने चांगली धुवून घ्या. २. ही पाने स्वच्छ पाण्यात उकळून घ्या आणि हे गाळून घ्या. ३. यामध्ये एक चमचा मध टाकून हा काढा प्या.\nहा काढा प्यायल्याने आपल्या पोटाचे बरेच आजार ठीक होतात. हाच काढा प्यायल्याने आपलं रक्त शुद्ध होत आणि अनेक आजरांपासून बचाव होतो.\nPrevious एका रात्रीत बरे करा जांघेतील गजकर्ण, नायटे हा 1 वाटी रस पुरेसा आहे.\nNext नारळाचे खोबरे अश्या प्रकारे खा, थकवा रात्रीतून गायब, ठिसूळ हाडे होतील मजबू…\n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/women-should-prove-themselves-by-taking-advantage-of-the-opportunities-that-come-their-way-asserted-by-sunanda-pawar-130307547.html", "date_download": "2022-10-04T17:13:42Z", "digest": "sha1:47OINSF6SVKSWOG3TAHF2BHDEC6FTML2", "length": 6986, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "महिलांनी आलेल्या संधीच सोनं करून स्वतःला सिद्ध करावं - सुनंदा पवार | Women should prove themselves by taking advantage of the opportunities that come their way - asserted by Sunanda Pawar - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनगरमध्ये महिला बचत गट मेळावा:महिलांनी आलेल्या संधीच सोनं करून स्वतःला सिद्ध करावं - सुनंदा पवार\nघारगाव येथे आयोजित महिला बचत गट मेळाव्यात मार्गदर्शन करताना बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंटच्या विश्वस्त सुनंदा पवार.\nमहिलांना आज बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. या संधीच सोनं करून महिलांना स्वत:ला सिद्ध करावं. त्या वेळी महिला खऱ्या अर्थाने सक्षम होतील, असे प्रतिपादन बारामती अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे येथील महिला बचत गटाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.\nराष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोती अभियान उमेद अंतर्गत घरगुती व्यवसाय करणाऱ्या आणि बचत गटातील सभासद महिलांनी बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि महिलांना व्यवसाय मार्गदर्शन यासाठी बचत गटातील महिलांचा मेळावा महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष संगीता खामकर यांच्या पुढाकाराने घारगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुकडी कारखान्याच्या संचालिका डॉ. प्रणोती जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रतिभा पाचपुते, माजी सभापती अर्चना पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nकाय म्हणाल्या सुंनदा पवार\nसुनंदा पवार म्हणाल्या, महिलांनी कुटुंब सांभाळताना स्वतः च्या आरोग्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. महिलांनी स्वतः चा सन्मान आधी करायला शिकावं, तरच समाजात आपली मान उंचावेल. तसेच महिला बचत गटांनी पुण्यात होणाऱ्या भीमथडी जत्रामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा पाचपुते, माजी सभापती अर्चना पानसरे यांनी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन केले. प्रभाग समन्वय रोहिणी जगताप यांनी महिलांनी मिळालेल्या कर्जाचा उपयोग व्यवसायासाठी करून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.\nमहिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती\nजिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी लोहार यांनी व्यवसाय आणि त्यासाठी शासनाच्या कर्ज योजना त्यावर मिळणारी सबसिडी याविषयी माहिती दिली. याप्रसंगी सरपंच अरुणा खोमणे, प्रभाग समन्वयक रोहिणी जगताप, महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा संगीता खामकर, अनिता रायकर, अनिता काळे यांच्यासह बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.\nदक्षिण आफ्रिका 227-3 (20.0)\nदक्षिण आफ्रिका ने भारत ला 49 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/abhijat-marathi-2/", "date_download": "2022-10-04T16:13:42Z", "digest": "sha1:YWPJ2ARXQM2G7XHVJGZV6HKT43Q3FDEF", "length": 18033, "nlines": 109, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "अभिजात मराठी | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nआजि सोनियाचा दिनु | वर्षे अमृताचा घनु | ” असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. त्यांच्या या अमृतमयी शब्दांची बरसात मनाला सुखावून जाते कारण मराठीच्या ‘म‘ या अक्षरात ‘मी’, ‘माझी मराठी’, ‘मायबोली’ अशा या सर्व ‘म’कारांत मी, माझे, महान, मानसन्मान असे सर्व ‘म’ सामावलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही म्हणतो, ” मराठी असे आमुची मायबोली’. इतर भाषा या तिच्या भगिनी आहेत. त्यांच्याशी आपले नाते ‘मावशीचे’ – म्हणजे त्यातही परत ‘म’चाच आरंभ मग या भाषा मावशींशीही आपले नाते आहे, ते गोडच असणार व गोडच असले पाहिजे.\nजो मराठी द्बेष्टा नाही, जो मराठीचा राग-द्वेष, दुस्वास करत नाही तर उलट ज्यांच्या रोमा-रोमात मराठीची आपुलकी, जिव्हाळा, प्रेम असेल असे सर्वजण ‘मराठीच’ होय. अशा व्यक्तींकडून मराठीचा अपमान कधीच होणार नाही तर उलट मराठीच्या उन्नतीला व प्रसाराला त्यांचा हातभारच लागेल.\nअशा या मराठीचे कौतुक काय सांगावे मराठीत उच्चार, व्यंजन, स्वर यांत गल्लत तर नाही. (असलीच तर ती अत्यल्प). मराठी भाषा ही अत्यंत तरल, सुक्ष्म व संवेदनाशील आहे. अशा या संपन्न, परिपूर्ण भाषेचा जगातील ८००० (आठ हजार) भाषांमध्ये १५ वा क्रमांक लागतो.\n‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी….’ मराठी भाषा हा मराठी संस्कृतीचा अस्सल आधार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही तमाम मराठी जनांची इच्छा आणि स्वप्न.. हा दर्जा आपल्याला मिळणे ही मराठी माणसाच्या जीवनातली एक अर्थपूर्ण घटना ठरणार आहे. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही कसोटय़ा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मराठी भाषा या कसोटय़ा निश्चितपणे पूर्ण करते. केंद्र सरकारने आजवर हिंदुस्थानातील सहा भाषांना हा दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम् व ओडिया या त्या सहा भाषा आहेत.\nअभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे फायदे :\nअभिजात भाषा हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्यांना भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळते. एखाद्या भाषेला जेव्हा हा दर्जा मिळतो तेव्हा भाषेची प्रतिष्ठा वाढते. भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोरच उमटवली जाते. मुख्य म्हणजे भाषेच्या विकासकार्यासाठी अधिक चालना मिळत जाते.\nअभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचे निकष :\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ‘अभिजात मराठी भाषा (१० जानेवारी २०१२) रोजी स्थापन करण्यात आली. मराठी भाषेचे संशोधन करून व सूक्ष्म अभ्यास स्थापन करण्यात आली. मराठी भाषेचे संशोधन करून व सूक्ष्म अभ्यास करून पुरावे गोळा करण्याचे काम या समितीकडे सोपविण्यात आले. प्रा. पठारे यांच्यासमवेत हरी नरके व अन्य काही सदस्य या समितीत आहेत. या समितीने केलेले काम महत्त्वाचे आहे. हे काम कोणत्या स्वरूपाचे आहे हे ध्यानात घेण्यासाठी एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारने कोणते निकष ठरविले आहेत. हे बघणे आवश्यक ठरते. त्यातून अभिजात भाषा हा दर्जा मिळविण्यासाठी या समितीने केलेला अभ्यास व मराठी भाषाविषयक संशोधन सिद्ध करण्याची समितीची भूमिकाही ध्यानात येऊ शकते. हिंदुस्थान हे बहुभाषिक राष्ट्र आहे. हिंदुस्थानची विविधता लक्षात घेण्यासाठी भाषांचे वैविध्य हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. केंद्र शासनाने ठरविलेले निकष पुढीलप्रमाणे आहेत.\nएखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचे निकष :\nभाषेची मौलिकता आणि सलगता\nभाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूषण\nप्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱया खंडासह जोडलेले/असलेले नाते\nबोली भाषेत सांगावयाचे झाल्यास,\n– ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं ती भाषा अभिजात\n– ज्या भाषेला दीड ते अडीच हजार वर्षांचा इतिहास ती भाषा अभिजात\n– ज्या भाषेला भाषिक आणि वाडःमयीन परंपरेचे स्वयंभूपण आहे ती भाषा अभिजात\n– प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम आहे ती भाषा अभिजात\nएकूण 52 बोली भाषेपासून आपली मराठी भाषा नटलेली आहे. मराठी भाषेची महती दुर्गाभागवतांचे आजोबा राजारामशास्त्री भागवत यांनी 1885 साली, तर ज्ञानकोषकार श्री. व्यं. केतकर यांनी 1927 सालीच त्यांच्या ग्रंथांमधून लिहून ठेवली आहे. मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्नशील आहे.\nअभिजनांची भाषा म्हणजे अभिजात भाषा असा आतापर्यंत प्रस्थापित समज होता. पण प्रा. रंगनाथ पठारे समितीनं आपल्या अहवालातून त्याची उत्तम मांडणी केली आहे. मराठीचं वय 800 वर्षे सांगितलं गेल्यामुळंही त्याला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अडथळे येत होते. मराठी ही संस्कृतपासून जन्माला आली हा गैरसमज पुराव्यानिशी दूर करण्याचा प्रयत्न पठारेंनी त्यांच्या अहवालाच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळं आता आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या केवळ एक पाऊल दूर आहोत.\nगाथा सप्तशती हा मराठीतील मूळ ग्रंथ असल्याचा पुरावाही पठारे समितीनं सादर केला आहे. त्यामुळं या भाषेचं वय दोन हजार वर्षांपूर्वीचं आहे, याचा अंदाज येऊ शकेल. मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असं नाही तर, तिच्यात श्रेष्ठ साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे. म्हणूनच मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मागणी होतेय.\nएकूण 52 बोली भाषेपासून आपली मराठी भाषा नटलेली आहे. मराठी भाषेची महती दुर्गाभागवतांचे आजोबा राजारामशास्त्री भागवत यांनी 1885 साली, तर ज्ञानकोषकार श्री. व्यं. केतकर यांनी 1927 सालीच त्यांच्या ग्रंथांमधून लिहून ठेवली आहे. मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्नशील आहे.\nअभिजनांची भाषा म्हणजे अभिजात भाषा असा आतापर्यंत प्रस्थापित समज होता. पण प्रा. रंगनाथ पठारे समितीनं आपल्या अहवालातून त्याची उत्तम मांडणी केली आहे. मराठीचं वय 800 वर्षे सांगितलं गेल्यामुळंही त्याला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अडथळे येत होते. मराठी ही संस्कृतपासून जन्माला आली हा गैरसमज पुराव्यानिशी दूर करण्याचा प्रयत्न पठारेंनी त्यांच्या अहवालाच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळं आता आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या केवळ एक पाऊल दूर आहोत.\nगाथा सप्तशती हा मराठीतील मूळ ग्रंथ असल्याचा पुरावाही पठारे समितीनं सादर केला आहे. त्यामुळं या भाषेचं वय दोन हजार वर्षांपूर्वीचं आहे, याचा अंदाज येऊ शकेल. मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असं नाही तर, तिच्यात श्रेष्ठ साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे. मराठी भाषेस अभिजात भाषा दर्जा मिळणे ही आपली मागणीच नाही तर आपला हक्क आहे.. लवकरच सर्व शासकीय अडथळ्यांची शर्यत पार करून आपली मराठी अधिकृतपणे अभिजात बिरुदावली लावेल हे नि:संशय\nप्रा. रंगनाथ पठारे यांचा ‘अभिजात मराठी भाषा’ अहवाल\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nमराठी ग्लोबल व्हिलेज- मृदुला... ओव्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/b-l-santosh-yaan-talk-on-sharad-pawar-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T16:10:26Z", "digest": "sha1:2QXSX7RVJT5YQ7AOT2QFIAPS4UHQMHIN", "length": 9862, "nlines": 112, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"हा माणूस राजकारणामुळे हिंसेचे समर्थन करत आहे\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“हा माणूस राजकारणामुळे हिंसेचे समर्थन करत आहे”\n“हा माणूस राजकारणामुळे हिंसेचे समर्थन करत आहे”\nनवी दिल्ली | दिल्लीत झालेल्या शेतकरी आणि पोलीस यांच्यामधील चकमकीने प्रजासत्ताकदिनाला गालबोट लागलं. या राड्यावर अनेक नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही केंद्रावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपचे सरचिटणीस राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष यांनी पवारांच्या टीकेवर पलटवार केला आहे.\nहा माणूस अनेक दशकांपासून केंद्र सरकारमध्ये मंत्री होता. युक्तिवाद पाहा. राजकारणामुळे ते हिंसेचे समर्थन करत आहेत, असं बी एल संतोष यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.\nसुरुवातीला शांततेत आंदोलन करणाऱ्या पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने गंभीरपणे घेतलं नाही. संयम संपल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती पण ते निष्क्रिय ठरलं असल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं.\nदरम्यान, दिल्लीतील घटनेचं समर्थन करता येणार नाही, पण ते का घडलं हे ही लक्षात घ्यायला हवं. अजूनही केंद्राने शहाणपण दाखवावा. टोकाची भूमिका सोडावी आणि अनुकूल निर्णय घ्यावा, असंही शरद पवार म्हणाले होते.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\n…अन् काहीतरी वेगळा डाव साधायचा, असा विचार केंद्र करत तर नाही ना- आदित्य ठाकरे\nशरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले….\nदिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल\nदिल्लीत शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला; समोर आला धक्कादायक व्हिडीओ\nशीतल आमटेंचा विश्वासघात कुणी केला; पती गौतम करजगींचे धक्कादायक आरोप\nआंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंग्याला धक्काही लावला नाही\nशेतकऱ्यांच्या लाठीचारापासून वाचण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरून घेतल्या उड्या, पाहा व्हिडीओ\nप्रियकर-प्रेयसीचं नको ते सुरु होतं, तेवढ्यात नवऱ्यानं ठोठावलं दार; घडला धक्कादायक प्रकार\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/farmer-protest-update-farmers-at-singhu-border-nab-masked-man-assigned-to-shoot-4-farm-leaders-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T16:44:42Z", "digest": "sha1:JVBKCKFAVOX4SMTBJOY4G5Z3VG65LH6Z", "length": 9616, "nlines": 111, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "खळबळजनक! चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; शुटरची जाहीर कबुली", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; शुटरची जाहीर कबुली\n चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; शुटरची जाहीर कबुली\nनवी दिल्ली | केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन चालू आहे. मात्र आंदोलनाबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. चार शेतकऱ्यांची हत्या करण्याचा कट रचला असल्याची माहिती शूटरने दिली आहे.\nशेतकऱ्यांनी रात्री चेहरा झाकलेल्या व्यक्तीला माध्यमांसमोर उभं केलं. त्यानंतर या व्यक्तीनं चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट केला असल्याचं सांगितलं आहे.\n26 तारखेला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये गोळ्या झाडून वातावरण खराब करायचे होते. याचबरोबर 23 ते 26 जानेवारीदरम्यान शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडायच्या होत्या असं शुटरने सांगितलं आहे.\nदरम्यान, या कटात माझ्यासोबत काही महिलाही आहेत. या महिलांचं काम आंदोलकांना भडकविण्याचं होतं. या शुटरने जाट आंदोलनातही गोंधळ घालण्याचं काम केल्याचं कबूल केलं आहे. शुटरने केलेल्या दाव्यामुळे आता शेतकरी आंदोलन आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nशाळा सुरु होण्याची तारिख बदलली; आता ‘या’ तारखेला भरणार वर्ग\n“…तर पवार साहेब ‘सीरम’मध्ये वशिला लावतील”\n‘बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यु दाखवा अन्…’; बर्ड फ्लूच्या अफवा रोखण्यासाठी दुग्धविकास मंत्र्यांची आयडियाची क्लपन\nआघाडीत बिघाडी करायची नाही त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही- अशोक चव्हाण\n गावकऱ्यांनी जळता टायर कानावर फेकत हत्तीला पेटवलं\n; 20 वर्षीय क्रिकेटपटूला रंगेहाथ पकडल्यानं खळबळ\nब्राझीलच्या राष्ट्रपतींना आठवली संजीवनी; हनुमानाचा फोटो शेअर करत मानले मोदींचे आभार\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/more-than-a-dozen-restaurants-around-the-world-teach-chefs-their-own-special-recipes-130290182.html", "date_download": "2022-10-04T16:18:55Z", "digest": "sha1:XEEHLWYSM3E7T4LWIJSWZRWZWJUYXFWF", "length": 11237, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जगभरात डझनभराहून अधिक रेस्तराँ, कुकला शिकवतात स्वतःच्या खास पाककृती | More than a dozen restaurants around the world teach chefs their own special recipes - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलोकांना चविष्ट पदार्थ खाऊ घालतात गायिका आशा भोसले:जगभरात डझनभराहून अधिक रेस्तराँ, कुकला शिकवतात स्वतःच्या खास पाककृती\nअरुणिमा शुक्ला/अमित कर्णएका महिन्यापूर्वी\nआशा भोसले… महान गायिका. 20 भाषांमध्ये 11 हजारांहून अधिक गाणी गायलेल्या आशाताई आज 90 वर्षांच्या झाल्या आहेत. स्वरकोकिळा लता मंगेशकर यांच्या धाकट्या भगिनी, पंचमदा नावाने प्रसिद्ध असलेले संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या पत्नी आशा भोसले केवळ गायिकाच नव्हे तर एक यशस्वी उद्योजिकासुद्धा आहेत. बॉलिवूडमधील आपल्या 6 दशकांच्या संगीत प्रवासासह आशाताई 'आशाज् रेस्तराँ'ची कमान सांभाळली आहे.\nसध्या गायनाला छोटा ब्रेक देऊन आशाताई त्यांचा रेस्तराँचा व्यवसाय पुढे नेत आहेत. त्यांचे जगभरात एक डझनहून अधिक रेस्तराँ आहेत. पहिले रेस्तराँ त्यांनी दुबईत सुरु केले होते. त्याचे नाव आहे आशाज् रेस्तराँ. आता दुबई, कुवेत, मँचेस्टर आणि इतर अनेक देशांमध्ये त्यांच्या चेन आहेत. यासाठी आशा ताईंनी स्वतः काही पाककृती शोधून काढल्या आहेत.\nआशाताईंची एकूण संपत्ती 80 कोटी रुपये आहे. आज वयाच्या 90 व्या वर्षीही त्या तेवढ्याच ऊर्जेने काम करतात. अनेकदा त्या स्वतः त्यांच्या रेस्तराँच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना दिसतात.\nआज आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त दिव्य मराठीने त्यांच्याशी खास बातचीत करुन त्यांच्या या भूमिकेबद्दल जाणून घेतले. रेस्तराँ चेन उघडण्याची कल्पना आशाताईंना कशी सुचली, त्या या व्यवसायात कशा आल्या, सर्व काही त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया...\nकशी झाली रेस्तराँची सुरुवात\nमी 1943 पासूनच गायनाचा प्रवास सुरू केला आणि आज मी 90 वर्षांची आहे. माझे संपूर्ण आयुष्य मी पार्श्वगायनात काढले. या काळात मुलांना लहानाचे मोठे केले, त्यांचे लग्न लावून दिले. माझी मुलं लहान असताना घरी यायची आणि मला सांगायची की, शेजारच्या काकूंनी किती छान कबाब बनवले, त्यांनी केलेले चिकन चांगले होते. तेव्हा मी त्यांच्यासाठी स्वतः सगळे पदार्थ बनवायचे ठरवले. मग मी स्वयंपाकाकडे वळले. यानंतर माझा मुलगा म्हणाला की, तू तुझ्या डिशवर पुस्तक लिह. मी म्हणाले की, पुस्तके अनेकांनी लिहिली आहेत, म्हणून मी पुस्तक लिहिण्यास नकार दिला. माझ्या मुलाला माझ्या जेवणाची रेसिपी इतरांपर्यंत पोहोचवायची होती, म्हणून त्याने रेस्तराँ उघडण्याचा सल्ला दिला आणि इथूनच रेस्तराँ सुरू झाले.\nतुम्ही कुणाकडून स्वयंपाक शिकलात\nमजरूह सुल्तानपुरी यांच्या बेगमशिवाय मी अनेक लोकांकडून स्वयंपाक शिकले. मी अनेक मासिकांमधून पाककृती लिहून ठेवायचे. मी ज्या हॉटेलमध्ये जायचे, तिथल्या शेफला तुम्ही ही डिश कशी बनवली हे विचारायचे. तेदेखील मला त्यांच्या डिशेजच्या रेसिपी सांगायचे. असे करत करत मी ब-याच पाककृती शिकले.\nपहिले रेस्तराँ कुठे सुरू झाले\nआमचे पहिले रेस्तराँ दुबईमध्ये सुरू झाले आणि देवाच्या कृपेने हे रेस्तराँ कोरोनाच्या काळातही सुरळीत चालले आणि अजूनही चालू आहे. माझ्या रेस्तराँच्या अनेक देशांमध्ये अनेक फ्रेंचायझी आहेत. मी तिथल्या कुकलादेखील पाककृती शिकवल्या. माझ्या रेस्तराँमधील बरेच स्वयंपाकी लखनऊ आणि पंजाबचे आहेत.\nगाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी खाण्याशी संबंधित काही किस्सा\nगाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळी पंचम माझ्याकडे यायचे आणि आशा घरी जाऊन कोळंबी बनवू किंवा कधी एखादा खास पदार्थ बनवू असे म्हणायचे. मी त्यांना सांगायचे की, आधी गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण करु आणि मग घरी जाऊन जेवणाचा बेत करु. पंचम देखील खूप छान स्वयंपाक करायचे आणि मी त्यांच्याकडून अनेक पदार्थ शिकले. मी त्यांच्याकडून कबाब बनवायला शिकले. मी बंगालचे अनेक पदार्थही त्यांच्याकडून शिकले आहेत. दोघांमध्ये चांगले जेवण कोण बनवतो यासाठी माझी आणि पंचमची स्पर्धा असायची.\nस्वयंपाक करताना एखादे गाणे शिकलात का\nस्वयंपाक करताना मला माझे एकही गाणे आठवत नव्हते. त्यावेळी मी फक्त इतरांचीच गाणी गुणगुणायचे. त्यावेळी मी फक्त हेमंत कुमार, किशोरदा आणि दीदींचीच गाणी म्हणायचे.\nआपण स्वत: रेस्तराँसाठी कोणत्याही डिशचा शोध लावला आहे का\nमी रेस्तराँसाठी फिश बिर्याणी बनवली. याशिवाय मी मूग डाळ वेगळ्या पद्धतीने बनवली, जी सर्वांना खूप आवडते. माझा मुलगा आनंद मला पुन्हा जुने पदार्थ बनवायला सांगतो. जेव्हा मी पुन्हा डिश बनवते तेव्हा ते माझी डिश रेकॉर्ड करतात आणि सेव्ह करतात.\nभारत ला 60 चेंडूत 13.3 प्रति ओवर सरासरी ने 133 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2021/12/23/ratnagirinagarvachanalay-2/", "date_download": "2022-10-04T15:49:23Z", "digest": "sha1:H7YPBWALY4EZ3WRJDR46ONE4GQZ2KSMT", "length": 16276, "nlines": 102, "source_domain": "kokanmedia.in", "title": "रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयात नऊ महिन्यांत साडेसहा हजार ग्रंथांची देवाणघेवाण - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयात नऊ महिन्यांत साडेसहा हजार ग्रंथांची देवाणघेवाण\nरत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात गेल्या नऊ महिन्यांत साडेसहा हजाराहून अधिक ग्रंथांची देवाणघेवाण झाली, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.\nते म्हणाले, गेले दीड वर्ष करोना लॉकडाउनमुळे त्रासदायक ठरले. तरीही वाचकांची वाचन तृष्णा कमी नव्हती. गेल्या नऊ महिन्यांत १२३७ वाचकांनी ६५५३ पुस्तके वाचली. या काळात वाचकांच्या वाचन अभिरुचीचा मागोवा घेताना मला खूप रोचक माहिती उपलब्ध झाली. अजूनही व्यक्ती आणि वल्ली हे पु. ल. देशपांडे यांचे पुस्तक सर्वात अधिक २५ वाचकांनी वाचले. प्रेमरज्जू पुस्तक २१ वाचकांनी वाचले. गोष्टी माणसांच्या, आहे मनोहर तरी, मन में है विश्वास, पडघवली, महाश्वेता, ययाति, शोध, कोसला ही पुस्तके १७ वाचकांनी वाचली. अजूनही जुने साहित्य वाचकांमध्ये लोकप्रिय आहे हे मागोवा घेता स्पष्ट होते.\nलोकप्रिय लेखकांमध्ये व. पु. काळे यांच्या पुस्तकांना सर्वांत जास्त मागणी जाणवते. विजया वाड, नारायण धारप, पु. ल. देशपांडे, सुहास शिरवाळकर, मारुती चित्तमपल्ली, अच्युत गोडबोले, जयंत नारळीकर, चंद्रकांत काकोडकर, बाबा कदम, वीणा गवाणकर, प्रवीण दवणे, मीना प्रभू, निरंजन घाटे, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, ह. मो. मराठे, ना. सं. इनामदार या लेखकांच्या पुस्तकांना अजूनही वाचकांमध्ये फार मोठी मागणी आहे. विविध १८३० कादंबर्‍या वाचल्या गेल्या. ११३८ कथांचा आस्वाद वाचकांनी घेतला. ६६२ इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचकांनी वाचली. ६४० चरित्रे वाचकांनी अभ्यासली. बालविभागातील २४५ पुस्तके बालवाचकांनी वाचली. इतर पुस्तकांमध्ये इतिहास विषयाशी संलग्न १९०, १५१ प्रवासवर्णनपर पुस्तके, ८ कोशवाङ्मय, प्राणीशास्त्र, अध्यात्म, लघुनिबंध, ललित वाङ्मय, विनोदी वाङ्मय, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, नाटके, अर्थशास्त्र, भूगोल, तंत्रज्ञान, कविता संग्रह अशा एकूण ६० प्रकारची पुस्तके वाचकांनी भरभरून वाचली. वाचनालयामध्ये विपुल ग्रंथसंपदा आहे. वाचक काय वाचतात, त्यांची आवड काय आहे, त्यांच्या अभिरुचीप्रमाणे पुस्तके उपलब्ध आहेत ना, हे पाहण्यासाठी घेतलेला मागोवा खूप रोचक ठरला. उच्च अभिरुची जोपासणारा मोठा वाचक वर्ग डिजिटल युगातही पुस्तकांची साथ सोडत नाही. जुनी पुस्तके, जुने लेखक अद्यापही लोकप्रिय आहेत. त्यांनी मांडलेले विषय कालौघात वाहून गेलेले नाहीत. हे या मागोव्यात जाणवले. नवनवीन साहित्य प्रकार, नवनवीन प्रकाशित पुस्तकांनाही चांगली मागणी आहे.\nनगर वाचनालयाच्या १ लाख ८ हजार पुस्तकांचा वाचकांनी भरभरून लाभ घ्यावा. त्यासाठी वाचनालयाचे सभासदत्व घ्यावे, असे आवाहन अध्यक्ष अॅड. पटवर्धन यांनी केली आहे.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nमामलेदार केशव जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले चिरनेरचे सत्याग्रही\nराजू भाटलेकर यांना पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान\nमहाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे डेरवण येथे आयोजन\nदेवरूख महाविद्यालयाला फाइन आर्ट कलाप्रकारात सहा पारितोषिके\nकरकरे सरांच्या तासानंतर गणित वाटले अगदी सोप्पे\nसवाल नको, कृतियुक्त जबाबही हवा\nPrevious Post: सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे चिंताजनक रुग्ण नाहीत\nNext Post: सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा एक नवा रुग्ण, चौपट करोनामुक्त\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nशारदीय नवरात्र - दिवस पाचवा\nनवरात्रानिमित्त एसटीच्या लांजा आगारातर्फे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नवदुर्गा दर्शन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती सोबतच्या इमेजमध्ये...\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (16) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (10) क्रीडा (16) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (57) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (7) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,082) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,591) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (279) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (26) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (304) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (235) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (349)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-deputy-cm-devendra-fadnavis-included-in-bjp-central-election-committee-sgy-87-3076476/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-04T17:05:17Z", "digest": "sha1:PMET5MOCBYBYFHTVOTQJ6JCYPNVMVX2T", "length": 21418, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? भाजपाकडून मोठी जबाबदारी | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis included in BJP Central Election Committee sgy 87 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nदेवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात\nफडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवर पक्षाने दिली नवी जबाबदारी\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nभाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाचं संसदीय मंडळ (Parliamentary Board) आणि केंद्रीय निवडणूक समिती (Central Election Committee) नव्याने तयार केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंग चौहान आणि नितीन गडकरी यांना यामधून वगळण्यात आलं आहे. जे पी नड्डा संसदीय मंडळाचे आणि भाजपाच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील. विशेष बाब म्हणजे निवडणूक समितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची चर्चा रंगली आहे.\n“दरवाजे अद्यापही खुले आहेत, पण…”, आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांसमोर ठेवली अट; म्हणाले “त्यांचा गेम केला”\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nअंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणाला, शरद पवारांनी दोन वाक्यात विषयच संपवला; म्हणाले…\nभाजपाच्या संसदीय मंडळात काही नवीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, सुधा यादव, इक्बाल सिंग लालपूरा, सर्बानंद सोनेवाल, के लक्ष्मण आणि सत्यनारायण जातिया यांचा समावेश आहे.\nदरम्यान निवडणूक समितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भूपेंद्र यादव आणि ओम माथूर या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शाहनवाज हुसेन यांना निवडणूक समितीमध्ये स्थान मिळालेलं नाही. दुसरीकडे सोनेवाल आणि येडियुरप्पा यांना दोन्ही ठिकाणी स्थान मिळालं आहे.\nयेडियुरप्पा, सत्यनारायण जातिया आणि के लक्ष्मण यांना संधी देत भाजपाने आपण आपले जुने कार्यकर्ते आणि त्यांच्या अनुभवाचा किती आदर करतो हे दाखवून दिल्याचं भाजपा सूत्रांचं म्हणणं आहे. यासोबतच भाजपाने फेरबदल करताना विविधतेवर भर दिला असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. ईशान्येतून सर्बानंद सोनेवाल यांना संधी देण्यात आली असून, एल लक्ष्मण आणि बीएस येडियुरप्पा हे दक्षिणेतील आहेत.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमोहित कंबोज यांच्या ट्वीटवर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “ट्वीट करणाऱ्यांना…”\nViral : वाढदिवसात मुलाने हकनाक खाल्ला मार, बर्थडे बॉयने थेट कानशिलातच लगावली, काय झाले पाहा..\nलोणावळा : एकवीरा देवीच्या गडावर महानवमी होम\nIND vs SA 3rd T20 Live: दक्षिण आफ्रिकेला टीम इंडिया क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने आज उतरणार मैदानात, संघात बदल होण्याची दाट शक्यता\nउपसचिवाच्या हस्तक्षेपामुळे म्हाडातील बदल्या शासनाकडेच\nलंका दहन करण्यापूर्वीच हनुमान बनलेल्या व्यक्तीचा झाला मृत्यू; शेपटीला आग लावताच असं काही घडलं की…\nस्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा ; १७ जणांविरुद्ध गुन्हे शाखेची कारवाई\nपुणे : जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा, गप्पा त्यांच्याच आवाजात ऐकण्याची संधी ; जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपक्रम\n“सिद्धेश कदम वडिलांना बोलण्यापासून रोखत नसतील तर…”, किशोरी पेडणेकर संतापल्या; म्हणाल्या…\nबुलढाणा : पांगरीचा झेंडू परराज्यात, दसऱ्यानिमित्त १०० क्विंटलची निर्यात\n“बसून मिटवून टाकू म्हटले की नाही हे नाथाभाऊंनी आपल्यासमोर सांगावे” ; गिरीश महाजन यांचे आव्हान\nअर्रर…दसऱ्याच्या तोंडावर Citroen C3 महागली; जाणून घ्या नव्या किमती…\nPhotos : हृतिक-सैफचा ‘विक्रम वेधा’ ठरला सुपरहीट; फ्लॉप होणाऱ्या हिंदी रिमेक चित्रपटांची साखळी मोडली\nPHOTOS: स्वीडिश शास्त्रज्ञ स्वान्ते पाबो यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल, जाणून घ्या त्यांच्या संशोधनाबाबत…\n“तेव्हा शिंदेसाहेब म्हणाले…” अभिनेता हार्दिक जोशी ‘ती’ पोस्ट चर्चेत\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Live Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nनिधीअभावी आरोग्य विभाग कुपोषित, दुप्पट निधी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने निर्माण झाला आशेचा किरण\nगणवेश घालून रील्स बनवणं लेडी कंडक्टरच्या अंगाशी आलं; झाली निलंबनची कारवाई\nDasara Melava: “गर्दीचा फायदा घेऊन कोणी…”; दसरा मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं मोठं विधान\nदिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून खास भेट; रेशकार्डधारकांना १०० रुपयांत मिळणार सणाच्या…\nअनिल देशमुखांच्या जामीनावर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गेल्या ११ महिन्यांपासून…”\nAnil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा; ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर\n“तीन महिन्यात सर्वाधिक धोरणात्मक निर्णय भाजपाच्या मंत्र्यांचे”, विरोधकांच्या टीकेवर फडणीस म्हणाले…\n“उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचण्याची तुमची लायकी नाही”, किशोरी पेडणेकरांनी मनसेला सुनावलं; म्हणाल्या, “एैरा, गैरा…”\nPatra Chawl Case: संजय राऊतांना जामीन नाकारल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “काहीतरी कुठंतरी…”\n“राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत, पण वज्रदंतीचे ब्रँड…”; ऊस खातानाच्या फोटोवरून भाजपा आमदाराचा टोला\nनिधीअभावी आरोग्य विभाग कुपोषित, दुप्पट निधी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने निर्माण झाला आशेचा किरण\nगणवेश घालून रील्स बनवणं लेडी कंडक्टरच्या अंगाशी आलं; झाली निलंबनची कारवाई\nDasara Melava: “गर्दीचा फायदा घेऊन कोणी…”; दसरा मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं मोठं विधान\nदिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून खास भेट; रेशकार्डधारकांना १०० रुपयांत मिळणार सणाच्या…\nअनिल देशमुखांच्या जामीनावर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गेल्या ११ महिन्यांपासून…”\nAnil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा; ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/dhule-news-rangoli-drawn-around-pits-protested-by-students-in-corporation-rds84", "date_download": "2022-10-04T16:52:14Z", "digest": "sha1:HBUPQAQ2NUK3QCRORXBKRTE4TALHN5VH", "length": 5794, "nlines": 60, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Dhule: खड्ड्यांभोवती काढली रांगोळी; चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून पालिका प्रशासनाचा निषेध", "raw_content": "\nखड्ड्यांभोवती काढली रांगोळी; चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून पालिका प्रशासनाचा निषेध\nखड्ड्यांभोवती काढली रांगोळी; चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून पालिका प्रशासनाचा निषेध\nधुळे : शाळेसमोर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रासलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी (Student) खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढून पालिका प्रशासनाचा निषेध केला आहे. (Dhule Corporation News)\nNandurbar: बंदुकीचा धाक दाखवत सराफाची लुट; टोळीतील सहा जणांना अटक\nधुळे (Dhule) शहरातील कमलाबाई कन्या हायस्कूल समोरून जाणारा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. या ठिकाणी सिव्हील हॉस्पिटलकडून (Hospital) येणाऱ्या दुर्गंधीयुक्त गटारीच्या पाण्याचे योग्य नियोजन (Dhule Corporation) पालिका प्रशासनातर्फे केले जात नसल्यामुळे हे पाणी रस्त्यावरतीच तुंबलेले असते. या दुर्गंधीयुक्त गटारीच्या पाण्यातून या चिमुकल्या मुलींना ये-जा करावी लागत असते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.\nदुरूस्‍तीसाठी केली होती मागणी\nया नेहमीच साचत असलेल्या गटारीच्या पाण्यामुळे कमलाबाई कन्या हायस्कूल पासून ते जुने कलेक्टर ऑफिसपर्यंतचा संपूर्ण रस्ता खड्डेमय झालेला आहे. या खड्ड्यामुळे रस्त्यांमधून प्रवास करताना देखील या चिमुकल्या विद्यार्थिनींना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या संदर्भातील विनंती यापूर्वी देखील शिवसेनेच्यावतीने धुळे महापालिका आयुक्तांना करण्यात आली होती. परंतु पालिका प्रशासनातर्फे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने या चिमुकल्या विद्यार्थिनींनी खड्ड्याच्या भोवती रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.statusinmarathi.com/2021-christmas-wishes-in-marathi/", "date_download": "2022-10-04T16:51:28Z", "digest": "sha1:H6G5VB3T5KJ6QFOWVSNX6NEEFOZP2HLZ", "length": 11390, "nlines": 175, "source_domain": "www.statusinmarathi.com", "title": "नाताळाच्या-ख्रिसमस हार्दिक शुभेच्छा 2022 | christmas wishes in marathi | christmas Status-sms-messages-marath - Status in Marathi", "raw_content": "\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nख्रिसमस नवीन स्टेटस मराठी / christmas status in Marathi\nसौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.\n🎄सगळा आनंद, सगळं सौख्य\nयशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य\nहे आपल्याला मिळू दे याच\n🎄माझ्याकडून आपणांस व आपल्या\nअक्षय्य सुखाची अमुल्य भेट…\nकुटुंब एकत्र आणत आहे\nहसू आणि बरेच आनंद\n🎄नाताळाच्या या शुभ दिनी\nसर्व संकल्पना पुर्ण करो.\n🎄नाताळ सण घेऊन आला आनंद मनातं\nमागूया साऱ्या चुकांची माफी मनात\nसर्वांना सुखी कर ही कामना उरात\nमदत हाच धर्म गाणे गावे सुरात\nनाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा\n🎄तुमच्या डोळ्यांत जे काही स्वप्ने आहेत,\nआणि ज्या इच्छा आपल्या\nख्रिसमस उत्सवात त्या प्रत्यक्षात येवोत,\nआम्ही तुम्हाला या शुभेच्छा देतो \nप्रभू कृपेची होईल बरसात….\n🎄आला सांता आला घेऊन\nलहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि\nतुम्हाला ही आनंदाचा जावो\nहा आनंदाचा सण वारंवार.\n🎄सारे रोजचेच तरी भासे\nआजचा दिवस हा खास\nख्रिसमस शुभेच्छापत्रे मराठी / christmas Greetings in Marathi\nआनंद, समृद्धी आणि यश\nसर्व इच्छा तो पूर्ण करो.\n🎄सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला\nएकच देवाकडे प्रार्थना करतो,\nसुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला\nतुम्हाला नाताळाच्या मनःपूर्वक शुभेच्छा \n🎄आला पहा नाताळ घेऊनी\nमनात धरूया आशा सर्व\n🎄कार्ड पाठवत नाहीये किंवा पुष्पगुच्छे\n🎄एक आनंददायक वर्तमान आणि\nएक चांगली आठवण असलेला\nभूतकाळ. नाताळ सुट्टीच्या शुभेच्छा आणि\n🎄ख्रिसमस कुटुंब आणि मित्रांसह वेळ\nघालविण्याविषयी आहे. हे आयुष्यभर\nटिकून राहणार्‍या आनंदी आठवणी\nतयार करण्याबद्दल आहे. आपण\nआणि आपल्या कुटुंबास आनंददायी ख्रिसमस\n🎄ख्रिसमस २०२० आला आणि\nआपल्या नशिबाचे सर्व दरवाजे उघडो,\nप्रभूची नेहमी आपल्यावर कृपा असावी,\nहीच प्रभुकडे प्रार्थना आमुची \n🎄आयुष्यात तुमच्या ख्रिसमसची रात्र\nसुख समृद्धी घेऊन येवो\nआनंद नेहमीच द्विगुणित होवो\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nstatusinmarathi.com या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी माणसापर्यंत प्रेरणादायी कविता, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी कोट्स, प्रेरक विचार आणि वाढदिवस शुभेच्छा , मराठी स्टेटस पोचवण्याचा प्रयन्त करत आहोत. जेणे करून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.👍\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/husband-commits-suicide-by-killing-wife-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T16:40:13Z", "digest": "sha1:KVQBMWPO345VBBA6LCIN46A64OWYV2WF", "length": 8840, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nपत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का\nपत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का\nमुंबई | सासू-सासऱ्यांपासून वेगळं राहण्याची मागणी करणाऱ्या पत्नीचा निर्घृण खून करून नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे.\nघरात सासू, सासऱ्यांबरोबर होणाऱ्या भांडणांमुळे अश्विनीने वेगळं घर घेण्याची मागणी पती आकाशकडे केली होती. यातूनच या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती.\nअश्विनी आणि आकाश रात्री झोपण्यासाठी जवळच असलेल्या रूपादेवी पाडा क्रमांक दोन येथील रणजित शिरसाठ या नातेवाइकाच्या घरी जात होते. 16 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता ते या घरी झोपण्यासाठी गेले. मात्र तिथे त्यांच्यात वाद झाला.\nदुसऱ्या दिवशी बुधवारी रोजी सकाळी 10 वाजले तरी या घरातून काहीच आवाज आला नाही. त्यावेळी त्यांच्या नातेवाइकांनी आणि शेजारच्यांनी या घराच्या मागील बाजूने आत डोकावले. त्यावेळी आकाश एका साडीला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आणि अश्विनी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने…\nराज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना दिलासा\nहोम क्‍वारंटाइन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का, घराबाहेर पडल्यास होणार ‘ही’ कारवाई\n“काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला”\nहे आघाडीचं सरकार, काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करणार- नाना पटोले\nराज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण\n“आराेप सिद्ध हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको”\n“उन्नाव पीडितेला एअरलिफ्ट करून मुंबईत पाठवा, आम्ही तिला उत्तम उपचार देऊ”\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/tmc-election-2022", "date_download": "2022-10-04T16:04:58Z", "digest": "sha1:HDPGOR6FWTKQVIE5OGRACEPMJUVPVHME", "length": 10413, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nTMC Election 2022, Ward 46 : राज्यातील सत्तांतरानंतर ठाणे महापालिकेकडे राज्याचं लक्ष, एकनाथ शिंदे गट बाजी मारणार की ठाकरे गट शिंदेंना हादरा देणार\nTMC Election 2022: ठाणे महापालिकेची निवडणूक तोंडावर, प्रभाग क्रमांक 10 ची स्थिती काय\nTMC Election 2022: ठाणे महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर, प्रभाग क्रमांक 9 ची स्थिती काय, वाचा…\nTMC Election 2022 Ward 30 : ठाणे महापालिकेत यंदा शिवसेनेचा कोणता गट बाजी मारणार शिंदेंच्या बंडाळीनंतर ठाण्यात ठाकरेंचीही प्रतिष्ठा पणाला\nTMC Election 2022 Ward 29 : एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर ठाकरेंची सेना कमकुवत आता शिंदे आणि ठाकरेंमध्ये अस्तित्वाची लढाई\nTMC Election 2022: राज्याचं नेतृत्व ठाण्याकडे, पालिकेत काय होणार प्रभाग 7 मध्ये कोण निवडून येणार\nTMC Election 2022: राज्यात शिंदेंचं सरकार, ठाण्यात कुणाचं वर्चस्व, प्रभाग 8 मध्ये काय होणार\nTMC Election 2022, Ward 47 : नव्याने बनलेल्या प्रभाग 47 मध्ये शिवसेनेची सत्ता कायम राहतेय कि भाजपचे कमळ फुलतेय जाणून घ्या सध्याची स्थिती\nTMC Election 2022, Ward 32 : शिंदे गट-भाजपची युती राष्ट्रवादीचा गड भेदणार का जाणून घ्या सध्याची स्थिती\nTMC Election 2022, Ward 31 : बदललेल्या राजकीय समीकरणामध्येही राष्ट्रवादी बालेकिल्ला राखणार की भाजप मुसंडी मारणार जाणून घ्या सध्याची स्थिती\nTMC Election 2022: ठाण्यात वर्चस्व कुणाचं प्रभाग 36 मध्ये कोण निवडून येणार\nTMC election 2022 ward No. 40 : ठाण्यात मनपाची सत्ता शिंदे गट हस्तगत करणार काय, प्रभाग क्रमांक 40 चं गणित काय राहणार\nTMC election 2022 : ठाणे महापालिकेच्या प्रभाग 24मध्ये लढत राष्ट्रवादी आणि शिवसेनेतच, फुटीचा सेनेला फटका बसणार\nTMC Election 2022, Ward (33) : प्रभाग क्रमांक 33 मध्ये कोण बाजी मारणार\nTMC election 2022 ward No. 44 : शिवसेनेचा गड असलेल्या ठाण्यात ठाकरे वर्सेस शिंदे गट, प्रभाग क्रमांक 44 मध्ये कुणाची वर्णी लागणार\nAdipurush: ये तो होना ही था ‘आदिपुरुष’च्या टीझरवरील हे भन्नाट मीम्स पाहिलेत का\nT20 World Cup : या 5 खेळाडूंनी T20 विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडले\nदीपिका आणि रणवीरच्या नात्यामध्ये सर्वकारी आलबेल, वाचा पोस्ट\nHappy Birthday Shweta Tiwari : वाचा अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आयुष्याबद्दल…\nखरोखरच रोहन श्रेष्ठ श्रद्धा कपूरला सोडून सारा अली खानला डेट करतोय\nपहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार\nशिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू. या बातमी सह पहा 36 जिल्हे 72 बातम्या\n4 Minute 24 Headlines : अधिक अपडेटसाठी पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स\nबंद असलेल्या समृद्धी महामार्गाचा वापर यासह अधिक अपडेटसाठी पहा सुपरफास्ट 50 न्यूज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://finkatta.com/index.php/2022/09/08/a-teacher-is-a-guide-in-life/", "date_download": "2022-10-04T15:38:23Z", "digest": "sha1:FGV4ITGSKHHQM3UQ4RW3KJEJ5C4FVIFC", "length": 10088, "nlines": 45, "source_domain": "finkatta.com", "title": "जीवनात मार्ग दाखवणारा म्हणजे शिक्षक – Finkatta", "raw_content": "\nजीवनात मार्ग दाखवणारा म्हणजे शिक्षक\n५ सप्टेंबर ला जर वर्षी आपण शिक्षक दिन साजरा करतो..ज्यांनी आपल्याला घडवलेले त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो,त्याला आपण कॉल करून ,मॅसेज करून शुभेच्छा देतो आणि आपल्या मनात त्याच्यासाठी असलेले प्रेम आपण आपल्या शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो..ज्यांना व्यक्त होता येत नाही ते फक्त शिक्षक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा सर तूम्हाला,असा नक्की मॅसेज करतात.\nकाही जण शिक्षकांना भेटवस्तू पण देतात,काही जण हार वगैरे घालून त्यांचा सत्कार करतात..प्रत्येकजण आपआपल्या शिक्षकाला या दिवशी चांगले वाटावे म्हणून काहींना काही करत असतात..पण आपण जरा सविस्तर जावू की शिक्षक म्हणजे फक्म शाळेतले शिक्षक असतात का,\nशिक्षकाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की जो आपल्याला मार्ग दाखवतो आप आपल्या क्षेत्रात प्रगती कशी करता येईल या विषयी आपल्याला मार्गदर्शन करतो,आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करतो,आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट तो समजून घेवून त्या प्रमाणे आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो,आपली परिस्थिती बघून आपल्याला आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करतो ,तसेच आपण समाजात राहत असताना आपण कशा प्रकारे राहिले पाहिजे या बद्दल आपल्याला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो ,अशा अनेक गोष्टी आपल्याला ज्या व्यक्ती कडून समजतात,आपण त्या शिकतो, ते सर्व व्यक्ती आपल्या शिक्षक आहेत..\nमग सुरूवात आपण आपल्या आई वडीलापासून करू शकतो ,कारण त्यांनी आपल्याला न कळत प्रत्येक टप्पयावर काहींना काही शिकवले असते..आणि आजही त्यांच्या कडून बरेच शिकण्यासारखे असते.ते आपले हितचिंतक तर असतात पण आपली काळजी घेत असताना न कळत ते आपल्याला भरपूर गोष्टी शिकवून जातात.\nआपल्या आजूबाजूचे आपले मित्र ,परिवारामधील इतर सदस्य आणि आपला समाज आपल्याला न कळत खूप काही शिकवत असतो,त्या प्रमाणे आपला विकास होतो..\nज्या ठिकाणी आपण आपल्या आयुष्यातील शिकण्याचे वर्ष घालवले असतात ते म्हणजे आपली शाळा आणि त्या शाळेतले शिक्षक..\nकाही शाळेतील शिक्षकांचे काम प्रामाणिक पणे करतात त्यात काहीही वाद नाही पण काही शिक्षक अमली पदार्थांचे सेवन करतात ,तंबाखू खातात,वेगवेगळया व्यसनी पदार्थांचे सेवन करतात आणि त्या अवतारामध्ये शाळेत शिकवायला विद्याथ्यासमोर जातात आणि त्यांना वेगवेगळे विषय शिकवतात..तो विषय ते चांगल्या पध्दतीने शिकवत असतील त्यात काय वाद नाही पण विद्यार्थी तूमच्या शिकवण्याकडेच फक्त लक्ष देत नसतो तो तूमच्या कडे सगळया बाजूंनी शिकण्याचा प्रयत्न करत असतो..आता अशे काही शिक्षक आहेत की तोंडामध्ये तंबाखू आणि वर्गामध्ये जाउन इतिहास ,इतर भाषा विषयाचे पुस्तक समोरच्या विदयार्थ्यासमोर वाचन करून दाखवतात तसेच शिकवतात..आता अशा विदयार्थ्यांचा विकास कसा होत असेल याचा थोडा विचार करा..\nतंबाखू तोंडात आणि पिचकारी मारत जर एखादा शिक्षक विद्यार्थ्यासमोर येत असेल त्याचा कसा विकास होईल त्याला नैतिक शिस्त कशी लागेल…तो त्या विषयात चांगले मार्क मिळतील पण समाजामध्ये वावरत असताना आपली नैतिक जबाबदारी असते हे त्याला कोण शिकवणार..आपण आपल्या समाजात राहत असताना कशा प्रकारे राहायचे असते हे त्याला कोण शिकवणार जर शिक्षकच जर नैतिक जबाबदारी पाळत नसतील,किंवा आपली नैतिक जबाबदारीच शिक्षकाला समजली नसेल तर त्या विद्यार्थ्यांचा विकास कसा होणार..\nआज स्पर्धा परीक्षेतू शिक्षक भरती करणारे व्यसनांच्या आहारी गेले आहेत पूढे चालून ते शिक्षक होतील आणि आपले मुले यांच्या कडे शिकायला जातील आणि मग आपल्या मुलावर काय परिणाम होईल त्यांचा विचार करा..\nआज सरकारचा कायदा असेल नसेल पण सरकारने यात दखल घेउन शिक्षकांने व्यसन विद्यार्थ्यासमोर व्यसन कमीत कमीत न करता शिकवले पाहिजे यासाठी पाउले उचलून कडक कारवाई केली पाहिजे..आपल्या आसपासच्या शाळेतील सर्रास व्यसन करताना दिसत आहेत..त्याच्यावर लगाम लागला पाहिजे नाहीतर ..तसेच त्यांना नैतिक जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे..\nआपली पूढची पिढी आपल्याला चांगली घडवायची असतील आपले आजबाजूचे शिक्षक आपल्याला आधी चांगले घडवावे लागतील..या साठी सरकारने तसेच आपण या बेवडया शिक्षकाच्या विरोध कारवाई केली पाहिजे किंवा कायदा आणला पाहिजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/kartik-aaryan-refuse-to-promote-paan-masala/", "date_download": "2022-10-04T16:25:29Z", "digest": "sha1:Q34DV5OPEFEHS3VNFGVN2TEGXALZZYNI", "length": 9455, "nlines": 108, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "पान मसाल्याची जाहिरात करण्यास Kartik Aaryan चा नकार, इतक्या कोटींची होती ऑफर !!! | Hello Maharashtra", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या पान मसाल्याची जाहिरात करण्यास Kartik Aaryan चा नकार, इतक्या कोटींची होती ऑफर...\nपान मसाल्याची जाहिरात करण्यास Kartik Aaryan चा नकार, इतक्या कोटींची होती ऑफर \n आपल्या बहुरंगी अभिनयाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेला बॉलिवूड अभिनेता Kartik Aaryan सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. त्याच्या ‘भूल भुलैया 2’ ला चित्रपट देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. त्याचबरोबर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली. आता कार्तिकच्या चाहत्यांना त्याच्या ‘शेहजादा’ या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 10 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. नुकतेच Kartik Aaryan ने एक मोठे पाऊल उचलले आहे. तर हे जाणून घ्या कि, कार्तिकने नुकतेच पान मसाल्याच्या जाहिरातीची 9 कोटींची ऑफर नाकारल्याची बातमी समोर आली आहे.\nबॉलीवूड हंगामाममधील एका बातमीनुसार, पान मसाल्याच्या जाहिरातीची ऑफर येताच Kartik Aaryan ने ती करण्यास नकार दिला. एका अॅड गुरूच्या माध्यमातून या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, ही गोष्ट अगदी खरी आहे. कार्तिककडे एका अशा जाहिरातीची ऑफर आली होती. मात्र त्याने लगेचच 9 कोटींची ही ऑफर नाकारली.\nदरम्यान सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी Kartik Aaryan चे कौतुक केले आहे. याबाबत ते म्हणाले की,” पान मसाल्याची जाहिरात करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि कायद्याने सेन्सॉर बोर्डालाही तसे करण्यास मनाई आहे.” हे लक्षात घ्या कि, याआधी अक्षय कुमार देखील एका पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये दिसून आला होता. त्यावेळी सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोलही करण्यात आले. यानंतर त्याला लोकांची माफी देखील मागावी लागली.\nयावेळी अक्षयने एक पोस्ट करत म्हंटले की, ‘मला माफ करा. मी तुम्हा सर्वांची, माझ्या हितचिंतकांची आणि चाहत्यांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिक्रियांनी मला खूप प्रभावित केले आहे. मात्र, मी कधीही तंबाखूचा प्रचार केला नाही आणि करणार नाही. विमल इलायची यांच्या असोसिएशन बाबत तुमच्या प्रतिक्रिया काहीही असोत, मी तुमच्या भावनांचा आदर करतो. मी ठरवले आहे की, या जाहिरातीतून मिळालेली फी मी एका चांगल्या कारणासाठी वापरेन.’ Kartik Aaryan\nहे पण वाचा :\nJio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी फ्रीमध्ये मिळेल Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन \nPost Office च्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या महिन्यात मिळवा दुप्पट पैसे \nIndia vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ICC च्या ‘या’ नव्या नियमाचा भारताने घेतला मोठा फायदा \nGold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण, आजचे नवीन भाव पहा\nMultibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने 20 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये.\nहॅलो महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.\nPrevious articleसभा सुरु असताना अचानक सभेत घुसले बैल, नागरिकांची उडाली मोठी तारांबळ\nNext articleवर्गामध्येच पोरींमध्ये झाली जबरदस्त फाईट, एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या\nBusiness : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई \nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95+%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C", "date_download": "2022-10-04T17:27:56Z", "digest": "sha1:T4VUFTRSADCPVKEGAPPRGON72K7NEA2W", "length": 7774, "nlines": 55, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nनाहीतर आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं नाही\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआपल्या देशाचा जीडीपी विक्रमी टक्क्यांनी घसरलाय. कोरोना आणि लॉकडाऊनने तिचं कंबरडं मोडलंय. लोक खर्चच करत नाहीत. सरकारने अर्थव्यवस्थेत जीव फुंकण्याचे प्रयत्न अगदीच अपुरे ठरलेत. अशावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काय करावं लागेल याचं एक टिपण रिझर्व बँकेचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सोशल मीडियावर सविस्तर दिलंय. त्याचा हा अनुवाद.\nनाहीतर आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं नाही\nआपल्या देशाचा जीडीपी विक्रमी टक्क्यांनी घसरलाय. कोरोना आणि लॉकडाऊनने तिचं कंबरडं मोडलंय. लोक खर्चच करत नाहीत. सरकारने अर्थव्यवस्थेत जीव फुंकण्याचे प्रयत्न अगदीच अपुरे ठरलेत. अशावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काय करावं लागेल याचं एक टिपण रिझर्व बँकेचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सोशल मीडियावर सविस्तर दिलंय. त्याचा हा अनुवाद......\nमध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभारतातला मध्यम वर्गाला आता मोठे लेखही वाचू वाटत नाही. या लेखांमधे त्याचं भलं चिंतलेलं असलं तरी तो ते वाचत नाही. त्याला सारंकाही वॉट्सअप मीमसारखा तोंडवळा असलेलं हवंय. इएमआयवर जगणाऱ्या या वर्गाला ज्ञानही हप्त्याहप्त्यांमधे हवंय. मीम हे त्याच्या ज्ञानाचं इएमआय आहे. त्याची स्वप्नं बदलीत. तो टिकटॉकवर स्वतःलाच निरर्थक ठरवण्यात मश्गूल झालाय.\nमध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे\nभारतातला मध्यम वर्गाला आता मोठे लेखही वाचू वाटत नाही. या लेखांमधे त्याचं भलं चिंतलेलं असलं तरी तो ते वाचत नाही. त्याला सारंकाही वॉट्सअप मीमसारखा तोंडवळा असलेलं हवंय. इएमआयवर जगणाऱ्या या वर्गाला ज्ञानही हप्त्याहप्त्यांमधे हवंय. मीम हे त्याच्या ज्ञानाचं इएमआय आहे. त्याची स्वप्नं बदलीत. तो टिकटॉकवर स्वतःलाच निरर्थक ठरवण्यात मश्गूल झालाय......\nरघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोना वायरस हे स्वातंत्र्यानंतरच भारतावरच सर्वात मोठं संकट आहे. २००८ च्या आर्थिक संकटापेक्षा हे संकट खूप वेगळं आहे. इथे लॉकडाऊननंतरचा प्लॅन आत्ताच तयार करावा लागेल. तसंच ही लढाई आपल्याला पीएमओ कार्यालयाच्या जीवावर लढता येणार नाही. यापूर्वी आर्थिक संकटांचा सामना केलेल्या अनुभवी विरोधी पक्षांना सोबत घ्यावं लागेल, असा कोरोनाशी लढण्याचा प्लॅन रघुराम राजन यांनी भारताला दिलाय.\nरघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन\nकोरोना वायरस हे स्वातंत्र्यानंतरच भारतावरच सर्वात मोठं संकट आहे. २००८ च्या आर्थिक संकटापेक्षा हे संकट खूप वेगळं आहे. इथे लॉकडाऊननंतरचा प्लॅन आत्ताच तयार करावा लागेल. तसंच ही लढाई आपल्याला पीएमओ कार्यालयाच्या जीवावर लढता येणार नाही. यापूर्वी आर्थिक संकटांचा सामना केलेल्या अनुभवी विरोधी पक्षांना सोबत घ्यावं लागेल, असा कोरोनाशी लढण्याचा प्लॅन रघुराम राजन यांनी भारताला दिलाय......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Why-did-Kiran-Pisa-choose-public-hospital-for-delivery-of-her-childWO3080688", "date_download": "2022-10-04T17:46:59Z", "digest": "sha1:SDVLTR2MABTZ4OAGNZEPZKNNV4RQT5EF", "length": 20968, "nlines": 131, "source_domain": "www.kolaj.in", "title": "सरकारी हॉस्पिटलमधे बाळंत होणाऱ्या या आयएएस महिलेने आदर्श घडवला | Kolaj", "raw_content": "\nसरकारी हॉस्पिटलमधे बाळंत होणाऱ्या या आयएएस महिलेने आदर्श घडवला\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nझारखंडमधे आयएएस अधिकारी किरण पासी यांची आज सकाळी सरकारी हॉस्पिटलमधे डिलिवरी झाली. सुट्टी घेऊन एखाद्या महागड्या खासगी हॉस्पिटलमधे त्या सहज जाऊ शकल्या असत्या. पण त्याऐवजी त्यांनी मुद्दाम सरकारी हॉस्पिटलमधे जाण्याचा पर्याय निवडला. अशी एखादी अधिकारी महाराष्ट्रात असेल का\nसरकारी बसपेक्षा खासगी गाडी किंवा बसने जाणं आपल्याला जास्त सोयीस्कर आणि स्टेटसवालं वाटतं. सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या सगळ्याच सेवांवर आपण सतत टीका करत असतो. खासकरून सरकारी हॉस्पिटलबद्दलचं आपलं मत फारच वाईट असतं.\nखासगी हॉस्पिटलचा खर्च जास्त असला तरीही बचत वगैरे करून साठवलेले पैसे वापरून आपण तिथेच जातो. त्यातही आपल्याला भरपूर पगार असेल तर आपण सरकारी हॉस्पिटलचं नावसुद्धा काढत नाही. पण झारखंडमधल्या डेप्युटी कमिशनर म्हणजेच आपल्याकडच्या जिल्हाधिकारी पदावरच्या किरण पासी यांनी आपल्या बाळंतपणासाठी मुद्दाम सरकारी हॉस्पिटलची निवड केली. त्यांचा फोटो आणि बातमी सोशल मीडियावर तुफान वायरल होतोय.\nआरोग्य सेवा सुधारण्यावर भर\nकिरण पासी या २०१३ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या सध्या गोड्डा जिल्ह्याच्या ४८ व्या डेप्युटी कमिशनर म्हणून काम पाहतात. पश्चिम बंगालच्या कृष्णा नगरमधे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कॉलेजमधे असताना त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायचं ठरवलं. २००४ मधे प्रोविजनल सिविल सर्विस म्हणजेच पीसीएसची परिक्षा पास केल्यानंतर त्यांना नोकरी लागली. नोकरी करता करता त्यांनी आयएएसची तयारी केली. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी परिक्षा पास केली.\nएकदम कडक शिस्त असणारी ऑफिसर म्हणून किरण ओळखल्या जातात. गोड्डा जिल्ह्यातल्या आरोग्य सेवा सुधारण्याचं श्रेय त्यांना जातं. डीसी म्हणून निवड झाल्यापासूनच जिल्ह्यातल्या आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गोड्डातल्या सरकारी हॉस्पिटलला सप्टेंबर २०१९ मधे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा कायाकल्प पुरस्कार मिळाला होता.\nएवढं करून त्या थांबल्या नाहीत. तर स्वतःच्या बाळांतपणासाठी त्यांनी सरकारी हॉस्पिटलच निवडलं. एखाद्या खासगी हॉस्पिटलमधे जाऊन बाळंतपण करणं त्यांना सहज परवडणारं होतं. शिवाय, सरकारी अधिकारी असल्यानं काही ज्यादा सुविधाही मिळाल्या असत्या. पण त्या सगळ्याला नकार देत सरकारी हॉस्पिटलमधल्या यंत्रणेवर लोकांचा विश्वास बसावा यासाठी त्यांनी आपलं बाळंतपण सरकारी हॉस्पिटलमधे करण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी त्यांची सिझेरीयन डिलीवरी झाली आणि त्यांनी एका मुलाला जन्म दिला.\nहेही वाचा : आई होण्याचं आदर्श वय सरकार कसं ठरवणार\nसरकारी यंत्रणेवरचा विश्वास वाढेल\nसिझेरीयननंतर आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचं या हॉस्पिटलमधले सिविल सर्जन एस.पी. मिश्रा यांनी द लल्लनटॉपशी बोलताना सांगितलं. ‘किरण यांनी सरकारी हॉस्पिटलची निवड केली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे लोकांचा सरकारी यंत्रणेवरचा विश्वास वाढेल,’ असंही ते म्हणाले.\nगोड्डाच्या शेजारी असलेल्या देवघर जिल्हाच्या डीसी नॅन्सी सहाय यांनीही या सरकारी हॉस्पिटलला भेट देऊन किरण यांची विचारपूस केल्याचं लल्लनटॉपच्या बातमीत सांगण्यात आलंय. ‘किरणच्या या कृतीमुळे सरकारी हॉस्पिटलबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन पसरेल. सरकारी हॉस्पिटलमधे जायची लोकांना भीती वाटते. पण यामुळे ही परिस्थिती बदलेल. सरकारी हॉस्पिटलही चांगल्या सुविधा पुरवतील,’ असं सहाय म्हणाल्या.\nतर झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनीही ट्विट करून या घटनेची दखल घेतलीय. ‘ही फक्त बातमी नाही तर झारखंडमधली आरोग्य सेवा सुधारली असल्याचा पुरावाच आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार जनतेची सेवा करण्यात तत्पर आहे. सोनिया गांधींचं स्वस्थ झारखंडचं स्वप्न आम्ही साकार करू.’ असं ते या ट्विटमधे म्हणालेत.\nहेही वाचा : एका वायरसने जग कसं हादरवलं\nतरच सरकारी सेवांचा दर्जा वाढू शकतो\nसरकारी हॉस्पिटलमधे कमी खर्चात चांगले उपचार मिळतात. पण तिथल्या डॉक्टर आणि यंत्रणेवर आपला विश्वास नसतो. सरकारी हॉस्पिटल फक्त गरीब लोकांसाठी असतात असाही आपला गैरसमज असतो. त्यामुळे खरोखरच गरीब लोकांशिवाय सरकारी हॉस्पिटलकडे कुणी फारसं फिरकत नाही. सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा ढासाळते. पण सगळ्याच नागरिकांनी सरकारी हॉस्पिटलला प्राधान्य दिलं तर ही यंत्रणा आणि हॉस्पिटलमधल्या सेवांचा दर्जा वाढू शकतो.\nझारखंड राज्य आदिवासीबहुल म्हणून ओळखलं जातं. किरण पासी कमिशनर असलेल्या गोड्डा जिल्ह्याचा बहुतांश भागही जंगलानं व्यापलेला आहे. खाण्यांमधे काम करून मजूरी मिळवणं हा इथल्या लोकांचा मुख्य रोजगार आहे. मोठं प्रायवेट हॉस्पिटल त्यांना परवडतही नाहीत. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमधूनच त्यांना दर्जेदार सेवा मिळणं गरजेचं आहे. म्हणूनच किरण पासी यांनी उचललेलं हे पाऊल खूप महत्त्वाचं ठरतं.\nयाआधीही अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या बायकोचं किंवा मुलीचं बाळंतपण सरकारी हॉस्पिटलमधे करून किरण पासी यांच्याप्रमाणेच एक आदर्श घालून दिलाय. ओडिसातल्या मलकानगिरी जिल्ह्याचे कलेक्टर मनिष अगरवाल आणि कर्नाटकातल्या बलेरी जिल्ह्याचे आयएएस ऑफिसर एस. एस. नकुल यांनीही आपल्या बायकोच्या बाळंतपणासाठी सरकारी हॉस्पिटलच निवडलं होतं. याच्या या निर्णयाचं मीडियाकडून कौतुकही करण्यात आलं होतं. उत्तरकाशीचे सब डिविजनल मॅजिस्ट्रेट अनुराग आर्य यांनीही आपल्या बायकोच्या पहिल्या बाळंतपणासाठी सरकारी हॉस्पिटलमधे जाऊन समाजा समोर उदाहरणच घालून दिल्याची एक बातमीही पंजाब केसरी या हिंदी पेपरच्या यू ट्युब चॅनेलवर दाखवली गेलीय.\nतेलंगणातल्या मुलुगू जिल्ह्याचे कलेक्टर अकुनुरी मुरली यांनीही २०१७ मधे आपल्या मुलीच्या बाळंतपणासाठी मुलुगू सरकारी हॉस्पिटलची निवड केली होती. पण स्वतःचं बाळंतपण सरकारी हॉस्पिटलमधे करून घेणाऱ्या किरण पासी या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्यात.\nदिल्ली दंगलीतल्या या हिरोंनी ना जात पाहिला ना धर्म\nसरकारने कायदा करून रूग्णांची लुबाडणूक थांबणार\nभाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे\nदिशा कायदा लागू झाल्यास बलात्कारी पुरुषांचा २१ दिवसांत निकाल\nभारतीय राज्यघटनेचं महाराष्ट्र कनेक्शन वाया महात्मा गांधी\nभारतीय राज्यघटनेचं महाराष्ट्र कनेक्शन वाया महात्मा गांधी\nइटलीतल्या अतिउजव्यांच्या एण्ट्रीने युरोपचं राजकारण कसं बदलेल\nइटलीतल्या अतिउजव्यांच्या एण्ट्रीने युरोपचं राजकारण कसं बदलेल\nशेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भाववाढीवर महागाईचं खापर\nशेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भाववाढीवर महागाईचं खापर\nनव्या नवरीच्या भावनांचं गाणं ऐकून बिहार का बिथरलाय\nनव्या नवरीच्या भावनांचं गाणं ऐकून बिहार का बिथरलाय\nपृथ्वीवरचं संकट आकाशातच छूमंतर करणारी नासाची मोहीम\nपृथ्वीवरचं संकट आकाशातच छूमंतर करणारी नासाची मोहीम\nजिनपिंग यांच्याविरुद्ध झालेला उठाव खरा की खोटा\nजिनपिंग यांच्याविरुद्ध झालेला उठाव खरा की खोटा\nभारतीय राज्यघटनेचं महाराष्ट्र कनेक्शन वाया महात्मा गांधी\nभारतीय राज्यघटनेचं महाराष्ट्र कनेक्शन वाया महात्मा गांधी\nइटलीतल्या अतिउजव्यांच्या एण्ट्रीने युरोपचं राजकारण कसं बदलेल\nइटलीतल्या अतिउजव्यांच्या एण्ट्रीने युरोपचं राजकारण कसं बदलेल\nवॅलेंटाईन स्पेशल: थोडा हैं, थोडे की जरूरत हैं\nवॅलेंटाईन स्पेशल: थोडा हैं, थोडे की जरूरत हैं\nतुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई\nतुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई\nनव्या स्क्रॅपिंग पॉलिसीनं भारतातलं ऑटोमोबाईल क्षेत्र सुधारेल\nनव्या स्क्रॅपिंग पॉलिसीनं भारतातलं ऑटोमोबाईल क्षेत्र सुधारेल\nसोफिया दिलीप सिंग : ब्रिटिश महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारी राजकुमारी\nसोफिया दिलीप सिंग : ब्रिटिश महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारी राजकुमारी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/politics/tmc-leaders-along-with-may-party-workers-join-congress-pkd-83-3065783/", "date_download": "2022-10-04T17:31:58Z", "digest": "sha1:DJCMU3GXM2ZVLGIBGMDOXLPWOQ7OE7DZ", "length": 24489, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "In Tripura TMC Leaders along with may party workers Join Congress | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nत्रिपुरा: तृणमूल कॉंग्रेसला करावा लागतोय अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष\nअनेक मोठे नेते पक्ष सोडत असल्यामुळे त्रिपुरा तृणमुल कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nपक्षांतर्गत वादामुळे त्रिपुरात टीएमसी पोखरली गेली आहे.\nपश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेसला त्रिपुरात मात्र अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. वाढती बंडखोरी आणि पक्षांतर्गत वाद यामुळे त्रिपुरात टीएमसी पोखरली गेली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्षाला राज्यात अस्तित्व टिकवण्यासाठी लढावं लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये त्रिपुरात विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर त्रिपुरात आता राजकीय घडामोडी घडण्यास सुरवात झाली आहे. त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या सहा महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथील तृणमूल कॉंग्रेसचे नेते बाप्तू चक्रवर्ती यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी तृणमूल काँग्रेसची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.बाप्तू यांच्यासह मोठ्या गटाने पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मोठा धक्का बसला आहे.\nबाप्तू हे यापूर्वी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य होते. दशकभरापूर्वी काँग्रेसच्या युवा शाखेतून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या बाप्तू यांनी नंतर भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपामधील लोकांनी इथल्या लोकांची फसवणूक केली असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपा सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आता तृणमूल काँग्रेस सोडताना त्यांनी आरोप केला आहे की “टीएमसी हा चांगला पक्ष नाही आणि इथे तो सत्ताधारी भाजपाची बी टीम म्हणून काम करत आहे”.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\nDasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “उद्या संध्याकाळपर्यंत…”\nकाँग्रेसमध्ये पुनरागमन करताना बाप्तू म्हणाले की, “राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखालील जुना पक्ष हा भाजपाविरुद्ध लढा देणारा सर्वात मोठा पक्ष आहे. आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलंच पाहिजे ही माझी इच्छा आहे. आणि ते करण्याच्या प्रयत्नाला माझा हातभार लागावा म्हणून मी पुन्हा काँग्रेसमध्ये परतत आहे”. पुढील वर्षाच्या सुरुवातीला राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.\nकाँग्रेसच्या म्हणण्यानुसार, टीएमसी आणि सीपीएम आणि भाजपासह इतर पक्षांचे सुमारे २,५१७ कार्यकर्ते रविवारी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्यामुळे पक्षाला मोठी ताकद मिळेल असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणं आहे. यावर प्रत्युत्तर देताना टीएमसीने सांगितले की “राज्यातील सुमारे ५० नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. पक्षाला अंतर्गत मतभेदांनी ग्रासल्याचे आरोप दावे फेटाळले आहेत. टीएमसीचे ज्येष्ठ नेते राजीव बॅनर्जी म्हणाले “काल काँग्रेसने काही खोटे दावे करून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. आमच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोणीही कोणत्याही पक्षात सामील होऊ शकतो. ही त्यांची निवड आहे. परंतु आमचे दिग्गज कार्यकारिणी सदस्य देबू घोष यांच्यासह अनेक टीएमसी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील झाल्याचा दावा केला होता, ते प्रत्यक्षात सामील झालेच नाहीत.”\nजूनमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत टीएमसीचा पराभव झाला होता. त्यांना सुमारे ३ टक्के मते मिळाली होती. ज्यामुळे त्यांचे नेते अस्वस्थ झाले आहेत. विधानसभेच्या ४ जागांवर पोटनिवडणूक झाली. त्यात भाजपाचा तीन जागांवर तर काँग्रेसचा एका जागेवर विजय झाला होता. गेल्या वर्षी टीएमसीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत १६.३९ टक्के मते मिळाली होती. टीएमसी आगरतळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर होती. तेव्हा त्यांनी आम्हीच भाजपाला आव्हान देणारा पक्ष असल्याचा दावा केला होता.\nमराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमंत्रिमंडळ विस्तारात रायगडकरांच्या पदरी निराशा\n भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ५७ धावांनी पराभव, मालिका मात्र २-१ ने जिंकली\n ५० जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, उत्तराखंडमधील भीषण अपघात\nसांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांअभावीच ‘स्वच्छ’ स्पर्धेतील मानांकनात घसरण ; महापालिका आयुक्तांची कबुली\nपुणे : कात्रज चौकात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nपुणे : मेट्रोच्या कामासाठी येरवडा भागात वाहतूक बदल\nऔरंगाबाद : पीएफआयचा न्यायाधीश, पोलिसांविरोधात कट ; एटीएसची न्यायालयात माहिती\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nमिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती\nनिवडणूक काळात लोकप्रिय घोषणांच्या पूर्ततेच्या खर्चाचा प्रारूप तपशीलही राजकीय पक्षांना सादर करावा लागणार\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संभाजी ब्रिगेडची रसद \nगाडगेबाबांच्‍या दशसूत्रीची पुनर्स्‍थापना झाली. पण….\nशाही दसऱ्याला आर्थिक मदतीद्वारे शिंदे-फडणवीस सरकारचा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी राजकीय सलगीचा प्रयत्न\nपालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये विरोधी आमदारांच्या १२५ कोटींच्या कामांना ‘दे धक्का…’\nलातूर लोकसभेसाठी पुन्हा ‘रेल्वे येईल धावुनी…’चा राजकीय खेळ\nGujrat Assembly Election : बदलत्या राजकारणात भूपेंद्र पटेल यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पसंती का\nराज्यातील महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपची तीन दिवस चिंतन बैठक\nमिशन 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची तगडी रणनीती\nनिवडणूक काळात लोकप्रिय घोषणांच्या पूर्ततेच्या खर्चाचा प्रारूप तपशीलही राजकीय पक्षांना सादर करावा लागणार\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संभाजी ब्रिगेडची रसद \nगाडगेबाबांच्‍या दशसूत्रीची पुनर्स्‍थापना झाली. पण….\nशाही दसऱ्याला आर्थिक मदतीद्वारे शिंदे-फडणवीस सरकारचा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी राजकीय सलगीचा प्रयत्न\nपालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा नगरमध्ये विरोधी आमदारांच्या १२५ कोटींच्या कामांना ‘दे धक्का…’", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/maharashtra-gram-panchayat-elections-63-villages-of-pune-district-the-prestige-of-amol-kolhe-adhalrao-patil-was-at-stake/articleshow/93525477.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2022-10-04T15:53:16Z", "digest": "sha1:QPRKZVZVOVY3DBV35N6SUBLSYHDR7CFH", "length": 15531, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "maharashtra gram panchayat election, ग्रामपंचायत निवडणुकांचं मैदान कोण मारणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nग्रामपंचायत निवडणुकांचं मैदान कोण मारणार शिरुरमध्ये कोल्हे-आढळरावांची प्रतिष्ठा पणाला\nMaharashtra Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यातील राजकारणाचे मैदान असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील ६२ ग्रामपंचायतीत निवडणूक होत असल्याने पुणे जिल्ह्याचे राजकारण कमालीचे तापणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक होत असली तरी ही लढाई प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट अशीच होणार असल्याचे चित्र आहे.\nग्रामपंचायत निवडणुकांचं मैदान कोण मारणार शिरुरमध्ये कोल्हे-आढळरावांची प्रतिष्ठा पणाला\nराज्यात ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार\nपुणे जिल्ह्यात ६३ गावात गुलाल उधळणार\nअमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांची प्रतिष्ठा पणाला\nपुणे : राज्यात ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये आता थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने भावी सरपंचांनी आता कंबर कसली आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील ३८, आंबेगाव तालुक्यातील १८, खेड तालुक्यातील ५ तर भोर तालुक्यातील २ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे.\nघोषित कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे २७, २८ आणि ३१ ऑगस्ट रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्राची छाननी २ सप्टेंबर २०२२ रोजी होणार असून नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ पर्यंत असणार आहे. मतदान १८ सप्टेंबरला सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाचपर्यंत करता येणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.\nदादा मंत्रिमंडळात, भाऊंकडे संघटनेचा चार्ज, प्रदेशाध्यक्ष बदलावर चंद्रकांत पाटील म्हणाले...\nपुणे जिल्ह्यातील राजकारणाचे मैदान असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील ६२ ग्रामपंचायतीत निवडणूक होत असल्याने पुणे जिल्ह्याचे राजकारण कमालीचे तापणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक होत असली तरी ही लढाई प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट अशीच होणार असल्याचे चित्र आहे. शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी झालेले शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.\nआढळराव पाटील यांचे गाव असलेल्या आंबेगावात १८ तर राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांचे प्राबल्य असलेल्या आणि लोकसभा निवडणुकीत कोल्हेंना मोठे मताधिक्य देणाऱ्या जुन्नर तालुक्यात ३८ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत असल्याने दोन्ही नेत्यांनी आतापासूनच जय्यत तयारी सुरु केली असून दोन्ही नेते आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहेत. राष्ट्रवादी आपल्याला कमजोर करत असल्याची टीका करत शिंदे गटात दाखल झालेल्या आढळराव पाटलांसाठी ही निवडणूक खऱ्या अर्थाने अस्तित्वाची लढाई असल्याचं बोललं जात आहे.\nदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.\nबिहारमधील सत्तांतराचे 'सेना भवना'वर पडसाद, उद्धव ठाकरेंकडून नितीश कुमारांचं तोंडभर कौतुक\nमहत्वाचे लेखदादा मंत्रिमंडळात, भाऊंकडे संघटनेचा चार्ज, प्रदेशाध्यक्ष बदलावर चंद्रकांत पाटील म्हणाले...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nविदेश वृत्त ना उम्र की सीमा हों... ६० वर्षांनी लहान तरुणीशी ७८ वर्षीय वृद्धाचं लग्न\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nमुंबई 'शिवसैनिक होऊन दाखवा', शिंदे गटावर करारा आसूड, आनंद शिंदे यांचं खणखणीत गाणं\nमुंबई एसटीतील चालक आणि वाहक पदाच्या भरतीतील उमेदवारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र\nऔरंगाबाद शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी निघालेल्या अर्जुन खोतकरांच्या ताफ्याला अपघात; १५ ते १६ वाहनांचा चुराडा\nकोल्हापूर कोल्हापूरचे छत्रपती 'भोसले' आडनाव का लावत नाहीत\nदेश Video: केसीआर मोठा निर्णय घेण्यापूर्वीच टीआरएस नेत्याचा प्रताप समोर, दारुसह कोंबडी वाटप सुरु\nअकोला महाराष्ट्रातील या गावात दसऱ्याला रावणाचं दहन नाही तर होते पूजा, ३०० वर्षांपासूनची परंपरा आजही अबाधित\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nहेल्थ पुरूषांनाही होतो एंड्रोपॉज, ज्यामुळे लैंगिक आयुष्य येतं धोक्यात, 13 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/pimpalkhuta-mahadev-students-protest-for-bus-near-tashil-office-buldhana-news-sml80", "date_download": "2022-10-04T16:50:05Z", "digest": "sha1:OVRQTYM6VRXBC5Z6I5IG7236UTI7EAOK", "length": 5512, "nlines": 60, "source_domain": "www.saamtv.com", "title": "बससाठी पाच किलाेमीटर पायपीट करणा-या विद्यार्थ्यांचा तहसीलदारांना घेराव, दिला 'हा' इशारा", "raw_content": "\nबससाठी पाच किलाेमीटर पायपीट करणा-या विद्यार्थ्यांचा तहसीलदारांना घेराव, दिला 'हा' इशारा\nबससाठी विद्यार्थ्यांना दरराेज चार ते पाच किलाेमीटर पायी प्रवास करावा लागताे.\nBuldhana News : शाळेसाठी बसची सुविधा नसल्याने आज पिंपळखुटा महादेव गावातील विद्यार्थी यांनी चक्क तहसिलदारांना घेराव घातला. यावेळी विद्यार्थी (students) यांनी बसची (msrtc bus) सुविधा गावात सुरु झाली नाही तर आम्ही शिक्षण थांबवू असा इशारा देखील प्रशासनास दिला.\nबुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा महादेव या गावातील शेकडो विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी दररोज ये जा करीत असतात. या विद्यार्थ्यांना येणे जाणे करण्यासाठी दळणवळणीची व्यवस्था नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.\nदरराेज चार ते पाच किलाेमीटर पायी प्रवास करत विद्यार्थी मुख्य रस्त्यावर गावाच्या फाट्यावर येऊन बसची प्रतीक्षा करतात. या रस्त्यावरून धावणाऱ्या बसेस सुद्धा फाट्यावर थांबत नसल्याने कित्येक वेळ विद्यार्थी ताटकळत राहतात.\nयामुळे वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी आज चक्क मलकापूरच्या तहसीलदारांना घेराव घातला. यावेळी तहसीलदारांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आमच्या गावात बस सेवा सुरु झाली नाही तर आम्ही आमचं शिक्षण थांबवू. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे दाखले तहसीलदार कार्यालयात अथवा तुमच्याकडे जमा करू असा इशारा दिला.\nराज्य स्पर्धेत शौचालयात जेवण तयार करुन दिलं खेळाडूंना; क्रीडाधिकारी निलंबित (पाहा व्हिडिओ)\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.divyaprabhatnews.com/2019/08/3-556-16-250.html", "date_download": "2022-10-04T16:20:49Z", "digest": "sha1:ODBFDXJ43ZPSWA3BM4WBOS52OSMYDLMS", "length": 10164, "nlines": 51, "source_domain": "www.divyaprabhatnews.com", "title": "साडेतीन हजार कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले पंढरपूरला मदतीसाठी प्रशासन सज्ज -सचिन ढोले - Divyaprabhat News", "raw_content": "\nHome पंढरपूर विशेष मंगळवेढा विशेष राजकीय संपादकीय साडेतीन हजार कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले पंढरपूरला मदतीसाठी प्रशासन सज्ज -सचिन ढोले\nसाडेतीन हजार कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले पंढरपूरला मदतीसाठी प्रशासन सज्ज -सचिन ढोले\n11:39 AM पंढरपूर विशेष, मंगळवेढा विशेष, राजकीय, संपादकीय,\nवीर व उजनी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने, नीरा व भीमा नदी काठी पुरस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील 3 हजार 556 कुटूबांतील 16 हजार 250 नागरीकांचे प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. पूरस्थित मदत व बचाव कार्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.\nभीमा नदीत संगम येथे उजनी धरणातून 1 लाख 20 हजार क्सुसेक्स तर वीर धरणातून 62 हजार 173 क्युसेक्स पाणी सुरु असल्याने भीमा नदीपात्रात 2 लाख 46 हजार 955 क्युसेक्स इतक्या वेगाने पाणी येत आहे. पुरस्थिती मुळे पंढरपूर तालुक्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nशहरातील अंबाबाई पटांगण, व्यासनारायण झोपडपट्टी परिसर, लखुबाई मंदीर परिसर येथील 4 हजार 999 नागरीकांना 65 एकर, रामबाग, ठाकुरबुवा मठ आश्रम शाळा तसेच मुंबईकर मठ येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील पिराची कुरोली, पुळूज, पुळूजवाडी, विटे, खरसोळी, पोहोरगांव, तारापूर, विटे, तारापूर, अजनसोंड पटकुरोली, खेड भोसे, देवडे, गुरसाळे, शेगांव दुमाला आदी नदी काठच्या गावांतील 11 हजार 251 नागरिकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, समाज मंदिरे, मंदिरे आदी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.\nयाठिकाणी प्रशासनामार्फत आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत आवश्यक आरोग्य पथकासह औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.तसेच प्रशासनाकडून बाधित कुंटूबांना 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लिटर केरोसीन देण्यात येणार आहे.ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.त्या ठिकाणचे पाणी ओसरल्यावर तात्काळ पंचनामे करण्यात येणार आहेत. पूरस्थितीत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.\nTags # पंढरपूर विशेष # मंगळवेढा विशेष # राजकीय # संपादकीय\nLabels: पंढरपूर विशेष, मंगळवेढा विशेष, राजकीय, संपादकीय\nसंपादक - श्री.पोपट इंगोले\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'दिव्य प्रभात न्यूज ' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nपाटखळ येथील त्या वादग्रस्त खडी क्रशर व मंगलकार्यालयाची होणार चौकशी....\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील मोरे पिता पुत्रांचे मंगलकार्यालय व खडीक्रशर बेकायदेशीर आणि शासनाचे नियम उल...\nदामाजीच्या कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्तीने कामगारांच्या भावनेशी खेळू नका .......\nकामगार संघटनेचा अफवेखोरांना खणखणीत इशारा...... दिव्य न्यूज नेटवर्क दामाजी ही आमची मातृसंस्था असून आम्ही कामगारांनी ही सं...\nपाटखळ येथील मोरे खडी क्रेशर महसुल विभागाने दुसऱ्यांदा केले सील..\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील गावालगत नियमांची पायमल्ली करून उभारलेल्या खडीक्रशर याबाबतची अधिक म...\nमावस भावाच्या खून प्रकरणी मंगळवेढयाचे तत्कालीन पोलिस नाईक यास जन्मठेप व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा...\nजन्मठेपेच्या शिक्षेन जिल्हाच्या पाेलीस दलात उडाली ऐकच खळबळ.... मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तत्का...\n\"त्या \"वादग्रस्त 'खडी क्रशर' आणि 'मंगल कार्यालयाच्या' कारवाईला महसूल प्रशासनाला कधी लागेल मुहूर्त\nमंगळवेढा महसूल प्रशासनाचे कार्य म्हणजे \" वराती मागून घोडे \"नागरिकांतून तीव्र संताप..... दिव्य प्रभात न्यूज ...\nक्रीडा विषयक जाहिरात धार्मिक पंढरपूर विशेष मंगळवेढा विशेष राजकीय संपादकीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/1282/", "date_download": "2022-10-04T17:43:33Z", "digest": "sha1:UAGRP5VLQEH7MQOTBDW6V4OSMHMG752U", "length": 14321, "nlines": 67, "source_domain": "desimarathi.com", "title": "महिलांच्या केसांवरून जाणून घ्या त्यांचा स्वभाव.! आपल्याकडे वेगळे शास्त्र आहे त्यासाठी. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / जरा हटके / महिलांच्या केसांवरून जाणून घ्या त्यांचा स्वभाव. आपल्याकडे वेगळे शास्त्र आहे त्यासाठी.\nमहिलांच्या केसांवरून जाणून घ्या त्यांचा स्वभाव. आपल्याकडे वेगळे शास्त्र आहे त्यासाठी.\nनमस्कार प्रिय वाचक हो,\nआपल्याकडे वेगवेगळे शास्त्र आहे.या शास्त्राच्या माध्यमातून आपण अभ्यास करत असतो त्याच पैकी समुद्र शास्त्र हे ज्योतिष शास्त्रातील एक महत्त्वाचे शास्त्र आहे. या शास्त्राच्या माध्यमातून आपण अनेक नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. समुद्र शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आलेले आहेत त्यामुळे मानवाच्या वेगवेगळ्या सवयीबद्दल आपल्याला माहिती प्राप्त करता येते त्याचबरोबर व्यक्तीच्या शरीरावरील वेगवेगळे अंग आहेत त्या अंगाबद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळत असते म्हणूनच आज आपण आपल्या लेखामध्ये अशी एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्याने आपल्या ज्ञाना मध्ये नक्कीच वाढ होणार आहे चला तर मग त्या बद्दल..\nतसे तर निसर्गाने आपल्या अशा काही गोष्टी प्रदान केलेल्या आहे ज्यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये वाढ होत असते परंतु आपले सौंदर्य अधिक चांगले बनवण्यासाठी केसांचा महत्त्वाचा वाटा आहे. जर आपल्या शरीरावर केस असतील तर आपल्या सौंदर्यामध्ये वाढ होतेच पण त्याचबरोबर व्यक्तिमत्त्वामध्ये सुद्धा वाढ होत असते. केसां बद्दल वेगवेगळी शास्त्र युक्त माहिती ज्योतिष शास्त्र आणि समृद्ध शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे आणि या केसांच्या साह्याने आपण व्यक्तीचा स्वभाव व्यक्तीची राहणीमान ,व्यक्तीचा दृष्टीकोन इत्यादी गुण आपण जाणून घेऊ शकतो. आज आपण केसांच्या संदर्भातच एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.\nअनेकदा आपण आजूबाजूला लांब केसांच्या महिला पाहत असतो.कुरळे केस असणाऱ्या महिला, छोटे केस असणाऱ्या महिला यांना पाहून आपण त्यांच्याकडे आकर्षित होत असतो. अनेकांना महिलांचे केसांचा रंग आवडत असतो आणि आपण महिलांच्या प्रेमामध्ये पडून जातो. आज आम्ही तुम्हाला जी माहिती सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही अशा स्वभावा बद्दल सुद्धा जाणून घ्याल जेणेकरून लांब केस असणाऱ्या महिलेचा स्वभाव कसा असणार आहे हेसुद्धा आपल्याला कळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. कोणत्याही केसांच्या संदर्भात आपण एखाद्या महिलेच्या स्वभावाबद्दल कशाप्रकारे जाणून घेणार आहोत.\nज्या महिलांचे केस लांब असतात ती महिला सौभाग्यवती असते आणि त्याचबरोबर आपल्या पतीवर प्रेम करणारी असते,अशी महिला आपल्या व्यक्तींवर जिवापाड प्रेम करत असते व ती व्यक्ती माहेरची असू दे किंवा सासरची असू द्या. ज्या महिलांचे केस सोनेरी आणि कुरळे असतात अशा प्रकारच्या महिला साहसी आणि कड्क, शिस्त स्वभावाचे असतात. अशा प्रकारच्या महिला आपल्या पतीशी कठोर वागत असतात आणि त्यांना आपल्या सासरच्या व्यक्तींशी फारसे काही देणे घेणे नसते..\nत्यानंतर आपण जाणून घेणार आहोत ज्या महिला केसांचा रंग भुरा असतो त्यांच्याबद्दल. अशाप्रकारचे महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त करत असतात. या महिलांना संगीत कला नाटक या क्षेत्रामध्ये आवड असते आणि आपल्या मनमोहक अदांनी त्या नेहमी प्रत्येकाचे मन जिंकत असतात आणि प्रत्येकाला अशा प्रकारच्या महिला हवेहवेसे वाटत असतात. त्यांचा स्वभाव हा अतिशय चांगला गोड असतो.\nज्या महिला चे केस अतिशय सोनेरी असतात अशा प्रकारच्या महिलांचे आयुष्य अल्पायुषी असते परंतु अशा प्रकारच्या महिला जेवढे आयुष्य जगतात तेवढे आयुष्यामध्ये स्वतःसाठी आणि इतरांसाठी खूप काही कार्य करून जातात त्यानंतर ज्या महिलांचे केस खांद्यापर्यंत असतात आणि पुढून पांढरे असतात अशा प्रकारच्या महिला हुकूम गाजवणारे असतात आणि आपल्या शासन आणि हुकुमा मुळे घरातील सर्व सदस्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात.\nज्या महिलांचा माथा फार मोठा आणि केस काळेभोर असतात अशा प्रकारच्या महिला सौंदर्या वर अतिशय खर्च करणारे असतात आणि मोठ्या मनाच्या सुद्धा असतात. सौंदर्याच्या बाबतीत या महिला कोणतीही तडजोड करत नाही. ज्या महिलांच्या केसामध्ये भोवरा असतो अशा प्रकारच्या महिला सामाजिक जीवनामध्ये खूप मोठे कार्य करत असत त्याचबरोबर या महिला संन्यासी सुद्धा बनतात. त्या महिलांच्या कानावर केसांमध्ये भोवरा असतो अशा प्रकारच्या महिला स्वभावाने चिडचिड असतात परंतु आपल्या केसांची तसेच मुलांची काळजी घेण्यासाठी या महिला नेहमी तत्पर असतात त्याच्या भविष्याबद्दल नेहमी जागृत असतात. ज्या महिलांच्या उजव्या खांद्याजवळ भोवरा असतो अशा प्रकारच्या महिला नेहमी सक्रिय असतात. या महिला आपल्या भविष्याबद्दल जागरूक असतात परंतु प्रत्येक कार्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हे कार्य करत असतात. त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे राहून त्यांना यश प्राप्त करण्यासाठी सहकार्य सुद्धा करत असतात.\nPrevious किडनी लिव्हरच नव्हे तर पूर्ण ७२ हजार नसा मोकळ्या होतील, हजारो रुपये वाचवणार तुमचे..\nNext पार्टी मध्ये जाण्याआधी फेयर एंड लवलीमध्ये हा घरचा पदार्थ मिक्स करा, मिळवा चमकदार त्वचा..\nहा मुलगा चक्क ‘विधवा आईसाठी योग्य पती शोधत आहे’, त्यामागील कारण जाणून घेतल्यावर तुम्ही देखील..\n“नवऱ्याचे बाहेर अफेअर म्हणून बायको सुद्धा बाहेर अफेअर करते पण पुढे जे घडते ते पाहून..\nपंक्चर काढणाऱ्या आईची गोष्ट, अगदी जेसीबीचेही पंक्चर काढतात.. फाटलेल्या आयुष्याला पंक्चरीचे ठिगळ. डोळ्यात पाणी येईल\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22400", "date_download": "2022-10-04T17:11:22Z", "digest": "sha1:HDHRQOTJDGCWISJQKAKYO7AGM4D7OZYK", "length": 11435, "nlines": 80, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: बिहारधील पुराचा ३८ लाख लोकांना फटका", "raw_content": "\nHome >> देश -परदेश >> बिहारधील पुराचा ३८ लाख लोकांना फटका\nबिहारधील पुराचा ३८ लाख लोकांना फटका\nपाटणा : पुरामुळे बिहार, आसाम, बंगालसह अनेक राज्यांना फटका बसला आहे. बिहारमध्ये पूराचा कहर सतत वाढत आहे. राज्यातील जवळपास सर्व प्रमुख नद्या व त्याच्या उपनद्या यांना पूर आला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यातील लोकांना पूर सहन करावा लागत आहे. बिहारमधील ३८ लाखांहून अधिक लोक पुरात बाधित आहेत. आतापर्यंत विविध घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सरकार मदत व बचाव कार्यचा करत आहे.\nजलसंपदा विभागाच्या अहवालात असे म्हटले आहे की, कोसी नदीच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. वीरपूर बॅरेजजवळील कोसीची पाण्याची पातळी गुरुवारी सकाळी ६ वाजता १.८३ लाख क्युसेक होती, जी रात्री आठ वाजता वाढून १.८६ लाख क्युसेक झाली आहे. येथे गंडक नदीची पाण्याची पातळी स्थिर राहते. बाल्मिकीनगर बॅरेज येथे सकाळी आठ वाजता गंडकचे पाणी १.९१ लाख क्युसेकवर पोहोचले आहे.\nयेथे राज्यातील जवळपास सर्व नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. गंगा, बागमती, बुधी गंडक, कमला बालन, महानंदा हे अनेक भागांत धोक्याच्या चिन्हाच्या वरून वाहत आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त सचिव रामचंद्र दो म्हणाले की, बिहारच्या १२ जिल्ह्यातील एकूण १०२ ब्लॉकमधील ९०१ पंचायत पुरामुळे बाधित झाल्या आहेत. या भागातील जवळपास ३८ लाख लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे.\nते म्हणाले, या भागात १९ मदत शिबिरे उघडली गेली आहेत, जिथे २५ हजाराहून अधिक लोक रहात आहेत. याशिवाय पूरग्रस्त भागात एकूण ९८९ सामुदायिक स्वयंपाकघर चालवले जात आहेत, ज्यामध्ये दररोज पाच लाखाहून अधिक लोक जेवत आहेत.\nरामचंद्र यांनी सांगितले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम सर्व पूरग्रस्त जिल्ह्यात मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकाने आतापर्यंत पुरात अडकलेल्या तीन लाखाहून अधिक लोकांना बाहेर काढले आहे. ते म्हणाले की पूर दरम्यान या भागात विविध घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.\nआसाममध्ये पुराच्या पाण्यात बुडाल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. राज्यातील पूर परिस्थितीत सुधारणा होत असूनही राज्यातील २१ जिल्ह्यांमधील सुमारे १७ लाख लोक अजूनही बाधित आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दैनंदिन पूर अहवालात म्हटले आहे की बरपेटा, कोकराझार आणि कामरूप या जिल्ह्यात बुडल्यामुळे एक एक व्यक्तिचा मृत्यू झाला आहे.\nयासह पूर आणि भूस्खलनामुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या यावर्षी १३३ वर गेली आहे. यापैकी १०७ जणांचा पुरामुळे मृत्यू झाला तर २६ जमीन भूस्खलनामुळे मरण पावले. पुरामुळे सर्वाधिक बाधित जिल्हा म्हणजे गोलापाडा, जिथे चार लाख १९ हजारांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. सध्या संपूर्ण राज्यात १३६ गावात पुराची समस्या असून संपूर्ण राज्यात ९२,८९९ हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत.\nआसामला केंद्राकडून ३४६ कोटी\nआसाममध्ये पुरामुळे अजूनही परिस्थिती बिकट आहे. अनेक जिल्हे पुराच्या वेढ्यात अडकले आहेत. पुरामुळे प्रभावित जिल्हा धीमाजीची भेट मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी घेतली. दरम्यान केंद्र सरकारने ३४६ कोटी रुपयांच्या मदत निधीची घोषणा केली आहे.\nआसाममध्ये अडकले शेकडो हत्ती\nआसाममधील पुराचा फटका तेथील जनावरांनाही बसला आहे. या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जनावरांचा बळी गेला आहे. ब्रह्मपुत्र नदीला पूर आल्यामुळे माजुली द्वीपवर जवळपास १०० हत्ती अडकून पडले होते. पुरात अडकलेल्या हत्तींची उपासमार होऊ लागली होती. ब्रह्मपुत्र नदीच्यामध्ये असलेला हा द्वीप हत्तींचा ठिकाणा आहे. या अडकलेल्या हत्तींना अखेर स्थानिकांनी मदत केली असून त्यांना अन्नधान्य पुरवण्यात आले आहे.\n‘प्रचंड’ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल\nआगीत होरपळून ५ जणांचा मृत्यू\nनामिबियातून आलेल्या ‘आशा’ने दिली गुडन्यूज\nइंडोनेशियात फुटबॉल सामन्यावेळी मैदानावर चाहत्यांचा ‘राडा’\nपाश्चिमात्य राष्ट्रांकडून भारत-आफ्रिकेची लूट\nखर्गे यांनी सोडले विरोधी पक्षनेतेपद\nकेरळमधील रा. स्व. संघाच्या पाच नेत्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा\nमोंदीच्या हस्ते ५ जी सेवा लाँच\nअमेरिका नाटोच्या पाठिशी : बायडेन\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=37107", "date_download": "2022-10-04T17:22:02Z", "digest": "sha1:DM2QTKDV3MVK4IFZK5S2X7ZH7A4B56QL", "length": 5302, "nlines": 71, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: कळसई-दाभाळ येथे दोन घरांवर फांदी पडून नुकसान", "raw_content": "\nHome >> गुन्हे >> कळसई-दाभाळ येथे दोन घरांवर फांदी पडून नुकसान\nकळसई-दाभाळ येथे दोन घरांवर फांदी पडून नुकसान\nकळसई दाभाळ येथील घरावर फांदी पडून झालेले नुकसान.\nधारबांदोडा : कळसई-दाभाळ येथील दोन घरांवर फणसाची फांदी पडून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटना मंगळवारी मध्यरात्री सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.\nशांताबाई शांताराम गावकर हिच्या घराच्या मागील खोलीवर फांदी पडून सुमारे वीस हजारांचे नुकसान झाले असून शेजारी राहणाऱ्या सुशांती गावकर यांच्याही घरावर फांदी पडून अंदाजे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शांताबाई गावकर या अत्यंत गरीब असून ती आपल्या घरात एकटीच राहत आहे. तिच्या स्वयंपाक खोलीवर सदर फांद्या पडून मोठे नुकसान झाले आहे. कुडचडे येथील अग्निशमन दलाच्या साहाय्याने दोन्ही घरांवरील फांद्या हटविण्यात आल्या आहेत.\nड्रग्ज पुरवठा करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक\nयुवकावरील सुरी हल्लाप्रकरणी आणखी चार जणांना अटक\nविदेशात नोकरी लावण्याच्या नावे घेतलेल्या रकमेसाठी अपहरण\nपुण्यातील ठकसेनाला कळंगुटमध्ये बेड्या\nएका महिन्यात लेखा अहवाल द्या \nमुले पळवण्याच्या संशयातून मारहाण करणाऱ्या तिघांना अटक\nदुचाकीच्या चोरी प्रकरणी हणजूणमध्ये एकाला अटक\nसंशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांना कळवा\nड्रग्ज तस्करी : कांदोळीत दोघांना अटक\nजमीन हडप : मैथीला सशर्त जामीन मंजूर\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/a-big-blow-to-the-indian-team-player-may-be-out-of-the-team-due-to-injury-for-zimbabwe-tour/articleshow/93526175.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2022-10-04T17:41:22Z", "digest": "sha1:VGLFDBDLECP7B4VJYJRWSOA5DEHQJJX5", "length": 13269, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nझिम्बाब्वेचै दौरा सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का, महत्वाचा खेळाडू होऊ शकतो संघाबाहेर\nind vs zim : भारताचा झिम्बाब्वेचा दौरा सुरु होण्यापूर्वी भारतीय चाहत्यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. या दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर करताना शिखर धवनकडे कर्णधारपद देण्यात आले होते. पण आता हा निर्णय बीसीसीआयने बदलला आहे. आता लोकेश राहुल हा भारताचा कर्णधार असणार आहे. त्याचबरोबर भारताचा आता अजून एक मोठा धक्का बसला आहे.\nनवी दिल्ली : भारतीय संघाला आता झिम्बाब्वेचा दौरा सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. कारम भारताचा एक महत्वाचा खेळाडू हा संघाबाहेर होणार असल्याचे जवळपास निश्चित जात आहे.\nवाचा-भारतीय संघात मोठा बदल, शिखर धवनकडून कर्णधारपद काढून घेतले\nभारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्टला होणार आहे. पण हा दौरा सुरु होण्यापूर्वी भारताच्या संघाला आता एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला गंभीर दुखापत झाली आहे. सुंदर हा इंग्लंडमध्ये लंडन कप ही स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता. या स्पर्धेतील सामना खेळत असताना सुंदरच्या खांद्याला दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. कारण सुंदरला जेव्हा दुखापत झाली तेव्हा त्याने तात्काळ मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर तो मैदानात परतला नाही. त्यामुळे आता त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल आणि त्यानंतरच तो झिम्बाब्वेच्या दौऱ्यात खेळू शकणार की नाही, हे ठरवले जाऊ शकते. सुंदर हा या स्पर्धेनंतर तिथूनच झिम्बाब्वेला रवाना होणार होता. पण आता कदाचित त्याला भारतामध्ये यावे लागेल. भारतामधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या दुखापतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आता सुंदर झिम्बाब्वेच्या दौऱ्यात खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांत आपल्यासमोर येऊ शकतो, असे म्हटले जात आहे.\nवाचा-'लाल सिंह चड्ढा' पाहून भडकला क्रिकेटपटू, म्हणाला 'हा तर भारतीय आर्मी आणि शिखांचा अपमान'\nझिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताने कर्णधारच बदलला...\nबीसीसीसीआयने झिम्बाब्वेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली होती. या दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर करताना शिखर धवनकडे कर्णधारपद देण्यात आले होते. पण आता हा निर्णय बीसीसीआयने बदलला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त घोषित केल्यानंतर सलामीवीर केएल राहुल झिम्बाब्वेमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.\nतीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार) शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.\nमहत्वाचे लेखकायरन पोलार्डला मिळू शकते मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद, आज जाहीर करण्यात आला नवीन संघ\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nकृषी Positive Story :अपघातात हात गमावूनही जिद्दीनं लढले, बबन साबळेंची रेशीम शेतीची संघर्ष कथा\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nकोल्हापूर कोल्हापूरचे छत्रपती 'भोसले' आडनाव का लावत नाहीत\nमुंबई एसटीतील चालक आणि वाहक पदाच्या भरतीतील उमेदवारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र\nकोल्हापूर तोच थाट तोच उत्साह; कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचा वैभवशाली इतिहास जाणून घ्या...\nमुंबई अनिल देशमुखांना ११ महिन्यांनी जामीन मिळवून देणारे वकील कोण काय केला बिनतोड युक्तिवाद, वाचा...\nविदेश वृत्त ना उम्र की सीमा हों... ६० वर्षांनी लहान तरुणीशी ७८ वर्षीय वृद्धाचं लग्न\nक्रिकेट न्यूज मोहम्मद सिराजकडून संघात आल्यावर घडली मोठी चूक, भारतीय संघाला बसला पराभवाचा फटका...\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/214864", "date_download": "2022-10-04T16:58:51Z", "digest": "sha1:42IAT7KMDCG3JP3ITXPINPR3XOWHJZEV", "length": 2036, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स.चे ११४० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स.चे ११४० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स.चे ११४० चे दशक (संपादन)\n१२:५९, १७ मार्च २००८ ची आवृत्ती\n२६ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n०२:५५, २ मार्च २००८ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\n१२:५९, १७ मार्च २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlexbot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/latest/23122/gold-price-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/ar", "date_download": "2022-10-04T15:55:51Z", "digest": "sha1:RMX7YGWCHWQ6NVR442SCJ5FGX7HBEVHF", "length": 9231, "nlines": 159, "source_domain": "pudhari.news", "title": "Gold Price Today : सोने पुन्हा तेजीत, जाणून घ्या आजचा १८ आणि २४ कॅरेटचा भाव | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/Gold Price Today : जाणून घ्या आजचा १८ आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव\nGold Price Today : सोने पुन्हा तेजीत, जाणून घ्या आजचा १८ आणि २४ कॅरेटचा भाव\nनवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सराफा बाजारात सोने दरात (Gold Price Today) आज मंगळवारी पुन्हा तेजी दिसून आली. सोमवारच्या तुलनेत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price Today) ४९१ रुपयांनी वाढून ४७,४८४ रुपयांवर (प्रति १० ग्रँम दर) पोहोचला. तर चांदीच्या दरात १,०९० रुपयांची (प्रति किलोमागे) तेजी दिसून आली.\nइंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७,४८४ रुपये (प्रति १० ग्रँम) एवढा आहे. तर २३ कॅरेट सोन्याचा दर ४७,२९४ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,४९५ रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा दर ३५,६१३ रुपये आहे. चांदीचा भाव ६३,९७७ रुपये (प्रति किलो) एवढा आहे.\nGold Price : सोने आणि चांदी दरात तेजी, जाणून घ्या १८ आणि २४ कॅरेटचा भाव\n सोने ४५ हजारांच्या खाली येणार\nदेशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी वाढती आहे. यामुळे दिवाळीपर्यंत सोने ५० हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nT20 WorldCup चे वेळापत्रक जाहीर; भारताची पहिली लढत…\nअमेरिकी डॉलरच्या मुल्यात घसरण झाल्याने सोने दराला झळाळी मिळत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. यामुळे भारत आणि चीन सारख्या देशांतून सोन्याला मागणी वाढली आहे.\nजो बायडेन म्‍हणाले, … तर तालिबानला गंभीर परिणाम भोगावे लागतील\nतलाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी, प्रांताधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा\nसोने आणि चांदी दरात गेल्या आठवड्यात घसरण झाली होती. सोन्याचा दर ९५० रुपयांनी घसरला होता. तर चांदी तब्बल ४,१०० रुपयांनी स्वस्त झाली होती. आता पुन्हा सोने आणि चांदी भावात तेजी आली आहे.\nहे ही वाचा :\nपी.व्ही. सिंधूच्या स्टाईलिश लूकमागील तिचा फिटनेस फंडा घ्या जाणून\n‘हनीट्रॅप’ टोळी जेरबंद; तरुणीसह ६ जणांना ठोकल्‍या बेड्या\nपुणे : अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पतीचा प्रियकराने काढला काटा\nपहा व्हिडिओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले, टायर पकडून चालले होते लटकत |\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nव्हॉटस्अपचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक\nहिंगोली : 30 हजारांची लाच घेताना सरपंच अडकला जाळ्यात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/congress-has-criticized-the-central-government/", "date_download": "2022-10-04T16:48:58Z", "digest": "sha1:BRXTB55EVA57IB6DJHM7TCUCLNJ7GHV6", "length": 10301, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"मोदी सरकार राहुल गांधींना घाबरतंय\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“मोदी सरकार राहुल गांधींना घाबरतंय”\n“मोदी सरकार राहुल गांधींना घाबरतंय”\nमुंबई | गेल्या आठवड्यात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट ट्विटरने निलंबीत केलं होतं. त्यानंतर ट्विटरने कारवाईचा सपाटाच लावला आहे. ट्विटरने आणखी मोठी कारवाई करत काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर कारवाई केेली आहे. तर त्यानंतर आता राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अकाऊंटवर देखील कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेसने केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.\nदिल्लीतील आत्याचार पिडीत कुटूंबियांची राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. त्यानंतर त्या भेटीचे फोटो त्यांनी ट्विटर अकाऊंटवर टाकले होते. त्यानंतर राहुल गांधी यांचं अकाऊंट निलंबीत करण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी ट्विटर आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार राहुल गांधीसे डरती है, ट्विटर को आगे करती है, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.\nबाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत राहुल गांधी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. त्यांनी ‘मै भी राहुल’ आणि राहुल गांधी यांनी टाकलेला तो वादगस्त फोटो ट्विट केला. त्यानंतर ट्विटर त्यांच्यावर देखील कारवाई करत अकाऊंट लाॅक केलं आहे. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यांसमोर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.\nनागरिकांच्या विचारांची गळचेपी सरकार करत असल्याची टीका बाळासाहेब थोरातांनी केली आहे. या देशात आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. लोकशाहीमध्ये मुस्कटदाबी चालली आहे. ट्विटरने भाजपच्या दबावाखाली काम करणं योग्य नाही, असं मत देखील बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\n राज्य सरकारचा यु-टर्न; शाळा सुरू करण्याचा निर्णय अखेर रद्द\nपोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट पैसे; जाणून घ्या अधिक माहिती\n“राजीव गांधी यांच्यानंतर काँग्रेस संघटनात्मक पातळीवर कमी पडली”\n“महाराष्ट्राचा पंंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही”\n“आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर आपला स्वतःचा फोटो आहे”\n…म्हणून मीराबाई चानूच्या भेटीनंतर सलमान खान झाला ट्रोल\nरानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराविरोधात विद्यार्थ्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.webshodhinmarathi.com/best-trading-app-information-in-marathi/", "date_download": "2022-10-04T17:09:59Z", "digest": "sha1:QFYRGEBW6JYXJ3XZC53ACGJWNA3WTKVC", "length": 23807, "nlines": 178, "source_domain": "www.webshodhinmarathi.com", "title": "शेअर मार्केट उत्तम ट्रेडिंग एप्स - Best Trading App Information In Marathi - वेब शोध", "raw_content": "\nआज जगभरातील लाखो तसेच करोडो ट्रेडर्स तसेच इन्व्हेस्टर स्टाँक मार्केटमध्ये आपल्या पैशांची इनव्हेस्टमेंट करताना आपणास दिसुन येतात.\nपण जे व्यक्ती आज स्टाँक मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये एकदम नवीन आहेत.ज्यांना स्टाँक मार्केटविषयी ट्रेडिंग बददल एवढी सखोल माहीती नाही.\nअशा नवोदित ट्रेडर्सला इन्वहेस्टर्सला एकच प्रश्न पडत असतो तो म्हणजे स्टाँक मार्केटमध्ये आँनलाईन गुंतवणुक कशी करायची\nट्रेडिंग करण्यासाठी तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी कोणत्या बेस्ट अँप आहेत ज्यांचा आपण वापर करू शकतो.\nतर मित्रांनो काळजी करू नका आज आपण काही अशा बेस्ट अँप्सविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.\nज्यांचा वापर आपण ट्रेडिंग करण्यासाठी तसेच शेअर मार्केटमध्ये आँनलाईन गुंतवणुक करण्यासाठी करू शकतो.\nचला तर मग कुठलाही विलंब न करता आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळुया.\nशेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी तसेच ट्रेडिंग करण्यासाठी उत्तम अँप्स कोणकोणत्या आहेत\nशेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी तसेच आँनलाईन ट्रेडिंग करण्यासाठी आपण पुढील काही बेस्ट अँप्सचा वापर करू शकतो-\nझीरोधा काईट अँप हे एक मोबाईल तसेच वेब ट्रेडिंग अँप्लीकेशन आहे.ज्याचा वापर करून आपण वेगवेगळया सेक्टरमध्ये आँनलाईन ट्रेडिंग तसेच इनव्हेस्टमेंट करू शकतो.\nह्या अँपला प्लेस्टोअरवर 4.3 इतकी रेटिंग देण्यात आलेली आहे.ह्या अँपला आत्तापर्यत एक करोडपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड देखील केलेले आहे.\nएंजेल वन ही एक मोबाईल अँप आहे जी आपणास विनामूल्य डीमॅट अकाऊंटसोबत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास,ट्रेंडिंग करण्यास अनुमती देते.\nएंजेल वनला औपचारिकदृष्टया एंजल ब्रोकिंग म्हणून ओळखले जाते.\nएंजेल वन अँपदवारे आपल्याला स्टॉक, IPO, F&O मध्ये गुंतवणूक करता येते आणि यात आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग देखील करता येते.\nह्या अँपला प्लेस्टोअरवर 4.2 इतकी रेटिंग देण्यात आलेली आहे.आणि ह्या अँपला आत्तापर्यत एक करोडपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड देखील केलेले आहे.\nअप स्टॉक्स हे एक मोबाईल अँप्लिकेशन आहे.\nजे आपल्याला ऑनलाइन पदधतीने स्टॉक ट्रेडिंग करण्यासाठी म्युच्युअल फंड,डिजीटल गोल्ड तसेच आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी लाभलेले एक उत्तम ट्रेडिंग प्लँटफाँर्म आहे.\nह्या अँपला 4.6 इतक्या रेटिंग आत्तापर्यत प्राप्त झाल्या आहेत.आणि ही अँप आत्तापर्यत प्लेस्टोअरवरून एक करोड पेक्षा अधिक वेळेस डाऊनलोड देखील करण्यात आलेली आहे.\nफाईव्ह पैसा हे सुदधा एक आँनलाईन ट्रेडिंग प्लँटफाँर्म तसेच मोबाईल अँप आहे.\nफाईव्ह पैसा अॅप हे एक ऑनलाइन डिस्काउंट स्टॉक ब्रोकर म्हणुन ओळखले जाते.ज्याच्या मदतीने आपण स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडमधील कुठल्याही कंपनीच्या शेअर्सला खरेदी करू शकतो आणि ते पाहिजे तेव्हा विकु देखील शकतो.\nह्या अँपला आत्तापर्यत 4.2 इतक्या रेटिंग आत्तापर्यत प्राप्त झाल्या आहेत.आणि ही अँप आत्तापर्यत प्लेस्टोअरवरून एक करोड पेक्षा अधिक वेळेस डाऊनलोड देखील करण्यात आलेली आहे.\nग्रो अँप हे स्टाँक मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी तसेच आँनलाईन ट्रेडिंग करण्यासाठी वापरले जाणारे एक सिक्युअर मोबाईल अँप आहे.\nह्या अँपचा वापर करून आपण स्टाँक मार्केटमध्ये,म्युच्अल फंडमध्ये तसेच गोल्डमध्ये देखील अत्यंत सहजरीत्या गुंतवणुक करू शकतो.\nग्रो अँपला आत्तापर्यत 4.5 इतके रेटिंग प्राप्त झाले आहे.आणि ही अँप देखील आत्तापर्यत एक करोडपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केलेली आहे.\nह्या अँपविषयी अधिक माहीती प्राप्त करण्यासाठी आपण ग्रो अँप विषयी संपुर्ण माहीती दिलेले आमचे आधीचे एक लेख वाचु शकता.\nशेअर खान ही फुल सर्विस देणारी एक स्टाँक ब्रोकिंग कंपनी आहे.\nइन्वहेस्टरला शेअर मार्केट,कमोडिटी आणि आयपीओ मधल्या घडत असलेल्या घडामोडींची माहीती प्राप्त व्हावी यासाठी हे अँप वृत्तवाहिनींसोबत देखील जोडले गेलेले आहे.\nयाचा फायदा हा आहे की इन्वहेस्टर्सला एका क्लीकवर कुठल्याही शेअर्सविषयी सविस्तर माहीती प्राप्त करता येते.\nह्या अँपला आत्तापर्यत 3.9 इतकी रेटिंग प्राप्त झाली आहे.ही अँप आत्तापर्यत 50 लाखापेक्षा अधिक लोकांनी प्लेस्टोअरवरून डाऊनलोड देखील केली आहे.\nआँलिंप ट्रेड हे एक आँनलाईन फिक्स टाईम चैन ब्रोकर तसेच फाँरेक्स ब्रोकर आहे.\nह्या अँपचा वापर करून गुंतवणुकदार सोने,चांदी तसेच इतर कुठल्याही वस्तुमध्ये आपल्या पैशांची गुंतवणुक करू शकतात.\nतसेच ह्या अँपचा वापर करून आपण मोठमोठया कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू शकतो जसे की टेस्ला,अँपल इत्यादी.\nआँलिंप ट्रेड ह्या अँपला आत्तापर्यत 4.2 एवढी रेटिंग प्लेस्टोअरवर प्राप्त झाली आहे.ही अँप प्लेस्टोअर वरून 50 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केलेली आहे.\nआय क्यु आँप्शन हे एक आँनलाईन ट्रेडिंग प्लँटफाँर्म आहे.ज्यात आपणास वेगवेगळया सेक्टरमध्ये ट्रेडिंग करता येते.\nइथे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला आधी काही पैसे आपल्या खात्यावर जमा करणे आवश्यक असते.मग आपण ट्रेडिंग करू शकतो.\nआय क्यु आँप्शन ह्या अँपला आत्तापर्यत 4.1 एवढी रेटिंग प्लेस्टोअरवर प्राप्त झाली आहे.ही अँप प्लेस्टोअर वरून 50 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड देखील केलेली आहे.\nकाँईन स्वीच हे एक मोबाईल अँप आहे.ज्याच्यादवारे आपणास क्रिप्टोकरंसीची खरेदी तसेच विक्री करता येते.\nआणि काँईन स्वीचचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे ह्या अँपचा वापर करून गुंतवणुकदार फार कमी वेळेत क्रिप्टोकरंसीची खरेदी तसेच विक्री करू शकतात.\nह्या अँपला आत्तापर्यत 4.2 इतक्या रेटिंग प्राप्त झाल्या आहेत.काँईन स्वीच अँपला आत्तापर्यत दहा मिलियनपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड देखील करण्यात आले आहे.\nआय आय एफ एल हे आपणास होल्डिंग लिमिटेडच्या माध्यमातुन फुल सर्विस देत असलेली स्टाँक ब्रोकर कंपनी तसेच एक फर्म आहे.\nआय आय एफ एल हे आपणास ब्रोकरेज सर्विस तर देतेच.याचसोबत हे आपणास लोन घेण्यापासून तर तारण ठेवण्यापर्यतच्या सर्व इतर सेवा देखील पुरवण्याचे काम करते.\nह्या अँपची एकुण रेटिंग 4.4 आहे.आणि ही अँप आत्तापर्यत पाच मिलियनपेक्षा अधिक व्यक्तींनी डाऊनलोड देखील केली आहे.\nएक्सपर्ट आँप्शन हे एक ट्रेडिंग अँप आहे.ह्या अँपचा फायदा हा आहे की ह्या अँपदवारे आपण ट्रेडिंगशी संबंधित वेगवेगळया स्ट्रँटँजी समजुन घेऊ शकतो.ज्याने ट्रेडिंगदवारे आपणास खुप कमी वेळात जास्त नफा प्राप्त करता येईल.\nएक्सपर्ट आँप्शन ह्या अँपला 4.2 इतकी रेटिंग मिळाली आहे.आणि 10 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी ही अँप प्लेस्टोअरवरून डाऊनलोड देखील केलेली आपणास दिसुन येते.\nआँक्टा एफ एक्स हे एक आँनलाईन ट्रेडिंग अँप आहे.ह्या अँपदवारे आपण घरबसल्या आँनलाईन ट्रेडिंग करून पैसे कमवू शकतो.\nआँक्टा एफ एक्स ह्या अँपला आत्तापर्यत 4.0 एवढी रेटिंग प्राप्त झाली आहे.आणि 10 मिलियनपेक्षा अधिक मोबाईल युझर्सने प्लेस्टोअरवरून ही अँप डाऊनलोड सुदधा केली आहे.\nबिनोमो हे सुदधा एक आपणास आँनलाईन ट्रेडिंग करण्यासाठी तयार करण्यात आलेले मोबाईल अँप आहे.\nह्या अँपचा वापर करून गुंतवणुकदार कमी पैशात देखील ट्रेडिंगची सुरूवात करू शकतात.सगळयात महत्वाची बाब म्हणजे ह्या अँपदवारे ट्रेडर तसेच इनव्हेस्टर्सला वेगवेगळया करंसीमध्ये आपले पैसे गुंतवता येत असतात.\nह्या अँपला आत्तापर्यत 3.9 इतकी रेटिंग प्राप्त झाली आहे.ह्या अँपला आतापर्यत 10 मिलियनपेक्षा अधिक युझर्सने डाऊनलोड सुदधा केले आहे.\nCategories मार्केट आणि मार्केटिंग Post navigation\nयु आय डी ए आयचा फुलफाँर्म काय असतो\nव्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ – VRS meaning and full form in Marathi\nमंकीपॉक्स आजार – प्रमुख लक्षणे व उपचार – Monkey pox information in Marathi\nबीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene\n प्रोटिन, व्हिटॅमीन, कार्बोदके ,फॅट्सच आहरातील महत्व – Nutrition Complete Information In Marathi\nचिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Egg – Fish – Chicken –health benefits.\nCategories Select Category आरोग्य (72) आर्थिक (78) ऊस लागवड (8) एसईओ (3) कृषितंत्रज्ञान (34) कृषी योजनां (12) चालू घडामोडी मराठी (18) टेक्नॉलॉजी (47) ट्रेंडिंग (1) दैनंदिन वापरातील इंग्रजी (16) फरक (30) फुल फॉर्म (42) मराठी अर्थ (21) मराठी माहिती (482) मार्केट आणि मार्केटिंग (46) लोकप्रिय (7) वर्डप्रेस (6) विज्ञान जिज्ञासा (10) शैक्षणिक (28)\nसमतोल आहार म्हणजे काय \nआरोग्य विमा म्हणजे काय \nBank Nifty विषयी संपूर्ण माहिती – किती बँक \nबिटकॉईन मध्ये गुंतवणूक कशी करावी \nDebit आणि credit म्हणजे काय\nFD आणि RD मध्ये काय फरक आहे\nSBI होम लोन व्याजदर ,पात्रता व कागदपत्रे\nदुधाचे पासून बनवले जाणारे पदार्थ\nबीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene\nचिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Egg – Fish – Chicken –health benefits.\nॐ ह्या मंत्राचा रोज जप करण्याचे 11 फायदे – Om chanting benefits in Marathi\nसुर्यनमस्कार करण्याचे 20 फायदे कोणकोणते आहेत\nशरीरातील लोहाची पातळी त्वरीत कशी वाढवायची\nयु आय डी ए आयचा फुलफाँर्म काय असतो\nव्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ – VRS meaning and full form in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/educated-unemployed-engineers-and-labor-cooperative-societies-should-register-ghule-130303820.html", "date_download": "2022-10-04T16:27:12Z", "digest": "sha1:QOKZIOBQKY5SXIO47TVVOFUDOZXQSVVV", "length": 4640, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांनी नोंदणी करावी : घुले | Educated unemployed engineers and labor cooperative societies should register: Ghule | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनोंदणी:सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांनी नोंदणी करावी : घुले\nज्या सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि मजूर सहकारी संस्था यांना जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात येणारी कामे करायची आहेत, त्यांच्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी जास्ती जास्त सुक्षिशित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांनी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय घुले यांनी केले आहे.\nजिल्हा परिषद मार्फत विविध विकास कामाचे वाटप करण्यात येते. सदरचे वाटपामध्ये सुसत्राता व पारदर्शकता येणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांनी सुक्षिशित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांना विविध विकास कामाचे कामवाटप करण्यासाठी जिल्हा परिषद वेबसाईटवर (https:// nagarzpkamwatap.in/ oldUserRegistration ) नोंदणी करणेबाबत सूचित केले आहे. तरी सुक्षिशित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांनी जास्ती जास्त नोंदणी करावी तसेच सदर बाबत काही अडचणी असल्यास पंचायत समिती सार्वजनिक बांधकमा विभाग नेवासे येथे संबंधित फार्म उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने अभियंता व मजूर सहकारी संस्था यांनी नोदणी करावी.\nभारत ला 55 चेंडूत 13.09 प्रति ओवर सरासरी ने 120 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/jalna/news/cloudy-rain-in-the-taluka-demand-for-compensation-130303968.html", "date_download": "2022-10-04T16:16:56Z", "digest": "sha1:BI5HB5Q4YTJIKERBPSX2YMFQSJKNHDBP", "length": 4255, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस; भरपाईची मागणी | Cloudy rain in the taluka; Demand for compensation | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउभ्या पिकांना बसला पावसाचा तडाखा:तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस; भरपाईची मागणी\nशनिवार व रविवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे जालना तालुक्यात कापूस, तूर, ऊस, सोयाबीन, मूग, उडीद, मोसंबी, द्राक्ष, डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी युवा सेनेचे तालुकाप्रमुख तथा मोतीगव्हाणचे सरपंच गणेश मोहिते यांनी केली आहे.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यामार्फत निवेदन पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोतीगव्हाण, साळेगाव, दहिफळ, मानेगाव, निरखेडा, मौजपुरी, पारेगाव, पाडेगाव, सांवगी, बाजीउम्रद, पहेगावसह अनेक गावांतील उभ्या पिकांना पावसाचा तडाखा बसला असून शेतजमीन खरडून गेली आहे. नदी, नाले तर प्रवाही झाले असून विहिरी, कूपनलिका, तलाव तुडुंब भरले आहेत. शेताला अक्षरश: तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, नसता युवा सेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा मोहिते यांनी दिला आहे.\nभारत ला 63 चेंडूत 12.95 प्रति ओवर सरासरी ने 136 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22401", "date_download": "2022-10-04T15:36:24Z", "digest": "sha1:GR56I5MEYLVGOMDJLZZ7O6F24Q7S3FJ5", "length": 6189, "nlines": 73, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: विश्वनाथन आनंदचा इवानचूककडून पराभव", "raw_content": "\nHome >> क्रीडा >> विश्वनाथन आनंदचा इवानचूककडून पराभव\nविश्वनाथन आनंदचा इवानचूककडून पराभव\nचेन्नई :भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला १ लाख ५० हजार डॉलर बक्षीस रकमेच्या लिजंड्स ऑफ चेस ऑनलाईन टुर्नामेंटमध्ये अखेरच्या फेरीत युक्रेनच्या वॅसिल इवानचूककडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत आनंदचा हा आठवा पराभव आहे.\nस्पर्धेत आनंद ९व्या स्थानावर आहे. त्याच्या मागे केवळ ग्रँडमास्टर पीटर लेको आहे. त्याने अखेरचे स्थान मिळवले आहे.\nआनंद व इवानचूक यांच्यामध्ये चार डाव बरोबरीत संपले. यानंतर निर्णय टायब्रेकरवर घशण्यात आला मात्र तोही ५९ चालींनंतर बरोबरीत संपला. युक्रेनच्या खेळाडूने निर्णायक डावात काळ्या मोहरांनी खेळला होता त्यामुळे त्याला विजेता घोषित करण्यात आले.\n५० वर्षिय आनंद सात गुणांसह ९व्या स्थानावर राहिला. मॅग्नस कार्लसन टूरवर पदार्पण करताना त्याने एकमेव विजय बोरिस गेलफेंडविरुद्ध नोंदवला होता.\nइतर सामन्यांमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरील खेळाडू मॅग्नसन कार्लसनने व्लादिमर क्रॅमनिकचा ३-१ने पराभव करत सुरुवातीच्या फेरीतील सर्व सामने जिंकले. उपांत्य फेरीत नॉर्वेच्या कार्लसनचा सामना पीटर स्वीडलरशी होईल तर हंगेरीच्या अनिष गिरीचा सामन रशियाच्या इयान नेपोमनियाचीशी होणार आहे.\nटीम इंडिया व्हाईटवॉशसाठी सज्ज\nबुमराह दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकाबाहेर\nआशिया चषक : भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय\nमहिला टी-२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर; दहा संघाचा समावेश\nअखेर भारताचा मालिका‌ विजय\nद. आफ्रिकेविरुद्ध वन डेसाठी शिखर धवन कर्णधार\nबॅडमिंटन स्पर्धेत सीआयडी क्राईम ब्रँच विजेता\nडिचोली बाफ क्लबचे उद्घाटन\nफिफा विश्वचषकासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी\nप्रज्ञा कारो, रिशान शेखला टेबल टेनिसचे अजिंक्यपद\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=37108", "date_download": "2022-10-04T15:54:24Z", "digest": "sha1:R664ALZNLCHYH7L4MAJPIGY2HFZKPURS", "length": 7624, "nlines": 73, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: कांपाल येथे २ लाखांचे ड्रग्स जप्त", "raw_content": "\nHome >> गुन्हे >> कांपाल येथे २ लाखांचे ड्रग्स जप्त\nकांपाल येथे २ लाखांचे ड्रग्स जप्त\nपर्वरीतील युवकाला अटक; दोन दिवसांची कोठडी\nपणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी मध्यरात्री कांपाल येथे छापा टाकून पर्वरी येथील सनील नाईक (३०, पर्वरी) या युवकाला अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख रुपये किमतीचा १२.५० ग्रॅम हेरॉईन आणि ८.४ ग्रॅम एॅक्टेसी पावडर जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.\nअमली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, कांपाल-पणजी येथे एक युवक अमली पदार्थ तस्करी करण्यासाठी येणार असल्याचे माहिती गुप्तहेरांनी पथकाला दिली होती. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक शोबित सक्सेना आणि उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गरोडी, कॉ. संदेश वळवईकर, रूपेश कांदोळकर, नितेश मुळगावकर, मयुर गावडे, मंदार नाईक व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने सोमवार मध्यरात्री २.४५ ते मंगळवार पहाटे सहा दरम्यान कांपाल येथील एका इस्पितळाजवळ सापळा रचला.\nया दरम्यान गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार, एक युवक त्या ठिकाणी आला असता, त्याची झडती घेतली. त्यावेळी पथकाने त्याच्याकडून २ लाख रुपये किमतीचा १२.५० ग्रॅम हेरॉईन आणि ८.४ ग्रॅम एॅक्टेसी पावडर जप्त केली. त्यानंतर पथकाने त्याची अधिक चौकशी केली असता, सदर युवक सनील नाईक असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांनी संशयिताविरोधात अमली पदार्थ विरोधी कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित सनील नाईक याला पोलीस कोठडीसाठी मंगळवारी सायंकाळी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.\nड्रग्ज पुरवठा करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक\nयुवकावरील सुरी हल्लाप्रकरणी आणखी चार जणांना अटक\nविदेशात नोकरी लावण्याच्या नावे घेतलेल्या रकमेसाठी अपहरण\nपुण्यातील ठकसेनाला कळंगुटमध्ये बेड्या\nएका महिन्यात लेखा अहवाल द्या \nमुले पळवण्याच्या संशयातून मारहाण करणाऱ्या तिघांना अटक\nदुचाकीच्या चोरी प्रकरणी हणजूणमध्ये एकाला अटक\nसंशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांना कळवा\nड्रग्ज तस्करी : कांदोळीत दोघांना अटक\nजमीन हडप : मैथीला सशर्त जामीन मंजूर\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/tag/alibag/", "date_download": "2022-10-04T15:45:30Z", "digest": "sha1:SDY7PHCT73YBOYYA6ORP6LAMTNJ5CSOD", "length": 3390, "nlines": 99, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "Alibag | Hello Maharashtra", "raw_content": "\nअलिबागमध्ये PNP नाट्यगृहाला लागली आग, लाईव्ह व्हिडिओ आला समोर\n“संजय राऊत चोर आहेत, त्यांना तर कुत्रेही…”; ईडीच्या कारवाईनंतर निलेश राणेंची...\nईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले कि…\nखासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त\n“अलिबागचे जावई आहात ना तर मग जावयासारखे या, अन्यथा…”; शिवसेना नेत्याचा...\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-04T16:53:45Z", "digest": "sha1:FIQHQGDSPJL5LUS6I7BAVB35UA7QQDYC", "length": 13595, "nlines": 75, "source_domain": "navprabha.com", "title": "बड्या माशांचे काय? | Navprabha", "raw_content": "\nHome अग्रलेख बड्या माशांचे काय\nराज्यातील भूखंड व मालमत्ता विक्री घोटाळ्याची व्याप्ती मारुतीच्या शेपटासारखी वाढतच चालली आहे. उत्तर गोव्यातील साठ सत्तर प्रकरणे तर ऐरणीवर आहेतच, परंतु ठिकठिकाणच्या पोलीस स्थानकांत नोंदवल्या गेलेल्या अशा प्रकारच्या तक्रारीही आता विशेष तपास पथकाकडे वळवल्या जात असल्याने ही सर्व प्रकरणे जमेस धरली तर कैक हजार कोटींचे जमीन व मालमत्ता घोटाळे राज्यात घडल्याचे समोर येईल. सरकारने नियुक्त केलेले विशेष तपास पथक ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणातील जमीन घोटाळ्यांचा तपास करण्यास असमर्थ ठरेल त्यामुळे त्याला अधिक तपास अधिकारी पुरवून ते सक्षम करावे अशी सूचना आम्ही सर्वप्रथम अग्रलेखातून केली होती. त्यानंतर सरकारने त्याची कार्यवाही केली. मात्र, आम्ही लिहिले म्हणूनच हे घडले अशी टिमकी वाजवायची आम्हाला सवय नाही. सरकारलाही या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे हे कळून चुकले आहे आणि त्यामुळेच स्वतः मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली या विशेष तपास पथकाचे काम प्रशंसनीयरीत्या सुरू आहे. वाढीव तपास अधिकार्‍यांची जोड मिळाल्याने ते आता अधिक वेग घेईल अशी अपेक्षा आहे.\nया भूखंड व मालमत्ता घोटाळ्यात उपनिबंधक कार्यालयापेक्षाही पुरातत्त्व खात्याचा सहभाग अधिक असल्याचे आतापर्यंतच्या तपासात आढळून आले आहे. गोवा मुक्तीपूर्वीची पोर्तुगीज कागदपत्रे या पुरातत्त्व व पुराभिलेख कार्यालयातून मिळवून त्यांच्याबरहुकूम परंतु नावे बदलून बनावट कागदपत्रे तयार करून मूळ कागदपत्रे पुन्हा पुरातत्त्व कार्यालयात नेऊन देणे हेच तंत्र सध्याच्या विक्रांत शेट्टी प्रकरणामध्ये अवलंबिले गेलेले दिसते आहे. पुरातत्त्व खात्याच्या दोघा कनिष्ठ कर्मचार्‍यांना याप्रकरणी तपास पथकाकडून अटकही झाली. परंतु खात्यातील मूळ कागदपत्रे बाहेर नेली जात आहेत आणि परत आणून ठेवली जात आहेत हे संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना, तत्कालीन पुरातत्त्व संचालकांना अजिबात ठाऊक नव्हते यावर विश्वास बसत नाही. अटक झालेले दोघे कर्मचारी हे सॉर्टरच्या पदावर होते, म्हणजे हे छोटे मासे आहेत. या प्रकरणात त्याहून बडे मासे गुंतलेले होते का याचा शोधही तपास पथकाने घ्यावा. ज्यांना अटक झाली आहे, त्यांना सरकारी सेवेतून तात्काळ बडतर्फ केले जावे आणि तपास यंत्रणेद्वारे त्यांचे गेल्या काही वर्षांतील आर्थिक व्यवहार तपासले जावेत. या प्रकरणातला मुख्य आरोपी जामीनावर कसा काय सुटू शकला\nपुराभिलेख खात्यातील जुने पोर्तुगिज दस्तऐवज बनवून त्यावरील नावे बदलून बनावट कागदपत्रे तयार केली गेली हे जरी मान्य केले, तरी ही बनावट कागदपत्रे पुढे उपनिबंधक कार्यालयात स्वीकारली कशी गेली, विक्री खते कशी तयार केली गेली हा प्रश्नही अर्थातच उपस्थित होतो. त्यामुळे आता विशेषतः बार्देशच्या उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशीही गरजेची आहे. काही ठराविक व्यक्तीच ह्या सर्व प्रकरणांतील तथाकथित जमीनमालक, खरेदीदार किंवा साक्षीदार असल्याचे दिसून आलेेले आहे. त्यामुळे संशय येण्यास ही बाब पुरेशी होती. परंतु कोणतीही खातरजमा न करता अशा प्रकारे हे दस्तऐवज नोंदणीकृत वा साक्षांकित करणारे कोण आहेत आणि त्यामागे त्यांना कोणता आर्थिक लाभ झाला आहे हेही आता तपास पथकाला शोधावे लागेल.\nसध्या जी चौघांना अटक झाली आहे, ती एकाच स्वरूपाच्या, एकाच कार्यपद्धतीने केल्या गेलेल्या बनावटगिरीच्या प्रकरणात झाली आहे. त्या सर्व प्रकरणांमध्ये ठराविक नावेच गुंतलेली आहेत. पण ठिकठिकाणच्या पोलीस स्थानकांकडून जी प्रकरणे आता एसआयटीकडे वर्ग केली जातील किंवा नागरिकांकडून थेट तक्रारी दाखल केल्या जातील त्या सर्व प्रकरणांच्या मुळाशी जाणे मात्र सोपे नसेल. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या सार्‍यामध्ये अनेक बड्या रिअल इस्टेट व्यावसायिकांना, बड्या धेंडांना ह्यापैकी अनेक जमिनी विकल्या गेलेल्या असल्याने आणि त्यांचे हात वरपर्यंत पसरले असल्याने ठराविक प्रकरणे या एसआयटी तपासातून वगळण्यासाठी वा शीतपेटीत टाकले जाण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे कोणतेही प्रकरण तडीस लागेपर्यंत वगळले जाणार नाही वा शीतपेटीत टाकले जाणार नाही हेही पाहणे जरूरी असेल. राजकारण्यांचाही या सार्‍या प्रकरणांमध्ये निश्‍चितपणे सहभाग असू शकतो. त्यामुळेच त्यांच्यावर संशयाची सुई असेल तर त्यांना या सार्‍या तपासकामात हस्तक्षेप करण्यापासून रोखले जावे. हा भूखंड व मालमत्ता घोटाळा आताच हजार कोटींचा बनला आहे. सर्व प्रकरणे जमेस धरता तो त्याहून मोठा असल्याचे दिसून येईल. त्यामुळे एसआयटीपेक्षा सक्तवसुली संचालनालयामार्फत पीएमएलए कायद्यांतर्गत सर्व संबंधितांची चौकशी करणे अधिक श्रेयस्कर ठरू शकते. काही झाले तरी ह्या घोटाळ्याच्या मुळाशी जावेच लागेल.\nPrevious articleकोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27061/", "date_download": "2022-10-04T17:32:49Z", "digest": "sha1:L2JB6QULCMGHHSYR5LYWNTQW5J6CUDJZ", "length": 14191, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "आणवीय द्रव्यमान एकक – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nआणवीय द्रव्यमान एकक : अणू व मूलकणांचे द्रव्यमान मोजण्यासाठी योजलेले खास एकक. संक्षिप्त चिन्ह ए. एम. यू. (‍ॲटॉमिक मास यूनिट). भौतिकीनुसार, १ ए. एम. यू. = ऑक्सिजन (१६) अणूचे द्रव्यमान/१६. रसायनशास्त्रानुसार, १ ए. एम. यू. = ऑक्सिजन अणूचे सरासरी द्रव्यमान/१६. या दोन व्याख्यांनुसार मिळणाऱ्या ए. एम. यू. च्या मूल्यात सूक्ष्म तफावत येते. तीमुळे उत्पन्न होणारे घोटाळे टाळण्यासाठी १९६० मध्ये u या चिन्हाने दर्शविण्यात येणारे हे एकच एकक निश्‍चित करण्यात आले आहे व त्याची व्याख्या खालीलप्रमाणे देण्यात येते:\n१ u = कार्बन (१२) अणूचे द्रव्यमान/१२.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postआजगावकर, जगन्नाथ रघुनाथ\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.allinmarathi.com/2020/05/love-poem-in-marathi.html", "date_download": "2022-10-04T15:59:26Z", "digest": "sha1:NGJBMWNWRXPTNLFXYTXQYCZIOXB5IWTP", "length": 18150, "nlines": 304, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "love poem in marathi | प्रेम कविता | romantic poems | prem kavita marathi - All in Marathi", "raw_content": "\nप्रेम ही एक अशी भावना आहे की व्यक्त करावी लागते.प्रेम व्यक्त करताना प्रेमाचे स्टेटस आपण आपल्या व्हाट्सअप्प वर आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवून आपण आपलं प्रेम व्यक्त करत असतो.जर तुम्ही प्रेमावर कवितांचा (loशोधात असाल तर तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात.आज आम्ही तुमच्यासाठी प्रेमावर कवितांचा संग्रह घेऊन आलो आहोत. यामध्ये romantic love poem,sad love poem, love poem for husband and wife,poem on love life (prem kavita इत्यादीचा कविता संग्रहात समावेश केलेला आहे.आम्हाला आशा आहे की, तुम्हाला हा प्रेम कवितांचा संग्रह नक्की आवडेल.\nRomantic love poem in marathi / रोमँटिक प्रेमावर कविता मराठी.😘\nसाथ माझी तुला प्रिये\nनाही सोडणार हात तुझा\nजोपर्यंत प्राण माझ्यात असेल.\nप्रेम सागरास जावून मिळावे\nघेतली तर काळजी …\nपण मिळाले तर स्वर्ग….\nशांत कर या मनाला\nआता तूच समजावं याला.\nतू आहेस सोबत म्हणूनच\nकित्येक दिवस पाहिले आहेत.\nपाहुनी प्रतिमा तुझी अंतर्मनात.\nविरहाची सांगता होत आहे\nतुझ्या माझ्या प्रेमाचा बंध\nनव्याने एक होत आहे.\nखेळ ते विरहाचे होते\nक्षणात नाते आपले विलग झाले होते.\nमी ही विरहात जळत आहे\nआठवणी तुझ्या माळत आहे.\nमनातलं सर्व माझ्या तिला\nसांगताच ती लाजून म्हणाली\nमला तर आधीच माहीत होतं.\nकोरे ठेऊन पान मनाचे\nएकत्र येऊन तुझा-माझा श्वास..\nविरहाचं धुकं नात्यात दाटलयं\nअश्रू आतुर आहेत वाहण्यासाठी\nतुला दिलेल्या एका वचनापायी\nगालांवरच्या खोट्या हास्यात मी त्यांना अडवलंय.\nटिक टिक घड्याळाची करिते क्षणांस जाचक,\nहोत नाही महन ते एकटेपण,\nहोते भूतकाळाचे चित्रीकरण नयन मिटताच….\nते रूप तुझे,तो सहवास तुझा,ते दुःख तुझे,\nजणू भासते ती व्हावी आत्ताच परिधान,\nपण अणूंचा गोंधळ माजुन वाहतो\nथेंबांचा प्रवाह नयन उघडताच…\nनकळत निर्माण होणारा हर्ष…\nस्वप्नांनी सजवलेलं एक गाव…🏡\nविरह सागरात हरवलेली नाव…⛵\nरात्रीस झोपी जाता,कानात ध्वनि\nनयन बंद करताच समोर येते तुझे सुंदर रूप,\nतेव्हा दचकून जाग येताच पाहतो\nत्या प्रकाशाच्या सहवासात राहतो,\nतेव्हा होते हृदयाची धडधड कमी,\nकारण तो प्रकाश पडतो सतत अन\nपुष्टी होते तुझ्यासोबत आहे\nकातर वेळचा गार वारा,\nतुझी स्मृती घेऊन भेटतो,\nमिट्ट काळोख येता गारवा,\nपाऊस अलगद मनात दाटतो.\nआज डोळ्यांना रडावेसे वाटते,\nआठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,\nइतके प्रेम केलेस तु माझ्यावर,\nकी आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.- ADITYA ZINAGE.\nपाहून तो चंद्र ही लाजेल\nतो वारा नदी काठचा\nअजूनही शहारे आणून देतो\nपरत आठवून देतो आठवणी गावाकडच्या….\nइतका पण हळवा नव्हतो मी कधी….\nतुला कॉल करू शकत नाही पण\nतुझी केअर करायला खुप आवडत..\nतुला मॅसेज करू शकत नाही पण\nतुझा विचार करायला खुप आवडत..\nतुला रोज भेटु शकत नाही पण\nतुला मिस करायला खुप आवडत…\nकस मी सांगु तुझ्यावर प्रेम..\nमी आहेच सोबत तुझ्या\nतू नको काळजी करू\nनवी प्रेम कहानी लिहू.\nतू दररोज आनंदी राहावं,\nनिरपेक्ष प्रेम असतं काय\nमाझं नावं तुझ्या नावाशी\nतेव्हांच आहे मी जोडलेलं \nप्रसाद म्हणून देवाचा प्रत्येक क्षणी तुलाच मी पाहिलं\nहृदयरुपी पुष्प माझं तुलाच फक्त मी वाहिलंय.\nतुझी आणि माझी जोडी\nनिळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश\nसाताजन्म राहो आपली जोडी आशी झकास.\nहिरवा रंग तो असा\nचंद्र कधीच नाही थांबला\nथोडे हे बहाणे मनाचे..\nत्यास एकाच स्पंदनांची साथ\nलिह प्रेमाची नवी बात.\nकोवळ्या मनातून वाह तो\nकृष्ण येईल तुझा लवकर\nनको वाट पाहू स इतकी\nविश्वास ठेव तुझ्या प्रेमावर\nप्रीत जुळून येईल नक्की.\nतुझ्या सारखा रंग असा\nत्या इंद्रधनतही नाही .\nआज ती परत आली\nचूक तिने तिची मान्य केली\nपण आता काय उपयोग\nआता वेळ निघून गेली .\nकसे सांगू तू दूर असता\nहोते काय अवस्था माझी\nपर्ण जरी हलले वृक्षाचे\nतुला पाहतो मी आधी.…\nतुला आठवायला निमित्त देतो\nतुझ्यावर कविता करून जातो..\nसुखाचा काळ कधी येईल\nकरावा दूर आसव दुराव्याचा\nअंग तिचे शहारले होते\nमन तिचे बावरले होते\nगुंतली होती ती माझ्यात\nविसरून गेली ती भान सारे\nदेह भिन्न आमचे पण\nहृदय एक आम्हा जाणवले होते.\nशहारुन जातं मन माझं\nकशी सांगू मी तुला\nतुझ्या मिठीत येता सखे\nस्पंदनास श्वास तुझा भेटला…\nभावना होत्या मनात साचल्या\nत्या ओळी ही वाहू लागल्या..\nविश्वास नात्याचा आधार असावा\nतिथं नसावा शंकेला किंचितही थारा….\nअंगणी तुझ्या मी पणती सम प्रकाशा\nतुझ्या हातांनी अलवार मला सावरावं ..\nविसरुन जायचं तुला, पण\nतुझ्यावाचून जगणं ही जमेना.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी प्रेमावर कविता आणि प्रेम कविता स्टेटस मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्🙏\nतुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….👇👇👇\nनोट : love poem in marathi / प्रेमावर कविता मराठीमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/mehbooba-mufti-claims-she-been-placed-under-house-arrest-ask97", "date_download": "2022-10-04T16:52:30Z", "digest": "sha1:HP5IEZCWFBFIELK3EQX4W7W3EW64GWYR", "length": 7725, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत; लॉक गेट अन् CRPF वाहनाचे फोटो केले पोस्ट | Sakal", "raw_content": "\nमेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत; लॉक गेट अन् CRPF वाहनाचे फोटो केले पोस्ट\nजम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी दावा केला की, काश्मिरी पंडित सुनील कुमार भट यांच्या कुटुंबाला भेटण्यापासून रोखण्यासाठी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. भट यांची नुकतीच शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.\nमुफ्ती यांनी गुपकर भागातील त्यांच्या निवासस्थानाच्या बंद दरवाज्याबाहेर पार्क केलेल्या सीआरपीएफच्या वाहनाचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. माजी मुख्यमंत्री म्हणाल्या की, केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. काश्मिरी पंडितांच्या दुरवस्थेकडे केंद्र सरकार लक्ष घालू इच्छित नाही.\nहेही वाचा: भाजपचा चोर दरवाजाने निवडणुका जिंकण्याचा मानस; मेहबुबा मुफ्तींचा हल्लाबोल\nचुकीच्या धोरणांमुळेच त्या लोकांच्या दुर्दैवी टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. यासाठी सरकार आपल्याला सर्वांसमोर काश्मिरी पंडितांचे शत्रू म्हणून दाखवत आहे. म्हणूनच आज मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.\nछोटीगाम येथील भट कुटुंबाला भेटण्याचा त्यांचा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला, असे मुफ्ती यांनी संदेशात म्हटले आहे. प्रशासनाचा दावा आहे की आम्हाला कुलूपबंद करणे हे आमच्या सुरक्षेसाठी आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/now-mobile-app-will-detect-covid-people-through-voices-scientists-created-unique-mobile-aap-npk83", "date_download": "2022-10-04T16:49:26Z", "digest": "sha1:HWZGVOBUPQGY5TRTG5RW6BOGPNVXBWMB", "length": 8427, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "Corona Test App : आता आवाज ऐकून होणार कोरोना टेस्ट; वैज्ञानिकांनी केला दावा | Sakal", "raw_content": "\nCorona Test App : आता आवाज ऐकून होणार कोरोना टेस्ट; वैज्ञानिकांनी केला दावा\nNew Research for Covid-19 Testing : गेल्या तीन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे जगातील प्रत्येक नागरिक वैतागला आहे. त्यात कोरोनाचे येणारे विविध व्हेरिएंट यामुळे नागरिकांच्या मनात कायम भीती आहे. मात्र, या सर्वामध्ये नागरिकांना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. या आजाराचे निदान करण्यासाठी बाजारात अनेक चाचणी पद्धती उपलब्ध आहेत. मात्र, आता शास्त्रज्ञांनी एक असे अॅप विकसित केले आहे. ज्यामुळे एखाद्याच्या आवाजावरून संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याचे निदान होत असल्याचा दावा केला आहे. याद्वारे करण्यात येणाऱ्या चाचणीचा निकाल 89 टक्के अचूक असल्याचेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.\nविकसित केलेले अॅप इतर चाचण्यांपेक्षा अधिक अचूक, तुलनेने स्वस्त, जलद आणि वापरण्यास सोपे असल्याचा दावा इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स, मास्ट्रिच युनिव्हर्सिटी नेदरलँड येथील संशोधकांनी केला आहे. विकसित केलेल्या मोबाईल अॅपमध्ये AI च्या मदतीने एखाद्या व्यक्तीला COVID-19 संसर्ग आहे की नाही यासाठी आवाजाचे विश्लेषण केले जाते.\nहे अॅप कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये उपयुक्त ठरू शकेल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे की, AI मॉडेलची अचूकता 89 टक्क्यांपर्यंत आहे. शास्त्रज्ञांनी 4,352 निरोगी आणि आजाराची लक्षण असणाऱ्या 893 ऑडिओ नमुन्यांचे मूल्यांकन करण्यासाठी मेल-स्पेक्ट्रोग्राम विश्लेषणाचा वापर केला, त्यापैकी 308 जणांना कोविडची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याचे मास्ट्रिच युनिव्हर्सिटीच्या वफा अल्जाबवी यांनी सांगितले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/team-india-t20-world-cup-jersey-last-7-wc-from-2007-to-2022-ms-dhoni-virat-kohli-rohit-sharma-cricket-kgm00", "date_download": "2022-10-04T15:45:52Z", "digest": "sha1:D26CNAKKBZ2CRYADEFS3YAJK4XHKZKGH", "length": 10584, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात, पाहा 2007 पासूनच्या जर्सी | Sakal", "raw_content": "\nTeam India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात, पाहा 2007 पासूनच्या जर्सी\nTeam India Jersey : T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची नवीन जर्सी जारी केली आहे. यापूर्वी 2021 च्या टी-20 विश्वचषकासाठीही भारताची नवीन जर्सी जारी करण्यात आली होती. 2007 पासून भारतीय संघाने किती जर्सी बदल्या आहे आणि कोणत्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने कोणती जर्सी घातली होती, हे पाहू.\nT20 विश्वचषक 2007 मध्ये टीम इंडियाची जर्सी फिकट निळ्या रंगाची होती. भारतीय संघाने बहुतेक वेळा या रंगाची जर्सी परिधान केली आहे. ही जर्सी भारतासाठी खूप लकी ठरली होती, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जबरदस्त खेळ दाखवत जेतेपद पटकावले होते.\n2009 च्या T20 विश्वचषकात भारतीय संघाची जर्सी गडद निळ्या रंगाची होती. जर्सीची कॉलर फिकट निळ्या ऐवजी गडद केशरी रंगाची होती. यावेळी भारताची कामगिरी विशेष राहिली नाही आणि पाकिस्तानच्या संघाने विजेतेपद पटकावले.\n2010 च्या T20 विश्वचषकाची जर्सी देखील 2009 मध्ये वापरलेल्या जर्सीसारखीच होती. ते निळ्या आणि केशरी रंगात बनवले होते. यासोबतच एका बाजूला भारताच्या ध्वजाचे तीन रंग होते.\n2012 च्या T20 विश्वचषकाची जर्सी भारताने 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात वापरण्यात आली होती. त्याच्या कॉलरवर केशरी पट्टी आणि खांद्याजवळ नारिंगी रंगाची पट्टी होती. याशिवाय जर्सीच्या काठावर तिरंग्याची पट्टी देण्यात आली होती.\n2014 च्या T20 विश्वचषकातही भारताची जर्सी फिकट निळ्या रंगाची होती. यावेळी खांद्याजवळ गुलाबी, पांढरा आणि हिरवा पट्टा होत्या. तसेच खालच्या भागात गुलाबी रंगाची पट्टी होती. यावेळी भारताने शानदार खेळ दाखवत अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र जेतेपदाच्या लढतीत भारताचा पराभव करून श्रीलंका संघ प्रथमच चॅम्पियन बनला.\n2016 च्या T20 विश्वचषकात भारताची जर्सी निळी आणि केशरी होती. भारताची जर्सी खांद्याजवळ निळ्या रंगाची होती आणि पुढच्या बाजूला केशरी पट्टे होत्या. मात्र जर्सीच्या अंडरसाइडचा रंग फिका झाला होता. यावेळी भारतीय संघ उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून पराभूत होऊन बाद झाला होता. वेस्ट इंडिजने इंग्लंडला हरवून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.\nगेल्या विश्वचषकात भारताने गडद निळ्या रंगाची जर्सी घातली होती. त्यात मध्यभागी हलक्या पांढऱ्या रेषा होत्या, त्या प्रेक्षकांचा पाठिंबा दर्शवत होत्या. यावेळी भारताची कामगिरी सर्वात वाईट होती आणि टीम इंडियाला उपांत्य फेरीतही पोहोचता आले नाही. न्यूझीलंडला हरवून ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-bhr22b00423-txt-pd-today-20220829033845", "date_download": "2022-10-04T16:28:58Z", "digest": "sha1:ZRKW7UDSWA4STGOUKKZ5D7QCI24KKQ37", "length": 6770, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "गोठ्याला आग लागून ९ जनावरांचा मृत्यू | Sakal", "raw_content": "\nगोठ्याला आग लागून ९ जनावरांचा मृत्यू\nगोठ्याला आग लागून ९ जनावरांचा मृत्यू\nभोर, ता. २९ : शहरातील पिराचा मळा परिसरातील शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून बैल, गाय, वासरू व बकरे अशा एकूण ९ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. रविवारी (ता. २८) रात्री नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून शेतकरी सुधीर चंद्रकांत तारू यांचे ९ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. रविवारी रात्री नऊच्या सुमारास तारू यांच्या गोठ्यातून धूर येऊ लागला आणि जनावरांच्या हंबरड्यांचा आवाज येऊ लागला. त्यांनी त्वरित गोठ्याकडे धाव घेतली. आग लागल्याचे समजताच परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरपालिकेचा आगीचा बंब आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तासाभरात आग विझविली. परंतु तोपर्यंत गोठ्यातील ९ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये ४ म्हशी, एक बैल, २ बकरे, एक खोंड व एका वासराचा समावेश आहे. प्रशासनाच्या वतीने रविवारी रात्री उशिरा पंचनामा करण्यात आला.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/video-story/maharashtra-assembly-what-information-was-given-by-devendra-fadanvis-regarding-the-bhandara-rape-incident", "date_download": "2022-10-04T17:40:39Z", "digest": "sha1:3XD5IVLMO2IZ77O4BXBEGUBRHDJSKS2E", "length": 5452, "nlines": 145, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra Assembly : भंडारा बलात्कार घटनेबाबत Devendra Fadanvis यांनी काय माहिती दिली | Sakal", "raw_content": "\nMaharashtra Assembly : भंडारा बलात्कार घटनेबाबत Devendra Fadanvis यांनी काय माहिती दिली\nविधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहे. विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा बलात्कार प्रकरणी सविस्तर माहिती दिली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/web-story/nehas-bold-photoshoot-fans-missed-the-beat-rmn00", "date_download": "2022-10-04T17:20:58Z", "digest": "sha1:75PLWMDXGKJ7YDH3USZZLEYZMZUNAWBH", "length": 1659, "nlines": 18, "source_domain": "www.esakal.com", "title": "नेहाचं बोल्ड फोटोशुट, चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका | Sakal", "raw_content": "नेहाचं बोल्ड फोटोशुट, चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका\nअभिनेत्री नेहा मलिक दररोज तिचा नवनवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.\nभोजपुरी चित्रपट अभिनेत्री नेहा मलिक तिच्या बोल्ड, हॉट आणि ग्लॅमरस अभिनयासाठी ओळखली जाते.\nनेहा मलिक प्रत्येक वेळेस प्रसिद्धीच्या झोतात राहते.\nगेल्या काही काळापासून नेहाने तिच्या लूकने सर्वांना वेड लावले आहे.\nसोशल मिडीयावर नेहा खुप एक्टिव असते.\nया फोटोंमध्ये नेहा ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर शॉर्ट वन-पीसमध्ये दिसत आहे.\nतिने मॅचिंग ब्लॅक कलरच्या हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.\nनेहा मलिकने कमी मेकअपसह हा बोल्ड लूक पूर्ण केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/ncp-eknath-khadse-on-bjp-pankaja-munde-maharashtra-cabinet-expansion-sgy-87-3068396/?utm_source=ls&utm_medium=article4&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-10-04T17:33:46Z", "digest": "sha1:DI2UQZWR7NWCGOGHXWCRPNLKDV6G6VBQ", "length": 23780, "nlines": 260, "source_domain": "www.loksatta.com", "title": "'मंत्रीपदासाठी मी पात्र नसावी', पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे भाजपा अडचणीत? एकनाथ खडसेंची टीका, म्हणाले... | NCP Eknath Khadse on BJP Pankaja Munde Maharashtra Cabinet Expansion sgy 87 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\n‘मंत्रीपदासाठी मी पात्र नसावी’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे भाजपा अडचणीत एकनाथ खडसे म्हणाले “आता वाट पाहू नका, थेट…”\nपंकजा मुंडे यांनी मंत्रीपदासाठी मी पात्र असल्याचं वरिष्ठांना वाटत नसेल असं वक्तव्य केल्याने सध्या चर्चा रंगली आहे\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nपंकजा मुंडे यांनी मंत्रीपदासाठी मी पात्र असल्याचं वरिष्ठांना वाटत नसेल असं वक्तव्य केल्याने सध्या चर्चा रंगली आहे\nभाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदासाठी मी पात्र असल्याचं वरिष्ठांना वाटत नसेल असं वक्तव्य केल्याने सध्या चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. महिलांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने आधीच विरोधक टीका करताना असताना पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे त्यांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबावर सातत्याने अन्याय होत असल्याची टीका केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.\n“मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल”, पंकजा मुंडेंची मंत्रीपद न मिळण्यावर सूचक प्रतिक्रिया\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nअंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणाला, शरद पवारांनी दोन वाक्यात विषयच संपवला; म्हणाले…\n“मंत्रीमंडळ विस्तार अपूर्ण दिसत आहे. पुढील काळात तो पूर्ण होईल अशी आशा आहे. पण अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबाशी संबंधित आहेत, त्यांच्यावर सातत्याने अन्याय केल्याचं दिसत आहे. यामध्ये पंकजा मुंडेही आहेत. आताही पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडेंनी आता वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं,” असा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला आहे.\nगिरीश महाजनांचं खडसेंना प्रत्युत्तर –\n“पंकजा मुंडे काय बोलल्या ते मी ऐकलेलं नाही, पण त्या नाराज असतील असं वाटत नाही. पक्षश्रेष्ठी गांभीर्याने विचार करतील आणि त्यांना अजून मोठं पद मिळेल,” असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.\nकाय म्हणाल्या पंकजा मुंडे\nपंकजा मुंडेंना मंत्रीमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात भूमिका मांडताना सूचक प्रतिक्रिया दिली. “मी मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्रीमंडळ बनवायचं असतं, त्यात सगळ्यांना समाधानी करता येत नसतं. पण जे मंत्री झाले आहेत, त्यांनी तरी लोकांना समाधानी करावं”, असं त्या म्हणाल्या.\n“मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल. कदाचित अजून पात्रतेचे लोक असतील. त्यांना जेव्हा माझी तेवढी पात्रता वाटेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा माध्यमे किंवा कार्यकर्त्यांकडून होतात. आता माझे कार्यकर्ते आणि मी देखील शांत बसले आहे. त्यांना ज्यांची पात्रता आहे असं वाटेल, त्यांना ते मंत्रीपद देतील. त्यात माझी काही भूमिका असण्याचं कारण नाही. मी स्वाभिमानाने राजकारण करण्याचा प्रयत्न करते”, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘’भाजपात जणू फडणवीस एकटेच चाणक्य उरले आहेत’’; भास्कर जाधवांची देवेंद्र फडणवीसांवर टीका\nउपसचिवाच्या हस्तक्षेपामुळे म्हाडातील बदल्या शासनाकडेच\nलंका दहन करण्यापूर्वीच हनुमान बनलेल्या व्यक्तीचा झाला मृत्यू; शेपटीला आग लावताच असं काही घडलं की…\nस्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा ; १७ जणांविरुद्ध गुन्हे शाखेची कारवाई\nपुणे : जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा, गप्पा त्यांच्याच आवाजात ऐकण्याची संधी ; जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपक्रम\nनिधीअभावी आरोग्य विभाग कुपोषित, दुप्पट निधी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने निर्माण झाला आशेचा किरण\nपुणे : किराणा व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक ; चौघांविरूद्ध गुन्हा\nट्रोलिंग, नकारात्मक चर्चा अन्…; प्रभास-सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ प्रदर्शनापूर्वीच बॉयकॉट करण्याची मागणी\nदस-यानिमित आपट्याची पाने वाटण्याची प्रथा वृक्षाच्या मुळावर; ओरबडण्याच्या वृत्तीमुळे वृक्ष प्रजातीची दुर्मिळ श्रेणीकडे वाटचाल\n‘विजय’ आणि ‘विराट’ एपीएमसीमध्ये दाखल, पार पडला लाँचिंग सोहळा\nशहरातील रस्त्यांवर बांधकाम साहित्याचे ढिगारे; अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा\nWomen’s Asia Cup T20: आशिया चषकात महिला ब्रिगेडचा सलग तिसरा विजय, युएईचा १०४ धावांनी उडवला धुव्वा\nPHOTOS: स्वीडिश शास्त्रज्ञ स्वान्ते पाबो यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल, जाणून घ्या त्यांच्या संशोधनाबाबत…\n“तेव्हा शिंदेसाहेब म्हणाले…” अभिनेता हार्दिक जोशी ‘ती’ पोस्ट चर्चेत\nदुर्गा पूजाच्या निमित्ताने ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी घेतले देवीचे दर्शन; पाहा फोटो\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Live Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nगणवेश घालून रील्स बनवणं लेडी कंडक्टरच्या अंगाशी आलं; झाली निलंबनची कारवाई\nDasara Melava: “गर्दीचा फायदा घेऊन कोणी…”; दसरा मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं मोठं विधान\nदिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून खास भेट; रेशकार्डधारकांना १०० रुपयांत मिळणार सणाच्या…\nअनिल देशमुखांच्या जामीनावर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गेल्या ११ महिन्यांपासून…”\nAnil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा; ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर\n“उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचण्याची तुमची लायकी नाही”, किशोरी पेडणेकरांनी मनसेला सुनावलं; म्हणाल्या, “एैरा, गैरा…”\nPatra Chawl Case: संजय राऊतांना जामीन नाकारल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “काहीतरी कुठंतरी…”\n“राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत, पण वज्रदंतीचे ब्रँड…”; ऊस खातानाच्या फोटोवरून भाजपा आमदाराचा टोला\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\n“अजित पवारांनी पंधरा वर्षे निवांत रहायचं”, शहाजी बापू पाटलांचा टोला; म्हणाले, “शीवतीर्थावर राष्ट्रवादीचा…”\nगणवेश घालून रील्स बनवणं लेडी कंडक्टरच्या अंगाशी आलं; झाली निलंबनची कारवाई\nDasara Melava: “गर्दीचा फायदा घेऊन कोणी…”; दसरा मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं मोठं विधान\nदिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून खास भेट; रेशकार्डधारकांना १०० रुपयांत मिळणार सणाच्या…\nअनिल देशमुखांच्या जामीनावर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गेल्या ११ महिन्यांपासून…”\nAnil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा; ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर\n“उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचण्याची तुमची लायकी नाही”, किशोरी पेडणेकरांनी मनसेला सुनावलं; म्हणाल्या, “एैरा, गैरा…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathistudy.com/bharatvaky-kavita-balbharati-solutions-for-marathi/", "date_download": "2022-10-04T16:15:07Z", "digest": "sha1:PECXLHB756WF4OXR7METICCQLR6IRCF7", "length": 20475, "nlines": 225, "source_domain": "www.marathistudy.com", "title": "भरतवाक्य कविता - Bharatvaky kavita Balbharati Solutions for Marathi | मराठी स्टडी", "raw_content": "\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik mulyamapan nondi Pdf\nसायकल म्हणते, मी आहे ना _ इयत्ता सहावी _ मराठी बालभारती\nइयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तरसूची २०२२\nOnline test _माझ्या देशावर माझे प्रेम आहे_इयत्ता आठवी _ मराठी बालभारती\nAll१० वी बालभारती५ वी बालभारती६ वी बालभारती७ वी बालभारती८ वी बालभारती\nKathalekhan in Marathi | कथालेखन मराठी | इयत्ता दहावी\n[सकारात्मक विचार – गाडीवान ते मार्गदर्शक] Positive Thinking – Driver to Guide\n[ स्पॅनिश धावपटूची प्रेरणादायक कथा ] Inspiring Story Of Spanish Runner\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक | Government circular regarding prompt action on proposals for compassionate appointment of non-teaching…\nशिक्षक पाठटाचण बाबत परिपत्रक | Circular Teachers Pathtachan\nशिष्यवृत्ती परीक्षेची निवड यादी जाहीर _NMMS Exam\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nमोरोपंत रामचंद्र पराडकर (१७२९ ते १७९४)\nसुप्रसिद्ध पंडित कवी. काव्य, नाटक, व्याकरण, अलंकार, न्याय, वेदात इत्यादी विषयांचा अभ्यास. वयाच्या २२ ३ व्या वर्षापासून काव्यलेखनास प्रारंभ. संस्कृतप्रचुर काव्यरचना, आलंकारिक साजशृंगार ल्यायलेली भाषा, वृत्तांचा यथायोग्य वापर हे पंडिती कवितेचे विशेष त्यांच्या काव्यात सापडतात. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी विपुल काव्यरचना केली. सुमारे २६८ काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत.\nपंडिती कवितेसह त्यांच्या लेखणीने संस्कृत काव्यरचनाप्रकारांत संचार केला आहे. त्यांचे समग्र वाङ्मय ‘कवीवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ: खंड १ ते १२ यांत संग्रहित करण्यात आले आहे.\nआर्याभारत, केकावली, मंत्रभागवत, मंत्ररामायण, श्रीकृष्णविजय, हरिवंश.\nप्रस्तुत केका मोरोपंतांच्या ‘केकावली’तून घेतल्या आहेत. ‘केका’ म्हणजे मोराचा टाहो आणि आवली म्हणजे पंक्ती. मोरोपंतांनी स्वतः स ‘मोर’ कल्पून, ईश्वराला मारलेल्या हाकांना, ईश्वराच्या केलेल्या आळवणीला ‘केकावली’ असे म्हटले गेले आहे.\nप्रस्तुत केकांमधून कवी मोरोपंत सद्गृहस्थ किंवा सज्जन माणसांच्या संगतीचे व त्यांच्या विचारांच्या सान्निध्याचे महत्त्व सांगत आहेत. कोणत्याही लोभा-मोहाला बळी पडू नये, वृथा अभिमान सोडून भक्तिमार्ग आपलासा करावा, आणि भगवद्भक्तीत मन रमवावे, असा आशय या केकावलीतून व्यक्त होतो.\nकवी मोरोपंत प्रस्तुत केकावलीत म्हणतात,\nसुसंगति सदा घडो………………… मन भवच्चरित्रीं जडो \n‘सज्जनांची संगत सतत घडावी; सतत चांगल्या लोकांची वचने, बोल कानावर यावेत; बुद्धीवरील गंज, वाईट विचार, दोष निघून जावेत; ऐहिक सुखोपभोगांचा नेहमीच वीट यावा,’साधुसंतांच्या कोमल पदकमलांच्या ठायी आसरा मिळावा; त्यांनी दूर ढकलले तरी मनाने हट्टाने तेथेच अडून राहावे, (इतके करूनही) त्या सत्चरणांपासून विरह सहन करावा लागलाच तर मनाने खूप रडावे; (पण) नेहमी त्याने सत्पुरुषांच्या चरित्रांतच रमावे.\nन निश्चय कधीं ढळो………………आत्मबोधें जळो \nमनाने कधीही डगमगू नये, निश्चय भंग पावू देऊ नये, दुष्ट लोकांनी निर्माण केलेल्या विघ्नांची बाधा दूर व्हावी, चित्त भजनापासून ढळू नये; सज्जनांनी सांगितलेल्या मार्गाकडे, भक्तिमार्गाकडे बुद्धी वळावी, हृदयाला आत्मतत्त्वाचे भान यावे, खोटा अभिमान (दंभ) साफ नाहीसा होवो, असे पावन झालेले, भक्तिमार्गाला लागलेले मन पुन्हा विषयांच्या लालसेने मलीन होऊ नये आणि आत्मज्ञानाने सारे पाप जळून भस्मसात व्हावे.\nमुखीं हरि ……………………… सदा सांवरी \nहे हरि (प्रभो), माझ्या मुखात तुझ्या नामावलीचा सदा वास होवो. तिच्यामुळे माझ्या संपूर्ण कामना सफल होतील. या दासावर हे (तिन्ही लोकांत वास करणाऱ्या) जगन्नाथा, तू कृपा कर. तुझ्या आश्रयाला येणाऱ्या लोकांवरही तुझी तशीच कृपादृष्टी बरसू दे.\nकवितेचा भावार्थ समजावून घेण्यासाठी येथे व्हिडीओ पहा\nभरत वाक्य कविता रसग्रहण\nPrevious articlebali bet swadhyay | बाली बेट | मराठी बालभारती | इयत्ता सातवी\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nbali bet swadhyay | बाली बेट | मराठी बालभारती | इयत्ता सातवी\n(इयत्ता 10 वी मराठी कुमारभारती)_ कृतिपत्रिका आराखडा\nशिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व (इ. ८ वी) २०२२ परीक्षा पुढे ढकलल्याबाबत\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nखालीलप्रमाणे इंग्रजी या विषयाच्या काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात. 🔰 इंग्रजी वर्णनात्मक...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\nदहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर | 10th...\nविज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Science vrnnatmk...\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik...\nगणित वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Maths vrnnatmk...\nहिंदी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | hindi akarik...\nजि.प.प्राथ.शाळा विरगाव शाळेतील विद्यार्थीनी समृद्धी हिचा माझी आई निबंध |...\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक...\n|| मराठी || अखंडित ज्ञानामृत शिक्षक, विद्यार्थी हितावह www.marathistudy.com\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22402", "date_download": "2022-10-04T16:24:46Z", "digest": "sha1:2WHUBKHJPY6IGO5QCOUAZYI5WVVHCKLX", "length": 5872, "nlines": 71, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: जपानमध्ये आणखी एक टेनिस स्पर्धा करोनामुळे रद्द", "raw_content": "\nHome >> क्रीडा >> जपानमध्ये आणखी एक टेनिस स्पर्धा करोनामुळे रद्द\nजपानमध्ये आणखी एक टेनिस स्पर्धा करोनामुळे रद्द\nटोकियो :नोव्हेंबरमध्ये जपानमधील आरियाक टेनिस पार्क येथे डब्ल्यूटीए पॅन पॅसिफिक ओपन कोविड -१९ मुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आयोजकांनी ही माहिती दिली. आयोजकांनी सांगितले की, ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी कार्यकारी समितीने सर्वतोपरी प्रयत्न केले पण सध्याच्या परिस्थितीत हे आयोजन करणे शक्य नाही.\nआयोजकांनी सांगितले की, समितीने रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय आणि आरोग्य व सुरक्षितता लक्षात ठेवून स्पर्धा भरवण्यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न केले. प्रयत्नांनंतर कार्यकारी समितीला स्पर्धा तहकूब करण्याचा निर्णय पुढे ढकलता आला नाही आणि विशेषत: जपानमधील संक्रमणाची वाढती संख्या लक्षात घेऊन ही स्पर्धा रद्द करणे सार्वजनिक आरोग्याच्या हिताचे आहे, असा निर्णय घेण्यात आला.\nयापूर्वी ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि ही करोनाच्या साथीमुळे नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. जपानमधील ही या रोगामुळे रद्द होणारी तिसरी टेनिस स्पर्धा आहे.\nटीम इंडिया व्हाईटवॉशसाठी सज्ज\nबुमराह दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकाबाहेर\nआशिया चषक : भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय\nमहिला टी-२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर; दहा संघाचा समावेश\nअखेर भारताचा मालिका‌ विजय\nद. आफ्रिकेविरुद्ध वन डेसाठी शिखर धवन कर्णधार\nबॅडमिंटन स्पर्धेत सीआयडी क्राईम ब्रँच विजेता\nडिचोली बाफ क्लबचे उद्घाटन\nफिफा विश्वचषकासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी\nप्रज्ञा कारो, रिशान शेखला टेबल टेनिसचे अजिंक्यपद\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/bjp-leader-pankaja-munde-said-the-dialogue-in-the-bus-bai-bus-program-on-zee-marathi/", "date_download": "2022-10-04T16:00:07Z", "digest": "sha1:MCEKWGEJJRWCQAIMRNVZN75EU733ABZJ", "length": 9713, "nlines": 136, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो…; ‘बस बाई बस’ कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी मारला डायलॉग ! | Hello Maharashtra", "raw_content": "\nएक-एक आमदार की किमत तुम क्या जानो…; ‘बस बाई बस’ कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी मारला डायलॉग \n ‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची एक मुलाखत पार पडली. तेव्हा त्यांना “एक चुटकी सिंदुर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू” या ऐवजी “एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोधबाबू”, असा डायलॉग म्हणत अभिनय करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या स्टाईलमध्ये डायलॉग सादर केला. त्यांच्या या डायलॉग व अभिनय कौशल्याची चांगलीच चर्चा सध्या होऊ लागली आहे.\n‘बस बाई बस’ या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मारलेला डायलॉग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या कार्यक्रमात अनेक सेलीब्रिटींसह राजकीय क्षेत्रातील नेत्यांना आमंत्रित केले जात आहे. या ठिकाणी ते राजकीय परिस्थिती तसेच आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य करताना दिसत आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे.\nया कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक कबुलीही दिली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, होय मी विरोधीपक्षातील नेत्यांना फोडलंय. माझे बाबा गोपीनाथ मुंडेसाहेब यांनी मला सांगितलंय की कायम बेरजेचं राजकारण करायचं वजाबाकीचं नाही. त्यामुळे इतर पक्षात चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय. बीड जिल्ह्यात झालेलं पक्षांतर त्याचंच द्योतक आहे.\nनमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीत येणं हे त्याचंच उदाहरण आहे. शिवाय सुरेश धसही भाजपत आले. त्यामुळे पक्षाच्या वाढीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी इतर पक्षातील चांगल्या नेत्यांना पक्षात आमंत्रित करते, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पक्षफोडीची कबुली दिली आहे. बस बाई बस या कार्यक्रमाचा निवेदक सुबोध भावे याने तुम्ही कधी इतर पक्षातील नेत्यांना फोडलं आहे का, असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिले आहे.\n‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात यापूर्वी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सहभाग घेतला आहे.\nTraffic rule मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं, यानंतर बाईकस्वाराने पेटवली बाईक\nRSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती\nBusiness : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई \nTraffic rule मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं, यानंतर बाईकस्वाराने पेटवली बाईक\nRSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती\nBusiness : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई \nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा\nएसटी बस आणि कारचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/infant-india-beed/", "date_download": "2022-10-04T16:56:10Z", "digest": "sha1:KHMJ2OU55N3Z3LR7YZKBEXBIPV3AKTL4", "length": 15412, "nlines": 102, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "इन्फंट इंडिया’ बीड | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nबीड शहराजवळील बिंदुसरा धरणासमोर पाली गावाजवळील डोंगरावर दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे हे दाम्पत्य राहते. त्यांनी स्थापन केलेली ‘इन्फंट इंडिया’ ही संस्था म्हणजे ‘एचआयव्ही’बाधित ७५ मुलांचे कुटुंबच. गेली ११ वर्षे या सुरू असलेल्या या संस्थेचे काम नक्कीच प्रेरणादायी आहे.\nदत्ता बारगजे हे शेतकरी कुटुंबातले. त्यांनी वैद्यकीय पदविका शिक्षण पूर्ण केले आणि ते गडचिरोली जिल्ह्यात भामरागडच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नियुक्त झाले. तेव्हा त्या भागात सामाजिक काम करणारे बाबा आमटे यांच्याशी दत्ता बारगजे यांचा संपर्क आला. सामाजिक कामाची कल्पना तेव्हा त्यांच्या मनात रुजली. वेगळे काम करायचे, ही इच्छा होतीच.\nदरम्यान, एके दिवशी एक महिला आली आणि म्हणाली, ‘हा (एचआयव्ही) आजार नशिबी आला; पण त्यात माझा आणि या मुलाचा काय दोष आता जगणं मुश्कील झालं आहे. या मुलाला शिकवू कोठे आणि कसे आता जगणं मुश्कील झालं आहे. या मुलाला शिकवू कोठे आणि कसे’ दत्ता बारगजे यांनी ते मूल स्वत:च्या घरात आणले आणि सांभाळण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांनंतर दुसरे मूल आले. पुढे संख्या वाढत गेली आणि घरच भरून गेले. हा संसार कसा सांभाळायचा, असा प्रश्न आला आणि ‘इन्फंट इंडिया’ या संस्थेचा जन्म झाला. आता स्थिती अशी आहे, की ही संस्था म्हणजे बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाचा जणू नवा चेहराच झाला आहे.\nबीड शहरापासून ११ किलोमीटरवर पाली नावाचे गाव आहे. तेथून दोन किलोमीटर डोंगरावर चढले, की ‘इन्फंट इंडिया’ या संस्थेची इमारत दिसते. दत्ता बारगजे यांना सरकारी नोकरी होती. त्यांच्या पत्नी संध्या यादेखील एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून तासिका तत्त्वावर काम करायच्या. सुखी संसारासाठी जे सामान्यपणे आवश्यक असते, ते सारे काही दत्ता बारगजेंकडे होते; पण बाबा आमटेंच्या सान्निध्याने त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. हेमलकसा येथे पाच वर्षे सेवा केल्यानंतर सामाजिक कामाची गरज आणि विचारांची परिपक्वता आली होती. उपेक्षितांसाठी काम करण्याची ऊर्मी आणि ‘बाबां’ना दिलेला शब्द पाळायचा, असे बारगजे यांनी ठरविले.\nत्यांची भामरागडहून बीड जिल्हा रुग्णालयात बदली झाली. नव्याने काम उभे करायचे, हा विचार पक्का करूनच त्यांनी नोकरीच्या गावावरून बाडबिस्तरा हलविला. एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी काम करण्याचे ठरले. संस्थेची नोंदणी करण्यासाठी कोणाला सदस्य करावे, याची शोधमोहीम हाती घ्यावी लागली. कारण नातेवाइकांनी सदस्य होण्यास नकार दिला. बऱ्याच जणांनी बजावले, की असले विचित्र काम करू नका; पण ते डगमगले नाहीत. पत्नी, आई आणि दोन मित्रांच्या मदतीने त्यांनी २००६ साली ‘इन्फंट इंडिया’ची स्थापना केली.\nआजसुद्धा आपला समाज अशा मुलांचा स्वीकार करायला मनापासून तयार नाही. अशा मुलांना आवश्यक औषधे, अन्न, निवारा, शिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रेम आणि वात्सल्य देण्याचे काम ‘इन्फंट इंडिया’ संस्थेच्या माध्यामातून केले जाते.\nपण या मुलांना नुसते सांभाळून चालणार नव्हते. त्यांना शिकवायचे कसे, हा प्रश्न उभा राहिला. या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत बसू देण्याला विरोध झाला. शेवटी जिल्हा परिषदेने या मुलांना शिकविण्यासाठी आश्रमातच दोन शिक्षकांची नियुक्ती केली.\n‘इन्फंट इंडिया’अंतर्गत आनंदवन, आधार महिलाश्रम, नवजीवन असे प्रकल्प सुरू आहेत. २००६मध्ये ‘आनंदवन’ची सुरुवात झाली. सुरुवातीला आनंदवनात सहा मुले होती. आता त्यांची संख्या ७५पर्यंत गेली आहे. संस्थेत त्यांची काळजी घेतली जाते. त्याद्वारे त्यांना सकस आहार, आवश्यक औषधे, शिक्षण, तसेच उत्तम वातावरण उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होऊ शकेल. आधार महिलाश्रमात एड्सग्रस्त मुली आणि महिलांचीही काळजी घेतली जाते. या संस्थेमधील चार मुलींचे कन्यादान योजनेअंतर्गत लग्न करून देण्यात आले आहे. एचआयव्हीग्रस्त महिलांवर ‘एआरटी’ उपचार करून त्यांचे बालक निरोगी जन्माला येण्यासाठी प्रयत्न केले जातात. संस्थेत वाढलेली मुले १८ वर्षांची झाली, की त्यांना ‘आयटीआय’चे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जातो. बाबा आमटे यांच्या कौशल्य विकास कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांनाही रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध करून दिले जाते. ‘एचआयव्ही’बाधित मुलांना योग्य ती औषधे पुरविणे; नियमितपणे ‘सीडी-४’ पेशींची तपासणी करणे आणि नियमितपणे ‘एआरटी’ची औषधे देणे; त्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करून त्यांच्या शालेय शिक्षणाची व्यवस्था करणे; त्यांच्यामध्ये विविध कौशल्यांचा विकास करणे; निसर्गोपचार आणि योगाच्या साह्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा करणे अशी कितीतरी कार्य संस्थेला पार पाडावी लागतातदरम्यानच्या काळात वातावरण निवळत गेले आणि ज्या पाली गावातील लोकांनी यांना नाकारले होते, तेही आता मदतीसाठी हात पुढे करू लागले आहेत. या सगळ्या कामात दत्ता बारगजे यांच्या मातोश्री गयाबाई आणि संध्या यांचे वडीलही सहभागी झाले आहेत.\nसंस्थेचा पसारा आता वाढत आहे,. त्यामुळे अधिकाधिक मुलांची सोय करण्यासाठी संस्थेला आता देणाऱ्या हातांची गरज आहे. बारगजे दाम्पत्याला सलाम ठोकूया आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊया.\nमुख्य कार्यालय व पुनर्वसन प्रकल्प\nआनंदवन, बिंदुसरा धरणासमोर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – २११, पाली, बीड\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nइंद्रधनू प्रकल्प ‘झेप पुनर्वसन केंद्र’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2022-10-04T16:46:44Z", "digest": "sha1:OB36GCG4HTGMIFR3QGSRRFEYPQF43MSZ", "length": 3637, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्षला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्षला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख वर्ग:झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nनोव्हेंबर १० ‎ (← दुवे | संपादन)\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://prime.marathisrushti.com/kobra-ek-afalatoon-pustak/", "date_download": "2022-10-04T15:57:46Z", "digest": "sha1:2XWKWDRKXY3X22MUK23I2MSWC56FUDF2", "length": 20568, "nlines": 55, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "कोब्रा … एक अफलातून पुस्तक – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nकोब्रा … एक अफलातून पुस्तक\nवाचक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा …..\nकोब्रा … एक अफलातून पुस्तक\nलेखक – फ्रेडरिक फोरसीथ\nत्या दिवशी डिनर पार्टीसाठी वॉशिंग्टन मधल्या ‘व्हाइट हाऊस’मध्ये वीस पाहुणे आले होते. प्रत्यक्ष अमेरिकेच्या अध्यक्षांनी आमंत्रित केलं असल्याने फ़र्स्ट लेडी यांनी स्व:ता त्यांच्याबरोबर फिरून व्हाइट हाऊस दाखवलं. त्यानंतर सगळे डिनर साठी टेबलवर बसले. व्हाइट हाऊसचा अनुभवी सेवकवर्ग … मोठया अदबीने सागल्याना ड्रिंक्स देऊ लागला …. अर्थातच सोबत थोडं खाणं …. वातावरणात एक वेगळीच अदब असली तरी सगळे मोकळेपणाने … आनंदात गप्पा मारत होते … त्याच वेळी काही पदार्थ पाहुण्यांना देताना … एका वृद्ध सेवक स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले …. ते बघून वातावरण थोडं विचित्र झालं …. हलका तणाव पसरला …. त्वरित दुसरया अनुभवी सेवकाने त्या वृद्धेकडून प्लेट काढून घेतली…. आणि ती वृद्ध सेवक बाजूला गेली …. वातावरण परत नॉर्मल झालं ….\nइतकी वर्ष व्हाइट हाऊसमध्ये नोकरी करत असलेल्या त्या सेविकेकडून असं झालंच कसं …. तिला हे सगळे एटीकेट्स उत्तम माहीत होते …. फ़र्स्ट लेडी नक्कीच अस्वस्थ झाली ….. पार्टी संपल्यावर तिने त्या वृद्ध सेविकेला बोलावलं… सेविकेने नजर खाली झुकवत मॅडमची मनापासून माफी मागितली …दिलगिरी व्यक्त केली …. मग सांगायला सुरवात केली …… जेव्हा हे झालं त्याच्या दोन मिनिटं अगोदर तिला फोन आला होता …. तिचा एकुलता नातू मेल्याची बातमी होती …. तिला त्या नातवावाचून या जगात दुसरं कोणीच जवळचं नव्हतं …… तो नातू वॉशिंग्टन शहरातल्या … गरीब वस्तीतल्या एका अर्धवट बांधकाम झालेल्या पडीक बिल्डिंगमध्ये मृत झालेला पोलिसांना मिळाला होता ….. त्याला ड्रग्स … अंमली पदार्थ … कोकेन घ्यायचं (narcotics) व्यसन होतं … फ़र्स्ट लेडीने तिची समजूत काढली …. तिचं ते दुःख ऐकून घेतलं मात्र रात्री बिछान्यावर पड़ल्यावर तिने नवरयाला …. अमेरिकेच्या अध्यक्षाला ही गोष्ट सांगितली …. ती म्हणाली … तुम्ही अमेरिकेचे अध्यक्ष … म्हणजे जगातले सर्वोच्च्य समर्थ असलेले देशप्रमुख …. तुम्ही जगाचा नाश करणाऱ्या अंमली पदार्थावर नियंत्रण करू शकत नाही का ही गोष्ट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाना नक्कीच शोभत नाही ….. प्रेसिडेंट काही बोलत नाहीत … दुसरं काहीतरी बोलून तो विषय संपतों…. मध्यरात्र उलटून पहाटेचे दोन वाजलेले असतात….. अध्यक्षांना काही झोप येत नाही … त्या वृद्ध स्त्रीची गोष्ट ऐकून ते खूप अस्वस्थ झालेले असतात …. व्हाइट हाऊसमधलं प्रेसिडेंट यांचं ऑफिस चोवीस तास चालू असतं… ते आपल्या सेक्रेटरीला फोन लावलात … एका क्षणाचाही विलंब न होता सेक्रेटरी असलेली स्त्री फोन उचलते … येस मि. प्रेसिडेंट ….. प्रेसिडेंट तिला सांगतात की तुम्ही डीईएच्या (Drug Enforcement Administration) डायरेक्टरना मला जोडून द्या … त्यांच्या घरी किंवा ते जिथे कुठे असतील तिथे ….. त्या सेक्रेटरीला अजिबात आश्चर्य वाटत नाही …. जेव्हा तुम्ही अमेरिकेचे अध्यक्ष असता आणि त्याना अशा अपरात्री जरी मंगोलियाच्या प्रेसिडेंटशी बोलायचं असलं तरी सेक्रेटरीना ते काहीही करून करावंच लागतं …. ती सेक्रेटरी लगेच जॉर्जटाउन इथे राहात असलेल्या त्या डायरेक्टरला फोन लावते… दहाव्या रिंगला ते फोन उचलतात ……प्रेसिडेंटना तुमच्याशी बोलायचंय … एक क्षण प्लिज थांबा …. मी जोडून देते …. सॉरी …. तुम्हाला या अवेळी त्रास द्यायला लागतोय… प्रेसिडेंट बोलतात …. मला काही माहिती हवी आहे …. एखादे वेळेस सल्ला देखील … तुम्ही मला व्हाइट हाऊसमध्ये सकाळी नऊ वाजता भेटू शकाल का ही गोष्ट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाना नक्कीच शोभत नाही ….. प्रेसिडेंट काही बोलत नाहीत … दुसरं काहीतरी बोलून तो विषय संपतों…. मध्यरात्र उलटून पहाटेचे दोन वाजलेले असतात….. अध्यक्षांना काही झोप येत नाही … त्या वृद्ध स्त्रीची गोष्ट ऐकून ते खूप अस्वस्थ झालेले असतात …. व्हाइट हाऊसमधलं प्रेसिडेंट यांचं ऑफिस चोवीस तास चालू असतं… ते आपल्या सेक्रेटरीला फोन लावलात … एका क्षणाचाही विलंब न होता सेक्रेटरी असलेली स्त्री फोन उचलते … येस मि. प्रेसिडेंट ….. प्रेसिडेंट तिला सांगतात की तुम्ही डीईएच्या (Drug Enforcement Administration) डायरेक्टरना मला जोडून द्या … त्यांच्या घरी किंवा ते जिथे कुठे असतील तिथे ….. त्या सेक्रेटरीला अजिबात आश्चर्य वाटत नाही …. जेव्हा तुम्ही अमेरिकेचे अध्यक्ष असता आणि त्याना अशा अपरात्री जरी मंगोलियाच्या प्रेसिडेंटशी बोलायचं असलं तरी सेक्रेटरीना ते काहीही करून करावंच लागतं …. ती सेक्रेटरी लगेच जॉर्जटाउन इथे राहात असलेल्या त्या डायरेक्टरला फोन लावते… दहाव्या रिंगला ते फोन उचलतात ……प्रेसिडेंटना तुमच्याशी बोलायचंय … एक क्षण प्लिज थांबा …. मी जोडून देते …. सॉरी …. तुम्हाला या अवेळी त्रास द्यायला लागतोय… प्रेसिडेंट बोलतात …. मला काही माहिती हवी आहे …. एखादे वेळेस सल्ला देखील … तुम्ही मला व्हाइट हाऊसमध्ये सकाळी नऊ वाजता भेटू शकाल का ही खरी तर त्यांची कर्टसी असते …. त्या माणसाला देखील हे माहीत असतं …. अध्यक्ष सूचना….. हुकूम देतात ….. अर्थात तो डायरेक्टर ‘होय’ म्हणतो ….. प्रेसिडेंट फोन ठेवतात …. डायरेक्टर सारख्या सर्वोच्च अधिकारयाला नक्कीच जाणवतं….. प्रेसिडेंट एवढ्या अपरात्री जेव्हा फोन करून बोलवतात तेव्हा विषय नक्कीच गंभीर असणार ….. तो नंतर झोपत नाही ….. निघायच्या\n‘कोब्रा’ पुस्तकाची गोष्ट अशी सुरू होते ….. आणि आपण पार गुंगून जातो …… प्रेसिडेंट त्या डायरेक्टरला सांगतात की मला कोकेन …. ड्रग ट्रॅफिकिंग बद्दल सगळी इत्यंभूत माहिती … डेटा हवा आहे …. तू दोन दिवसात काहीही करून दे …. प्रेसिडेंट …. पोलिस… सेनाप्रमुख यांना देखील बोलावतात … मोठी मीटिंग होते …. त्यात यासाठी खास वेगळा विभाग उघडायचं ठरतं ….विभागाचा प्रमुख म्हणून …. ‘सीआयए’चा निवृत्त … अत्यंत कर्तबगार धाडसी अधिकारी ‘डेव्हेरॉक्स’ याचं नाव सुचवलं जातं …. तो जेव्हा सीआयएमध्ये नोकरी करत असतो ….. तेव्हा त्याच्या भन्नाट कामगिऱ्या बघून त्याला सगळे जण ‘कोब्रा’ या नावाने ओळखत असतात ….. तो ही नेमणुक मान्य करतो ….. मात्र अनेक अटी तो प्रेसिडेंटना घालतों …. तो म्हणतो की मी सेनाप्रमुख …. सीआयए प्रमुख … पोलीस प्रमुख या कोणालाही रिपोर्ट करणार नाही …. फक्त तुम्हाला करेन ….. त्याचं बरोबरच असतं ….. कोकेनच्या व्यवहारात …. अनेक मोठे राजकीय नेते …. मंत्री … सरकारी अधिकारी …. बंदर अधिकारी … मोठमोठया जहाज कंपन्या कार्यरत असतात …. दक्षिण अमेरिकेतल्या ‘कोलंबिया’ सारख्या देशांतून हे कोकेन अमेरिकेत आणि जगभर जात असते … लाखो कोटींचा व्यवहार असतो …. प्रेसिडेंट त्याच्या सगळ्या अटी मान्य करतात ….. आणि हा कलंदर आपली ही भन्नाट मोहीम सुरू करतो … तो दोन बिलियन डॉलरचं सुरवातीचं बजेट मागतों … तो अत्याधुनिक जहाजं विकत घेतो …. त्यावर अत्यंत पावरफूल छोटी विमानं… सगळी अतिप्रगत साधनं …. अनेक हुशार तरुण भरती करतो…. आणि मग तो कोकेन तस्करांच्या मागे हात धुवून लागतो ….. आपण दक्षिण अमेरिकेपासून त्याच्या मागे मागे फिरत राहातों …. पार म्हणजे पार गुंतून जातो ….यात अनेक मोहिमा …. हल्ले …. शोधमोहिमा येत जातात …… हेरगिरी कमालीच्या उंचीवर जाते….. डेव्हेरॉक्स आपला सगळा अनुभव …. धाडस पणाला लावतो …. गुप्तपणे कोकेन घेऊन जाणारी कितीतरी जहाजं रहस्यमय रित्या समुद्रात बुडवतो …. एवढी प्रचंड मोठी व्यापारी जहाजं अचानक नाहीशी होतात…. तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही …. महा अफलातून गोष्ट आहे ….. जरूर वाचा ….. नंतर ही गोष्ट तुम्ही कधीच विसरणार नाही ……\nहे पुस्तक इंग्रजीतच आहे ….. माझ्या माहितीप्रमाणे मराठीत नाहीये ….. इंग्रजी अजिबात कठीण नाहीये …. पुस्तक बाजारात …. हुतात्मा चौकातल्या फुटपाथवर … सहज मिळतं …… अमेझॉन … बूकगंगा वर देखील उपलब्ध आहे …. मी अकरावीत असल्यापासून डिटेक्टिव्ह पुस्तकं वाचायला लागलो … कॅप्टन दीप …. गोलंदाज … असे अनेक हिरो असत त्या पुस्तकातून …. वेड लागत असे ….. वाचनाचा तो जो नाद त्यावेळी लागला …. साधारण १९७८ पासून तो नंतर वाढतच गेला ….. मग ‘वाचन’ ही पहिली आवड झाली …. घरी शेकडो पुस्तकं घेतली गेली ….. ललित … कादंबऱ्या …. आत्मचरित्र … कथा … युद्धकथा ….कविता … किती किती विषय ….. आणि या पुस्तकांनी मग जगातल्या … मनाच्या …. निसर्गाच्या … कल्पनेपलिकडच्या गोष्टी सांगितल्या ….. आजही सांगत आहेत ….. मुख्य म्हणजे रोज ही पुस्तकं आपल्याला सांगतात …..ए पिटकरा ….. अरे बाबा …. तुला या जगातलं काहीच माहिती नाहीये …. तू अज्ञानी आहेस …. हे पहिलं लक्षात घे …. मान्य कर …. म्हणजे मग हे कळल्यावर तू नवीन गोष्टी मनापासून माहीत करून घेशील …… मी गेल्या चाळीसएक वर्षांच्यावर रोज किमान २५ पानं तरी वाचतोच ….. काहीही झालं तरी …. त्यामुळे आपल्याला या विराट सृष्टितलं काहीच माहित नाही … हे रोज जाणवतं …. आणि मग अतिशय नम्रतेने रोज शिपिशिपि … कणकण गोळा केले जातात …… इंग्रजी पुस्तकं अतिशय रंजक ….सुंदर असतात …. त्यातलं इंग्रजी फार कठीण नसतं …… थोड़ा ज़ोर लावला पाहिजे ….. सूरवातीला थोडं अस्वस्थ व्हायला होतं ….कारण आपण इंग्रजी पुस्तक वाचायचं, हे स्वीकारताच नाही …. पण जरा निग्रह ठेवला तर नंतर अफाट मजा येते …. आपण जर ही पुस्तकं वाचली नाहीत तर मोठया आनंदाला मुकु …इतकी ती छान आहेत …. असो … वाचक दिनाच्या परत एकदा शुभेच्छा …..जो वाचेल तो ‘वाचेल’ हे शब्द पूर्णार्थाने खरे आहेत, हे मात्र नक्की.\nआज या प्रसंगी ‘आम्ही साहित्यिक’ या आपल्या ग्रुपविषयी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो … या व्यासपीठावर… जिथे साठ हजार सदस्य आहेत ….तिथे मला लिहायला मिळतं …..विविध विषयावर लिहिलेलं वाचायला मिळतं…. खूप सुंदर असा सुसंवाद रोज अनुभवायला मिळतो ….रोज समृद्ध व्हायला होतं …\n— © प्रकाश पिटकर\nमी ठाण्याचा रहिवासी आहे. मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या नवी मुंबई इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/market-of-rumors-should-be-stopped/", "date_download": "2022-10-04T17:40:37Z", "digest": "sha1:74KWKSSPXYSJH5Y3I2JHIDUAC6OFRY42", "length": 21213, "nlines": 224, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अग्रलेख : अफवांचा बाजार रोखायला हवा", "raw_content": "\nअग्रलेख : अफवांचा बाजार रोखायला हवा\nमहाराष्ट्रात अनेक ठिकाणी लहान मुले पळवणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा सध्या विविध समाजमाध्यमातून पसरवली जात आहे. ती निश्‍चितच धोकादायक आहे. दोन दिवसांपूर्वी पोलीसप्रमुखांना या घटनेची दखल घेऊन जाणीवपूर्वक अशा प्रकारची कोणतीही स्थिती नसल्याचा खुलासा करावा लागला आहे. तरीसुद्धा लोकांचा अद्यापही समाजमाध्यमातून फिरणाऱ्या व्हायरल व्हिडिओजवर आणि मेसेजेसवर अंधविश्‍वास असल्याने हा अफवांचा बाजार रोखायचा कसा, याबाबत आता गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.\nकाही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात एके ठिकाणी काही साधूंना मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून जोरदार मारहाण करण्यात आली होती. अशीच घटना काही वर्षांपूर्वी पालघर जिल्ह्यातही घडली होती आणि त्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झाला होता. साहजिकच जातीय आणि धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक कोणी अफवांचा बाजार गरम करत आहेत का, यावर आता पोलिसांना लक्ष द्यावे लागणार आहे. मुले पळवणारी टोळी कार्यरत असल्याच्या बातम्यांच्या अफवांमुळे प्रत्येकाकडे संशयाने पाहिले जात आहे आणि केवळ सहानुभूतीच्या किंवा मदतीच्या भावनेतून एखाद्या लहान मुलाशी बोलणाऱ्या अनोळखी व्यक्‍तीवरही हल्ला करण्याचे प्रकार होत आहेत. अशा प्रकारचे हल्ले झाल्यामुळे त्या व्यक्‍तीचे वैयक्‍तिक शारीरिक आणि मानसिक नुकसान होत असले, तरी जेव्हा या अफवा सामाजिक पद्धतीच्या असतात तेव्हा त्यातून सामाजिक वैरभाव निर्माण होऊन दंगलीसारखे प्रकारही घडतात. ही गोष्ट या ठिकाणी विसरून चालणार नाही. काही वर्षांपूर्वी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची अफवा पसरल्याने आणि त्यावर उलटसुलट मतप्रदर्शन झाल्यानंतर एकाला आपला जीव गमवावा लागला होता आणि अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात दंगलीही घडल्या होत्या, हेसुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल.\nभारतासारख्या मोठ्या देशात लोकसंख्येपेक्षा मोबाइलच्या संख्येचे प्रमाण जास्त झाले आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. या उपकरणाला स्मार्टफोन म्हटले जात असले, तरी या स्मार्ट फोनवर येणाऱ्या माहितीचा उपयोग स्मार्टपणे केला जातोच असे नाही. मोबाइलवर विविध समाजमाध्यमांच्या निमित्ताने येणारा मजकूर खराच आहे, ही जी मानसिकता सर्वसामान्य नागरिकांची तयार होऊ पाहात आहे ती निश्‍चितच धोकादायक आहे. आपण जो मजकूर वाचत आहोत किंवा जो व्हिडिओ पाहात आहोत तो खराच आहे हे गृहीत धरून त्यावरून आपले मत तयार करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मोबाइलवर आलेली माहिती खरी आहे का खोटी आहे, याची कोणतीही शहानिशा न करता त्यावर मतप्रदर्शन करून असे मेसेज फॉरवर्ड करण्याकडे अनेकांचा कल असल्याने ही माहिती मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. तसेच त्याच प्रमाणात नुकसानही होऊ शकते. अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या खोट्या बातम्यांमुळे जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीचा लाभ घेण्याची वाट नेहमीच समाजकंटक पाहात असतात. त्यामुळे दंगली, लुटालूट आणि मारामारी यासारखे प्रकार घडत राहतात.\nमुळात एखादी गोष्ट घडली नसताना ती घडली असे गृहीत धरून जी प्रतिक्रिया व्यक्‍त केली जाते, तिला पुन्हा प्रतिक्रिया दिली जाते. त्यातूनच पुढे ही परिस्थिती अधिक गंभीर होत राहते. मुळात जी क्रिया घडलीच नाही त्या क्रियेला घाईघाईने प्रतिक्रिया देण्याची ही मानसिकता गेले दिवसेंदिवस जास्त धोकादायक बनत चालली आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकानेच स्मार्टली या सर्व गोष्टींकडे बघण्याची गरज आहे. आपल्या मोबाइलवर आलेला कोणताही मेसेज शहानिशा न करता फॉरवर्ड केला नाही, विशेषत: जे मेसेज असे वादग्रस्त आणि दंगली किंवा लुटालुटीला कारणीभूत ठरणारे असू शकतात ते फॉरवर्ड न करण्याचा नियम प्रत्येकाने केला तर या अफवांच्या बाजारावर काही प्रमाणात नियंत्रण निश्‍चितच बसू शकेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अफवांचा सोर्स शोधणे हे काम पोलिसांना करावे लागेल. सध्या सायबर यंत्रणा अतिशय अत्याधुनिक पद्धतीने कार्यरत असल्याने अशा अफवा पसरवणाऱ्या सोर्सपर्यंत पोहोचणे फारसे अवघड नाही. त्यामुळे जेव्हा अशा समाजघटकांचा शोध घेऊन त्यांना योग्य शासन केले जाईल तेव्हाच इतरांना त्यापासून योग्य धडा मिळू शकेल. जी गोष्ट अजिबात घडलेली नाही ती गोष्ट घडली असल्याचे भासवून ती व्हायरल करण्याची जी एक विकृत मानसिकता आहे त्याच प्रकारे समाजातील अनेक मान्यवर लोकांबाबत चुकीची माहिती पसरवून त्याबाबत गैरसमज निर्माण करणारे काही समाजकंटक आहेत त्यामुळे विनाकारणच सामाजिक परिस्थिती बिघडते.\nमोठ्या राजकीय नेत्याचा एखाद्या मोठ्या गुंडासोबत चुकीचे छायाचित्र असो किंवा एखाद्या नेत्याने न केलेच विधान असो, या गोष्टी जेव्हा चुकीच्या अर्थाने प्रसारित केल्या जातात तेव्हा त्याचीही प्रतिक्रिया कोठे ना कोठे उमटत राहते. त्यामुळेही सामाजिक परिस्थिती बिघडण्याचा धोका जास्त असतो. काही वेळा अनेक वर्षांपूर्वीचे व्हिडिओज किंवा मेसेजेस पुन्हा पुन्हा आपल्या स्मार्टफोनवर येत राहतात, ज्याचा वर्तमानकाळात कोणताही संदर्भ नसतो किंवा त्या मेसेजला कोणताही अर्थ नसतो. उदाहरणार्थ, एखाद्या गरीब मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करणारा मेसेज किंवा व्हिडिओ अनेक वेळा आपल्या स्मार्ट फोनवर आलेला असतो. अशा व्हिडिओला किंवा मेसेजला जसा कोणताही अर्थ आणि संदर्भ नसतो तसाच अर्थ आपण शहानिशा न करता फॉरवर्ड केलेल्या मेसेजलाही नसतो.\nस्मार्टफोनवरील समाजमाध्यमांच्या व्यासपीठावर येणारा प्रत्येक मजकूर खराच आहे या मानसिकतेतून बाहेर पडून हा मजकूर तपासण्याची सवय जोपर्यंत स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाला लागत नाही तोपर्यंत अफवांचा बाजार बंद पडणार नाही. साहजिकच एकाच वेळी सर्वसामान्य नागरिकांनी सावधपणे आपल्या स्मार्टफोनचा वापर करतानाच दुसरीकडे पोलीस यंत्रणांनी अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकांच्या मुसक्‍या आवळण्याचेही काम करायला हवे तरच अफवांच्या या बाजारावर संपूर्ण नियंत्रण बसवणे शक्‍य होईल.\nअग्रलेख : संघाच्या कानपिचक्‍या\nदिल्ली वार्ता : खर्गेंचीच निवड का\nसामाजिक : ‘पोक्‍सो’ गैरवापरावर अंकुश हवा\nविविधा : सोपानदेव चौधरी\nकोल्हापूर-मुंबई विमान सेवेचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\nUttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; 10 जणांचा मृत्यू तर अन्य 11 जण बेपत्ता\nDussehra 2022 : “विजयादशमीच्या पावन पर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा…” दसरा सणानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या जनतेला शुभेच्छा\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/one-and-a-half-lakh-voting-card-link/", "date_download": "2022-10-04T16:07:40Z", "digest": "sha1:23R6ZHCG4FLQFPZLLR5UXKAC4WPNO7ZK", "length": 12808, "nlines": 224, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दीड लाख मतदान कार्ड लिंक", "raw_content": "\nदीड लाख मतदान कार्ड लिंक\n31 सप्टेंबरपर्यंत 100 टक्के काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य\nजामखेड – कर्जत व जामखेड मतदारसंघात मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत कर्जत-जामखेड तालुक्‍यातील 1 लाख 51 हजार 841 मतदान कार्ड आधार लिंक करण्यात आले आहेत. कमी वेळेत जास्तीत-जास्त मतदारांचे आधार कार्ड लिंकिंग करण्यात आले आहे.\nदुबार नावे असणे, पत्ता अपूर्ण असण्यासारखे दोष मतदार यादीमध्ये आढळून येतात. या पार्श्‍वभूमीवर आता मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये मतदारांचे मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी लिंक केले जात आहे. दि.31 मार्च 2023 पर्यंत 100 टक्के मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्याचे उद्दिष्ट निवडणूक आयोगाने ठेवले आहे. संबंधित मतदाराला त्याकरीता अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे.\nमतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे, एकाच व्यक्तीचे एकापेक्षा अधिक मतदार संघात अथवा त्याच मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा नावाची नोंदणी तपासण्यासाठी आधार क्रमांकाचे संकलन उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मतदारांची ओळख पटवणे, मतदार यादीत समाविष्ट माहितीची पडताळणी करणे सोपे होणार आहे.\nकर्जत व जामखेड तालुक्‍यात एकूण मतदार 3 लाख 29 हजार 702 मतदार आहेत. दि. 1 ऑगस्टपासून मतदान व आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत 87 हजार मतदान कार्ड आधार लिंक करण्यात आले आहेत. यासाठी 353 बीएलओ काम करत आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने घर बसल्या मतदान कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना आधार लिंक सोपे झाले आहे.\nमतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून बीएलओ यांना आधार कार्डची गोपनियता पाळून मतदान कार्डाला आधार कार्ड लिंक करण्याची सूचना देण्यात आली आहे. आतापर्यंत 1 लाख 51 हजार 841 मतदान कार्ड आधार लिंक करण्यात आले आहेत. त्यामुळे जनतेने याचे गांभीर्य ओळखणे गरजेचे आहे.\n– योगेश चंद्रे, तहसीलदार, जामखेड\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\nसगळे देशवासी गुजरातचे मीठ खातात – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू\nभौतिकशास्त्राचे नोबेल तीन संशोधकांना विभागून जाहीर\nकाॅंग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांचा सोनिया गांधींवर आरोप, म्हणाले – “सोनिया गांधी….”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/22-48-tmc/", "date_download": "2022-10-04T16:06:58Z", "digest": "sha1:FLKRVY6UOFF6C4S3GSU4KBKGNEP4NQDM", "length": 7434, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "22.48 TMC Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nसांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात 22.48 टी.एम.सी. पाणीसाठा\nजलसंपदा विभागाची माहिती सांगली (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वारणा धरणात 22.48 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी ...\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\nसगळे देशवासी गुजरातचे मीठ खातात – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू\nभौतिकशास्त्राचे नोबेल तीन संशोधकांना विभागून जाहीर\nकाॅंग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांचा सोनिया गांधींवर आरोप, म्हणाले – “सोनिया गांधी….”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/leopard-roar-to-the-forestnt/", "date_download": "2022-10-04T15:45:57Z", "digest": "sha1:RZD3NXRIRFRTHQ5S7W2ZAFJVARAH7ZSZ", "length": 7420, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Leopard roar to the forestnt Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nफुरसुंगी/कात्रज - दिवे घाट तसेच कात्रज घाट परिसरात गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून बिबट्याचा बछड्यांसह वावर आहे. पूर्व हवेलीतील वडकी ...\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\nसगळे देशवासी गुजरातचे मीठ खातात – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू\nभौतिकशास्त्राचे नोबेल तीन संशोधकांना विभागून जाहीर\nकाॅंग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांचा सोनिया गांधींवर आरोप, म्हणाले – “सोनिया गांधी….”\nदसरा मेळाव्यांविषयीची उत्सुकता शिगेला; उद्या शाब्दिक तोफा धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/congress-leader-ashok-geholt-addressed-media-in-shirdi-sml80", "date_download": "2022-10-04T15:39:15Z", "digest": "sha1:2C4ZTVG5G6L6GXLVJUWIT4IMMXIOLQHF", "length": 7594, "nlines": 64, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Shirdi I 'मार्ग माेकळा.., काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चा करुन निर्णय घेईन'", "raw_content": "\nCongress : 'मार्ग माेकळा.., काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चा करुन निर्णय घेईन'\nपक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा आम्ही करीत आहाेत असंही गेहलाेत यांनी नमूद केले.\nAshok Geholt : साई बाबांचं दर्शन घेतलं आहे. मार्ग खूला झाला आहे. हायकमांडचा निराेप येताच मी तयार आहे असं काॅंग्रेस नेते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नमूद केले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज साई बाबांचे (sai baba) दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी शिर्डीत (shirdi) माध्यमांशी संवाद साधताना त्यांची भुमिका स्पष्ट केली. त्यांच्यासमवेत काॅंग्रेसचे (congress) नेते आमदार बाळासाहेब थाेरात यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित हाेते. (ashok gehlot latest marathi news)\nअशाेक गेहलाेत म्हणाले देशातील सर्व नागरिकांना आनंदी ठेव अशी प्रार्थना साईंच्या चरणी केली. राहुल गांधी यात्रा करताहेत. त्यांचा हेतु देखील देशातील नागरिक सुखी रहावं हाच आहे. काॅंग्रेस पक्ष गावा गावात आहे. पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा आम्ही करीत आहाेत असंही गेहलाेत यांनी नमूद केले.\nपुणे नवरात्रौ महोत्सव २०२२ : प्रमुख मान्यवरांच्या मांदियाळीत उत्सव रंगणार, वाचा सविस्तर\nगेहलाेत म्हणाले आज मी साई बाबांचं दर्शन घेतलं आहे. काॅंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याच्या बातम्या माझ्या कानावर देखील येत आहेत. आज साईंचं दर्शन घेतल्यानंतर पुढचा रस्ता खुला झाला आहे. सर्वांशी चर्चा करुन निवडणूकीत उतरण्याची तयारी गेहलाेत यांनी करु असं म्हटलं.\nते म्हणाले काँग्रेस मजबूत व्हावी ही आमच्या सर्वांची इच्छा व अपेक्षा आहे, सर्व गावात काँग्रेस आहे. चढ उतार येतात. पुन्हा जनतेच मन जिंकू. सध्या संविधानाचा फज्जा उडवला जात आहे असा राेख गेहलाेत यांनी माेदी सरकारवर राेखला. ते म्हणाले केंद्रीय यंत्रणाचा गैर वापर सुरू. आहे. खरंतर पंतप्रधान मोदींनी बंधू भावानं राहावं असेही गेहलाेत यांनी नमूद केले.\nSolapur News : शिक्षिकेशी लगट, माजी महापाैरांच्या आली अंगलट; गुन्हा दाखल\nदरम्यान मुख्यमंत्री आणि काॅंग्रेस अध्यक्षपद या दोन्ही पदाबाबत मिडीयाने चुकीचा अर्थ लावून बातम्या चालविल्याचे गेहलाेत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले लोकांनी चुकीचा अर्थ काढला आहे. सध्या निवडणुकीची तारीख निश्चित नाही. हायकमांड जे सांगेल ते कराव लागेलच असेही गेलहाेत यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अट्टहास नाही.\nShirdi : काॅंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपुर्वी नेत्यानं घेतलं साईंचं दर्शन\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.statusinmarathi.com/marriage-anniversary-wishes-in-marathi/", "date_download": "2022-10-04T16:52:05Z", "digest": "sha1:TEV6RB66YUNHVUKQ43VEQZ5TOCV2ZUUZ", "length": 37671, "nlines": 457, "source_domain": "www.statusinmarathi.com", "title": "1000+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Marriage Anniversary Wishes In Marathi | lagnachya vadhdivsachya shubhechha in marathi. - Status in Marathi", "raw_content": "\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी / Marriage Anniversary Wishes In Marathi\nलग्न हे दोन जिवांना एकत्र बांधणारे नाते आहे. लग्न हे सात जन्माचे प्रेमळ नाते आहे. लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातला सर्वात खास दिवस असतो.\nलग्नाचा वाढदिवस हा पती-पत्नीसाठी आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक नातेसंबंधासाठी एक अतिशय खास सोहळा असल्याने, या प्रसंगी दिलेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Marriage Anniversary Wishes In Marathi देखील खूप खास असाव्यात. जर तुमच्या दादा-वहिनी , बहीण-दाजी , आई-बाबा , मित्र-मैत्रिणीचा लग्नाचा वाढदिवस आला असेल, जे लवकरच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची योजना आखत असतील, तर तुम्ही त्यांना खास प्रसंगी काही खास लग्नाच्या वाढदिवस शुभेच्छा स्टेटस / Marriage Anniversary status In Marathi तुमच्या व्हाट्सअप्प स्टेटसला ठेऊन त्या जोडप्याला surprise देऊ शकता.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, संदेश,स्टेटस,फोटो, मेसेज,बॅनर मराठी.\nदोन जिवांची प्रेम भरल्या\nरेशीम गाठीत अलगत बांधलेली\nजन्मभर राहो असंच कायम,\nकोणाचीही लागो ना त्याला नजर,\nदरवर्षी अशीच येवो ही\nकारण तुमच्यासारखे खास लोक,\nजगात खूप कमी आहेत.\nहाच तो मिलनाचा क्षण,\nतुमची प्रेम गाठ सात\nतुमच्या नवीन पती पत्नीच्या\nकरून देणारा हा क्षण\nतुमचं हे पवित्र नातं असच फुलत राहावं\nसदैव प्रेम तुमच्यात वाढत राहावं प्रेमबंधन\nफूल आनंदाचे उमलू दे,\nतुम्हा दोघांना लाभू दे.\nएक स्वप्न पूर्ण तुमच्या\nमन आनंदाने भरून गेले…\nहे बंध रेषमाचे एका\nउगवणारा सूर्य देवो तुम्हाला आशिर्वाद\nउमलणारं फुल देवो तुम्हाला सुगंध\nआम्ही तर काही देण्याच्या लायक नाही\nदेव अनेक सुखं तुम्हाला देवो\nसमर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं\nविश्वासाची गाथा आहे तुमचं नातं\nप्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं\n🎂💐तुमच्या या गोड नात्याच्या\nगोड दिवशी खूप खूप शुभेच्छा\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो\nसाथीदार जेव्हा सोबत असतो\nतेव्हा प्रवास छानच होतो.\nआनंदाचा हा क्षण तुम्हाला वारंवार\nविश्वासाचा धागा कधीही कमकुवत होऊ नये.\nप्रेमाचे बंधन कधीही कमकुवत होऊ नये,\nतुमचे जोडपे वर्षानुवर्षे असेच राहू दे,\nदेवाने दिलेला आशीर्वाद म्हणजे आपली\nजोडी ज्यात आपल्या कडे पैसे असो वा\nनसो पण प्रेम मात्र खूप आहे.\nतुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय.\nजे आयुष्यात आनंद भरतात.\nतुमची जोडी आहे 🤘 मेड फॉर इच अदर.\nहार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.\nएक रोपट आता सुंदर झाडाच्या\nरूपाने विविध फळांनी आणि\nहे झाड असेच फळा, फुलांनी बहरत\nजावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना \nचांगल्या लोकांचे चांगले क्षण,\nचांगल्या लोकांचा चांगला सहवास,\nलग्नाचा वाढदिवस शुभेच्छा मेसेज / Anniversary message in Marathi.\nअजुन पालवी फुटू दे,\nभर भरून मिळू दे,\nस्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन\nफुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन\nएकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम\nहीच आहे इच्छा तुमच्या\nएक वर्ष निघून गेले, परंतु जेव्हा तु होय\nम्हंटली मी माझ्या आयुष्यातील\nतो क्षण कधीही विसरणार नाही.\nतू माझे जीवन पूर्ण केलेस\nप्रत्येक वर्षाच्या चांगल्या आणि\nवाईट दोन्ही काळात आपला\nविश्वास आणि प्रेम वाढत राहो.\nवर्षभर मागे वळून पाहण्याची वेळ आहे\nआणि त्या सर्व सुंदर क्षणांचा आठवून पहा,\nजे आपण एकत्र शेअर केले.\nमी तुझ्यावर / तुमच्यावर खूप प्रेम करतो.\nप्रिय पत्नी, आपल्या वैवाहिक\nतुमच्यासोबत एकाच छताखाली राहणे\nहा सर्वात आनंदाचा काळ आहे.\nतुम्ही मला खूप प्रेम आणि काळजी घेतलीस,\nयाबद्दल मी तुमचे जेवढे आभार\nमानावे तेवढे कमीच आहे.\nमाझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर\nप्रेम व विश्वास याने तुमचे नाते\nसमृद्ध, संपन्न आणि संपूर्ण\nमी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या\nवैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो.\nआनंद कायम आणि शेवटच्या\nतुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची\nकल्पनाही करू शकत नाही.\nमला सर्वात सुंदर आयुष्य देणाऱ्या\nसर्वात 👌 सुंदर स्त्रीला,\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको\nमी या जगातील काही भाग्यवान पुरुषांपैकी\nएक आहे जो असे म्हणू शकतो की\nमाझा चांगली 💑 मैत्रीण आणि पत्नी\nएक समान स्त्री आहे.\nतुला माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दल\nमी देवाचा आभारी आहे.\nमाझा हात कायमचा धरल्याबद्दल धन्यवाद.\nबायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश\nनेहमी अशीच हसत रहा ..आनंदी रहा\nयातच माझं सौख्य सामावलेले आहे.\nतु आहेस म्हणून मी आहे बस…\nखूप खूप शुभेच्छाची भेट तुला देतो,\nदीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो\n🎂🎁तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या\nकितीही रुसलीस कितीही रागावलीस\nतरी माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार\nआपल्या आयुष्यातील खरंतर इतक्या वर्षाचा प्रवास\nतुझ्यासोबत किती सहजपणे निघून गेला कळलंच नाही\nआज संसारात वावरताना तू\nबहिण मामी,वहिनी अशा कित्येक नात्यात वावरताना तू\nकायमच परफेक्ट ठरली आहेस माझ्यापेक्षाही सर्वांना\nएकत्रितपणे घेऊन तू नात्यांची अलगद घट्ट बांधणी केली आहेस…\nएक एक करत आज आपल्या वैवाहिक आयुष्याला इतके वर्ष पूर्ण झाली,मागे वळून बघताना या इतक्या वर्षात तुझ प्रेम थोडही कमी झाल नाही आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखात\nसंघर्षात माझ्यापाठीमागे तृ भक्कम पणे उभं राहणारी पत्नी\nमिळाल्याबद्दल नक्कीच ईश्वराचे व आजच्या प्रसंगी तुझे\nनेहमी अशीच हसत रहा\nआनंदी रहा यातच माझं सौख्य सामावलेले आहे.\nआजच्या ह्या दिवशी एवढंच सांगतो तु आहेस म्हणून मी आहे….\n🎂🎈💞पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा.🎂❣️🌹\nनवऱ्याला – पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy Marriage Anniversary Wishes For Husband Marathi.\nतुम्ही माझे जीवन आहात\nमाझे प्रेम माझा अभिमान आहात\nतुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे\nकारण तुम्ही माझे संपूर्ण जग आहात.\nमाझा नवरा, माझा पार्टनर,\nमाझा बाॅयफ्रेंड आणि माझा\nप्रत्येक लव्ह स्टोरी असते खास,\nपण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.\nआयुष्याची बाग हिरवी राहो\nआयुष्यात प्रेमाची भरती येवो\nअशी जोडी राहो कायम आपली\n10 काय 100 वर्ष पूर्ण होवो\nपतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश\nआजच्या दिवशी मी जगातील सर्वात\nसुंदर व्यक्तीशी लग्न केले.\nइतक्या वर्षांनंतर सुद्धा मला हेच\nवाटतेय की तुमच्याशी लग्न करण्याचा\nमाझा निर्णय योग्य होता.\nलग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे\nपण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे\nलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी\nहे नातं.. हा आनंद.. कायम राहा\nआयुष्यात कोणतंही दुःख न येवो\nलग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास\nस्वप्नांची शिखरं अशी उंच राहो\nप्रिय बहीण आणि आदरणीय दाजी\nखूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.\nतुमचे वैवाहिक जीवन सुखाचे आणि\nही मी देवाला प्रार्थना करतो.\nमी या जगात एक भाग्यवान पत्नी आहे\nजिला अशा प्रेमळ आणि जबाबदार\nपतीची साथ मिळाली आहे. मी तुला माझ्या आयुष्यात दिल्या बद्दल दररोज देवाचे आभार मानते.\nमाझा नवरा, माझा सोबती, प्रेमी,\nसहकारी आणि मित्र, तू माझ्यासाठी खूप काही आहेस. जरी आपण फक्त काही वर्षे झाली एकत्र\nआहोत, तरीही मी तुमच्याशिवाय\nजीवनाची कल्पना करू शकत नाही.\n🎂🍫तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या\nतुम्हाला लाख लाख शुभेच्छा\nआजच झाला होता हा सोहळा\nलगीनघाई करून दादाने आणलं\nवहिनीला घरी आणि उडाली आनंदाची कारंजी\n🎂💐लग्न वाढदिवस खूप खूप\nमाझ्या लाडक्या दादा आणि\nनवीन वर्षातील प्रत्येक दिवस\nनिरोगी आणि आनंदी जावो.\nआदरणीय दादा आणि वहिनी यांना\nखूप अभिनंदन आणि शुभेच्छा\nबहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश\nतुमची जोडी राहो अशी सदा\nकायम जीवनात असो भरपूर\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nप्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई,\nदेव करो तुम्ही राहावं सदा खूष.\nसाजरा होवो खूप खूप खास.🎂🤘\nमुलीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश\nतुम्ही दोन लव्हबर्ड्स नेहमी आनंदी\nतुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता\nतुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो\nतुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो\nतुम्हाला भरभरून 🎉 यश मिळो,\nलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा\nयेणारा प्रत्येक नवीन दिवस,\nतुमच्या आयुष्यात अनेक यश\nआजच्या दिवशी देवाकडे प्रार्थना आहे\nते वैभव, ऐश्वर्य, प्रगती,\nआयुष्याच्या वाटेवर मिळत राहो \nलग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for friend\nदेव, त्याच्या दैवी सामर्थ्याने आणि कृपेने,\nतुमचे बंध आणखी दृढ करो\nआणि ते सदैव असेच राहो.\nमी तुम्हा दोघांना सुखी वैवाहिक\nकसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,\nपण हे तुझ्याबाबतीत लागू पडलंच नाही.\nआयुष्यभर राहो जोडी कायम\nसप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन,\nजन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,\nकोणाची न लागो त्याला नजर,\nआम्ही सोबत असूच साजरं करायला हजर.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता\nशब्द शब्दांना कवेत घेतात.\nआई बाबांना लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा / Happy Anniversary Wishes for parents In Marathi.\nमनापासून एकच इच्छा आहे आजच्या दिवशी\nतुमच्या सर्व इच्छा होवो पूर्ण,,\n🎂😍तुम्ही दोघं आम्हाला आहात\nकिती सुंदरपणे तुम्ही एकमेकांचे\nतुमचे हे नाते खूप गोड आहे.\nअनेक अनेक अभिनंदन आई-बाबा \nलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा\nसुख दुःखात मजबूत राहिली\nमाया ममता नेहमीच वाढत राहिली\nतुमच्या संसाराची ❣️ गोडी वाढत राहो\nलग्नाचा आज वाढदिवस तुमचा\nसुखाचा आणि आनंदाचा जावो.\nतुझ्या सारख्या पागल मुलाला\nमी एवढे वर्ष handle 😚 केलं\nआणि पुढे पण करायचं आहे.\nकारण तुमच्यासारखे लोकं असतात कमी\nजे असतात सदैव सुखी \nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 1000+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Marriage Anniversary Wishes In Marathi | lagnachya vadhdivsachya shubhechha in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏धन्यवाद🙏\nPlease :- आम्हाला आशा आहे की लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 / Happy Wedding Anniversary Wishes In Marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….👍\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nstatusinmarathi.com या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी माणसापर्यंत प्रेरणादायी कविता, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी कोट्स, प्रेरक विचार आणि वाढदिवस शुभेच्छा , मराठी स्टेटस पोचवण्याचा प्रयन्त करत आहोत. जेणे करून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.👍\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.webshodhinmarathi.com/nutrition-complete-information-in-marathi/", "date_download": "2022-10-04T16:41:20Z", "digest": "sha1:OCJEN7NVQDZJGV3DQ7RNFZSULDELRJTH", "length": 42945, "nlines": 403, "source_domain": "www.webshodhinmarathi.com", "title": "Nutrition म्हणजे काय ? प्रोटिन, व्हिटॅमीन, कार्बोदके ,फॅट्सच आहरातील महत्व - Nutrition Complete Information In Marathi - वेब शोध", "raw_content": "\n प्रोटिन, व्हिटॅमीन, कार्बोदके ,फॅट्सच आहरातील महत्व – Nutrition Complete Information In Marathi\nपोषण तत्वे म्हणजे काय\nपोषण तत्वांचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेतत्यांचे महत्व काय आहेत्यांचे महत्व काय आहे\nव्हिटँमिनचे प्रकार – Types of Vitamin\nजीवन जगत असलेल्या प्रत्येक मानवाला जिवंत राहण्यासाठी अन्नाचे आणि पाण्याचे सेवन करण्याची आवश्यकता असते.\nकारण अन्न आणि पाण्याचे सेवन केल्यानेच आपल्या शरीराला उर्जा प्राप्त होत असते.आणि आपण ज्या अन्नाचे तसेच आहाराचे सेवन करत असतो त्यात काही आपल्या शरीराला आवश्यक अशी पोषकतत्वे देखील समाविष्ट असतात.ज्याने आपल्या शरीराचे भरण पोषण होत असते.\nम्हणजेच जेवण केल्याने आपल्या शरीराला आवश्यक असलेली व्हिटँमिन,प्रोटीन,मिनरल्स,कार्बोहायड्रेटस पाणी इत्यादी घटक पदार्थ प्राप्त होत असतात ज्यांना आपण पोषक तत्वे असे म्हणत असतो.\nपण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवणात आपण इतके व्यस्त होऊन जात असतो की आपले आपल्या आरोग्याकडे अजिबात लक्ष राहत नसते ज्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेली सर्व महत्वाची पोषणत्तवे प्राप्त होत नसतात.\nआणि आपल्या शरीरात पुढे जाऊन आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असतात मग शरीरात पोषकतत्वांची कमतरता असल्याचे डाँक्टर आपल्याला सांगत असतात व पोषक आहाराचे सेवण करावयाचा सल्ला आपणास देत असतात.\nआजच्या लेखात आपण ह्याच पोषकत्तत्व म्हणजेच न्युट्रीशन विषयी सविस्तरपणे Complete Information On Nutrition In Marathi माहीती जाणुन घेणार आहोत.ज्याचा समावेश आपण आपल्या आहारात करणे अत्यंत गरजेचे असते.\nआपण आपल्या शरीरात आहारातुन विविध पोषणद्रव्ये घेत असतो.आणि त्याच पोषण द्रव्यांमुळे आपल्याला उर्जा प्राप्त होत असते.आणि आपले भरण पोषण होत असते याच संपुर्ण प्रक्रियेला आपण पोषण असे म्हणत असतो.\nपोषण तत्वे म्हणजे काय\nआपल्या शरीराच्या वाढीसाठी भरण पोषणासाठी आवश्यक असलेल्या अन्नघटकांना आपण पोषणतत्वे असे म्हणत असतो.ज्यात विविध व्हिटँमिन,प्रोटीन,मिनरल्स,कार्बोहायड्रेट इत्यादींचा समावेश असतो.\nपोषण तत्वांचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेतत्यांचे महत्व काय आहेत्यांचे महत्व काय आहे\nआपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व्यवस्थित भरण पोषण होण्यासाठी आपल्याला अनेक पोषणतत्वांची आवश्यकता असते.आणि ही पोषकतत्वे पुढीलप्रमाणे असतात :\n1) जीवनसत्व (व्हिटँमिन ) :\n2) प्रथिने (प्रोटीन) :\n4) कर्बोदके (कार्बोहायड्रेट) :\n5) पाणी (वाँटर) :\n1)जीवनसत्व (व्हिटँमिन ) :\nजीवनसत्व हा आपल्या आहारातील एक प्रमुख अन्नघटक असतो.ज्याची आवश्यकता आपल्या प्रत्येकाला असते.\nजीवनसत्व हा असा एक घटक असतो जो आपले शरीर स्वता निर्माण करू शकत नसते.म्हणुन ही जीवनसत्वे शरीराला प्राप्त व्हावी यासाठी आपण व्हिटँमिनयुक्त आहाराचे सेवण करून त्याद्वारे ही प्राप्त करत असतो.\nकारण व्हिटँमिनच्या कमरतरेमुळे आपल्याला विविध शारीरीक आजार देखील जडु शकतात.आणि आपले शारीरीक स्वास्थ्य देखील चांगले राहत नसते.तसेच शरीराची वाढ देखील व्यवस्थित होत नसते.म्हणुन आपण आहारात व्हिटँमिनचा समावेश हा करायलाच हवा.\nचला तर मग जाणुन घेऊया व्हिटँमिनचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत.\nव्हिटँमिनचे प्रकार – Types of Vitamin\n1) व्हिटँमिन ए –\nव्हिटँमिन ए आपल्या डोळयांच्या उत्तम आरोग्यासाठी फार महत्वाचे असते.तसेच व्हिटँमिन ए चे सेवण केल्याने आपल्या रोगप्रतीकारक क्षमतेत वाढ होऊन आपला अनेक संक्रमित आजारांपासुन बचाव देखील होत असतो.\nडायबिटीस तसेच दम्या सारख्या आजारावर देखील व्हिटँमिन ए उपयुक्त ठरत असते.\nव्हिटँमिन ए प्राप्त होणारे स्रोत –\nव्हिटँमिन ए प्राप्त होणारे स्त्रोत पुढीलप्रमाणे आहेत:\nवरील इत्यादी अन्नपदार्थ हे व्हिटँमिन ए चे स्रोत आहेत.\nव्हिटँमिन ए च्या कमतरतेने होणारे नुकसान :\nझोप देखील येत नसते\nरातांधळेपणा येणे (रात्री अंधत्व आल्याने काहीही न दिसणे)\nव्हिटँमिन ए चे अधिक सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम-\nआपले डोके दुखत असते\nआपली त्वचा खराब होते\nपाहताना डोळयांना त्रास होतो\nआपली हाडे दूखत असतात तसेच गुडघे देखील दुखत असतात.\nयाचसोबत गर्भवती महिलेच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाला देखील याने नुकसान पोहचत असते.\nयाचसोबत आपल्याला हदयाशी संबंधित विविध आजार देखील जडत असतात.\n2) व्हिटँमिन बी 1 –\nव्हिटँमिन बी 1 हे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी देखील फार महत्वाचे असते.व्हिटँमिन बी 1 मुळे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होत असते.आणि याचसोबत याने आपला तणाव देखील कमी होत असतो.\nव्हिटँमिन बी 1 चे प्रमुख स्रोत –\nव्हिटँमिन बी 1 च्या कमतरतेने होणारे नुकसान –\nव्हिटँमीन बीच्या कमतरतेने आपल्याला चक्कर येतात.\nस्वभाव देखील चिडचिडा होऊन जात असतो.\nडोळयांसमोर अंधारया येत असतात.\nव्हिटँमिन बी 1 चे अधिक सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम-\nव्हिटँमिन बी चे अधिक सेवन केल्याने आपल्याला झोप येत नसते\nआपले ओंठ निळे पडत असतात.\nत्वचेच्या अ़ंँलर्जीचा त्रास होत असतो\nश्वासासंबंधित विविध विकार जडत असतात\nगर्भवती स्त्रीच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या मेंदुवर देखील विपरीत परिणाम होत असतो.\n3) व्हिटँमिन बी 2 –\nव्हिटँमिन बी 2 मुळे डोकेदुखीचा त्रास कमी होत असतो.डोळयांचे केसांचे आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते.आणि शरीरातील उर्जेत देखील वाढ होत असते.कँन्सरसारख्या भयंकर आजारांपासुन आपले रक्षण होते.\nव्हिटँमिन बी 2 चे स्त्रोत –\nदुध आणि दुधापासुन तयार केलेले इतर पदार्थ\nव्हिटँमिन बी 2 च्या कमतरतेने होणारे नुकसान –\nओठ जळजळ करीत असतात\nजिभेला फोड देखील येत असतात\nकानाच्या मागच्या बाजुस खाजव होते\nव्हिटँमिन बी 2 चे अधिक सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम –\nलिव्हरविषयी समस्या उदभवू शकते.\n4) व्हिटँमिन बी 3 –\nव्हिटँमिन बी 3 चे सेवन केल्याने आपल्या त्वचेचे आरोग्य उत्तम राहते.व्हिटँमिन बी 3 हदय रोगासाठी देखील साहाय्यक ठरत असते.\nव्हिटँमिन बी 3 चे स्त्रोत –\nव्हिटँमिन बी 3 च्या कमतरतेने होणारे नुकसान –\nत्वचेवर सुज येत असते जळजळ होत असते\nत्वचा अतिसंवेदनशील बनत असते.\nत्वचेवर पुळया देखील येत असतात. -इत्यादी.\nव्हिटँमिन बी 3 चे अधिक सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम :\nव्हिटँमिन बी ३ चे अधिक प्रमाण असलेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्याने आपल्याला बहुदा कोणतेही नुकसान होत नसते पण व्हिटँमिन बी ३ असलेल्या गोळया औषधांचे अधिक सेवन केल्याने समस्या निर्माण होत असते.\nहदयाची धड धड कमी जास्त होत राहते.\nपोटाच्या खालच्या भागात दुखत असते.\n5) व्हिटँमिन बी 6 –\nव्हिटँमिन बी ६ चे सेवन केल्याने आपल्या रक्तवाहिन्या व्यवस्थित कार्य करत असतात.अँनिमियापासुन आपले रक्षण होते.आणि आपल्या डोळयांचे आरोग्य देखील चांगले राहते.\nव्हिटँमिन बी 6 चे स्रोत –\nव्हिटँमिन बी ६ च्या कमतरतेने होणारे नुकसान –\nव्हिटँमिन बी ६ च्या कमतरतेमुळे आपले ओठ फुटत असतात.\nजीभेला देखील सुज येत असते.\nआपल्या रोगप्रतिकारक क्षमतेत घट होते\nआपले हात तसेच पाय देखील खुप दुखतात.\nव्हिटँमिन बी ६ चे अधिक सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम :\nसुर्याचा प्रकाश आपल्या अंगावर पडल्यावर आपल्या त्वचेवर जळ जळ होत असते.\nनवजात जन्मलेल्या बालकासाठी व्हिटँमिन बी ६ चे अधिक सेवण करणे घातक ठरत असते.\n6) व्हिटँमिन बी 5 –\nव्हिटँमिन बी ५ मुळे आपल्या शरीरातील हार्मोन उत्तेजित होत असतात.तणाव कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर ठरत असते.याचसोबत याने आपल्या रोगप्रतिकार क्षमतेत वाढ होत असते.हार्टसाठी सुदधा व्हिटँमिन बी ५ हे खुप महत्वाचे असते.\nव्हिटँमिन बी ५ चे स्त्रोत –\nदुपापासुन तयार करण्यात आलेले इतर पदार्थ\nव्हिटँमिन बी ५ च्या कमतरतेने होणारे नुकसान –\nशांतपणे झोप येत नसते.\nभुक देखील लागत नसते.\nव्हिटँमिन बी ५ च्या अतीसेवनामुळे होणारे नुकसान –\nशरीरात पाण्याची कमतरता जाणवने\n7) व्हिटँमिन बी 7 –\nव्हिटँमिन बी ७ मुळे आपल्या डाग पुळया निघून जात असतात.आपल्या शरीरात असलेले ग्लुकोजचे प्रमाण वाढवण्याचे व्हिटँमिन बी ७ करते.आपले केस,नखे आणि संपुर्ण त्वचा देखील हेल्दी राहते.\nव्हिटँमिन बी ७ चे स्त्रोत :\nव्हिटँमिन बी ७ च्या कमतरतेने होणारे नुकसान –\nव्हिटँमिन बी च्या कमतरतेने आपल्या बोटाची नखे कमकुवत होऊन लवकर तुटु लागतात.\nव्हिटँमिन बी ७ च्या कमतरतेमुळे आपले केस देखील लवकर गळु लागतात.\nआपल्यामधील स्ट्रेस आणि डिप्रेशन मध्ये वाढ होते.\nशरीरातील रक्त कमी होते.आणि शारीरीक दुर्बलता निर्माण होते.\nव्हिटँमिन बी ७ च्या अधिक सेवणाने होणारे नुकसान –\nव्हिटँमिन बी ७ च्या अधिक सेवन केल्याने आपल्याला पुन्हा पुन्हा पाण्याची तहान लागत असते.\nवारंवार जुलाब देखील होतात.\n8) व्हिटँमिन बी 12 –\nव्हिटँमिन बी १२ मुळे आपल्या शरीरामधला थकवा कमी होत असतो.आणि शरीराला उर्जा देखील प्राप्त होत असते.शरीरामधील कोलेस्टेराँलचे प्रमाण देखील संतुलित राहत असते.आणि सगळयात महत्वाचे म्हणजे व्हिटँमिन बी १२ च्या सेवणामुळे आपल्याला कँन्सर होण्याची शक्यता फार कमी असते.\nव्हिटँमिन बी १२ चे स्त्रोत –\nव्हिटँमिन बी १२ च्या कमतरतेने होणारे नुकसान –\nभुक कमी लागत असते\nदेखील कमी कमी होत जाते\nशरीरात अशक्तपणा निर्माण होतो\nव्हिटँमिन बी १२ च्या अधिक सेवणाने होणारे नुकसान –\nलिव्हरसंबंधित प्राँब्लेम आपल्याला येऊ शकतो\nव्हिटँमिन बी १२ चे अधिक सेवण केल्याने आपली किडनी देखील खराब होऊ शकते.\n9) व्हिटँमिन सी –\nव्हिटँमिन सीचे आपल्याला अनेक फायदे होत असतात.व्हिटँमिन सीचे सेवन केल्याने आपल्या जखम लवकर भरत असते.त्वचा देखील सुरक्षित राहत असते.सुर्याच्या किरणांपासुन आपल्या त्वचेचे रक्षण होते.आणि हाडे देखील मजबुत होत असतात.\nव्हिटँमिन बी चे स्त्रोत :\nव्हिटँमिन सी च्या कमतरतेने होणारे नुकसान –\nव्हिटँमिन सी च्या कमरतेमुळे आपल्याला स्कर्वी नावाचा रोग होऊ शकतो.\nत्वचेविषयी विविध समस्या निर्माण होत असतात.\nशरीरातील रक्त कमी होते.\nव्हिटँमिन सीचे अधिक सेवन केल्याने होणारे नुकसान –\nव्हिटँमिन सीचे अधिक सेवन केल्याने आपली किडनी खराब होऊ शकते\nव्हिटँमिन सीचे अधिक सेवन केल्याने आपल्याला पोटाच्या विविध समस्या उदभवत असतात.\n10) व्हिटँमिन डी –\nव्हिटँमिन डीचे सेवन केल्यामुळे आपली हाडे मजबुत बनतात.आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण देखील व्हिटँमिन डी चे सेवण केल्याने नियंत्रणात राहत असते.\nव्हिटँमिन डी चे सेवण केल्यास आपल्याला कँन्सर होण्याची शक्यता देखील फार कमी असते.\nव्हिटँमिन डी चे स्त्रोत –\nव्हिटँमिन डीच्या कमतरतेने होणारे नुकसान –\nव्हिटँमिन डी च्या कमतरतेने आपले ब्लड प्रेशर वाढ असते.\nसांधे आणि हाडे देखील खुप दुखतात.\nशरीरात कमजोरी आणि थकवा जाणवत असते.\nव्हिटँमिन डी चे अधिक सेवन केल्याने होणारे नुकसान –\nव्हिटँमिन डीचे अधिक सेवण केल्याने हाडे कमजोर होतात.\nआपली किडनी देखील फेल होण्याची शक्यता असते.\nपोटदुखीची समस्या उदभवू शकते.\nआपल्याला वांत्या देखील होऊ शकतात.\n11) व्हिटँमिन ई –\nव्हिटँमिन ई मुळे आपला मानसिक तणाव तसेच इतर समस्या देखील दुर होत असतात.याने आपल्या शरीरातील इम्युनिटी पावर देखील वाढत असते.व्हिटँमिन ई हे आपल्या त्वचेसाठी देखील खुप फायदेशीर असते.\nव्हिटँमिन ई चे स्त्रोत –\nव्हिटँमिन ई च्या कमतरतेमुळे होणारे नुकसान –\nपचना संबंधित विविध समस्या निर्माण होतात\nडोळयांना देखील कमी दिसत असते\nमांसपेशींमध्ये कमजोरी येत असते\nव्हिटँमिन ई च्या अधिक सेवणाने होणारे नुकसान –\nव्हिटँमिन ई चे अधिक सेवन केल्याने आपल्याला अधिक थकवा येत असतो.\nव्हिटँमिन ई चे अधिक सेवण केल्याने आपल्याला ब्लिडींगची समस्या उदभवू शकते.\n12) व्हिटँमिन के –\nव्हिटँमिन के पासुन आपल्याला अनेक फायदे होत असतात.प्रसुतीच्या वेळी ब्लीडिंग थांबवण्यासाठी व्हिटँमिन के चा उपयोग होत असतो.\nव्हिटँमिन के हदयासाठी हाडांसाठी देखील फायदेशीर ठरत असते.आपल्याला कँन्सर होण्याची संभावना देखील याने कमी होत असते.\nव्हिटँमिन के चे स्रोत :\nव्हिटँमिन के च्या कमतरतेने होणारे नुकसान –\nव्हिटँमिन के च्या कमतरतेने आपली हाडे कमकुवत बनत असतात.\nनाकातुन देखील रक्तस्राव होत असतो.\nगर्भवती महिलेच्या प्रसुतीच्या काळात रक्त स्रावाची समस्या उदभवत असते\nव्हिटँमिन के चे अधिक सेवण केल्याने होणारे नुकसान –\nव्हिटँमिन के चे अधिक सेवण केल्याने आपले रक्त पातळ होत असते.\nप्रोटीनमुळे आपले शरीर पहिलवानासारखे धष्टपुष्ट आणि तंदुरस्त बनत असते.प्रोटीन्समुळेच आपले मसल्स देखील बिल्ड होत असतात.\nप्रोटीन्सच्या कमतरतेने होणारे नुकसान –\nप्रोटीन्सच्या कमतरतेमुळे आपला शारीरीक विकास होत नसतो.आपल्या शरीरातील अवयवांची वाढ होत नसते.\nप्रोटीन्सच्या कमतरतेने आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होत असते.\nशरीरात प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे आपल्याला थकवा जाणवत असतो.\nप्रोटीन्सच्या अधिक सेवणाने होणारे नुकसान –\nप्रोटीन्सचे अधिक प्रमाणात सेवण केल्याने आपले वजन वाढु शकते.\nडिहायड्रेशनची समस्या देखील आपल्याला होत असते.\nआपल्या किडनीसाठी देखील नुकसान दायी ठरत असते.\n3) खनिजे (मिनरल्स ) :\nखनिजांचे(मिनरल्सचे)सेवण केल्याने आपली हाडे दात,त्वचा केस मजबुत होत असतात.मिनरल्सचे सेवन करणे आपल्या शारीरीक वाढीसाठी तसेच विकासासाठी फार गरजेचे असते.\nमिनरल्सचे कमी सेवण केल्याने होणारे नुकसान –\nमिनरल्सच्या कमतरतेमुळे आपल्याला सांधेदुखी तसेच गुडघेदूखीचा त्रास होत असतो.\nमिनरल्सच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराला थकवा तसेच अशक्तपणा जाणवत असतो.\nमिनरल्सच्या कमतरतेमुळे आपले केस देखील गळत असतात.\nकार्बोहायड्रेटचे सेवन केल्याने आपल्या शरीराला उर्जा प्राप्त होत असते.\nकार्बोहायड्रेटचे कमी सेवन केल्याने होणारे नुकसान –\nकार्बोहायड्रेटचे कमी सेवन केल्याने आपल्या शरीराला पाहिजे तेवढी उर्जा प्राप्त होत नसते.\nशरीरात अशक्तपणा दुर्बलता निर्माण होते.\nकार्बोहायड्रेटचे अधिक सेवन केल्याने होणारे नुकसान –\nकार्बोहायड्रेटचे अधिक सेवण केल्याने आपल्याला पोटदुखीचा त्रास होत असतो\nतसेच अपचनाची समस्या देखील निर्माण होत असते.\nलठठपणा उच्च रक्तदाब,डायबिटीस सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.\nपाणी पिण्याचे देखील अनेक फायदे असतात जसे की जर आपण पाणी जास्त पिले तर आपल्याला भुक कमी लागते ज्याचा फायदा ज्यांचे वजन अधिक आहे त्यांना वजन कमी करण्यासाठी होत असतो.\nसकाळी उपाशी पोटी पाणी पिल्याने आपल्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर फेकले जात असतात.\nपुरेसे पाणी न पिल्याने आपल्याला डिहायड्रेशनची समस्या उदभवू शकते.\nपण अती प्रमाणात पाणी पिणे देखील आपल्या शरीरासाठी घातक ठरत असते जसे की खुप जणांना जास्त पाणी पिल्याने वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होत असतो म्हणुन आपण योग्य त्या प्रमाणात पाण्याचे सेवण करायला हवे.\nशरीराची चरबी वाढवल्याने आपले वजन वाढण्यास मदत होत असते.शरीराची चरबी वाढवण्यासाठी आपण चरबीयुक्त पदार्थाचे सेवन करत असतो.\nपण अती चरबी युक्त पदार्थाचे सेवन केल्याने आपले वजन अधिक प्रमाणात वाढत असते ज्याने आपल्याला स्वास्थ्या संबंधी विविध समस्या उदभवत असतात.म्हणुन ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी चरबीयुक्त पदार्थांचे सेवण करणे टाळायला हवे\nमेडिक्लेम (MEDICLAIM) म्हणजे काय \n प्रोटिन, व्हिटॅमीन, कार्बोदके ,फॅट्सच आहरातील महत्व – Nutrition Complete Information In Marathi”\nPingback: समतोल आहार म्हणजे काय \nयु आय डी ए आयचा फुलफाँर्म काय असतो\nव्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ – VRS meaning and full form in Marathi\nमंकीपॉक्स आजार – प्रमुख लक्षणे व उपचार – Monkey pox information in Marathi\nबीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene\n प्रोटिन, व्हिटॅमीन, कार्बोदके ,फॅट्सच आहरातील महत्व – Nutrition Complete Information In Marathi\nचिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Egg – Fish – Chicken –health benefits.\nCategories Select Category आरोग्य (72) आर्थिक (78) ऊस लागवड (8) एसईओ (3) कृषितंत्रज्ञान (34) कृषी योजनां (12) चालू घडामोडी मराठी (18) टेक्नॉलॉजी (47) ट्रेंडिंग (1) दैनंदिन वापरातील इंग्रजी (16) फरक (30) फुल फॉर्म (42) मराठी अर्थ (20) मराठी माहिती (482) मार्केट आणि मार्केटिंग (46) लोकप्रिय (7) वर्डप्रेस (6) विज्ञान जिज्ञासा (10) शैक्षणिक (28)\nसमतोल आहार म्हणजे काय \nआरोग्य विमा म्हणजे काय \nBank Nifty विषयी संपूर्ण माहिती – किती बँक \nबिटकॉईन मध्ये गुंतवणूक कशी करावी \nDebit आणि credit म्हणजे काय\nFD आणि RD मध्ये काय फरक आहे\nSBI होम लोन व्याजदर ,पात्रता व कागदपत्रे\nदुधाचे पासून बनवले जाणारे पदार्थ\nबीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene\nचिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Egg – Fish – Chicken –health benefits.\nॐ ह्या मंत्राचा रोज जप करण्याचे 11 फायदे – Om chanting benefits in Marathi\nसुर्यनमस्कार करण्याचे 20 फायदे कोणकोणते आहेत\nशरीरातील लोहाची पातळी त्वरीत कशी वाढवायची\nयु आय डी ए आयचा फुलफाँर्म काय असतो\nव्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ – VRS meaning and full form in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/05/crpf-battalion-in-delhi.html", "date_download": "2022-10-04T17:45:44Z", "digest": "sha1:7XKVVNPTRPM3T2RR56ZYYOPYC24BLWBS", "length": 4501, "nlines": 57, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "दिल्लीत दोन आठवड्यात CRPF च्या १२२ जणांना करोना | Gosip4U Digital Wing Of India दिल्लीत दोन आठवड्यात CRPF च्या १२२ जणांना करोना - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome Corona दिल्लीत दोन आठवड्यात CRPF च्या १२२ जणांना करोना\nदिल्लीत दोन आठवड्यात CRPF च्या १२२ जणांना करोना\nदिल्लीत दोन आठवड्यात CRPF च्या १२२ जणांना करोना\nराजधानी दिल्लीमध्ये करोना व्हायरसचा विळाखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. आज केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीफ) आणखी १२ जवानांना करोना विषाणूची लागण झाली आहे. दिल्लीमध्ये एकूण करोना झालेल्या सीआरपीएफच्या जवानांची संख्या १२२ झाली आहे. मागील दोन आठवड्यात १२२ सीआरपीएफच्या जवानांना करोना झाला आहे. दरम्यान आणखी १५० जणांचे रिपोर्ट्स येणे अद्याप बाकी आहेत. त्यामुळे संख्या अद्याप वाढण्याची शक्यता आगे. खबरदारीचा उपाय म्हणून संपुर्ण बटालियनला क्वारंटीन करण्यात आले आहे.\nधक्कादायक बाब म्हणजे दोन आठवड्यात १२२ जवानांना करोनाची लागण झाली असून सर्वजण एकाच बटालियनमधील आहेत. मयूर विहार फेझ-३ येथे हे सर्व जवान तौनात आहेत. करोनाचा हा विषाणू आता अर्धसैनिक दलापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://esambad.in/10-lines-my-favorite-book-essay-in-marathi/", "date_download": "2022-10-04T17:16:22Z", "digest": "sha1:Z3A3N4OYYAJH2J5ORJJQZMMX5NY2BPJH", "length": 3866, "nlines": 77, "source_domain": "esambad.in", "title": "10 lines My Favorite Book Essay in Marathi For Class 1-10 - ESAMBAD", "raw_content": "\nमाझे आवडते पुस्तक निबंध (My favorite book essay)\nमुलांसाठी माझ्या आवडत्या पुस्तकावर काही ओळींचा लघुनिबंध\nवाचकांसाठी पुस्तके माहिती आणि ज्ञानाचा उत्तम स्रोत आहेत.\nपुस्तके वाचणे ही चांगली सवय मानली जाते आणि आपले ज्ञान आणि ज्ञान वाढवते.\nपुस्तके आम्हाला आपल्या विचार करण्याच्या क्षमतेची अंतर्दृष्टी आणि आपली शब्दसंग्रह वाढवितात.\nमाझे आवडते पुस्तक नोड स्टोरीबुक बुक ट्रेझरी आहे.\nया पुस्तकात नॉडी ऑफ टॉयलँड आणि त्याच्या टॉय टाउन मित्रांकडून विलक्षण कथा आहेत.\nमी झोपेच्या वेळी हे पुस्तक वाचले आणि सर्व कथा वाचण्यास रस आहे.\nपुस्तकाला सुंदर चित्रांसह कथा संग्रहांचा एक अद्भुत संग्रह मिळाला आहे.\nपुस्तकातील चित्रे वाचणे अधिक मनोरंजक बनवते.\nपुस्तक माझी कल्पनाशक्ती वाढवते आणि मला नॉडी आणि त्याच्या मित्रांच्या स्वप्नांसाठी घेऊन गेले.\nमला स्टोरीबुक वाचण्यास आवडते आणि मला इतरही काही पुस्तके बघायला आवडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22403", "date_download": "2022-10-04T17:13:16Z", "digest": "sha1:4UDGY7QXX4NUEC6RBUZYOCYDJFAW7ZY5", "length": 8151, "nlines": 77, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: लाजियोकडून ब्रेसियाचा २-० गोलने पराभव", "raw_content": "\nHome >> क्रीडा >> लाजियोकडून ब्रेसियाचा २-० गोलने पराभव\nलाजियोकडून ब्रेसियाचा २-० गोलने पराभव\nसिरी ए फुटबॉल लीग : युवेंट्सला कॅग्लियारीकडून पराभवाचा धक्का\nमिलान :लाजियोने सिरी ए फुटबॉल लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर राहण्याची आपली आशा जिवंत ठेवताना तळातील लीगमध्ये घसरलेल्या ब्रेसियाचा २-० गोलने पराभव केला. काईराे इमोबाईलने लाजियोतर्फे सत्रातील ३५ गोल नोंदवला. यामुळे या सत्रातील तो आघाडीचा गोलपटू बनू शकतो. त्याने युवेंट्सच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोवर चार गोलांची आघाडी घेतली आहे.\nयाचसोबत इमोबाईल सिरी ए सत्रात सर्वाधिक ३६ गोल करण्याच्या विक्रमापासून एका गोलने दूर आहे. हा विक्रम नापोलीच्या गोंजालो हिगुएनच्या नावावर आहे. त्याने २०१५-१६मध्ये हा विक्रम केला होता.\nइमोबाईलव्यतिरिक्त जोकीन कोरियाने संघातर्फे दुसरा गोल नोंदवला. लाजियोचे अटलांटा प्रमाणे समान गुण झाले आहेत. ते दुसऱ्या स्थानावरील इंटर मिलानपासून एका गुणाने पिछाडीवर आहेत. अंतिम फेरीतील सामन्यांमध्ये अटलांटाचा सामना इंटर मिलानशी होईल तर लाजियोला नापोलीचा सामना करायचा आहे.\nयुवेंट्सला इटालियन फुटबॉल लीग सिरी ए लीगमध्ये कॅग्लियारीकडून २-० असा पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात कॅग्लियारीने आक्रमक सुरुवात केली व याचा त्यांना फायदाही झाला.\nसामन्याच्या ८व्या मिनिटाला लुका गाग​लियानोने गोल करत कॅग्लियारीला १-० गोलने आघाडी मिळवून दिली. जियोवन्नी शिमोनने हाफ टाईमच्या अतिरिक्त वेळेत गोल करत कॅग्लियारीला २-०ने पुढे नेले व हाच गोल फरक निर्णायक ठरला.\nया पराभवामुळे युवेंट्सचे जास्त नुकसान झाले नाही. त्यांनी २०१९-२०२० सत्रातील सिरी ए किताब आधीच आपल्या नावावर केला आहे. युवेंट्सने सोमवारी सम्पदोरियाचा २-०ने पराभव करत किताब जिंकला होता. क्लबचा हा सलग ९वा सिरी ए किताब आहे.\nसिरी ए गुणतक्त्यात युवेंट्सकडे दुसऱ्या स्थानावरील इंटर मिलानपेक्षा चार गुणांची आघाडी असून त्यांचे आता ८३ गुण आहेत. दुसरीकडे कॅग्लियारीकडे केवळ ४५ गुण असून ते गुणतक्त्यात १३व्या स्थानावर आहेत. या सत्रातील अखेरच्या सामन्यात युवेंट्स २ ऑगस्ट रोजी रोमाशी लढणार आहे.\nटीम इंडिया व्हाईटवॉशसाठी सज्ज\nबुमराह दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकाबाहेर\nआशिया चषक : भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय\nमहिला टी-२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर; दहा संघाचा समावेश\nअखेर भारताचा मालिका‌ विजय\nद. आफ्रिकेविरुद्ध वन डेसाठी शिखर धवन कर्णधार\nबॅडमिंटन स्पर्धेत सीआयडी क्राईम ब्रँच विजेता\nडिचोली बाफ क्लबचे उद्घाटन\nफिफा विश्वचषकासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी\nप्रज्ञा कारो, रिशान शेखला टेबल टेनिसचे अजिंक्यपद\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=Peshwa", "date_download": "2022-10-04T16:28:52Z", "digest": "sha1:2NPSK6CAPB6ZWYGZ3SCM6FU2SWZVEU6Q", "length": 12694, "nlines": 94, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nपुण्यातल्या मांगीरबाबांची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का\nवाचन वेळ : ६ मिनिटं\n१३ मेला अक्षयतृतीया होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी २७२ वर्षांपूर्वी एका मातंग समाजातल्या पुरुषाचा पेशव्यांनी बळी दिला होता. ते ठिकाण आज नवसाला पावणारा मांगीरबाबा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या 'मांगवीर', 'मांगीर' किंवा 'मांगीरबाबा' या मातंग समाजातल्या हुतात्म्यांची गाथा सांगणाऱ्या लोकदैवतांचा इतिहास सांगणारी ही फेसबुक पोस्ट.\nपुण्यातल्या मांगीरबाबांची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का\n१३ मेला अक्षयतृतीया होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी २७२ वर्षांपूर्वी एका मातंग समाजातल्या पुरुषाचा पेशव्यांनी बळी दिला होता. ते ठिकाण आज नवसाला पावणारा मांगीरबाबा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या 'मांगवीर', 'मांगीर' किंवा 'मांगीरबाबा' या मातंग समाजातल्या हुतात्म्यांची गाथा सांगणाऱ्या लोकदैवतांचा इतिहास सांगणारी ही फेसबुक पोस्ट......\nपानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nसदाशिवराव पेशव्याला नानासाहेबांनी कधीही निर्णय स्वातंत्र्य दिलं नाही. त्यामुळेच पानिपत युद्धात तो अपयशी झाला की नाही हे नीट सांगता येणार नाही. पानिपतचा जन्मही एकप्रकारे नानासाहेबांमुळेच झाला असं म्हणता येईल. युद्धात सदाशिवरावानं दाखवलेल्या धाडसासाठी मात्र त्याचं कौतुक केलंच पाहिजे.\nपानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं\nसदाशिवराव पेशव्याला नानासाहेबांनी कधीही निर्णय स्वातंत्र्य दिलं नाही. त्यामुळेच पानिपत युद्धात तो अपयशी झाला की नाही हे नीट सांगता येणार नाही. पानिपतचा जन्मही एकप्रकारे नानासाहेबांमुळेच झाला असं म्हणता येईल. युद्धात सदाशिवरावानं दाखवलेल्या धाडसासाठी मात्र त्याचं कौतुक केलंच पाहिजे......\nपानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय.\nपानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण\nअफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय. .....\nपुण्याचे पेशवे: किती होते कोण होते\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभीमा कोरेगावच्या निमित्ताने पेशव्यांविषय़ी चर्चा सुरू आहे. पण महाराष्ट्रात किती पेशवे झाले त्यांची नावं काय त्यांनी किती काळ राज्य केलं पेशवाईची परंपरा महाराष्ट्रात कशी सुरू झाली पेशवाईची परंपरा महाराष्ट्रात कशी सुरू झाली हे आपल्याला फारसं माहीत नसतं. ती माहिती एका फटक्यात मांडणारा हा गोषवारा\nपुण्याचे पेशवे: किती होते कोण होते\nभीमा कोरेगावच्या निमित्ताने पेशव्यांविषय़ी चर्चा सुरू आहे. पण महाराष्ट्रात किती पेशवे झाले त्यांची नावं काय त्यांनी किती काळ राज्य केलं पेशवाईची परंपरा महाराष्ट्रात कशी सुरू झाली पेशवाईची परंपरा महाराष्ट्रात कशी सुरू झाली हे आपल्याला फारसं माहीत नसतं. ती माहिती एका फटक्यात मांडणारा हा गोषवारा .....\nपेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nदोनशे वर्षांपूर्वी झालेली पुण्यातील पेशव्यांची राजवट आजही महाराष्ट्राच्या वैचारिक मानगुटीवरून उतरताना दिसत नाही. भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पेटताना पेशवाईवर पुन्हा चर्चा झाली. त्यानिमित्ताने पेशवाई नेमकी होती तरी कशी, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतंय.\nपेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा\nदोनशे वर्षांपूर्वी झालेली पुण्यातील पेशव्यांची राजवट आजही महाराष्ट्राच्या वैचारिक मानगुटीवरून उतरताना दिसत नाही. भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पेटताना पेशवाईवर पुन्हा चर्चा झाली. त्यानिमित्ताने पेशवाई नेमकी होती तरी कशी, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतंय......\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nवाचन वेळ : १४ मिनिटं\nपेशवाई बुडाली ती १८१८ साली. त्याला यावर्षी बरोबर २०० वर्षं पूर्ण झाली. पण त्याची काहीच चर्चा झाली नाही. तसं पाहायला गेलं तर १८०२ पासूनच पेशवाई बुडायला सुरवात झाली होती. पुढच्या सोळा वर्षांत ती पार बुडाली. हा सोळा वर्षांचा प्रवास आजही महत्त्वाचा आहे.\nशनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट\nपेशवाई बुडाली ती १८१८ साली. त्याला यावर्षी बरोबर २०० वर्षं पूर्ण झाली. पण त्याची काहीच चर्चा झाली नाही. तसं पाहायला गेलं तर १८०२ पासूनच पेशवाई बुडायला सुरवात झाली होती. पुढच्या सोळा वर्षांत ती पार बुडाली. हा सोळा वर्षांचा प्रवास आजही महत्त्वाचा आहे......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.hv-caps.com/High_Voltage_Diode/2020/0326/2CL71.html", "date_download": "2022-10-04T16:44:42Z", "digest": "sha1:GGDBL33PNGMBC6UBROVE525LJIMOLJJI", "length": 16149, "nlines": 142, "source_domain": "mr.hv-caps.com", "title": "2 सीएल 71 उच्च व्होल्टेज डायोड्स 8 केव्ही 5 एमए 80 एनएस - एचव्हीसीएपी", "raw_content": "\nउच्च व्होल्टेज सिरेमिक कॅपेसिटर तज्ञ\nउच्च व्होल्टेज आरएफ पॉवर कॅमेसिटर\nसुरक्षितता प्रमाणित कॅपेसिटर एसी कॅपेसिटर\nरेडियल लीड एमएलसीसी (मोनोलिथिक सिरेमिक कॅपेसिटर)\nउच्च व्होल्टेज प्रतिरोधक बदलणे\nउच्च व्होल्टेज उच्च शक्ती प्रतिरोधक\nहाय एनर्जी हाय पॉवर सिरेमिक डिस्क रेझिस्टर\nप्रसिद्ध ब्रँड सिरेमिक कॅपेसिटरसाठी पर्यायी\nउच्च वोल्ट फिल्म संधारित्र\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार सामान्य डाटाशीट\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार तपशील तपशील\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर Doorknob टाइप जनरल डेटापत्रक\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डार्व्हनॉब प्रकार तपशील तपशील\nएचव्ही कॅपेसिटर वैशिष्ट्य अनुप्रयोग\n2 सीएल 71 उच्च व्होल्टेज डायोड्स 8 केव्ही 5 एमए 80ns\nवर्णन : 2 सीएल 71 उच्च व्होल्टेज डायोड 8 केव्ही 5 एमए 80 एएनडीआय एचव्ही डायोडसाठी 2 सीएल 69 2 सीएल 70 2 सीएल 71 2 सीसीएल 72 सीसीएल 2 सीएलए 73) वैकल्पिक बदल\n2 सीसी 71 उच्च व्होल्टेज डायोड्स 8 केव्ही 5 एमए 80ns\n2 सीसी 71 उच्च व्होल्टेज अचूक यंत्र उच्च विश्वसनीय मेसा स्ट्रक्चर अ‍ॅन्ड डिफ्यूजन क्राफ्टवर्क, एपॉक्सी रेझिनसह व्हॅक्यूम पॉटिंग अ‍ॅडॉप्स.\nDimen विविध आयाम पर्याय\nE पृष्ठभागावर उच्च गंज प्रतिरोधकसह इपॉक्सी राळसह व्हॅक्यूम पॉटिंग\nCtion जंक्शन ऑपरेटिंग तापमान: -40. ~ + 150℃\nVoltage इलेक्ट्रोस्टॅटिक साफसफाईमध्ये वापरलेले उच्च व्होल्टेज रेक्टिफायर\nVoltage उच्च व्होल्टेज जनरेटर\nVoltage उच्च व्होल्टेज चाचणी उपकरणे\n• सामान्य हेतू उच्च व्होल्टेज रेक्टिफायर, व्होल्टेज गुणक असेंब्ली\nभाग क्रमांक 2 सीसी 71\nवर्णन उच्च व्होल्टेज - कमी चालू सिलिकॉन पुनर्प्राप्ती डायोड्स\nआयटम प्रतीक अट मूल्य युनिट्स\nपुनरावृत्ती पीक रिव्हर्स व्होल्टेज Vआरआरएम Ta = 25 ℃ 8.0 KV\nसरासरी फॉरवर्ड करंट I0 Ta = 25 ℃ 5.0 mA\nफॉरवर्ड करंट IFSM 50 एचझेड हाफ-साइन वेव्ह रेझिस्टन्स लोड\nजंक्शन ऑपरेटिंग तापमान Tj हाफसाइन वेव्ह पीक व्होल्टेज 125 ℃\nऑपरेटिंग वातावरणीय तापमान Tc 100 ℃\nसाठवण तापमान Tएसटीजी -40 ~ + 120 ℃\nआयटम प्रतीक अट मूल्य युनिट्स\nफॉरवर्ड पीक व्होल्टेज मॅक्स V Iएफ = 100 एमए 25 V\nउलट पुनर्प्राप्ती वेळ कमाल Trr Iएफ = 2 एमए\nपीक रिव्हर्स करंट IR1 VR=Vआरआरएम, 25 ℃ 2.0 uA\nजंक्शन कॅपेसिटन्स मॅक्स Cj 2 pF\nएचव्हीसी भाग क्रमांक एचव्हीडी -2 सीएल 71\n2018 मध्ये, बर्‍याच एचव्ही प्रकल्प जिंकण्यासाठी एचव्हीसी कॅपेसिटर स्थानिक प्रसिद्ध एचव्ही डायोड निर्मात्यासह भागीदार आहे. ग्राहक एचव्हीसी ब्रँड डायोडला मान्यता देखील देतात. या बाजारात, एचव्हीसीए वापरणारे बहुतेक ग्राहक यूएसए मधील ब्रँड आणि ईडीआय ब्रँड, आणि जपानी मूळ आणि संकेन यासारख्या अधिक प्रसिद्ध नावे. वरील सर्व, विश्व, टीडीके, मुरता सारख्या जागतिक दर्जाच्या नामांकित ब्रँड नाहीत. हे विशेष आहे बाजारपेठ आणि होम इलेक्ट्रॉनिक्स आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स सारख्या भव्य उत्पादनांचे बाजारपेठ नाही.एचव्हीसी एचव्ही डायोड मोठ्या प्रमाणात एरोस्पेस, लष्करी शस्त्रे, मोटे वाहने, वैद्यकीय एक्स-रे मशीन, इलेक्ट्रोस्टेटिक डिडस्टिंग्ज, वैज्ञानिक संशोधन संस्था वापरतात.\nभाग क्रमांक पुनरावृत्ती उलट व्होल्टेज (व्हीआरआरएम) सरासरी आऊटपुट चालू (आयओ) जास्तीतजास्त पुनर्प्राप्ती वेळ (ट्रर\n2 सीव्ही 69 साठी एचव्हीसी डायोड रिप्लेसमेंट, 2CL70, 2 सीसी 71, 2CL72, 2CL73, 2 सीसी 74\nमागील: एसआर 300 एसआर 500 एसआर 800 एसआर 1000 एसआर 1200 एसआर 1500 चे एचव्ही डायोड पुढील:5 एमए 80ns\nउच्च व्होल्टेज आरएफ पॉवर कॅमेसिटर\nसुरक्षितता प्रमाणित कॅपेसिटर एसी कॅपेसिटर\nरेडियल लीड एमएलसीसी (मोनोलिथिक सिरेमिक कॅपेसिटर)\nउच्च व्होल्टेज प्रतिरोधक बदलणे\nउच्च व्होल्टेज उच्च शक्ती प्रतिरोधक\nहाय एनर्जी हाय पॉवर सिरेमिक डिस्क रेझिस्टर\nप्रसिद्ध ब्रँड सिरेमिक कॅपेसिटरसाठी पर्यायी\nउच्च वोल्ट फिल्म संधारित्र\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार सामान्य डाटाशीट\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार तपशील तपशील\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर Doorknob टाइप जनरल डेटापत्रक\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डार्व्हनॉब प्रकार तपशील तपशील\nएचव्ही कॅपेसिटर वैशिष्ट्य अनुप्रयोग\nउच्च व्हाँल्ट रेजिस्टर फ्लॅट शैली\nउच्च व्होल्टेज रोधक ट्यूब शैली\nकेस स्टडी: उच्च व्होल्टेज सिरॅम<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nकेस स्टडी: उच्च खंड परतफेड<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nविविध डायलेक्ट्रिक साहित्य,<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nचीन पॉवर कॅपेसिटर उद्योग <{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nउच्च व्होल्टेज कॅपेसिटर पुनर्प्राप्ती<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nकुंभारकामविषयक वर्गीकरण <{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nजोडा: 9 बी 2, टियानक्सियांग बिल्डिंग, टियानान सायबर पार्क, फुटियान, शेन्झेन, पीआर सी\n60 मध्ये जागतिक शीर्ष 202 EMS रँकिंग\nकेस स्टडी: उच्च व्होल्टेज सिरॅम\nकेस स्टडी: उच्च खंड परतफेड\nवाई 5 टी आणि एन 4700 मुख्य प्रो\nचीन पॉवर कॅपेसिटर उद्योग\nसंपर्क: एचव्ही सिरेमिक कॅपेसिटर\nजोडा: 9 बी 2, टियानक्सियांग बिल्डिंग, टियानान सायबर पार्क, फुटियान, शेन्झेन, पीआर सी\n10KV 2200pf 50KV 1000pf 15KV 10000pf 20KV 10000pf 2KV 100pf 2KV 680pf 2KV 1000pf 2kv 2200pf 2kv 3300pf 2kv 100pf 2kv 220pf 3KV 68pf 3KV 1000pf 3KV 2200pf 3KV 2700pf 3KV 3300pf 6KV 4700pf 6V 2200PF 6KV 3300pf 6KV 10000pf 50KV 22pf 10KV 100pf 30KV 100pf 15KV 470pf डोरकनब 10 केव्ही 2200 पीएफ डोरकनब 15 केव्ही 560 पीएफ डोरकनब 15 केव्ही 2500 पीएफ डोरकनब 30 केव्ही 3300 पीएफ डोरकनब 30 केव्ही 3700 पीएफ डोरकनब 30 केव्ही 1000 पीएफ डोरकनब 40 केव्ही 100 पीएफ डोरकनब 40 केव्ही 140 पीएफ डोरकनब 40 केव्ही 400 पीएफ डोरकनब 40 केव्ही 560 पीएफ डोरकनब 40 केव्ही 850 पीएफ डोरकनब 40 केव्ही 1000 पीएफ डोरकनब 40 केव्ही 1700 पीएफ उत्पादन टॅग्ज एचव्ही डायोड 2 सीसी 69 2 सीएल 2 एफएम 2 सीएल 2 एफएल 2 सीसी 77 2 सीसी 71 20 केव्ही 100ma 20 केव्ही 200ma 10 केव्ही 100ma 10 केव्ही 25ma ux-c2b SR1000 एक्सएलआर -10 यूएफएचव्ही 2 के HV550S20 HVRL150 2 सीएल 2 एफपी एचव्ही जाड फिल्म रेस उच्च ऊर्जा रेस आरएफ कॅप्स विषय कपॅसिटर बदलण्याचे मुराटा एचव्ही कॅपेसिटर रिप्लेसमेंट\nकॉपीराइट @ २०१२-२०१० एचव्हीसी कॅपेसिटर मॅन्युफॅक्टिंग कंपनी, लि साइटमॅप 1 साइटमॅप 2", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/07/Sangli.html", "date_download": "2022-10-04T16:22:54Z", "digest": "sha1:DH7JLPC5T3YCI4DM4HUL6GJ6CJMCEF55", "length": 7827, "nlines": 54, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "पाणीसाठा व संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करता धरणांमधील विसर्गात वाढ होण्याची शक्यता - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी", "raw_content": "\nHomeसांगलीपाणीसाठा व संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करता धरणांमधील विसर्गात वाढ होण्याची शक्यता - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी\nपाणीसाठा व संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करता धरणांमधील विसर्गात वाढ होण्याची शक्यता - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी\nजत वार्ता न्यूज - July 29, 2021\nनदी काठच्या गावातील ग्रामस्थ,शेतकरी यांनी सतर्क रहावे\nसांगली: सांगली येथील आयर्विन पुलाचा पातळी आज दुपारी 2 वा. 39 फुट असून ती ओसरत आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा व संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करुन धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीव विसर्गामुळे कृष्णा नदीच्या सध्याच्या पाणी पातळीत 1 ते 2 फुटांची वाढ होऊ शकते. त्यामुळे आर्यर्विन पुल सांगली येथील पाणी पातळी 40 ते 42 फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावातील ग्रामस्थ/शेतकरी यांनी सतर्क रहावे\nसध्यस्थितीत कोयना धरण 86 टक्के भरले असून 48 हजार 931 क्युसेस विसर्ग होत आहे. धोम धरण 79 टक्के भरले असून 3 हजार 594 क्युसेस विसर्ग सुरु आहे. कण्हेर धरण 79 टक्के भरले असून 4 हजार 94 क्युसेस विसर्ग सुरु आहे. उरमोडी धरण 75 टक्के भरले असून 2 हजार 919 क्युसेस विसर्ग सुरु आहे.\nत्यामुळे सध्याच्या पाणी पातळीत त्यामुळे आर्यर्विन पुल सांगली येथील पाणी पातळी 40 ते 42 फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावातील ग्रामस्थ/शेतकरी यांनी सतर्क रहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 0233-2301820, 2309525 या संपर्क साधावा.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/10/blog-post_19.html", "date_download": "2022-10-04T17:06:08Z", "digest": "sha1:MMATECQUPYPEIEHKTBIJXLDXFAVDIP4G", "length": 6655, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत तालुका विधी सेवा समिती कडून कायदेविषयक शिबीर संपन्न", "raw_content": "\nHomeजतवार्ताजत तालुका विधी सेवा समिती कडून कायदेविषयक शिबीर संपन्न\nजत तालुका विधी सेवा समिती कडून कायदेविषयक शिबीर संपन्न\nजत/प्रतिनिधी: जत तालुका विधी सेवा समिती जत तर्फे जत पंचायत समिती, जत येथे मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांचे निर्देशाप्रमाणे दिनांक २ ऑक्टोबर २०२१ से १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांचेकडून मिळणा-या विविध सेवा विषयींबाबतचे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करणेत आले होते.\nसदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जत तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष ए को चौगलेसाहेब हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जत तालुका विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष आर डी कदम वकील यांनी केले व सदर विषयावर विधिज्ञ एस. बी. सौदागर वकील व जत तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष ए.को. चौगलेसाहेब, सह-दिवाणी न्यायाधीश ए.बी.जाधवसाहेब यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास विधिज्ञ बी. वाय. गडटे हे हजर होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साळुंखे यांनी केले होते. यावेळी या कार्यक्रमास पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी उपस्थीत होते.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thanedinman.com/mi-vasantrao-who-hangs-me-for-three-hours/", "date_download": "2022-10-04T17:31:39Z", "digest": "sha1:FKCBESALYBC7TNZDU7NN3IGBMKM4DLRB", "length": 18312, "nlines": 110, "source_domain": "thanedinman.com", "title": "तीन तास खिळवून ठेवणारा मी वसंतराव - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nतीन तास खिळवून ठेवणारा मी वसंतराव\nवसंतराव देशपांडे यांचं नाव ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकानंतर महाराष्ट्रभर झालं आणि श्रोत्यांनी त्यांच्या अनोख्या गायनशैलीवर भरभरून प्रेम केलं. शास्त्रीय गायनाच्या मैफिलीमध्ये ते श्रोत्यांबरोबर असा काही अनौपचारिक संवाद साधत की, सर्वांनाच त्यांच्याविषयी आपलेपणा वाटायचा.\nवसंतराव देशपांडे या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या खडतर आयुष्याचा मागोवा घेण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी उत्तमरीत्या पेललं आहे. मराठीतील एकापेक्षा एक चरित्रपट बघितल्यामुळे ‘मी वसंतराव’ या सिनेमाबद्दल थोडा साशंक होतो, पण तो तीन तास खिळवून ठेवतो आणि काही प्रसंगांमध्ये डोळ्यांच्या कडा ओलावतात. याचं कारण वसंतरावांची जादू आणि निपुण धर्माधिकारी यांचं दिग्दर्शन.\nवसंतराव देशपांडे यांचं नाव ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकानंतर महाराष्ट्रभर झालं आणि श्रोत्यांनी त्यांच्या अनोख्या गायनशैलीवर भरभरून प्रेम केलं. शास्त्रीय गायनाच्या मैफिलीमध्ये ते श्रोत्यांबरोबर असा काही अनौपचारिक संवाद साधत की, सर्वांनाच त्यांच्याविषयी आपलेपणा वाटायचा. एखादं नाट्यपद कोणत्या बंदिशीवरून घेतलं आहे, ठुमरीचं मराठीकरण कसं झालं, एखाद्या बंदिशीतले शब्द कसे उच्चारावेत आणि कसे गाऊ नयेत, हे दोन्ही प्रकार ते करून दाखवायचे. गायन, तबलावादन, अभिनय, नृत्य अशा अनेक कलांवर त्यांचं कसं प्रभुत्व होतं, त्याबद्दल पु. ल. देशपांडे यांनी अगदी चपखल वर्णन केलं आहे.\nअशा वसंतरावांवर चरित्रपट कशा प्रकारे करता येईल, याचे अनेक पर्याय पटकथालेखक निपुण धर्माधिकारी आणि उपेंद्र सिधये यांच्याकडे असणार, हे नक्की. त्यापैकी वसंतरावांचा ‘कट्यार’पूर्वीचा संघर्ष दाखवण्याचा पर्याय पटकथाकार आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी निवडल्याचं दिसतं. त्यामुळे नंतरच्या काळात रागसंगीताची मैफील सादर करणारे रसिकप्रिय वसंतराव या सिनेमात दिसत नाहीत.\nमराठी सिनेमा फारच शब्दप्रधान असतो. यातही कोणतं तरी पात्र कायम बोलत असतं. काही काही वेळा संवादाशिवाय दृश्य माध्यमाचा वापर करायला अजून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे.\nअभिनयाच्या बाबतीत खरी बाजी मारली आहे पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकार करणार्‍या पुष्कराज चिरपुटकर यांनी. अनिता दाते (आई), कौमुदी वालोकर (पत्नी), आलोक राजवाडे (मामा) यांचा अभिनयही अप्रतिम. राहुल देशपांडे यांनी गायक वसंतराव उत्तम निभावले आहेत. वसंतरावांची गायकी वसंतोत्सवासह अनेक स्वरमंचावर राहुल देशपांडे सादर करतात, तेव्हा ते दिसतेच. या सिनेमातील अनेक प्रसंगांत तो अभिनय काया-वाचा स्वरूपात दिसतो.\nएका प्रसंगात वसंतराव लावणी ऐकायला जातात, त्या वेळी त्यांच्या अदा अधिक प्रभावीपणे येऊ शकल्या असत्या असे वाटते. अर्थात बैठकीची लावणी सादर करणार्‍या शकुंतला नगरकर यांनी तो अभिनय लाजवाब केला आहे. बेगम अख्तर यांची भूमिका दुर्गा जसराज यांना देण्याचं प्रयोजन समजलं नाही. गझल गायिका हार्मोनियमवर हात ठेवून असते, हे विचित्र वाटतं. आपल्याकडे विशेषतः मराठी चित्रपटात भूमिकेचा अभ्यास करण्यास आवश्यक तेवढं वाद्य शिकणं का टाळलं जातं\nउस्ताद झाकीर हुसेन यांची भूमिका करण्यासाठी तबलावादकाची केलेली निवड उत्तम. द्रुत तबल्यावर जे बोल वाजतात तेच बोल पडद्यावर वाजताना दिसतात. तसं अन्यत्र होताना दिसत नाही. अमेय वाघ यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची भूमिका देणं खटकतं, अगदी शरीरयष्टीपासून संवादापर्यंत. ‘कट्यार काळजात घुसली’च्या तालमी होत असताना त्या नाटकाचे संगीत दिग्दर्शक पंडित जितेंद्र अभिषेकी सिनेमात दिसत नाहीत. वसंतरावांचे पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी यांच्याशी असलेलं मैत्र दिसत नाही. सिनेमातलं कोणतंही पात्र त्यांचा उल्लेखही करीत नाही.\nअर्थात तीन तासांत काय आणि किती दाखवायचं, हा प्रश्न असेल. राहुल देशपांडे यांचं उत्तम संगीत ही या सिनेमाची जमेची बाजू. ‘सकाळी उठू’ (श्रेया घोषाल), ‘सूर संगत’ (विजय कोपरकर, अंजली गायकवाड, सौरभ काडगावकर), ‘पुनव रातीचा’ (उर्मिला धनगर), ‘तेरे दर से’ (हिमानी कपूर, राहुल देशपांडे) ही गाणी चित्रपटानंतर पुन्हा ऐकण्यासारखी आहेत. ‘गगन सदन तेजोमय’ या गाण्याचे मूळ ‘विखरी प्रखर तेजोबल’ हे मास्टर दीनानाथांचं गाणं आनंद भाटे यांनी सुरेलरीत्या गायलं आहे.\nया सिनेमाचं संगीत संयोजन आणि साउंड डिझायनिंग उत्तम आहे. निरंजन किर्लोस्कर, चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई यांनी चित्रपट निर्मितीचा दर्जा उच्च राखला जाईल, याची दक्षता घेतली आहे. या सिनेमाचा शेवट ‘कैवल्य गान’ या गाण्यानं प्रभावीपणे होतो. प्रेक्षक टायटल्स संपेपर्यंत खुर्चीत बसून असतात, वसंतरावांची छायाचित्रं बघतात आणि श्रेयनामावली वाचण्यासाठी थांबतात, हे विशेष.\nया सिनेमानंतर वसंतरावांची शेवटची मैफील रसिकांनी पुन्हा ऐकावी. जोगकंस, परज, दादरा, भैरवी गायनाला झाकीर हुसेन यांची तबला साथ, उस्ताद सुलतान खान यांच्या सारंगी साथीनं रंगवलेली मैफील संस्मरणीय होती, आहे आणि राहील.\nहा सिनेमा आवडला की नाही, हे ठरवण्यापूर्वी आपली भूमिका काय, हे ठरवावं लागेल. आपण राहुल देशपांडे यांचे चाहते आहोत सिनेमा बघून वसंतरावांच्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे सिनेमा बघून वसंतरावांच्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे तसं असेल तर हा सिनेमा उत्तम आहे.\nएक उत्तम चरित्रपट बघायचा असेल तर मराठी चरित्रपटांच्या तुलनेत हा पुष्कळच उजवा आहे. सुबोध भावे, महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्गजांनी हा चरित्रपट करण्यापूर्वी राहुल देशपांडे यांनी तो साकारला, याबद्दल त्यांचे आभार.\nज्यांना वसंतराव देशपांडे यांची गायकी माहीत नाही, त्यांनी हा चित्रपट बघून पूर्णवेळ कलाकार होण्याचं ध्येय उराशी बाळगावं, असा उद्देश असेल तर तो साध्य होणं कठीण आहे. कारण वसंतराव रसिकप्रिय झाले, त्यांना रागसंगीत गायनाच्या मैफिली मिळू लागल्या, हे या सिनेमात दिसत नाही.\nया सिनेमामुळे राहुल देशपांडे यांचा एक ब्रँड तयार होण्यास मदत होईल, ही जमेची बाजू. परंतु हा चरित्रपट तामिळनाडू, केरळ, बंगाल, लाहोर या ठिकाणी कोणी बघितला तर त्यांना वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचं मर्म समजेल का त्यांच्या गायकीची काय खासियत होती त्यांच्या गायकीची काय खासियत होती त्यांच्यावर टीका करणार्‍यांचे नेमके मुद्दे काय होते त्यांच्यावर टीका करणार्‍यांचे नेमके मुद्दे काय होते तेव्हाच्या ज्या श्रोत्यांना गायनामधला ठेहराव आवडत होता, त्यांना तानांचा आक्रमकपणा आवडत नव्हता की, त्यांचे काही वेगळे आक्षेप होते तेव्हाच्या ज्या श्रोत्यांना गायनामधला ठेहराव आवडत होता, त्यांना तानांचा आक्रमकपणा आवडत नव्हता की, त्यांचे काही वेगळे आक्षेप होते पु. ल. देशपांडे यांचा वरदहस्त हेच त्यांच्या यशाचं गमक होतं की आणखी काही पु. ल. देशपांडे यांचा वरदहस्त हेच त्यांच्या यशाचं गमक होतं की आणखी काही वसंतराव देशपांडे यांचा चाहता या नात्यानं हे प्रश्न पडले. अर्थात आपण राहुल किंवा वसंतराव यांच्या प्रेमापोटी हा सिनेमा बघितला तर हे प्रश्न पडणार नाहीत.\nTags: कट्यार काळजात घुसलीवसंतराववसंतराव देशपांडे\nमशिदीच्या डागडुजीवेळी मंदिराचे अवशेष सापडले\nमारियोपोल ताब्यात घेतल्याचा पुतिन यांचा दावा\nमारियोपोल ताब्यात घेतल्याचा पुतिन यांचा दावा\nगडकरी रंगायतनमध्ये साजरा होणार ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन\nआपट्याची पाने आदिवासींसाठी सोनेच\nचांगल्या नफ्यासाठी गुळात भेसळ\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/ncp-leader-mp-supriya-sule-has-given-answered-about-sharad-pawar-satara-iconic-speech-news-update-vvg94", "date_download": "2022-10-04T16:37:45Z", "digest": "sha1:NJBDA5BAI6FSV2N77IFK3ZGQJEFO3B6E", "length": 6748, "nlines": 61, "source_domain": "www.saamtv.com", "title": "supriya sule News | सुप्रिया सुळेंनी शरद पवारांच्या साताऱ्याच्या पावसातील भाषणाचा किस्सा", "raw_content": "\nफोन केला तेव्हा...'; सुप्रिया सुळेंनी शरद पवारांच्या साताऱ्याच्या पावसातील भाषणाचा किस्सा\nशरद पवारांच्या भाषणावरील एका प्रश्नाला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यातील भाषणाचा किस्सा सांगितला.\nSupriya Sule News : शरद पवारांचं पावसातील भाषण हे देशाच्या राजकारणातील यादगार भाषण आहे . या भाषणात शरद पवारांनी भाजपवर टीका केली होती. या सभेमुळे निवडणुकीतील राजकीय समीकरण बदललं होतं. या सभेमुळे दस्तुरखुद्द उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता. या साताऱ्यातील पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील जिंकले होते. याच शरद पवारांच्या भाषणावरील एका प्रश्नाला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उत्तर देत खासदार सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यातील भाषणाचा किस्सा सांगितला.\nSharad Pawar | एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात : शरद पवार\nपुणे डॉक्टर्स असोसिएशनचा वतीने एक मुलगी असणाऱ्या कुटुंबांचा सन्मान करण्यात येत आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणाऱ्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेण्यात येत आहे. या कार्यक्रमातील मुलाखतीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.\nशरद पवारांच्या पावसातील भाषणावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शरद पवार पावसात भिजले, तेव्हा आम्हाला माहितच नव्हतं. फोन केला तेव्हा आम्ही शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचा केक कापत होतो. त्यामुळे हे काही माहितच नव्हतं. पण साताऱ्याची सभा ही भारतीय राजकारणातील मोठी शिकवण आहे, असं संसदेत पण म्हणतात'.\nVedanta Foxconn: ...मग महाराष्ट्र काय पाकिस्तान होता का आदित्य ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका\n'मी वडिलांना 'अनप्रिडिक्टेबल' म्हणाले, तेव्हा मी २१ वर्षांची होते. आता ५२ वर्षांची आहे. आता मी म्हणेन 'स्ट्राँग' हा एकच शब्द आहे, त्यांचं वर्णन करायला. तर पवार कधीच कालबाह्य नसतात, नाहीत. त्यांना सगळं माहित असतं. मी आणि दादा कंटाळतो, इतकं त्यांना माहित होतं. आम्हाला वाटलं कशाला यांना कोणी सांगितलं', असेही पुढे सुळे म्हणाल्या.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/numbing-phenomena-just-5-days-after-the-childs-wedding-the-parents-were-crushed-by-the-truck/", "date_download": "2022-10-04T16:56:00Z", "digest": "sha1:XJJVAFCP5TD5F7SZTURNBJNGE4IS6MDI", "length": 9652, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मुलाचं लग्न बघायचं त्यांच्या नशिबातच नव्हतं, 5 दिवस आधीच आई वडिलांना ट्रकनं चिरडलं", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमुलाचं लग्न बघायचं त्यांच्या नशिबातच नव्हतं, 5 दिवस आधीच आई वडिलांना ट्रकनं चिरडलं\nमुलाचं लग्न बघायचं त्यांच्या नशिबातच नव्हतं, 5 दिवस आधीच आई वडिलांना ट्रकनं चिरडलं\nऔरंगाबाद | औरंगाबादमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलाच्या लग्नाला अवघे 5 दिवस बाकी असतांना आई वडिलांचा दुर्देवी अपघात झाला आणि त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या अपघातानं संपूर्ण परिसरत हळहळ व्यक्त केली जात आहे.\nसंजय छानवाल आणि मीना छानवाल, असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. पुढच्या आठवड्यात त्यांच्या मुलाचं लग्न होतं. मात्र, काळाने छानवाल कुटुंबीयांवर मोठा आघात केला आहे. या घटनेमुळे नातेवाईक आणि परिसरात शोककळा पसरली आहे.\nसंजय छानवाल आणि मीना छानवाल हे दोघे दुचाकीवरुन प्रवास करत होते. तेव्हा भरधाव वेगात असलेल्या ट्रकने या दोघांना चिरडले. हा अपघात धुळे-सोलापूर महामार्गावर करोडी जवळ झाला. हा अपघात इतका भीषण होता की, संजय आणि मीना छानवाल यांच्या शरीराचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. आसपासचे लोक मदतीसाठी पुढे आले होते. मात्र, अपघात इतका भीषण होता की, ते दृश्य पाहून बघणाऱ्यांनाही भोवळ आली होती.\nदरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले होते. मात्र या अपघातानंतर ट्रकचा चालक आणि किन्नर दोघेही फरार झाले. सध्या खुलताबाद पोलिसांकडून या दोघांचाही शोध घेतला जात आहे. तर या अपघाताने छानवाल कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nपुण्यात रुग्णांना बेड मिळेना; कोरोना पॉझिटिव्ह आईने मुलासमोर रस्त्यावरच सोडले प्राण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय\nपुण्यातील हृदयद्रावक घटना, कार धरणात कोसळल्याने आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत\n…तर अजित पवारांना फोन केला तरी बेड मिळायचे नाहीत- अजित पवार\n“फक्त सल्ले देण्याचे उद्योग नका करू, 50 डॉक्टर्स पण द्या”\n“रिषभ पंतला खेळताना पाहिलं की मला माझे सुरुवातीचे दिवस आठवतात”\n“तुम्ही फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22405", "date_download": "2022-10-04T16:28:46Z", "digest": "sha1:KMBDBMPTIU5MMBPG3W3X43IWX27AGIFO", "length": 10015, "nlines": 73, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: राजा मानसिंह हत्याकांड : तब्बल ३५ वर्षांनंतर निकाल", "raw_content": "\nHome >> विचार >> राजा मानसिंह हत्याकांड : तब्बल ३५ वर्षांनंतर निकाल\nराजा मानसिंह हत्याकांड : तब्बल ३५ वर्षांनंतर निकाल\nStory: प्रदीप जोशी |\n‘भगवान के घर देर है, अंधेर नही’ असे म्हटले जाते. याचीच प्रचिती राजस्थानमधील राजा मानसिंह हत्याकांड प्रकरणात आली आहे. तब्बल ३५ वर्षांनंतर या प्रकरणी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे. राजा मानसिंह यांचे नातेवाईक व समर्थकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी निकाल लागण्यासाठी तब्बल ३५ वर्षे लागावीत, हे नक्कीच विचार करायला लावण्यासारखे आहे.\n२० फेब्रुवारी १९८५ रोजी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवचरण माथूर यांची देग येथे निवडणूक प्रचारसभा होती. त्यांच्या समर्थकांनी विरोधी पक्षाचे राजा मानसिंह यांचे झेंडे उतरवले होते. मुख्यमंत्र्यांनीही सभेत त्यांच्यावर टीका केली होती. ही गोष्ट कळताच राजा मानसिंह समर्थकांसह सभास्थानी दाखल झाले. तोपर्यंत सभा पार पडली होती. मानसिंह यांनी आपल्या जीपने तेथील व्यासपीठाला जोराची धडक दिली. तेथून ते थेट मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरलेल्या हेलिपॅडवर गेले. तेथेही त्यांनी जीपने हेलिकॉप्टरला धडक दिली. २१ फेब्रुवारी रोजी राजा मानसिंह आणि त्यांच्या समर्थकांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात राजा मानसिंहांसह अन्य दोघांचा मृत्यू झाला. २२ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दिवशी झालेल्या जाळपोळीवेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला होता. यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारविरुद्ध संताप निर्माण झाला होता. काँग्रेस हायकमांडने ताबडतोब शिवचरण माथूर यांना राजीनामा देण्यास सांगून हिरालाल देवपुरा यांना मुख्यमंत्री केले होते.\nहे प्रकरण २८ फेब्रुवारी १९८५ रोजी तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात आले. १७ जुलै १९८५ रोजी सीबीआयने जयपूर सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. १९९० मध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राजस्थानहून उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्हा आणि सत्र न्यायालयात स्थलांतरित करण्यात आले. २१ जुुलै २०२० रोजी तिघांना निर्दोष, तर ११ आरोपींना दोषी ठरवण्यात आले. २२ जुलै २०२० रोजी दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात अाली. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी १७०० हून अधिक वेळा तारखा पडल्या. आरोपी आणि दोषींना मथुरा येथे आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. या काळात १९ न्यायाधीश बदलले. २० व्या न्यायाधीश साधना रानी ठाकूर यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. हा खटला तब्बल ३५ वर्षे चालला. त्यामुळे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. या काळात तिघा दोषींचा मृत्यू झाला. दोषी ठरलेले तत्कालीन डीएसपी कानसिंग भाटी आता ८२ वर्षांचे आहेत. अनेकांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. वयोमानामुळे अनेकांना चालणेही कठीण होत आहे. सर्व दोषींची रवानगी तात्पुरत्या कारागृहात करण्यात आली आहे.\nया निकालानंतर न्यायालयीन प्रक्रियेबाबत अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी तातडीने न्याय होणे गरजेचे आहे.\nकार्यकुशल कर्मचारी तयार करा\nहनीप्रीतकडे डेरा सच्चा सौदाचा एकाधिकार\nजागतिक अर्थव्यवस्थेपोटी रिझर्व्ह बँकेची अपरिहार्यता\nमुलांसाठी सतर्कता बाळगताना नाहक भीती टाळण्याची गरज\nदेशात ५जी क्रांतीचा श्रीगणेशा\nइटलीच्या सत्तेत नवफॅसिस्टांचा प्रवेश\nमाजी पीएमच्या अंत्यविधीला पाण्यासारखा पैसा खर्च \nउत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=Wood+Wide+Web", "date_download": "2022-10-04T17:49:50Z", "digest": "sha1:SNTFNXBXK2KYYUQVTVJEVO6XDNJZPOC2", "length": 2840, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nवूड वाईड वेब: झाडांची मुळं एकमेकांशी बोलत असतात\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nजमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे.\nवूड वाईड वेब: झाडांची मुळं एकमेकांशी बोलत असतात\nजमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_72.html", "date_download": "2022-10-04T16:31:12Z", "digest": "sha1:XVHVMXBEBKWBCRRF25WEONGPAEOZQSC7", "length": 9813, "nlines": 93, "source_domain": "www.impt.in", "title": "मंथन : मूल्य संस्कार | IMPT Books", "raw_content": "\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nमंथन : मूल्य संस्कार\nमनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर हिशेब देण्यासाठी प्रत्येकाला हजर व्हावे लागणार आहे. या वास्तवतेशी आज मनुष्य गाफिल बनला आहे.\nमनुष्याने जीवनाची वास्तवता जाणून घेतली तर विद्यमान जगातील नव्हे तर पारलौकिक जीवनाची खरी समस्या तो जाणून घेईल, हेच सत्य या पुस्तकांत आले आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 108 पृष्ठे - 16 मूल्य - 08 आवृत्ती - 2 (2012)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mazisarkarinaukri.com/2022/07/environment-project-12th-topic.html", "date_download": "2022-10-04T16:42:16Z", "digest": "sha1:ETKLFOD53KYNFOOOVYHY5J72LWSVPNKQ", "length": 54583, "nlines": 226, "source_domain": "www.mazisarkarinaukri.com", "title": "Project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय 15 उदाहरणे (Environment Project)", "raw_content": "\nProject पर्यावरण प्रकल्प १२वी विषय 15 उदाहरणे (Environment Project)\nया लेखात आपण project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय याची 15 उदाहरणे पाहणार आहोत. या लेखात आम्ही पर्यावरणीय संशोधन विषय परिभाषित केला आहे, तसेच त्यांचे संशोधन करण्याची कारणे आणि विचारात या विषयांची उदाहरणे दिली आहेत.\nपर्यावरण संशोधन म्हणजे काय\nपर्यावरण संशोधन विषय हे परिसंस्था आणि जीवशास्त्राशी संबंधित विषय आणि कल्पना आहेत. शास्त्रज्ञ आणि कार्यकर्ते जागरूकता वाढवण्यासाठी किंवा पर्यावरण आणि त्यातील जीवांचे रक्षण करण्यासाठी उपाय शोधण्यासाठी हे संशोधन करू शकतात. या विषयांबद्दल जाणून घेतल्याने तुम्हाला संशोधनासाठी विचार मंथन करण्यात किंवा पर्यावरण संवर्धनामध्ये रस निर्माण करण्यात मदत होऊ शकते.\nपर्यावरण संशोधन विषय काय आहेत\nपर्यावरणीय संशोधन विषय पर्यावरणाच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक पैलूंच्या परिस्थितीचा संदर्भ देतात. यामध्ये मानवी क्रियाकलाप, सजीव प्राणी, हवामान आणि नैसर्गिकरित्या घडणाऱ्या खुणा यांचा समावेश असू शकतो. पर्यावरण संशोधन मुख्यत्वे संरक्षण किंवा प्रतिबंध यावर केंद्रित आहे. अनेक व्यावसायिक पर्यावरणीय संशोधन करू शकतात, जसे की पर्यावरणशास्त्रज्ञ, हवामानशास्त्रज्ञ, पर्यावरण शास्त्रज्ञ आणि वन्यजीव व्यवस्थापक.\nproject पर्यावरण प्रकल्प १२वी विषय 15 उदाहरणे:\n5. भौगोलिक माहिती प्रणाली\nproject पर्यावरण प्रकल्प १२वी विषयांची 15 उदाहरणे सविस्तर माहिती:\nproject पर्यावरण प्रकल्प १२वी विषय 15 उदाहरणांची सविस्तर माहिती इथे दिली आहे :\nमानवी उत्सर्जन आणि हरितगृह वायूंच्या परिणामी तापमानात होणारी जागतिक वाढ आणि हवामानातील बदल म्हणजे हवामान बदल. हवामानातील बदल सर्वांवर परिणाम करत असल्याने आणि पर्यावरणातील बदलांवर लक्ष केंद्रित करत असल्याने संशोधनासाठी हा एक उत्तम विषय आहे. आपण कॉर्पोरेशन आणि व्यक्तींसाठी हवामान बदलाची कारणे आणि परिणाम किंवा संशोधन प्रतिबंध पद्धतींचे संशोधन करू शकता.\nअक्षय ऊर्जा ही वारा किंवा सूर्यासारख्या अमर्यादित किंवा पुन्हा वापरता येण्याजोग्या पुरवठा असलेल्या संसाधनांमधून येते. नूतनीकरणक्षम उर्जा वापरणे हा हवामान बदलाचे परिणाम कमी करण्याचा एक मार्ग आहे कारण यामुळे कमी कचरा आणि प्रदूषण निर्माण होते. तुम्ही नूतनीकरणक्षम ऊर्जा हा संशोधन विषय म्हणून निवडल्यास, तुम्ही वेगवेगळ्या प्रदेशांसाठी कोणती अक्षय ऊर्जा सर्वोत्तम आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू शकता किंवा प्रत्येक प्रकारच्या अक्षय ऊर्जाचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो हे जाणून घ्या.\nध्वनी प्रदूषण म्हणजे दीर्घ कालावधीसाठी उच्च पातळीच्या आवाजाच्या संपर्कात येणे. संशोधन प्रश्नांमध्ये ध्वनी प्रदूषणाची सामान्य कारणे, त्याचा पर्यावरणातील जीवांवर कसा परिणाम होतो आणि लोक ध्वनी प्रदूषण कसे कमी करू शकतात याचा समावेश असू शकतो. पर्यावरणीय संशोधनाचा हा विषय नवीन आहे आणि अभ्यास आयोजित केल्याने मानवी जीवन आणि परिसंस्था सुधारण्यास मदत होऊ शकते.\nसंवर्धन जीवशास्त्र हा पर्यावरणीय संशोधनाचा एक व्यापक विषय आहे कारण त्यात परिसंस्था आणि जीवांचे व्यवस्थापन आणि संरक्षण समाविष्ट आहे. या विषयासह, तुम्ही मानवी क्रियाकलापांचा जैवविविधतेवर कसा परिणाम होतो आणि निसर्गातील प्रजाती नष्ट होण्यापासून रोखण्यासाठी लोक काय करू शकतात यासारखे संशोधन प्रश्न शोधू शकता. तुम्ही संशोधन करू शकता अशा विशिष्ट संवर्धन पद्धतींमध्ये प्रजनन, धूप रोखणे, निसर्ग साठे तयार करणे किंवा अधिवासांचे संरक्षण करणे यांचा समावेश होतो.\n5. भौगोलिक माहिती प्रणाली.\nभौगोलिक माहिती प्रणाली भौगोलिक नमुन्यांची नकाशा तयार करण्यात मदत करते. शास्त्रज्ञ या प्रणालींचा वापर अंदाज, बदल निरीक्षण, समस्या ओळखण्यासाठी आणि भौगोलिक घटनांना प्रतिसाद देण्यासाठी करू शकतात. निसर्गातील घडामोडींचा अंदाज लावण्यात तंत्रज्ञान कसे मदत करते आणि हे नकाशे पर्यावरणाचे संरक्षण कसे करू शकतात याचा अहवाल देण्यासाठी तुम्ही हे संशोधनाचा विषय म्हणून वापरू शकता. आरोग्य सेवा, विमा, उत्पादन आणि संप्रेषण यासारख्या माहिती प्रणालींचा वापर करणाऱ्या विविध उद्योगांबद्दल सखोल संशोधन करण्यासाठी हा एक चांगला पर्यावरणीय संशोधन विषय आहे.\nशहरी पर्यावरणशास्त्र शहरे आणि इतर दाट लोकवस्तीच्या भागात पर्यावरणीय प्रक्रिया कशा घडतात याचा अभ्यास करते. या विषयामध्ये शाश्वतता प्राप्त करणे, प्रदूषण कमी करणे आणि पृथ्वीची लोकसंख्या व्यवस्थापित करणे समाविष्ट असू शकते. शहरे वाढत असताना, पर्यावरणवाद्यांसाठी हा एक उदयोन्मुख विषय आहे. पृथ्वीवरील भविष्यातील सर्व जीवनासाठी सहवास पद्धती डिझाइन करण्यासाठी शहरी परिसंस्थांमध्ये जीव कशा प्रकारे संवाद साधतात याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.\nफायर इकोलॉजी हा जंगलातील आग आणि त्यांचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास आहे. आपण पर्यावरण संशोधनासाठी हा विषय निवडल्यास, आपण जंगलातील आगीची कारणे, ते कसे टाळावे आणि त्यांचे व्यवस्थापन कसे करावे आणि त्यांचे पर्यावरणावर होणारे परिणाम यांचा अभ्यास करू शकता. तुम्ही फायर इकोलॉजीवर संशोधन करणे निवडल्यास, तुम्ही तीन प्राथमिक विषयांवर लक्ष केंद्रित करू शकता: इंधन, ऑक्सिजन आणि उष्णता.\nपर्यावरणीय न्याय म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी कायदे विकसित करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यामधील समानता. लोकसंख्या किंवा संपत्तीची पर्वा न करता सर्व प्रदेशांमध्ये पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हा एक महत्त्वाचा विषय आहे. संशोधन प्रश्नांमध्ये काही विशिष्ट प्रदेशांमधील धोरणांचे परिणाम किंवा धोरणकर्ते समुदायांना कसे सामील करू शकतात याचा समावेश असू शकतो. पर्यावरणीय न्याय हे देखील सुनिश्चित करतो की उत्पादन, व्यावसायिक ऑपरेशन्स आणि धोरणे समुदायांवर असमानतेने परिणाम करत नाहीत.\nइकोसिस्टममध्ये भौतिक वातावरण आणि त्या क्षेत्रातील जीवांचे संबंध समाविष्ट असतात. पर्यावरणीय संशोधनासाठी हा एक व्यापक विषय आहे कारण तुम्ही कोणत्याही स्थानाचा आणि त्या वातावरणातील सजीव आणि निसर्ग यांच्या परस्परसंवादाचा अभ्यास करू शकता. संवर्धनासाठी इकोसिस्टम समजून घेणे अत्यावश्यक आहे, जे बहुतेक पर्यावरणीय संशोधनाचा केंद्रबिंदू आहे. संशोधनाचा विषय म्हणून, तुम्ही परिसंस्थेतील पैलूंचे महत्त्व, एकाधिक परिसंस्थांमध्ये अस्तित्वात असलेले जीव आणि केवळ विशिष्ट परिसंस्थांमध्ये टिकून राहू शकणारे जीव यांचा अभ्यास करू शकता.\nलुप्तप्राय प्रजाती म्हणजे वनस्पती आणि प्राणी ज्या नामशेष होत आहेत. पर्यावरणीय संशोधनासाठी, तुम्ही इतरांना या प्रजाती काय आहेत आणि त्यांचे संरक्षण कसे करावे याबद्दल शिकवू शकता. मानवी क्रियाकलाप इतर प्रजातींवर कसा परिणाम करतात किंवा या प्रजाती गमावणे त्यांच्या वातावरणासाठी कसे हानिकारक असू शकते याचा देखील संशोधनामध्ये समावेश असू शकतो.\nजंगलतोड म्हणजे उत्पादन किंवा जमिनीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करणे. याचा परिसंस्थेवर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि पर्यावरणीय संशोधनामुळे तुम्ही इतरांना या कारणे आणि परिणामांबद्दल अधिक जागरूक करू शकता. तुमच्या संशोधनात उत्तर देण्याच्या विषयातील प्रश्नांमध्ये जंगलतोडीचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या प्रदेशांचा समावेश असू शकतो, जेथे जंगलतोड होते त्या वातावरणाची दुरुस्ती कशी करावी आणि जंगलांचे संरक्षण कसे करावे. जंगले आणि झाडांचे लोक आणि प्राण्यांना होणारे फायदे यावर चर्चा करणे उपयुक्त ठरू शकते.\nओझोनचे नुकसान हवामान बदलास कारणीभूत ठरते, म्हणून पर्यावरण संशोधनासाठी हा एक मनोरंजक विषय आहे. तुमच्या संशोधनामध्ये, तुम्ही ओझोन थराला होणारे नुकसान दुरुस्त करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी पर्याय शोधू शकता. हा पृथ्वीवरील वरचा वायुमंडलीय स्तर आहे, जो उपग्रह आणि अंतराळ प्रवासामुळे खराब होतो. पर्यावरणीय संशोधनाचा विषय म्हणून, तुम्ही भविष्यातील अंतराळ प्रवास आणि उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या शक्यतांवर चर्चा करू शकता किंवा खराब झालेले ओझोनचे परिणाम कसे व्यवस्थापित करावे यासाठी उपाय विकसित करू शकता.\nजल व्यवस्थापन म्हणजे महासागर, तलाव आणि भूजल यासह जलस्रोतांचे व्यवस्थापन कसे करावे याचा अभ्यास आहे. जल व्यवस्थापनावरील पर्यावरणीय संशोधनामध्ये या संसाधनाचा वापर इष्टतम करण्याचे मार्ग विकसित करणे समाविष्ट असू शकते कारण ते सर्व जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे. तुमच्या संशोधनामध्ये, तुम्ही पाणी स्वच्छ आणि पिण्यासाठी पुन्हा वापरण्यायोग्य कसे बनवता येईल, पाण्याचे व्यवस्थापन आणि वितरण कसे करावे किंवा प्रत्येक चक्रात पाण्याचा सर्वोत्तम वापर कसा करावा याचा अभ्यास करू शकता.\nपॅलेओकोलॉजी संपूर्ण इतिहासात जीव आणि त्यांच्या संबंधांचा अभ्यास करते. पर्यावरणीय संशोधनासाठी, तुम्ही जीवाश्म आणि उत्क्रांतीचा अभ्यास करू शकता. शास्त्रज्ञ भूतकाळाचा वापर आता पर्यावरणाविषयीच्या निर्णयांची माहिती देण्यासाठी करू शकतात, जे पॅलेओकोलॉजीमध्ये पर्यावरणीय संशोधन आयोजित करण्यासाठी उपयुक्त उपउत्पादन आहे.\nवाइल्डलाइफ इकोलॉजी हा वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांचे संरक्षण, व्यवस्थापन आणि लोकसंख्या कशी वाढवायची याचा अभ्यास आहे. राष्ट्रीय उद्यानांसाठी हा एक लोकप्रिय विषय आहे आणि लुप्तप्राय प्रजातींच्या अभ्यासाशी संबंधित आहे. या विषयावरील पर्यावरण संशोधन पेपर वन्यजीव अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी लोक काय प्रतिबंधात्मक उपाय करू शकतात, विशिष्ट प्रदेशातील परिसंस्थेबद्दल माहिती देऊ शकतात किंवा वन्यजीव पर्यावरणावर मानवी क्रियाकलापांचे परिणाम स्पष्ट करू शकतात. तुम्ही विशिष्ट प्राणी, प्रदेश किंवा प्रभावावर संशोधन करणे निवडू शकता.\nपर्यावरणाचे प्रकार | मराठीत पर्यावरणाचे प्रकार\nत्यात पर्यावरणाचा तो भाग समाविष्ट आहे जो निसर्गाने आपल्याला प्रदान केला आहे.\nनैसर्गिक वातावरणात नैसर्गिक शक्ती, प्रक्रिया आणि मानवांवर परिणाम करणारे घटक समाविष्ट असतात. ही शक्ती पृथ्वीवर अनेक वायुमंडलीय घटक तयार करतात, ज्याचा थेट परिणाम मानवी क्रियाकलापांवर होतो. यामध्ये जैविक आणि अजैविक अशा दोन्ही परिस्थितींचा समावेश होतो.\nजैविक घटकांमध्ये वनस्पती, सूक्ष्मजीव, प्राणी, एकपेशीय वनस्पती, विघटन करणारे, नैसर्गिक वनस्पती, मानव यांचा समावेश होतो. अजैविक घटकांमध्ये पाणी, तापमान, वारा, तलाव, नद्या, महासागर, पर्वत, तलाव, जंगले, वाळवंट, ऊर्जा, आराम, गवताळ प्रदेश, उत्सर्जन, माती, वारा, आग, उष्णता इ.\n(२) मानवनिर्मित पर्यावरण -\nयामध्ये मानवनिर्मित वस्तूंचा समावेश आहे. मनुष्याने आपल्या मानवाच्या, ज्ञान, तंत्रज्ञान, उद्यम, कौशल्य आणि कल्पनाशक्तीच्या सहाय्याने भौतिक वातावरणाशी संवाद साधून निर्माण केलेल्या पर्यावरणाला मानवनिर्मित पर्यावरण म्हणतात. त्यात मानवांचे परस्परसंवाद, त्यांचे क्रियाकलाप आणि त्यांनी निर्माण केलेल्या निर्मितीचा समावेश आहे.\nत्यात सामाजिक श्रद्धा, संस्था, रूढी, प्रथा, पोलीस, कायदा, सरकार, व्यवसाय, उद्योग, राजकीय-सामाजिक-शैक्षणिक संस्था, वसाहती, कारखाने, वाहतुकीची साधने, जंगले, उद्याने, स्मशानभूमी, मनोरंजनाची ठिकाणे, शहरे यांचा समावेश होतो. . गाव फील्ड, कृत्रिम तलाव, धरणे, इमारती, रस्ते, पूल, उद्याने, स्पेस स्टेशन.\n(३) भौतिक वातावरण -\nनिसर्गाने निर्माण केलेले घटक ज्यावर निसर्गाचे थेट नियंत्रण आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेप नाही. या अंतर्गत जलमंडल, लिथोस्फियर आणि वातावरणाचा अभ्यास केला जातो. हे भूस्वरूप, जलस्रोत, हवामान, माती, खडक आणि खनिजे इत्यादींचा अभ्यास करते.\n(4) जैविक वातावरण -\nमानव आणि प्राणी जैविक वातावरण बनवतात.\nमनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, म्हणून तो सामाजिक, शारीरिक आणि आर्थिक क्रियाकलापांशी संबंधित आहे. त्यात सर्व जिवंत प्रणालींचा समावेश होतो. या सर्वांमधील संबंधाला पर्यावरणशास्त्र म्हणतात जी संतुलन राखण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्म जीव, मानव इत्यादींचा अभ्यास केला जातो.पर्यावरण संशोधन आयोजित करण्याची कारणे.\nज्यांना पृथ्वीवरील पर्यावरण आणि जीवांची चिंता आहे त्यांच्यासाठी पर्यावरण संशोधन हा एक मनोरंजक विषय आहे. ते काम, शाळा किंवा छंदासाठी असो, या प्रकारचे संशोधन करण्यासाठी विविध कारणे आहेत, ज्यात हे समाविष्ट आहे:\nपर्यावरणाचे रक्षण करण्याचे फायदे.\nसंवर्धनासाठी पर्यावरण संशोधन महत्त्वाचे आहे. मानवी क्रियाकलापांचे पर्यावरणावर होणारे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी या प्रकारचे संशोधन तुम्हाला उत्पादन आणि वापरासाठी सुरक्षित पद्धती शोधण्यात मदत करू शकते. जंगलातील आग किंवा वन्यजीव यांसारख्या नैसर्गिक घटनांचे संशोधन केल्याने तुम्हाला प्रतिबंधात्मक उपाय विकसित करण्यात किंवा वारा आणि पाणी यासारख्या नैसर्गिक संसाधनांचा वापर अनुकूल करण्यात मदत होऊ शकते.\nपर्यावरण चार भागात विभागले आहे.\nपृथ्वीच्या कवचाचा कठीण भाग जो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 65 किमी दूर आहे. तळापर्यंत पसरलेल्याला लिथोस्फियर म्हणतात. सुमारे २९ टक्के भूभाग या मंडळात येतो. या थराच्या वरच्या पृष्ठभागावर गाळाचे आवरण आढळते.\nलिथोस्फियरवरील पाया आणि वनस्पती आच्छादन यांच्यातील पातळ थर एक महत्त्वाची जैविक भट्टी म्हणून कार्य करते कारण मातीचा हा घटक/मातीचे वातावरण, एकीकडे, जैविक जीवांसाठी निवासस्थान प्रदान करते आणि दुसरीकडे, पोषक जलाशय म्हणून. कार्यरत वनस्पतींसाठी पाणी आणि पोषक. सुमारे एक तृतीयांश लिथोस्फियर आहे, पेशी आणि खनिजे या प्रदेशात आढळतात आणि पर्वत, पठार, मैदाने, दऱ्या या प्रदेशात आढळतात.\nपृथ्वीवर आढळणाऱ्या पाण्याच्या क्षेत्राला 'हायड्रोस्फीअर' म्हणतात. पृथ्वीचा सुमारे दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. यामध्ये महासागर, नद्या, तलाव, तलाव इ.\nपृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वी 36 कोटी किमी. परिसरात पाणी साचले आहे. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या एकूण पाण्यापैकी ९७.५ टक्के समुद्राचे पाणी आहे आणि केवळ २.५ टक्के गोडे पाणी आहे. हायड्रोस्फियरमधील पाणी पृष्ठभागावरील पाणी, भूजल आणि समुद्राच्या पाण्याच्या स्वरूपात आढळते.\n(a) पृष्ठभागावरील पाणी – पृथ्वीच्या बाह्य पृष्ठभागावर आढळणाऱ्या पाण्याला पृष्ठभागाचे पाणी म्हणतात. उदाहरणार्थ - तलाव, तलाव, नद्या, गोठलेले पाणी.\n(b) भूजल - जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली असलेल्या छिद्रांमध्ये आणि शून्यामध्ये जे पाणी जमा होते त्याला भूजल म्हणतात. भूगर्भातील जलस्रोतांना जलचर म्हणतात. कार्बोनेट, चुनखडीने समृद्ध असलेल्या पाण्याला हार्ड अॅक्विफर म्हणतात.\nपृथ्वीभोवती असलेल्या विशाल वायूच्या आवरणाला वातावरण म्हणतात, जे अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. वातावरण हे अनेक वायूंचे मिश्रण आहे - नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड इ.\nपृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे वातावरण नेहमी पृथ्वीशी संलग्न असते. वातावरणाची उंची जमिनीपासून ८०० किमी आहे. असे मानले जाते की नंतर त्याची उंची 1300 किमी असल्याचे सांगितले जाते.\nधुळीचे कण आणि पाण्याची वाफ वातावरणात आढळतात. पृथ्वीचे सरासरी तापमान (35c) राखण्यात वातावरण महत्त्वाची भूमिका बजावते. हे वर्तुळ सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करते. हवामान बदल हवामान आणि हवामान. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून प्राप्त झालेले स्तर खालीलप्रमाणे विभागलेले आहेत:\nबायोस्फियर हा पृथ्वीचा अरुंद प्रदेश आहे जिथे लिथोस्फियर, हायड्रोस्फियर आणि वातावरण एकत्रितपणे जीवनासाठी योग्य बनवते. हे जीवनासाठी अनुकूल परिस्थिती प्रदान करते. बायोस्फियरमध्ये लिथोस्फियर, हायड्रोस्फियर आणि वातावरणातील सर्व सजीवांचा समावेश होतो. बायोस्फियरमध्ये सर्व प्रकारचे जलचर, स्थलीय, उभयचर, प्राणी आणि वनस्पती जीवन समाविष्ट आहे.\nबायोस्फियर महासागरांमध्ये 10.4 किमी खोलीपर्यंत, पृथ्वीवर 8.2 किमी पर्यंत आणि जिथे जीवन आढळते त्या वातावरणात 10 किमी पर्यंत विस्तारित आहे.\n1. विश्व पर्यावरण दिवस कब मनाया जाता है\nउत्तर - विश्व पर्यावरण दिन 5 जून को मनाया जाता है\n2. पर्यावरण क्या है\nउत्तर - पर्यावरण वह वातावरण है जिसमें पूरा विश्व या ब्रह्मांड या जीव जगत घिरा हुआ है हमारे चारों ओर जो प्राकृतिक, भौतिक और सामाजिक आवरण है, उसे वस्तुतः पर्यावरण कहते हैं\n3. पर्यावरण का महत्व\nउत्तर - पर्यावरण हमारे जीवन में बहुत महत्वपूर्ण है, पृथ्वी पर जीवन पर्यावरण के माध्यम से ही संभव है, अगर हम आज जीवित हैं तो इसमें पर्यावरण का बहुत बड़ा हाथ है\n4. पर्यावरण म्हणजे काय\nउत्तर - पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणात संपूर्ण जग किंवा विश्व किंवा जिवंत जग वेढलेले आहे. आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक, भौतिक आणि सामाजिक आवरणाला खरे तर पर्यावरण म्हणतात.\n5. पर्यावरण प्रदूषण क्या है\nउत्तर - प्रदूषण पर्यावरण में हानिकारक पदार्थों की शुरूआत है इन हानिकारक पदार्थों को प्रदूषक कहा जाता है\nProject पर्यावरण प्रकल्प १२वी विषय 15 उदाहरणे (Environment Project)\nMaharashtra HSC Result 2022 LIVE: HSC Results date, वेळ, वेबसाइट्सची यादी, टॉपर्स, उत्तीर्ण निकष आणि बरेच काही.\nIndia Post Recruitment 2022 - भारतीय डाक विभागात 38926 जागांसाठी भरती\nभारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांड मध्ये 148 जागांसाठी भरती (HQ Southern Command Bharti 2022 )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/technology/games/six-people-including-brother-and-sister-injured-in-mobile-blast-while-playing-rajasthan-game-shocking-incident-in-rajasthan-au167-783556.html", "date_download": "2022-10-04T16:49:59Z", "digest": "sha1:ULPRJIE52XNVB4TYWWDAONCFUEPQXOTQ", "length": 11203, "nlines": 194, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nMobile Blast in Rajasthan : गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, भाऊ-बहिणीसह 6 जण जखमी, राजस्थानमधील धक्कादायक घटना\nMobile Blast in Rajasthan : एकाच कुटुंबातील 30 हून अधिक जण मिनी ट्रकमधून देवाच्या दर्शनासाठी निघाले होते. यादरम्यान वाटेतच मोबाईलचा स्फोट झाला. वाहनातील सहा जण जखमी झाले आहेत.\nगेम खेळताना मोबाईलचा स्फोट\nनवी दिल्ली : राजस्थानच्या (Rajasthan) चुरू जिल्ह्यातील साहवा पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी एका हृदयद्रावक घटना घडली. एक मिनी ट्रक भाविकांनी खचाखच भरलेला होता. यात एका भक्ताच्या मोबाईलचा (Mobile) गेम खेळताना स्फोट (Explosion in mobile) झाला. यामुळे ट्रकने पेट घेतला. आगीत लहान मुलांसह अर्धा डझन भाविक जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपास करत आहेत. त्याचबरोबर गंभीररित्या जळालेल्या भाविकांवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. अपघातातील सर्व बळी हे दिल्लीतील दक्षिणपुरी भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री घडली जेव्हा दिल्लीचे ३५ भाविक एका मिनी ट्रकमधून चुरू जिल्ह्यातील दादरेवा येथील गोगाजीच्या जन्मस्थानी पोहोचले होते. फसवणूक करण्यासाठी ते येथे आले होते. त्यानंतर ते शनिवारी रात्री गोगामेडी येथून मिनी ट्रकने दिल्लीकडे रवाना झाले. मिनी ट्रकच्या मागे फोमच्या गाद्या वगैरे टाकून भाविक बसले होते.\nमिनी ट्रकमध्ये अनिकेत हा 14 वर्षीय मुलगा मोबाईलवर गेम खेळत होता\nअचानक स्फोट होऊन मोबाईलचा स्फोट झाला\nजळणारा मोबाईल अनिकेतच्या हातातून निसटून मिनी ट्रकमध्ये ठेवलेल्या गाधीवर\nयामुळे गादीने पेट घेतल्यानं भाविक घाबरले\nअनिकेतसह भूमिका (12) आणि रामवती (40) या आगीत गंभीर भाजले\nळीच नागरिकांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आली\nआगीत भाजलेल्या सर्व सहा जखमींना प्रथम चुरू येथील साहवा सीएचसीमध्ये नेण्यात आलं\nजळणारा मोबाईल फोन गादीवर पडला\nमिनी ट्रकमध्ये बसलेला अनिकेत हा 14 वर्षीय मुलगा मोबाईलवर गेम खेळत होता. तारानगर भागातील साहवा शहराजवळ अचानक स्फोट होऊन मोबाईलचा स्फोट झाला आणि आग लागली. जळणारा मोबाईल अनिकेतच्या हातातून निसटून मिनी ट्रकमध्ये ठेवलेल्या गाधीवर पडला. यामुळे गादीने पेट घेतला. आगीमुळे भाविकांमध्ये घबराट पसरली. अनिकेतसह भूमिका (12) आणि रामवती (40) या आगीत गंभीर भाजल्या. त्यांना वाचवताना सूरजसह अन्य तिघेही आगीच्या भक्ष्यस्थानी आले.\nवेळीच नागरिकांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आली. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. त्यानंतर आगीत भाजलेल्या सर्व सहा जखमींना प्रथम चुरू येथील साहवा सीएचसीमध्ये नेण्यात आलं. तेथून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून चुरू येथील शासकीय भरतिया जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. सर्व जखमींवर चुरू जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nसर्वांत जास्त मायलेज देणाऱ्या टॉप 10 कार\n‘या’ मोबाईलमध्ये WhatsApp बंद होणार..\n‘या’ आहेत भारतातल्या 5 परवडणाऱ्या स्कूटर…\nसिंगल चार्चमध्ये 200 किमी चालेते ही इलेक्ट्रिक बाईक\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/jalna/news/heavy-rain-with-gale-in-the-district-maize-millet-sugarcane-cotton-crop-subsoil-130303935.html", "date_download": "2022-10-04T16:18:14Z", "digest": "sha1:AAWNUDRBMBGRRDOOZHQGRSD3RWWKGEM4", "length": 6926, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; मका, बाजरी, ऊस, कपाशीचे पीक भुईसपाट | Heavy rain with gale in the district; Maize, millet, sugarcane, cotton crop subsoil| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकही खुशी कही गम:जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; मका, बाजरी, ऊस, कपाशीचे पीक भुईसपाट\nजिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून रविवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत, तर काही भागात सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून विहिरी, कूपनलिकांमध्ये मुबलक पाणी आले आहे. मात्र, दुसरीकडे उभी असलेली खरिपातील मका, बाजरी, ऊस, कपाशी आदी पिके वादळात भुईसपाट झाली असून ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.\nजालना शहरासह तालुक्यातील इंदेवाडी, कुंबेफळ, सिरसवाडी, दरेगाव, आंतरवाला, रेवगाव, सामनगाव, गोलापांगरी, बठाण, वडगाव, बेथलम, रोहनवाडी, सिंधी काळेगाव, उटवद शिवारात जोरदार पाऊस झाल्यामुळे सखल भागात पाणी साचले असून सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत. जालन्यात आठवडी बाजार दुपारी १२ वाजेदरम्यान पावसाला सुरुवात झाल्यामुळे भाजी, फळे, किराणा आदी साहित्य विक्रेत्यांसह खरेदीदारांची चांगलीच धांदल उडाली. यामुळे काहींनी छत्रीचा आधार घेतला तर काही जण नगरपालिका, जिल्हा परिषद, डायट तसेच खासगी इमारतीत जाऊन थांबले होते. तब्बल १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने कमबॅक केल्यामुळे सुरुवातीला शेतकरी सुखावले होते, मात्र याच पावसाने आता उग्ररूप धारण केले.\nअपर दुधना प्रकल्पात जलसाठा अर्ध्यावर बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील अपर दुधना प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झाली असून प्रकल्पात निम्मा पाणीसाठा झाला आहे. हा प्रकल्प भरल्यास तालुक्यातील बहुतांश पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच औरंगाबाद तालुक्यातून वाहत येणाऱ्या लहुकी नदीला रविवारी पहिल्यांदा पूर आला. यामुळे बदनापूर तालुक्यातील कडेगाव, वरुडी, बाजार वाहेगाव, चिकनगावमार्गे वाहणारी नदी दुथडी भरून वाहत होती.\nभोकरदन तालुक्यातील धावडा येथील बाळा बोरमळे, प्रवीण गांधिले, श्रीरंग बेंडे, नजीर खान, अमरजित धनावत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मका पीक आडवे झाले आहे. वडोदतांगडा येथील दादा बर्डे यांच्या शेतातील सौरऊर्जेच्या पॅनलची मोडतोड झाली असून नाना सपकाळ यांचा ऊस आडवा झाला आहे.\nभारत ला 61 चेंडूत 13.18 प्रति ओवर सरासरी ने 134 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22406", "date_download": "2022-10-04T17:16:55Z", "digest": "sha1:7GSZZDVEUKFDM5OTRI3YZWOV3QA64JOT", "length": 14546, "nlines": 74, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: शैक्षणिक धोरणापासून शिक्षण क्षेत्राला मोठ्या अपेक्षा", "raw_content": "\nHome >> विचार >> शैक्षणिक धोरणापासून शिक्षण क्षेत्राला मोठ्या अपेक्षा\nशैक्षणिक धोरणापासून शिक्षण क्षेत्राला मोठ्या अपेक्षा\nबदलांना आणि सुधारणांना अनुसरून शिक्षण पद्धती अस्तित्वात येण्याची गरज होती, ती या धोरणाच्या माध्यमातून पूर्ण होईल. नवीन शिक्षण धोरणाची कार्यवाही देशातील विद्यार्थ्यांच्या हिताची असेल.\nज्ञानावर आधारित नवीन पिढी घडविण्याची क्षमता असलेले नवीन शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने मंजूर केले आहे. भारतात हुशार लोकांची कमी नाही. विज्ञान, कला, व्यवसाय, खेळ अशा कोणत्याही क्षेत्रात भारतीयांनी जागतिक दर्जाशी स्पर्धा करीत अनेकदा सर्वोत्तम स्तर गाठला आहे. तरी येथील शिक्षण व्यवस्थेबाबत कधी कौतुकाने बोलण्याची सोय नव्हती. पारंपरिक पद्धतीत तसेच भरमसाठ आणि पुरातन अभ्यासक्रमात अडकलेल्या शिक्षण व्यवस्थेला आधुनिक स्वरुप देऊन प्रगत जगातील व्यवस्थेच्या बरोबरीने आणून बसविण्याची नितांत गरज होती. गेल्या अनेक वर्षांत कित्येक सरकारांनी शिक्षण व्यवस्थेत बदल आणि सुधारणा करण्याच्या घोषणा केल्या, परंतु पुढचे पाऊल पडले नव्हते. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात पारंपरिक तसेच अ-पारंपरिक शिक्षण क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांना एकत्रित आणून नवीन शिक्षण धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. इस्रो संस्थेचे माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या या धाेरणाला आता सरकारने मंजुरी दिली आहे. संसदेतील मंजुरीचे उपचार पार पाडून पुढील शैक्षणिक वर्षापासून हे धोरण लागू करण्याचा केंद्र सरकारचा इरादा आहे. कस्तुरीरंगन यांनी दिलेल्या माहितीनुसार या धोरणाच्या कार्यवाहीतून शिक्षण क्षेत्राचे स्वरुप पूर्णपणे बदलून आधुनिक आणि वास्तववादी बनेल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतानुसार पुढील वीस वर्षांत भारताला जागतिक स्तरावरील शिक्षणकेंद्र बनविण्याची क्षमता या धाेरणात आहे.\nविद्यमान शिक्षण प्रणाली १०+२+३ अशी आहे. या प्रणालीत विद्यार्थ्याचे शिक्षण इयत्ता पहिलीपासून गृहीत धरले जाते. परंतु विद्यार्थी पहिलीत पोहोचण्याआधी शिशुवर्ग आणि बालवर्गात तीन वर्षे जातात, या वयात त्यांना पुस्तकी शिक्षण देण्याऐवजी खेळातून, करमणुकीतून शिक्षण देत त्यांना घडविण्याची तरतूद नवीन धोरणात केली आहे. मुलांच्या वयानुसार आणि मानसिक क्षमतेनुसार त्यांना द्यावयाच्या शिक्षणाबाबत ठरविण्यात आले आहे. शिशुवर्ग-बालवर्गातील तीन वर्षे आणि पहिली-दुसरीची दोन वर्षे झाल्यानंतर त्यांचे नियमित शिक्षण सुरू होईल. माध्यमिक शिक्षण दहावीऐवजी अकरावीत पूर्ण होईल आणि त्यानंतर चार वर्षे शिकून पदवी मिळविता येईल. म्हणून ही नवीन शिक्षण प्रणाली ५+३+३+४ अशी असेल. हे झाले तांत्रिक स्वरुपाचे बदल. प्रत्यक्ष शिक्षणाबाबत सुचविण्यात आलेले बदल खऱ्या अर्थाने क्रांतिकारी आहेत. नवीन शिक्षण धोरण पूर्णपणे अंमलात आल्यानंतर अनेक महत्त्वाचे बदल होतील. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून मिळेल. दहावी-बारावी मंडळांच्या परीक्षांचा बाऊ कमी होईल. विद्यार्थी केवळ साक्षर बनण्याऐवजी त्यांना चौफेर ज्ञान मिळेल. अभ्यासक्रमांचा तसेच बॅगेचा बोजा कमी होईल. महत्त्वाचे विषय केंद्रस्थानी ठेवून अभ्यासक्रम असतील. वर्गात शिक्षकांनी शिकविलेले विद्यार्थ्यांनी फक्त ऐकायचे याऐवजी विद्यार्थी-शिक्षक संवाद वाढेल, अभ्यासाबरोबर संशोधन व इतर उपक्रमांचा समावेश असेल. पदवी शिक्षणात आपल्या मुख्य शाखेशिवाय इतर शाखांतील विषय घेण्याची विद्यार्थ्यांना मुभा असेल.\nकोणतेही बदल सोपेपणाने स्वीकारले जात नाहीत. परंतु शिक्षण क्षेत्रातील या बदलांची गेली अनेक वर्षे गरज होती, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या या धोरणाला कोणत्याही क्षेत्रातून विरोध होण्याची गरज नाही. या विषयाचे राजकारण करण्याचाही प्रयत्न होऊ नये. प्रगत देशांत विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देण्यावर नव्हे तर शिक्षण घेता घेता त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होईल तसेच त्यांना व्यावहारिक ज्ञानही मिळेल अशी व्यवस्था असते. त्या धर्तीवर यापुढे भारतातील शिक्षण व्यवस्था होऊ शकेल. या धोरणाच्या यशस्वी कार्यवाहीत महत्त्वाची भूमिका बजावतील ते शिक्षक. शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे तसेच शिक्षकांसाठीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातही आमूलाग्र बदल नवीन शिक्षण धाेरणात सुचविण्यात आले आहेत. भारतात शिक्षण हक्क कायदा बनवून चौदा वर्षे वयापर्यंत शिक्षण हा मूलभूत अधिकार बहाल करण्यात आला, मात्र मुळात जे​ शिक्षण दिले जाते त्यात सुधारणा होत नव्हती, ती आता होऊ घातली आहे. डिजिटल माध्यमांसारख्या आधुनिक मार्गांवरही भर देण्यात आला आहे. गेल्या तीन दशकांत, विशेषत: १९९१ पासून भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यापासून देशात आणि जगातही फार मोठे बदल झाले. या बदलांना आणि सुधारणांना अनुसरून शिक्षण पद्धती अस्तित्वात येण्याची गरज होती, ती या धोरणाच्या माध्यमातून पूर्ण होईल. नवीन शिक्षण धोरणाची कार्यवाही देशातील विद्यार्थ्यांच्या हिताची असेल.\nकार्यकुशल कर्मचारी तयार करा\nहनीप्रीतकडे डेरा सच्चा सौदाचा एकाधिकार\nजागतिक अर्थव्यवस्थेपोटी रिझर्व्ह बँकेची अपरिहार्यता\nमुलांसाठी सतर्कता बाळगताना नाहक भीती टाळण्याची गरज\nदेशात ५जी क्रांतीचा श्रीगणेशा\nइटलीच्या सत्तेत नवफॅसिस्टांचा प्रवेश\nमाजी पीएमच्या अंत्यविधीला पाण्यासारखा पैसा खर्च \nउत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/vishwasanchar/27977/%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/ar", "date_download": "2022-10-04T15:53:38Z", "digest": "sha1:PVAGXS5TEKZCHSTPXZPRA3BPF4AYFRJI", "length": 8503, "nlines": 145, "source_domain": "pudhari.news", "title": "१२२ वर्षांपूर्वी ‘या’ दोघांनी दिल्‍ली दरबाराचे वेधले होते लक्ष | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/विश्वसंचार/१२२ वर्षांपूर्वी ‘या’ दोघांनी दिल्‍ली दरबाराचे वेधले होते लक्ष\n१२२ वर्षांपूर्वी ‘या’ दोघांनी दिल्‍ली दरबाराचे वेधले होते लक्ष\nनवी दिल्‍ली : गिनिज बुकमध्ये जगातील सर्वात उंच अशा हयात आणि दिवंगत लोकांची माहिती मिळते. या लोकांच्या ताडमाड उंचीकडे आणि अवाढव्य देहाकडे पाहून कुणीही अचंबित होऊ शकतो. आपल्या देशातही 122 वर्षांपूर्वी अशी दोन उंच माणसं होती. या दोन काश्मिरी माणसांनी त्यावेळेच्या ब्रिटीश काळातील दिल्‍ली दरबाराचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते 1903 मधील या दिल्‍ली दरबारातील त्यांची छायाचित्रे आजही पाहायला मिळतात.\nसोबतच्या छायाचित्रात दोन्ही उंच माणसांमध्ये जो माणूस दिसत आहे तो एक अमेरिकन फोटोग्राफर होता. त्याचे नाव प्रा. जेम्स रिकाल्टन. त्याने या दोघांची अनेक छायाचित्रे टिपली होती. हे दोघे एकमेकांचे भाऊ होते. त्यापैकी एकाची उंची 7 फूट 6 इंच होती तर दुसर्‍याची 7 फूट 9 इंच. बि—टिश राजसिंहासनावर एडवर्ड सप्‍तम स्थानापन्‍न झाल्यानिमित्त त्यावेळी दिल्‍लीत एका विशेष दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.\nएडवर्ड सातवे या कार्यक्रमासाठी स्वतः येतील असे आधी म्हटले जात होते; पण खुद्द राजानेच येण्यास नकार दिला. त्यावेळी लॉर्ड कर्झन यांनी राजाशिवायच हा कार्यक्रम थाटामाटात करण्याचे ठरवले. त्यासाठीची तयारी दोन वर्षे करण्यात आली होती. 29 डिसेंबर 1902 मध्ये हत्तींच्या मिरवणुकीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्‍लीत मुख्य दरबार भरला. संपूर्ण देशभरातील राजे-महाराजे या कार्यक्रमासाठी आले होते.\n‘या’ देशातील लोक चक्क परदेशातून मागवतात पिझ्झा\nअमेरिकेतील अनेक शहरांमध्येही दसरा\nज्यावेळी काश्मीरच्या महाराजांचा काफिला तिथे आला त्यावेळी सर्वांचेच लक्ष त्यांच्या दोन अंगरक्षकांकडे गेले. या महाकाय अंगरक्षकांना पाहून सगळेच थक्‍क झाले. या दरबाराचे हे दोघेजणच सर्वात मोठे आकर्षण बनले होते आजही जगात केवळ 2800 असे लोक आहेत ज्यांची उंची सात फूट किंवा त्यापेक्षा अधिक आहे.\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nव्हॉटस्अपचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक\nहिंगोली : 30 हजारांची लाच घेताना सरपंच अडकला जाळ्यात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.allinmarathi.com/2020/04/steve-jobs-motivational-quotes-in-marathi.html", "date_download": "2022-10-04T17:05:48Z", "digest": "sha1:EESCRFJ7KMI4A4CXDC7JB3LKN37ETTKN", "length": 13944, "nlines": 71, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "स्टीव्ह जॉब यांचे जबरदस्त प्रेरणादायी सुविचार मराठी मध्ये/Steve jobs quotes in marathi - All in Marathi", "raw_content": "\nस्टीव्ह जॉब यांचे जबरदस्त प्रेरणादायी सुविचार मराठी मध्ये/Steve jobs quotes in marathi\nस्टीव्ह जॉब यांचे अनमोल सुविचार मराठी मध्ये/Steve jobs inspirational quotes in marathi\nस्टीव्ह जॉब्स हे आजच्या युगचे असे नाव आहे ज्याला कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. आज लॅपटॉप आणि मोबाईल चालवणाऱ्या प्रत्येकाला स्टीव्ह जॉब्ज माहित असलेच पाहिजेत आणि Apple कंपनीचे CEO कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह जॉब्स यांनी आपले ५६ वर्षे कशी व्यतीत केली आहेत हे देखील आपल्याला तितकेच माहित असले पाहिजे. आपल्या आयुष्यात, कठोर परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर त्यांनी आपल्या प्रत्येक स्वप्नाचे प्रत्यक्षात रूपांतर केले, जे काही इतर लोक करू शकले नाही.\nआम्ही मराठी भाषेमध्ये स्टीव्ह जॉब्सद्वारे उत्कृष्ट आणि प्रेरणादायक कोट्स(Steve jobs quotes collection) गोळा केले आहेत.हे प्रेरणादायी सुविचार वाचा आपल्या जीवनात लागू करा.\nस्टीव्ह जॉब यांचे सुविचार मराठी मध्ये/Steve jobs motivational quotes in marathi\nमहान कार्य करण्याचा एकच मार्ग आहे, आपल्याला करण्यास आवडत असलेल्या गोष्टी करा. जर आपणास अद्याप ते सापडले नाही तर शोधत रहा आणि तडजोड करू नका.\nजग आपल्याला तेव्हाच महत्त्व देईल,जेव्हा आपण जगाला आपली क्षमता दाखवाल.\nकाय करू नये हे ठरवणे आपणास काय करायचे आहे हे ठरविणे तितकेच महत्त्वाचे आहे.\nएका रात्रीत यश मिळत नाही. त्याच्या मागे बरीच वर्षे मेहनत घ्यावी लागते.\nमी सहमत आहे की हे “हट्टीपणा” आहे जे यशस्वी उद्योजक आणि अयशस्वी लोकांना वेगळे करते.\nव्यवसायातील महान गोष्टी कधीच एका व्यक्तीद्वारे केल्या जात नाहीत, त्या लोकांच्या टीमद्वारे केल्या जातात.\nमाझा मंत्र एकाच ठिकाणी आपले लक्ष केंद्रित करा आणि सोपे व्हा, कारण गुंतागुंत होण्यापेक्षा अगदी सोपे पद्धतीने कार्य देखील होऊ शकते.\nडिझाईन फक्त दिसण्यावरून किंवा ती किती आकर्षित याच्यावरून सर्वोत्तम बनत नाही तर ते डिझाइन हे कार्य कसे करते यावरून बनते.\nमला खात्री आहे की यशस्वी आणि अयशस्वी उद्योजकांमधील निम्मा फरक फक्त दृढ विश्वासाचा आहे.\nआम्हाला बर्‍याच गोष्टी करण्याची संधी मिळत नाही आणि प्रत्येकजण खरोखर उत्कृष्ट असावा. कारण हे आपले जीवन आहे.\nगुणवत्तेचे मापदंड बना, काही लोकांना अशा वातावरणाची सवय नसते ज्यांच्याकडून उत्कृष्टतेची अपेक्षा केली जाऊ शकत नाही.\nबर्‍याच वर्षांच्या संशोधन कल्पनांनंतर आणि नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेतल्यानंतर कंपनीमध्ये रूपांतरित होण्यासाठी अनेक वर्षे लागतात, या सर्व गोष्टींमध्ये खूप शिस्त आवश्यक आहे.\nकाल काय घडले याची चिंता न करता उद्या येत्या वेळेत काही नवीन गोष्टी करूया.\nतपशील महत्त्वाचे आहे, त्यांच्यासाठी प्रतीक्षा करणे योग्य आहे.\nमी सर्वात श्रीमंत माणूस झालो, मला काही फरक पडत नाही, परंतु रात्री झोपेच्या वेळी मी स्वत: ला म्हणतो की मी आज काहीतरी अद्भुत केले आहे, हे माझ्यासाठी बरेच महत्वाचे आहे.\nकधीकधी आयुष्य देखील आपल्या डोक्यावर वीट मारते. त्या वेळी, आपला संयम आणि विश्वास ढळू देऊ नका.\nमला प्रेमात नाकारले गेले आहे, परंतु तरीही मी अजून प्रेमात आहे.\nमाझे काम लोकांसोबत आरामदायक होणे नाही. माझे काम हे उत्कृष्ट पध्दतीने काम करून घेणे आणि त्यांना आणखी चांगले होण्यासाठी प्रेरणा देणे आहे.\nनवीनता केवळ नेता आणि अनुयायी यांच्यात फरक करते.\nआज जर तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल तर तर आपण आज करत असलेल्या गोष्टी करणार काय\nआपण ग्राहकाला काय हवे आहे ते विचारू शकत नाही आणि त्यानंतर त्या वस्तू तयार केल्यावर त्यांना काहीतरी नवीन हवे असेल.\nआपला वेळ मर्यादित आहे, म्हणून दुसर्‍याचे आयुष्य जगून त्याला वाया घालवू नका. निष्क्रिय विचारात अडकू नका, इतरांप्रमाणे आपले जीवन चालवू नका. इतरांच्या विचारांचा आवाजमूळे तुमच्या आतील आवाजाला गमावू देऊ नका. आपल्याला खरोखर काय व्हायचे आहे हे त्यांना आधीच माहित आहे. बाकी सर्वजण गौण आहेत.\nमृत्यू हा या जीवनाचा सर्वात मोठा अविष्कार आहे.\nलोकांना वाटते की फोकस म्हणजे ज्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करायच्या त्या गोष्टींना होय म्हणायचे ,पण याचा अर्थ असा नाही. याचा अर्थ १०० अधिक चांगल्या कल्पना न बोलणे.\nजेव्हा आपण समुद्री डाकू बनू शकता तर मग नेव्हीला जाण्याची काय गरज आहे\nजे लोक या विषयावर गंभीरपणे विचार करतात आणि तळागाळात विचार करतात की ते जग बदलू शकतात, तर तेच लोक देखील जग बदलू शकतात .\nमहान लोक आणि उत्तम उत्पादने कधीही संपत नाहीत.\nकाहीतरी महत्त्वाचे होण्यासाठी जग बदलण्याची गरज नाही.\nगुणवत्ता विपुलतेपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. दोन धावा करण्यापेक्षा एक सिक्स चांगला आहे.\nएक दिवस मरणार हे आठवणे,एखादी वस्तू गमावण्याच्या भीतीवर मात करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.\nजगात विचित्र, अयोग्य, बंडखोर, त्रास देणारे आहेत, परिस्थितीत न जुळणारे ज्याचा विचार वेगळा आहे, असे लोक गोष्टी बदलतात. त्यांनी मानवी सभ्यता पुढे आणली आहे. काही लोक ज्यांना वेडे मानले जाते, मला असे लोक हुशार वाटतात.\nप्रत्येकाची बुद्धी विवेकी आहे आणि सध्याच्या त्या क्षणांतूनच आपल्या भविष्यावर परिणाम होतो.\nआपण नेहमीच आपली विचारसरणी सकारात्मक आणि सोपी करण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजे. अशा कष्टाने कमावलेली विचारसरणीला परिणामासाठी चांगले मूल्य असते कारण ती मिळवून आपण सर्वात मोठा डोंगर अगदी सहज हलवू शकता.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी स्टीव्ह जॉब या महान उदोजक यांचे सुविचार असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की स्टीव्ह जॉब प्रेरणादायी सुविचार ,यशासाठी विचार तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….\nनोट : स्टीव्ह जॉब यांचे जबरदस्त प्रेरणादायी सुविचार मराठी मध्ये/Steve jobs quotes in marathi या लेखात दिलेल्या महान व्यक्ती सुविचार,सुविचार संग्रह, प्रेरणादायक सुविचार मराठीमध्ये, .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/leopard-terror-again-in-rural-areas-of-badlapur-srt97", "date_download": "2022-10-04T16:51:15Z", "digest": "sha1:MTYDQ6WBLWNEG362XQTWW7AOYKIGYCRG", "length": 5641, "nlines": 60, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Leoprad In Badlapur: बदलापूरच्या ग्रामीण भागात पुन्हा बिबट्याची दहशत; कोंबड्यांवर ताव", "raw_content": "\nबदलापूरच्या ग्रामीण भागात पुन्हा बिबट्याची दहशत; कोंबड्यांवर ताव\nचार महिन्यांपासून स्थानिकांना होतंय बिबट्याचं दर्शन\nबदलापूर - जवळच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा बिबट्याची (Leopard) दहशत पाहायला मिळते आहे. या बिबट्यानं कोंबड्या फस्त करायला सुरुवात केल्यानं शेतकरी आणि पोल्ट्री फार्मचालक धास्तावले आहेत.\nबदलापूर आणि वांगणी दरम्यान असलेल्या कासगावमध्ये मंगळवारी पहाटे बिबट्याने कैलास टेम्बे यांच्या घरासमोर असलेला पिंजरा तोडून त्यातल्या ३ कोंबड्या फस्त केल्या. या पिंजऱ्याच्या बाजूलाच टेम्बे यांच्या ४० बकऱ्याही बांधलेल्या होत्या. सुदैवाने या बकऱ्या बचावल्या आहेत. यावेळी बिबट्याच्या पाऊलखुणाही उमटल्या आहेत. त्याआधी आठवड्याभरापूर्वी गोरेगावमध्येही बिबट्याने चार कोंबड्या फस्त केल्या होत्या. (Leopard In Badlapur)\nPetrol Diesel: कच्च्या तेलात दरात आणखी घट, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार\nतर १५ दिवसांपूर्वी कासगाव वाडी इथं जंगलात चरण्यासाठी गेलेल्या रघुनाथ शिद यांच्या दोन बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. अशाप्रकारे बिबट्या मानवी वस्तीत येऊन कोंबड्या, बकऱ्या फस्त करू लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. या परिसरात गेल्या चार महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याची माहितीही समोर आली आहे.\nसोमवारी संध्याकाळी कासगावच्या धर्मेंद्र फार्म हाऊसवर कामासाठी जाणाऱ्या एका तरुणाला बिबट्या दिसला होता. तर मे महिन्यात कासगावातील महेश टेम्बे हे रात्री उशिरा रिक्षा घेऊन येत असताना बछड्यासह एक बिबट्या त्यांच्या समोरून गेला होता.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/02/zatpat01.html", "date_download": "2022-10-04T16:16:12Z", "digest": "sha1:EDA2NDAW63EKBO4APTH7LOVN4YHCA5DZ", "length": 5284, "nlines": 106, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: झटपट सराव १", "raw_content": "\n१. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे \n२. खालीलपैकी कोणता सण भाऊ बहिणींचे महत्त्व सांगणारा आहे \n३. नकाशातील वरची दिशा कोणती असते \n४. खालीलपैकी कोणते वाहन लोहमार्गावरुन धावते \n५. पक्षी स्थलांतर कोणत्या कारणांसाठी करतात \nपर्याय १ व २\n६. मुलींना कोणत्या कारणासाठी शिक्षण सोडावे लागते \n७. जुन्या कपड्यांचा वापर कशासाठी होतो \nगोधडी व पायपुसणी बनविण्यासाठी\n८. वातावरण हे कशाचे आवरण आहे \n९. शिंगाडे कशापासून मिळवितात \n१०. आवळ्याची चव कशी असते \n११. पाण्याच्या बाबतीत खालीलपैकी चुकीची सवय कोणती \nपाणी घेण्यासाठी लांब दांडीचे ओगराळे वापरावे\nनळाचे पाणी चालू ठेवावे\n१२. शरीरात किती ज्ञानेंद्रिये आहेत \n१३. खालीलपैकी लवकर बरा न होणारा आजार कोणता \n१४. कोशाच्या आत बिबळ्या कडवा किती दिवस राहतो \n१५. खालीलपैकी पोहण्याच्या शर्यतीमध्ये कोणी नाव कमावले आहे \nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/798/", "date_download": "2022-10-04T17:31:01Z", "digest": "sha1:4LPUFXCRDMSL5TQS6XKUPKOMEN2NOA2B", "length": 12066, "nlines": 87, "source_domain": "desimarathi.com", "title": "पित्त वारंवार खवळतंय? पिताशय धुटल्यासारखे साफ होईल एकही खडा सापडणार नाही परत. (फक्त हा उपाय करा.) - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / पित्त वारंवार खवळतंय पिताशय धुटल्यासारखे साफ होईल एकही खडा सापडणार नाही परत. (फक्त हा उपाय करा.)\n पिताशय धुटल्यासारखे साफ होईल एकही खडा सापडणार नाही परत. (फक्त हा उपाय करा.)\nनमस्कार मित्रांनो आजकाल पिताशयात खडे असण्याचे प्रमाण वाढले आहे. सतत पित होत असेल अपचन गॅसेस यासारख्या तक्रारी वारंवार होत असतील तर आपल्याला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्याची कारणेही तशीच आहेत.. पित्त प्रामुख्याने चुकीचा आहार घेतल्याने वाढत असते.\n• वारंवार तिखट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्यामुळे, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, ताक, इडली, डोसा, ब्रेड यासारखे पदार्थ अधिक खाण्यामुळे,\n• वारंवार चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे,\n• उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे, बराच वेळ उपाशी राहण्याच्या सवयीमुळे,\n• तं-बाखू, सि-गरेट, गुट-खा, म-द्य-पान यासारख्या व्य-सनांमुळे,\n• मान-सिक त-णाव, रा-ग यांमुळे,\n• वरचेवर डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या घेत राहिल्यामुळे,\n• अतिजागरण करणे यांमुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो.\nपित्तामुळे अनेक आजार उद्भवू शकतात, त्यातील काही खालील प्रमाणे आहेत. उपायासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.\n• ऍसिडिटी किंवा आम्लपित्त होणे,\n• पित्तामुळे आंबट ढेकर येणे,\n• मळमळणे, उलट्या होणे,\n• छातीत व पोटात जळजळ होणे,\n• पित्तामुळे डोके दुखणे, अर्धशिशी (मायग्रेन डोकेदुखी),\n• डोळ्यांची आग होणे,\n• त्वचेवर पित्ताच्या गांधी उटणे अशा अनेक तक्रारी पित्तामुळे होत असतात.\nहे सर्व कमी नाही आले तर डॉक्टरांकडून ऑपरेशन करण्याचा सल्ला देला जातो. पण मित्रांनो ऑपरेशन करण्यापूर्वी हा उपाय एकदा करा तुम्हाला खात्रीने सांगतो ऑपरेशन करण्याची काहीच गरज नाही.\nचला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा…\nमित्रांनो पिताषयातील खडे वितलवणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम एक भांडे लागणार आहे. हे भांडे गॅस वर गरम होण्यासाठी ठेवायचे आहे.\nयानंतर आपल्याला लागणार आहे तीळाचे तेल आपल्याला साधारण एक ते दीड चमचा तेल लागणार आहे हे तेल आपण त्या भांड्यात टाकायचे आहे.\nआत्ता यानंतरचा दुसरा घटक म्हणजे लसणाच्या पाकळ्या आपल्याला लसणाच्या चार पाकळ्या लागणार आहेत. यामुळे कॉलेस्ट्रॉल कमी होते आपण या चार पाकळ्या त्या तेलामध्ये टाकायच्या आहेत. व व्यवस्थित पाने परतवून घ्यायचे आहे. लसूण हलका भाजल्यानंतर तेल थोडे थंड होऊ द्यायचे आहे. यानंतर ते एका बाउल मध्ये काढून घ्यायचे आहे.\nआता आपला हा उपाय तयार झालेला आहे. आता या चार लसूण पाकळ्या आपल्याला तसेच या तेलाबरोबर खायच्या आहेत.\nहा उपाय संध्याकाळच्या जेवणाआधी खायचे आहे. हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे. हा उपाय केल्याने जुनाट पित लगेच नष्ट होते व पिताशयातील खडे लगेच बाहेर पडतात. कॉलेस्ट्रॉल सुधा यामुळे नियंत्रणात राहते.\nअनेकदा लसून आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या आजारांवर वापरला गेलेला आहे. लसूण च्या अंगी असणारे एंटीऑक्सीडेंट व अंटीबॅक्टरियल गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक आहे ते विषारी घटक बाहेर निघण्यासाठी मदत होत असते.\nयामुळे आपल्या शरीरामध्ये जे पित्त तयार होतो ते सुद्धा एक विषारी घटकच असते म्हणूनच आपल्या शरीरातील पित्ताशयातील खडे बाहेर काढण्यासाठी हा उपाय आपल्याला मदत करत असतो म्हणूनच हा उपाय अवश्य करा. त्याचबरोबर लसुन आपल्या शरीरातील रक्त स्वच्छ करते व आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतील. लसूण चे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल ची पात्रता कमी होते व आपले शरीर लठ्ठ होण्यापासून दूर राहते.\nतर हा उपाय तुम्ही नक्की करुन पहा तुम्हाला यापासून फायदाच होणार आहे.\nअसेच माहितीपूर्ण जीवनशैली लेख रोज मिळवण्यासाठी आमचे Marathi Updates फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.\nPrevious शुगर १०० च्या आत येईल बीपी, कॉलेस्ट्रॉल होईल कमी ७ दिवस घरच्या घरी तयार करून उपाशीपोटी हे प्या..\nNext फक्त सकाळी एक वेळेस हे मिश्रण घ्या फक्त तीन दिवस आणि कसलाही मूळव्याध लगेच घालवा..\n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1466592", "date_download": "2022-10-04T17:59:35Z", "digest": "sha1:7EABCOM74HK2E7MIWQIDU57BM2YVZ7DX", "length": 3655, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"उस्मानाबाद\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"उस्मानाबाद\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:३३, ३० मार्च २०१७ ची आवृत्ती\n१९४ बाइट्सची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n०५:२३, १६ जून २०१६ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या (चर्चा | योगदान)\nछो (→‎इतिहास: शुद्धलेखन, replaced: आणी → आणि)\n१५:३३, ३० मार्च २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसरवदे पुनम गौतम (चर्चा | योगदान)\n'''उस्मानाबाद''' शहर हे [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे.\nइ.स. २००१च्या जनगणनेनुसार उस्मानाबाद शहराची लोकसंख्या ८०,६१२ होती. पैकी ५२% पुरुष तर ४८% स्त्रिया होत्या. १४% व्यक्ती ६ वर्षांखालील होत्या. येथील साक्षरता प्रमाण ७४% आहे. ८०% पुरुष तर ६७% स्त्रिया साक्षर आहेत.उस्मानाबादमध्ये बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ चे सब कॅम्पस आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2020/10/blog-post_38.html", "date_download": "2022-10-04T15:58:16Z", "digest": "sha1:VEEU37Y4E67RN54OZLZ5U5FILIHXRWJB", "length": 8790, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत पोलिस ठाण्याच्या आवारात संशयित आरोपीचा सँनिटायझर पिऊन आत्महत्येच्या प्रयत्न", "raw_content": "\nHomeजतवार्ताजत पोलिस ठाण्याच्या आवारात संशयित आरोपीचा सँनिटायझर पिऊन आत्महत्येच्या प्रयत्न\nजत पोलिस ठाण्याच्या आवारात संशयित आरोपीचा सँनिटायझर पिऊन आत्महत्येच्या प्रयत्न\nजत वार्ता न्यूज नेटवर्क/प्रतिनिधी: जत पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील संशयित आरोपी सुभाष राजू वाघमोडे (वय ३० रा. शंकर कॉलनी, उमराणी रोड जत) याला चोरीच्या गुन्ह्यातील चौकशीसाठी आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जत पोलिस ठाण्यामध्ये बोलावले असता त्याने चौकशीच्या भितीपोटी खिशातील सँनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्‍न केला. या घटनेनंतर त्याला उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात न्हेण्यात आले. व पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठवले असता त्याने कोरोना मुळे सांगली येथे जाण्यास नकार दिल्याने त्याच्यावर जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याबाबत अधिक माहिती अशी की, भंगार चोरीचे साहित्य विकत घेतल्याप्रकरणी संशयित आरोपी सुभाष राजू वाघमोडे यास आज जत पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यांच्या विरोधात यापूर्वी तिन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.\nपोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी त्याने पोलिस ठाणे आवारातच सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन वर्षापूर्वी कंठी ता.जत येथे बंद पडलेल्या स्टोन क्रशर मधील भंगार साहीत्याची चोरी झाली होती. याबाबत बाळासाहेब पाटील रा.शेगाव ता.जत यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी दोन संशयित आरोपींना जत पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित आरोपींनी स्टोन क्रेशर मधील चोरी केलेले भंगार सुभाष वाघमोडे याच्या दुकानात घातले आहे. अशी माहिती तपास करताना पोलिसांना दिली होती. त्यानुसार जत पोलिसांनी सुभाष वाघमोडे याला नोटीस देऊन चौकशीसाठी जत पोलिस ठाण्यात समक्ष आज बोलवले होते. पोलिस ठाण्याच्या आवारात आल्यानंतर वाघमोडे याने सॅनिटाझर पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलीसात खळबळ उडाली त्यानंतर तात्काळ उपचारासाठी त्याला जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/daly-ki-tapari-watch-this-video-on-social-media-now-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T17:46:23Z", "digest": "sha1:F3IZCMCWJAAGHSHA7MSCQYEOXLUHQQFP", "length": 9658, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "डाॅली की टपरी!!! सोशल मीडियावर आता या चहावाल्याचा जलवा, पाहा व्हिडीओ", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n सोशल मीडियावर आता या चहावाल्याचा जलवा, पाहा व्हिडीओ\n सोशल मीडियावर आता या चहावाल्याचा जलवा, पाहा व्हिडीओ\nनागपूर | नागपूर जिल्ह्याचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर संत्री येते. मात्र आता नागपूरचं नाव घेतल्यावर चहा प्रेमींसाठी ‘डॉली की टपरी’ डोळ्यासमोर येत आहे.\n‘डॉली की टपरी’ या जागेच्या लोकप्रियतेमागे त्या दुकानाचा मालक डॉली असून त्याच्या हाताची चव त्यासोबतच त्याचा अनोखा स्वॅगसुद्धा आहे. डॉलीचा चहा बनवतानाचा व्हिडीओ एका व्यक्तीने शूट करुऩ तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेला डॉलीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\nगेल्या 20 वर्षापासून डॉली चहाचं दुकान चालवत आहे. केवळ चहा बनवण्यातच नाही तर ग्राहकांना सिगारेट पेटवून देण्यातही डॉलीची एक वेगळीच शैली आहे. त्याचबरोबर त्याची पैसे-देतानाची स्टाईलही पाहण्यासारखी आहे. डॉली चहाची टपरी सकाळी 6 वाजता उघडतो आणि रात्री 9 वाजता बंद करतो. हा चहा केवळ सात रुपयांमध्ये मिळतो. तसेच पहिल्यांदा चहा पिण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला डॉली मोफत चहा देता.\nदरम्यान, डॉलीच्या अॅटीट्यूड आणि स्टाईलबद्दल विचारल्यावर तो अभिनेता रजनीकांतचा मोठा फॅन आहे. तसेच त्याला दक्षिणात्य चित्रपट पहायला आवडतात.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nपूजा राठोडचा गर्भपात झाला तेथील विभागप्रमुख होते रजेवर, गूढ आणखी वाढलं\n“उन्नाव पीडितेला एअरलिफ्ट करून मुंबईत पाठवा, आम्ही तिला उत्तम उपचार देऊ”\nपत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का\n“आराेप सिद्ध हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको”\nराज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना दिलासा\nप्रत्येक कोरोना रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करा- राजेश टोपे\nगलवान खोऱ्यात ‘इतके’ सैनिक गमावले; चीनने पहिल्यांदा दिली कबुली\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.vishvasnews.com/marathi/politics/fact-check-2015-video-of-dog-biting-raj-thackerays-wife-goes-viral-with-misleading-claims/", "date_download": "2022-10-04T17:01:44Z", "digest": "sha1:4QEPMU3BM5YL7ROYHJC5Y34YSA5EKLQD", "length": 18663, "nlines": 124, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact Check: 2015 incident of Raj Thackeray's wife being bitten by own dog goes viral as recent - Fact Check: 2015 चा राज ठाकरेंच्या पत्नीला कुत्रा चावल्याची घटना जुनी आहे, आताची नाही", "raw_content": "\nFact Check: 2015 चा राज ठाकरेंच्या पत्नीला कुत्रा चावल्याची घटना जुनी आहे, आताची नाही\nविश्वास न्यूज च्या तपासात हे कळले कि 2015 च्या घटनेचा व्हिडिओ आता शेअर करण्यात येत आहे. हि पोस्ट दिशाभूल करणारी आहे.\nनवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूजला एक पोस्ट व्हायरल होत असलेली विश्वास न्यूज च्या लक्षात आले, जिथे एक व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नीला नुकतेच त्यांच्याच पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याचे सांगणाऱ्या आजतक वृत्ताच्या वृत्ताची क्लिपिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. वृत्ता प्रमाणे शर्मिला ह्यांना 65 टाके देखील लागले. आणि हि पोस्ट नुकतेच त्यांच्या\nलाऊडस्पिकरच्या वक्तव्य संदर्भात व्हायरल करण्यात येत आहे.\nविश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समजले. हि घटना 2015 ची आहे,. आताची नाही.\nकाय होत आहे व्हायरल\nफेसबुक यूजर Mohammad Ali Jauher Siddique ने हि पोस्ट शेअर केली आणि हिंदी मध्ये लिहले: बड़ी बुरी खबर, राज ठाकरे की पत्नी शर्मिला को खुद के पालतू कुत्ते ने बहुत हि बुरी तरीके से चेहरे पर काटा 65 टांके लगाने पड़े, सर्जरी भी करानी पड़ सकती है 65 टांके लगाने पड़े, सर्जरी भी करानी पड़ सकती है इस दुख की घरी मे हम सब उनके साथ है और अल्लाह से दुवा करते है की उनके दर्द को कम करे और जल्द से जल्द सेहतमंद बनाये इस दुख की घरी मे हम सब उनके साथ है और अल्लाह से दुवा करते है की उनके दर्द को कम करे और जल्द से जल्द सेहतमंद बनाये 🤲अमीन, सुम्मा अमीन🤲 नोट- इस घटना का राज ठाकरे के आजन वाले ब्यान और मस्जिद के सामने हनुमान चालीसा पढ़ने से कोई सम्बंध नहीं है 🤲अमीन, सुम्मा अमीन🤲 नोट- इस घटना का राज ठाकरे के आजन वाले ब्यान और मस्जिद के सामने हनुमान चालीसा पढ़ने से कोई सम्बंध नहीं है और ना हि किसी का बद दुवा लगा है और ना हि किसी का बद दुवा लगा है ये सिर्फ एक दुर्घटना है ये सिर्फ एक दुर्घटना है कुत्ता तो कुत्ता हि होता है जब आदमी किसी का सगा नहीं हो सकता तो कुत्ता सगा कैसे हो सकता है कुत्ता तो कुत्ता हि होता है जब आदमी किसी का सगा नहीं हो सकता तो कुत्ता सगा कैसे हो सकता है कोई भी भाई इस खबर को ले कर किसी भी तरह का फालतू पोस्ट ना करे कोई भी भाई इस खबर को ले कर किसी भी तरह का फालतू पोस्ट ना करे शर्मीला ठाकरे की जगह अगर राज ठाकरे भी होते तो भी इस दुख की घरी मे हमलोग उनके गम मे शरीक होते शर्मीला ठाकरे की जगह अगर राज ठाकरे भी होते तो भी इस दुख की घरी मे हमलोग उनके गम मे शरीक होते सभी भाइयो से दुवा करने की गुजारिश कर रहा हु\nअनुवाद: मोठी वाईट बातमी, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांच्या चेहऱ्याला त्यांच्याच पाळीव कुत्र्याने चावा घेतला. 65 टाके लागले, शस्त्रक्रियाही करावी लागेल. या दु:खाच्या प्रसंगी आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांचे दुःख कमी व्हावे आणि त्यांना लवकरात लवकर निरोगी व्हावे यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करतो. Amin, Summa Amin🤲 नोट- या घटनेचा राज ठाकरेंच्या आजच्या विधानाशी आणि मशिदीसमोर हनुमान चालीसा पठणाचा काहीही संबंध नाही. आणि कोणाचाही वाईट संबंध नाही. हा फक्त एक अपघात आहे. कुत्रा हा कुत्रा असतो जेव्हा माणूस कोणाच्याही सोबत असू शकत नाही, तेव्हा कुत्रा कोणाच्या जवळ कसा असू शकतो या बातमीबाबत कोणत्याही भावाने कोणत्याही प्रकारची अनावश्यक पोस्ट करू नये. शर्मिला ठाकरेंच्या जागी राज ठाकरे असते तरी आपण या दु:खाच्या घरात त्यांचे दु:ख शेअर केले असते. सर्व बांधवांशी संपर्क साधावा ही विनंती.\nहि पोस्ट आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.\nबाकी यूजर्स देखील हा व्हिडिओ संदर्भासह व्हायरल करत आहे.\nविश्वास न्यूज ने सध्या किवर्ड सर्च सोबत ह्या दाव्याचा तपास सुरु केला, आम्हाला ह्या घटनेच्या बऱ्याच मीडिया रिपोर्ट्स मिळाल्या.\nरिपोर्ट मध्ये असे देखील लिहले होते, कि शर्मिला ह्यांची एक सर्जरी झाली आणि त्या मुंबई च्या हिंदुजा हॉस्पिटल मध्ये बऱ्या होत आहेत.\nहि रिपोर्ट ऑगस्ट 19, 2015 ची होती.\nआम्हाला झी न्यूज ची एक रिपोर्ट मिळाली, ज्याचे शीर्षक होते: Why did ‘Bond’ bite Raj Thackeray’s wife Sharmila\nहि रिपोर्ट Aug 20, 2015 प्रकाशित झाली होती आणि त्यात लिहले होते कि शर्मिला ह्यांच्या वर त्यांच्या कुत्र्याने तेव्हा हल्ला केला जेव्हा चुकून त्यांनी कुत्र्यावर पाय ठेवला.\nआता हे स्पष्ट झाले होते कि हि घटना जुनी आहे, ऑगस्ट 2015 ची.\nराज ठाकरेंच्या त्या कुत्राचे निधन 2018 साली झाले.\nह्या संबंधी आम्हाला एक व्हिडिओ देखील सापडला.\nआता पर्यंतच्या पुराव्यांनी हे स्पष्ट झाले होते कि हि घटना जुनी आहे आताची नाही.\nतपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही सरचिटणीस-महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शालिनी ठाकरे ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले के हि घटना २०१५ साली झाली. शर्मिला ह्यांनी कुत्र्यावर पाय ठेवले ज्यामुळे त्याने चावले. त्यानंतर त्यांची एक छोटी सर्जरी देखील झाली. त्यांनी हे देखील सांगितले कि त्या कुत्र्याचे नंतर निधन झाले. ह्या व्हिडिओला आताच्या लाऊडस्पिकर विवादासोबत जोडून शेअर करणे खूप चुकीचे आहे.\nशेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने फेसबुक यूजर चे सोशल बॅकग्राऊंड चेक केले, Mohammad Ali Jauher Siddique ला दहा हजार लोकं फॉलो करतात.\nनिष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात हे कळले कि 2015 च्या घटनेचा व्हिडिओ आता शेअर करण्यात येत आहे. हि पोस्ट दिशाभूल करणारी आहे.\nClaim Review : राज ठाकरेंच्या पत्नीला नुकतेच त्यांच्या कुत्र्याने चावले\nFact Check: नितीन गडकरी चा एडिटेड व्हिडिओ खोट्या संदर्भात व्हायरल\nFact Check: गुजरात मध्ये भाजप समर्थकांनी नाही केले आहे आम आदमी पार्टी जिंकल्याचा दावा, एडिटेड व्हिडिओ होत आहे व्हायरल\nFact Check: सुप्रिया सुळेंचे एडिटेड चित्र होत आहे व्हायरल\nFact Check: इंग्लंड च्या ट्रेन ऑफ लाईट्स चा व्हिडिओ तेजस ट्रेन च्या नावाने व्हायरल\nFact Check: गुजरात चे चित्र अयोध्याच्या नावाने व्हायरल\nFact Check: बॉलीवूड च्या कलाकारांनी बिपीन रावत ह्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली दिली होती, व्हायरल दावा खोटा\nFact Check: कलबुर्गी च्या रामनवमी चा जुना व्हिडिओ आता अमरावतीच्या नावावर व्हायरल\nFact Check: मंदिरात नाही, घरांमध्ये लागली होती आग, व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल\nFact Check: व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेली मुलगी पाकिस्तानी नाही, इराणी आहे, पोस्ट दिशाभूल करणारी आहे\nFact Check: शाळेच्या पुस्तकांवर टॅक्स लागत असल्याचा दावा खोटा, टॅक्स फ्री असतात पुस्तकं\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: बुलडोझर ने पाणी टाकण्याचा व्हिडिओ जुना आहे, व्हिडिओ पाकिस्तान चा सांगून व्हायरल\nFact Check: नितीन गडकरी चा एडिटेड व्हिडिओ खोट्या संदर्भात व्हायरल\nFact Check: गुजरात मध्ये भाजप समर्थकांनी नाही केले आहे आम आदमी पार्टी जिंकल्याचा दावा, एडिटेड व्हिडिओ होत आहे व्हायरल\nFact Check: दिल्ली च्या वक्फ बोर्ड च्या नावाने खोट्या ट्विट चा स्क्रीनशॉट व्हायरल\nFact Check: बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत ने पुस्तक लिहले नाही, व्हायरल दावा खोटा\nFact Check: निवृत्ती नंतर सेनेतील कुत्र्यांचा जीव घेण्यात येत नाही, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: सुप्रिया सुळेंचे एडिटेड चित्र होत आहे व्हायरल\nFact Check: हेअर ड्रायर ने पीच सुखावण्याचे हे चित्र जुने आहे\nFact Check: मुलायम सिंह ह्यांच्या चित्राला केक भरवणारा व्यक्ती अखिलेश यादव नाही, सपा नेते मनीष आहेत\nFact Check: पीएम मोदी च्या नावाने व्हायरल लेटर खोटे, 2016 पासून आहे सोशल मीडिया वर\nआरोग्य 17 जागतिक 35 राजकारण 486 विधानसभा निवडणूक 2 व्हायरल 542 समाज 272 स्वास्थ्य 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.chakmak.net/2020/12/blog-post_98.html", "date_download": "2022-10-04T16:33:44Z", "digest": "sha1:N2LODIJTC72KEDW34STOXJHT5BWZDLVT", "length": 9730, "nlines": 63, "source_domain": "www.chakmak.net", "title": "परतूर परीट समाजाच्या वतीने संत गाडगे बाबाना अभिवादन", "raw_content": "\nपरतूर परीट समाजाच्या वतीने संत गाडगे बाबाना अभिवादन\nपरतूर (प्रतीनीधी) येथील परीट समाजाच्या वतीने गंज शाळाच्या प्रांगणात संत गाडगेबाबा यांची पुण्यतीथ निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले\nपरतूर येथील परीट समाज यांच्या पुढाकाराने येथील केद्रीय प्राथमिळ गंज शाळाच्या प्रारगंणात थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांची पुण्यतीथी साजरी केल्या गेली या प्रंसगि कृउबासमितीचे सभापती कपिल आकात,शिवसेना तालूका प्रमुख आशोक आघाव, नगरसेवक कृष्णा आरगरडे,राजेश खंडेलवाल,भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र मुंदड़ा,माजी नगरसेवक वीजय राखे,पत्रकार संद्याचे माजी आध्यक्ष शामुसंदर चित्तोडा,शिवसंग्राम संघटनेचे वीघार्थी आघाडी तालूका प्रमुख सचिन खरात,सईनी मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष चव्हाण,मनसेचे श्रीरंग धुमाळ,श्रीराम मित्र मंडळाचे गजानन अंभुरे, यांनी संतगाडगे बाबा यांना अभिवादन केले\nकार्यक्रम यशस्वीतेसाठी परीट समाजाचे तालूकाध्यक्ष वीकास वाघमारे,सचिव उद्धव वाघमारे उपाध्यक्ष सचिन खैरे,मंगेश वाघमारे,गजानन वाघमारे,\nपरतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि\nपरतूर (हनूमंत दवंडे)- परतूर सेलू रोडवर चिंचोली पाटीजवळ आज सायंकाळी साडे सहा च्या सुमारास आयशर ने दोन मोटारसायकल ला जोराची धडक दिली धडक इतकि जोरात होती कि मोटारसायकल वरील एक जणाचा जागिच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परतूरहून सातोन्याकडे जाणाऱ्या मोटारसायकल ला चिंचोली पाटीजवळ भरधाव आयशर ने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल वरील संजय वाघमारे रा सातोना हे जागीच ठार झाल्याची माहिती असून तीघे गंभीर जखमी झाले आहेत. या मधे शिवाजी मस्के व त्यांची पत्नी होती त्यांच्या पत्नी चे हात तुटले आहेत. जखमी दोघे ही जिंतूर तालुक्यातील राहणारे आहेत. तर एक जण हातडी येथील रहिवासी असल्याचं कळत आहे हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकली चा चकनाचूर झालेला आहे. परतूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत अंभुरे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले असल्याची माहिती आहे परतूर पोलीस स्टेशन मध्ये अपघाताचा गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु चालू असून अपघात मधील आयशर स\nपरतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार\n. परतूर ता.28(हनूमंत दवंडे)) येथे रेल्वे गेट च्या काही अंतरावर म्हैशि चरत होत्या त्यातील एक म्हैश रेल्वे पटरीवर आल्या त्याच वेळेस नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्सप्रेस आली व त्याखाली चिरडून एका जणासह म्हैस ठार झाली आहे ही घटना मंगळावर ता.२८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. आपल्या निर्धारित वेळेत नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस परतूर स्थानक पार करून मार्गस्थ झाली असता आष्टी कडे जाणाऱ्या रेल्वेगेटच्या जवळच रुळावर उभ्या असलेल्या म्हैशीला हाकलण्यासाठी -सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले ( वय 60 ) हे गेले असता म्हशीसह त्यांचा या रेल्वेखाली येऊन मृत असल्याची घटना घडली. दरम्यान,घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे हे आपल्या सहकाऱ्या सह घटनास्थळी दाखल झाले.यातर मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. उतरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस एएसआय चव्हाण , जीआरपिएफ बोराडे,टेकाळे यांनी दिली. .......................... फोटो--सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले\nमंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न\nमंठा तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय मंठा येथे तहसीलदार सूमन मोरे यांच्या उपस्थीत पार पडले खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/national/preparing-for-indigenous-6g-ahead-of-5g-launch-134667/", "date_download": "2022-10-04T16:43:26Z", "digest": "sha1:A6FTA64WYMNMMT6CURFRPMNYJH7SNCJO", "length": 9377, "nlines": 134, "source_domain": "dainikekmat.com", "title": "5जी लाँचच्या आधीच स्वदेशी 6जीची तयारी", "raw_content": "\nHomeराष्ट्रीय5जी लाँचच्या आधीच स्वदेशी 6जीची तयारी\n5जी लाँचच्या आधीच स्वदेशी 6जीची तयारी\nनवी दिल्ली : 5जी नेटवर्क लवकरच भारतात रोलआऊट होणार आहे. जीओ, एअरटेल, व्हिआय या तिन्ही कंपन्या आता 5जीच्या तयारीत व्यस्त आहेत. टेलीकॉम मंत्र्यांच्या मते ऑक्टोबरपर्यंत भारतात 5जी सर्विस उपलब्ध होणार आहे.\nराज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मात्र आता 5जी नेटवर्कच्या लाँचिंग पार्श्वभूमीवरच 6जी सर्विसेस डेव्हलप करण्यास सुरूवात झाली असल्याचे कळते आहे.\nइंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन यूनियन रिजनल स्टॅँडर्डायजेशन फर्मच्या एका उद्घाटन समारंभात पोहोचले असाताना त्यांनी या वर्षाच्या शेवटपर्यंत 5जी सर्विस सुरू होणार असल्याचे सांगितले.\n6जी च्या तयारीला सुरूवात\nजवळपास एका महिन्यात 5जी मोबाईल सर्विसेस देशात रोलआऊट होणार ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील विकास वाढणार आहे. 6जी टेक्नॉलॉजी इनोवेशन ग्रुपने देखील सेटअप केलाय, जो 6जी डेवलप करण्याचे काम करेल. शासन स्वदेशी डिझाईन, डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरींगला प्रोत्साहन देत आहे. तसेच देशात संपूर्णत: 5जी टेस्ट बेड विकसित केला आहे. ज्यामुळे 5जी एलिमेंटच्या टेस्टिंगला मदत होईल.\nयावर्षी वर्षाच्या शेवटपर्यंत देशात विकसित आणि मॅन्युफॅक्चर झालेले 5जी स्टॅक्स बघायला मिळू शकते. अलीकडेच 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. दूरसंचार विभागाच्या मते 4जी च्या तुलनेत 5जी सर्विसेसची गती १० पटीने जास्त असणार आहे. यामध्ये कटेंट लवकर डाऊनलोड होणार, तसेच कॉलिटी पण चांगली असणार आहे.\nPrevious articleहडपसर येथे स्कूल बसला आग\nNext articleपुन्हा बोलावले, तर मी येणार नाही\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणा-या नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणा-या नोक-या\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\n५० प्रवाशांसह बस कोसळली दरीत\nगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून मृत्यू\nउत्तराखंडमध्ये हिमस्खलन, १० जणांचा मृत्यू\nअनुकंपातील नोकरी हा अधिकार नसून सवलत\nशाहांच्या दौ-यापूर्वी जम्मूत इंटरनेट सेवा स्थगित\nमोदींच्या सभेसाठी पत्रकारांना चारित्र्य प्रमाणपत्राची मागणी\nअखेर मिशन मंगळयानचा अंत\nकेसीआर यांची लवकरच राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/video-of-man-introducing-pet-dog-to-neighbourhood-cat-goes-viral-on-tiktok-mhsd-gh-748776.html", "date_download": "2022-10-04T17:03:45Z", "digest": "sha1:2NSGNQCC2H7K2GFIOA4K5GZXLJLLA7F7", "length": 10301, "nlines": 94, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Video of man introducing pet dog to neighbourhood cat goes viral on tiktok mhsd gh - कुत्र्याची मांजराशी अशी करून दिली ओळख, या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ, 7.7 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज! – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nकुत्र्याची मांजराशी अशी करून दिली ओळख, या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ, 7.7 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज\nकुत्र्याची मांजराशी अशी करून दिली ओळख, या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ, 7.7 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज\nएका व्हिडिओनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ (Viral Video) घातलाय. एका वयस्कर व्यक्तीने त्याच्या पाळीव कुत्र्याची शेजारच्या मांजरीसोबत ओळख करून दिल्याचा (Pet Dog Introduced To Neighbourhood Cat) हा व्हिडिओ आहे.\nएका व्हिडिओनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ (Viral Video) घातलाय. एका वयस्कर व्यक्तीने त्याच्या पाळीव कुत्र्याची शेजारच्या मांजरीसोबत ओळख करून दिल्याचा (Pet Dog Introduced To Neighbourhood Cat) हा व्हिडिओ आहे.\nमुंबई, 20 ऑगस्ट : सोशल मीडियावर प्राण्यांच्या व्हिडिओला भरपूर लाईक्स मिळतात. कुत्रे, मांजरी अशा घरातल्या पाळीव प्राण्यांचे तर अनेक तऱ्हेचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असतात. अशाच एका व्हिडिओनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ (Viral Video) घातलाय. एका वयस्कर व्यक्तीने त्याच्या पाळीव कुत्र्याची शेजारच्या मांजरीसोबत ओळख करून दिल्याचा (Pet Dog Introduced To Neighbourhood Cat) हा व्हिडिओ आहे. कुत्रा आणि मांजरीची ओळख झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री होतानाचा तो व्हिडिओ एका टिकटॉक युझरनं शेअर केलाय. या व्हिडिओला 7.7 मिलियन व्ह्यूज आणि 1.4 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओत एका ज्येष्ठ व्यक्तीनं त्याच्या पाळीव कुत्र्याची शेजारच्याच्या मांजरासोबत ओळख करून दिली आहे. चालता चालता शेजारच्या झुडुपात त्यांना एक मांजर दिसली. व्हिडिओतील व्यक्तीनं त्याच्या कुत्र्याला मांजरीच्या जवळ ठेवलं सुरुवातीला कुत्र्यानं मैत्रीचा एक हात मांजरीपुढे केला. त्यानंतर काही धोका नाही ना याचा अंदाज घेण्यासाठी कुत्रा थोडं मागे आला. त्यानंतर मात्र दोघांची लगेच मैत्री झाली. मांजर व कुत्र्याची ओळख झाल्यावर कुत्र्याच्या मालकानं त्याला खाली ठेवलं व स्वतः मांजरीशी मैत्री करण्यासाठी पुढे झाला. मैत्रीचा हा अनोखा व्हिडिओ Cheyenne या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका टिकटॉक युझरनं घेतला आहे असं ‘अपवर्दी’नं (Upworthy) म्हटलंय. ही क्लीप ऑनलाईन अपलोड झाल्यावर लगेचच तिला भरपूर व्ह्युज मिळाले. हा व्हिडिओ अपलोड करताना टिकटॉक युझरनं त्याला प्युअर मोमेंट अर्थात निरागस क्षण असं म्हटलंय. “असा गोड क्षण प्रत्यक्षात अनुभवायला मिळाल्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावरचं हसू मावळलेलं नाही.” असंही तिनं यात म्हटलंय. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. आतापर्यंत 7.7 मिलियन लोकांनी तो पाहिलाय, तर 1.4 मिलियन लाईक्स त्याला मिळाले आहेत. या व्हायरल व्हिडिओला आलेल्या कमेंट्समध्ये व्हिडिओमधील त्या वयस्कर व्यक्तीनंही स्वतःची ओळख सांगितली व कुत्र्याचं नावही सांगितलंय. आपल्या टेड या 4 वर्षांच्या कुत्र्याची याआधी मांजरीशी भेट घडवून आणली होती. त्यामुळे आता दोघांनी पट्कन मैत्री केल्याचं त्या वयस्कर व्यक्तीनं सांगितलंय. आपण स्वतः मांजरीसोबत आधी ओळख करून घेतली व परिस्थितीचा अंदाज घेतला मगच कुत्र्याला पुढे पाठवलं असं ते म्हणालेत. हा व्हिडिओ काढणाऱ्या टिकटॉक (Tiktok) युझरनं त्या वयस्कर व्यक्तीची क्षमाही मागितली आहे. हे कृत्य त्यांना आगंतुकासारखं वाटलं असेल, तर माफी मागते असं तिनं म्हटलंय. तसंच ही क्लीप त्यांच्यापर्यंत पोचल्याबद्दल आभार मानलेत व त्यांच्या कुत्र्याचं कौतुकही केलंय.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/2114197", "date_download": "2022-10-04T16:25:03Z", "digest": "sha1:GKMOIU26MZUYR4LPK57HTEKN3UBNT4Y2", "length": 4806, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"साधना सरगम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"साधना सरगम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:४९, २४ मे २०२२ ची आवृत्ती\n२ बाइट्स वगळले , ४ महिन्यांपूर्वी\nशुद्धलेखन — मराठी विसर्गाचा इंग्रजी colon (अधिक माहिती)\n२२:०३, २ एप्रिल २०२२ ची आवृत्ती (संपादन)\nछो (शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती))\n१६:४९, २४ मे २०२२ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (शुद्धलेखन — मराठी विसर्गाचा इंग्रजी colon (अधिक माहिती))\nसरगम यांनी ‘कंकू पगली’ या गुजराथी चित्रपटासाठी सर्वप्रथम पार्श्वगायन केले. ‘रुस्तम’ या चित्रपटातील ‘दूर नाही रहना’ हे त्यांचे पहिले हिंदी ध्वनिमुद्रित चित्रपटगीत होते. हा चित्रपट १९८५ मध्ये प्रदर्शित झाला. १९८२ मध्ये ‘विधाता’ चित्रपटासाठी ‘सात सहेलिया’ हे त्यांनी गायिलेले पहिले प्रदर्शित झालेले हिंदी गीत ठरले. ‘तकदीर’, ‘पिघालात आसमान’,’राजतिलक’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘खुदगर्ज’, ‘खून भारी मांग’ यासारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. यानंतर त्यांनी [[अनू मलिक|अनु मलिक]], आर.डी. बर्मन, आनंद-मिलिंद आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यासारख्या संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ‘जब कोई बात बिगड जाये’ (चित्रपट:जुर्म), ‘राधा बिना है किशन अकेला’ (चित्रपट: किशन कन्हैय्या), दरिया दिल चित्रपटातील गाण्यांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://indianexpress.com/article/entertainment/music/sadhana-sargam-songs-bollywood-music-5902693/|title=Sadhana Sargam: Music has changed so much|दिनांक=2019-08-14|संकेतस्थळ=The Indian Express|भाषा=en-IN|ॲक्सेसदिनांक=2019-11-09}}\n१९८९ मधील ‘त्रिदेव’ चित्रपटातील (संगीत दिग्दर्शकःदिग्दर्शक: कल्याणजी आनंदजी, विजू शहा) त्यांची गाणीसुद्धा गाजली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2022-10-04T17:49:14Z", "digest": "sha1:3KDGNDIHQJHMFLZRDAESLDOUAHQG22WI", "length": 6955, "nlines": 76, "source_domain": "navprabha.com", "title": "पंचायत निवडणुकीबाबत येत्या आठवड्यात निर्णय | Navprabha", "raw_content": "\nHome बातम्या पंचायत निवडणुकीबाबत येत्या आठवड्यात निर्णय\nपंचायत निवडणुकीबाबत येत्या आठवड्यात निर्णय\n>> आयोगाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष\nराज्य निवडणूक आयोगाकडून येत्या आठवड्यात पंचायत निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून १८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंबंधी कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने पावसाळ्यानंतर पंचायत निवडणूक घेण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून या शिफारशीवर कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nराज्यातील १८६ ग्रामपंचायतीची मुदत येत्या १९ जून २०२२ रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी निवडणूक घेणे आवश्यक आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या ट्रिपल टेस्ट अहवालावरून पंचायत निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहे. ओबीसी समाजावर आरक्षणाबाबत अन्याय होऊ नये म्हणून निवडणूक पावसाळ्यानंतर घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. पंचायत मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पंचायतीवर प्रशासकांची नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nभाजप गोवा प्रदेशाच्या राज्य कार्यकारी समितीच्या शनिवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ट्रिपल टेस्टनंतर पंचायत निवडणूक घेण्याचा ठराव संमत करण्यात आलेला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या ट्रिपल टेस्टच्या निवाड्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणूक घेण्यासाठी १८ जून २०२२ ही तारीख निश्‍चित करून प्रस्ताव सरकारला सादर केला होता. हा प्रस्ताव सरकारकडून फेटाळण्यात आला आहे.\nPrevious articleजम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी द्रोन पाडले\nNext articleगांजाप्रकरणी गोमेकॉचे पाच विद्यार्थी निलंबित\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.webshodhinmarathi.com/what-is-balanced-diet-marathi/", "date_download": "2022-10-04T17:21:06Z", "digest": "sha1:K6JZAGSPAQECGZQJYAAXVFC7RL7ECO7D", "length": 25388, "nlines": 206, "source_domain": "www.webshodhinmarathi.com", "title": "समतोल आहार म्हणजे काय ? What is balanced diet Marathi - वेब शोध", "raw_content": "\nसमतोल आहार म्हणजे काय \nसमतोल आहार म्हणजे काय \nसमतोल आहाराने काय फायदे होतात\nजीवनशैली आणि आजार :\nसंतुलित आहार कसा मिळवावा\nफूड लिस्ट – रोजच्या आहारातली कॅलरी चे प्रमाण – भाजीपाला , फळ ,दूध पदार्थ आणि स्नक्स\nसमतोल आहार म्हणजे काय \nसमतोल आहार ज्यात सर्व जीवनाश्यक पौष्टीकांच समावेष असतो त्या आहारस balanced diet म्हणतात.\nजीवनावश्यक पौष्टिक म्हणजे कर्बोदके, खनिजे, प्रथिने, फायबर, चरबी युक्त अन्न. योग्य आणि शरीराला पुरेसे पौष्टिक अन्न आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करते , लहान सहान आजारांचा समर्थपणे मुकाबला करण्यास शरीर सक्षम बनते.\nपौष्टिक अन्नाची काय असावे हे ठरवण्याच्या उद्देशाने अन्न आणि पोषण समजून घेण्यासाठी विज्ञानात आतापर्यंत बराच रिसर्च केला गेला आहे आहे, ज्यात आजरांचा परिणाम तसेच आजार होण्याच प्रमाण कमी करता येवू शकते .\nअन्न विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीच्या या टप्प्यावर, तरीही बरेच काही अस्पष्ट राहिले आहे आणि अजूनही आपल्याला हव तितक आणि आहाराबद्दल समजून घेता आलेले नाही .\nआता पर्यंतच्या अनुभवाच्या आधारे आपल्याला हे समजायला लागलाय की आहे की प्रत्येक व्यक्तीचा आहार समसमान नसतो आणि गरजा वेगळ्या असतात ते.\nअन्नाची आवडनिवडी त फरक असून त्याचप्रमाणे आपण घेत असलेल्या अन्नाच्या परिमाणात्मक आणि गुणात्मक आवश्यकतांमध्ये लोकांमध्ये फरक असतो. आहार बाबत यापैकी बरेच रहस्ये अजून उलघडलेली नाहीत पण सुदैवाने, निरोगी जीवना करता आयुर्वेद सारखं प्राचीन विज्ञान, आरोग्य त सुधरणा करण्यात अन्नाच्या म्हत्वबाबात बरिच माहिती आज देत आह आहे.\nजे लोक निरोगी आयुष्य राहू इच्छितात त्यांच्यासाठी मातृशी सिता (योग्य प्रमाणात खा) हे आयुर्वेदाचे मुख्य उद्दीष्ट आहे हे या गोष्टीवर जोर देते की अन्नाच्या प्रमाणात सर्वांना स्वतःच्या विशिष्ट गरजा माहित असणे आवश्यक आहे.\nआयुर्वेद प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रकुर्तिंनुसार आवश्यक असलेल्या अन्नाचे प्रमाण विचारात घेत.\nसर्वात महत्वाचे म्हणजे नियमित सकाळी नाशता ,न्यारी घेणे.\nह्या डायट यमध्ये काही उद्देश पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.\nपुरेसे पाणी पिणे- साधारणतः 6-8 ग्लास पाणी\nभाजीपाला फळांचा योग्य समावेशमाश्यां चा समावेश कमीतकमी दोनदा एका आठवड्यातून.\nप्रौढ व्यक्तींनी नियमितपणे आठवड्यातुन किमान 3 तास व्यायाम करणे॰\nसमतोल आहाराने काय फायदे होतात\nप्रथिने आणि खनिजे मूळ प्रतिकारक्षमता मजबूत होणायस मदत.\nमेंदू आरोग्य आणी स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.\nआपलं वजन योग्य राखण्यासाठी मदत.\nसंपूर्ण दिवसभर शांत, आनंदी मन व ऊर्जावन राहण्यास मदत.\nकोलेस्ट्रॉल त्रास कमी होतो.\nस्नॅकिंगची आवश्यकता कमी होते.\nहृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकच्या जोखमी कमी होतात\nस्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण कमी होते\nऊंची च्या प्रमान्त आपल वजन किती असावं \n प्रोटिन, व्हिटॅमीन, कार्बोदके ,फॅट्सच आहरातील महत्व –\nफॅट्स- आपल्याला लागणाऱ्या काही ऊर्जेचा भाग हा फॅट्स कडून भरून काढला जातो . उदा- अमूल बटरकिंवा चीझ.\nखनिजे आणि प्रथिने- —-आजारांना विरोध करण्याची शरीराची क्षमता वाढते, मुख्यतः भाजीपाला आणि फळांपासून आपल्याला मिळतात, खनिज कमी असल्यास ऍनिमिया सारखे आजार संभवतात.\nकर्बोदके आपल्याला शरीर संस्थे ची सर्व काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा ही कर्बोदके कडून मिळत असते- जसे भाकरी, चपाती, भात वगरे.\nप्रथिने- प्रथिने हे वाढी साठी तर आवश्यक असतात पण शरीराची जी दैनंदिन कामामुळे झीज होत असते ती भरून काढण्यास मदत होते. प्रथिने आपल्याला दुधजन्य पदार्थां ,उसळी,मोड आलेले धान्य अंडी,मटण ,मासे ह्यातुन मोयह प्रमाणावर मिळते.\nजीवनसत्वे व त्याचे स्त्रोत\nजीवनशैली आणि आजार :\nजीवनशैली म्हणजे आहार-विहाहार यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि समतोल आहाराचा समावेश असणे .\nआजकाल उशीरा उठणे, उशीरा झोपणे, आहाराच्या वेळा सारख्या बदलणे, व्यायाम ब कष्टाची कामे यांचा अभाव असणे, जंकफूड (अरबट चरबट) खाणे अशा गोष्टींचे प्रमाणे वाढले आहे. यामुळेच आजारी पडण्याचे प्रमाणे वाढले आहे.\nआजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य जीवंनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये योग्य झोप, योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने, प्राणायाम आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच व्यायामसुदूधा आपल्या शरीराला झेपेल असाच करावा.\nसंतुलित आहार कसा मिळवावा\nआपल्या जेवणातून आपल्याला संतुलित आहार मिळत आहे, याची खात्री करण्यासाठी अन्न पिरॅमिड तयार केले जातात . आपण खातो त्या अन्नपदार्थांची विविध गटांत विभागणी केली जाते .\nआपल्या रोजच्या आहारात या प्रत्येक गटांतील अन्नपदार्थांचा किती प्रमाणात समावेशअसावा , त्या प्रमाणात त्यांना एका पिरॅमिडमध्ये ठराविक जागा द्यावी,\nप्रत्येक गटांतील अन्नपदार्ध आपण रोज किती प्रमाणात खावे हे आपल्याला त्या जागेच्या आकारावरून ठरवता येते.\nबाजूच्या पिरंमिडप्रमाणे प्रत्येक गटांतील काही अन्नपदार्थ रोज आलटून- पालटून योग्य प्रमाणात निवडल्यास आपल्याला संतुलित आहार मिळत आहे याची खात्री करता येते.\nसहसा आपल्या डॉक्टरांशी बोलून एक उत्तम आहार प्लॅन तयार करता येतो\nपिरमिडप्रमाणे आपण रोजचा आहार निवडल्यास त्यांत भाज्या,फळे, तृणधान्ये, कडधान्ये यांचा समावेश होतो. त्यांतून तंतुमय पदार्थही पुरेशा प्रमाणात मिळतात.\n1. अॅंटी इन्फ्लेमेटरी फूड लिस्ट\nबेल पाने, रंगीबेरंगी फळे, (पपई), भाज्या, एक्स्ट्रा-व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, नट, आले, ऑइलफिश, हळद, मशरूम, ग्रीन टी, ब्रोकोली आणि रताळे व ट्रायफोलिएट\n2. अम्लीय फूड लिस्ट\nचुना, लिंबू, व्हिनेगर, खरबूज, केळी, सफरचंद, रास्पबेरी,मनुका, चेरी, द्राक्षे, पीच, नाशपाती, अननस, ब्लूबेरी, मसूर, कॉर्न, कोल्ड ड्रिंक्स, अल्कोहोल, तेल,काजू, अक्रोड, शेंगदाणे, चणे आणि बीन्स\n3. कोलेस्ट्रॉल समृद्ध फूड लिस्ट\nअंड्यातील पिवळ बलक, यकृत, फास्ट फूड, लोणी, कोळंबी, चीज, शेलफिश ऑयस्टर, संपूर्ण दूध, चॉकलेट आणि तळलेले चिकन\n4. इलास्टिन समृद्ध फूड लिस्ट – Elastin food\nसंत्री, द्राक्षे, ब्रोकोली, ब्लूबेरी, रास्पबेरी,स्ट्रॉबेरी, प्लम्स, मनुका आणि ऑयस्टर,\n5. डोपामाइन समृद्ध फूड लिस्ट\nसफरचंद, केळी, चिकन, चीज, अंडी, मासे, टरबूज, गहू जर्म , बीन्स आणि शेंगा\n6. GABA समृद्ध फूड लिस्ट\nमसूर, लिंबूवर्गीय फळे, ब्रोकोली, ओट्स, पालक, बदाम,अक्रोड, लसूण, केळी आणि संपूर्ण धान्य\n7. लॅक्टिक ऍसिड समृद्ध फूड लिस्ट\nचीज, दही, दूध, आंबवलेले खाद्यपदार्थ, लिंबूवर्गीय फळे आणि लोणचे व भाजीपाला\n8. सेरोटोनिन समृद्ध फूड लिस्ट\nदूध, चीज, शेंगदाणे, चणे (काबुलीचना), बदाम, पिस्ता, काजू, हेझलनट्स, अक्रोड, संपूर्ण धान्य, पालक, बटाटे, मुळा, बीट्स, गाजर, आले, टोमॅटो, केळी,अननस, पेरू, स्प्राउट्स, मशरूम, गोड पावटा,टरबूज, पीच, चिकन, मासे आणि हिरव्या पालेभाज्या.\nफूड लिस्ट – रोजच्या आहारातली कॅलरी चे प्रमाण – भाजीपाला , फळ ,दूध पदार्थ आणि स्नक्स\nखाद्य प्रकार वजन कॅलरी\nसंपूर्ण दूध 225 मिलि (1 cup) 150\nपनीर (संपूर्ण दूध) 60 ग्रॅम 150\nलोणी 1 चमचा 45\nतूप 1 चमचा 45\nसफरचंद 1 लहान 50 – 60\nकेळी 1/2 मध्यम 50 – 60\nद्राक्षे 15 लहान 50 – 60\nमोसंबी 1 मध्यम 50 – 60\nसंत्री 1 मध्यम 50 – 60\nशिजवलेले धान्य 1/2 कप 80\nतांदूळ शिजवलेले 25 ग्रॅम 80\nचपाती 1 मध्यम 80\nबटाटा 1 मध्यम 80\nडाळी 1 मोठी वाटी 80\nमिक्स वेज – भाज्या 150 ग्रॅम 80\nमासे 50 ग्रॅम 55\nबिस्किट (गोड) 15 ग्रॅम 70\nकेक (साधा) 50 ग्रॅम 135\nडोसा (साधा) 1 माध्यम 135\nडोसा (मासला) 1 मध्यम 250\nभज्या-पकोडा 50 ग्रॅम 175\nपुरी 1 मोठ 85\nमेदुवडा 1 लहान 70\nबिर्याणी – मटण 1 मध्यम प्लेट 225\nबिर्याणी वेज 1 मध्यम प्लेट 200\nचिकन रस्सा -करी 100 ग्रॅम 225\nतळलेले मासे 85 ग्रॅम 140\nपुलाव 100 ग्रॅम 130\nगाजर हलवा 45 ग्रॅम 165\nखीर 100 ग्रॅम 180\nरसगुल्ला 50 ग्रॅम 140\nपुस्तके – छंद आणि सवयी\nबिटकॉईन मध्ये गुंतवणूक कशी करावी \n5 thoughts on “समतोल आहार म्हणजे काय \nPingback: कमी वयात देखील आपले केस का गळु लागतात केस गळती ची कारणे - वेब शोध\nPingback: लहान मुलांमधील न्यूमोनिया - कारणें, लक्षणे व उपचार - डॉ.जि.एम.पाटील - नवजात शिशु तज्ञ - वेब शोध\nPingback: उत्तम आरोग्यासाठी आहार घेण्याचे 5 सोप्पे नियम - Tips for Healthy Eating for a Healthy life - वेब शोध\nयु आय डी ए आयचा फुलफाँर्म काय असतो\nव्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ – VRS meaning and full form in Marathi\nमंकीपॉक्स आजार – प्रमुख लक्षणे व उपचार – Monkey pox information in Marathi\nबीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene\n प्रोटिन, व्हिटॅमीन, कार्बोदके ,फॅट्सच आहरातील महत्व – Nutrition Complete Information In Marathi\nचिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Egg – Fish – Chicken –health benefits.\nCategories Select Category आरोग्य (72) आर्थिक (78) ऊस लागवड (8) एसईओ (3) कृषितंत्रज्ञान (34) कृषी योजनां (12) चालू घडामोडी मराठी (18) टेक्नॉलॉजी (47) ट्रेंडिंग (1) दैनंदिन वापरातील इंग्रजी (16) फरक (30) फुल फॉर्म (42) मराठी अर्थ (20) मराठी माहिती (482) मार्केट आणि मार्केटिंग (46) लोकप्रिय (7) वर्डप्रेस (6) विज्ञान जिज्ञासा (10) शैक्षणिक (28)\nसमतोल आहार म्हणजे काय \nआरोग्य विमा म्हणजे काय \nBank Nifty विषयी संपूर्ण माहिती – किती बँक \nबिटकॉईन मध्ये गुंतवणूक कशी करावी \nDebit आणि credit म्हणजे काय\nFD आणि RD मध्ये काय फरक आहे\nSBI होम लोन व्याजदर ,पात्रता व कागदपत्रे\nदुधाचे पासून बनवले जाणारे पदार्थ\nबीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene\nचिकन मासे अणि अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Egg – Fish – Chicken –health benefits.\nॐ ह्या मंत्राचा रोज जप करण्याचे 11 फायदे – Om chanting benefits in Marathi\nसुर्यनमस्कार करण्याचे 20 फायदे कोणकोणते आहेत\nशरीरातील लोहाची पातळी त्वरीत कशी वाढवायची\nयु आय डी ए आयचा फुलफाँर्म काय असतो\nव्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ – VRS meaning and full form in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.divyaprabhatnews.com/2021/07/blog-post_9.html", "date_download": "2022-10-04T15:54:50Z", "digest": "sha1:4DNDVADKECHJCGROO2FIEPGY4ZZ5RV5W", "length": 10705, "nlines": 53, "source_domain": "www.divyaprabhatnews.com", "title": "आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा :- पालकमंत्री दत्तात्रय भरणे - Divyaprabhat News", "raw_content": "\nHome पंढरपूर विशेष आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा :- पालकमंत्री दत्तात्रय भरणे\nआषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा :- पालकमंत्री दत्तात्रय भरणे\n7:50 AM पंढरपूर विशेष,\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने दिलेले निर्देश आणि परंपरा यांचा समन्वय साधून आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा. यासाठी सर्व विभागांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या.\nपालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या संत तुकाराम भवन येथे बैठक झाली.\nबैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, नगराध्यक्षा साधना भोसले, पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे,प्रांताधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके आदी उपस्थित होते.सुरवातीला श्री. ढोले यांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालखी सोहळे यांचे आगमन, शासकीय महापूजा,नगर प्रदक्षिणा आदीबाबतचे नियोजन सांगितले.श्री.भरणे यांनी सर्व संबधित विभागांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कामकाज याबाबत पुढाकार घेवून काम करावे.कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास जिल्हा प्रशासन व मंदीर समिती यांच्याशी समन्वय ठेवून तोडगा काढावा,अशा सूचना दिल्या.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांनी आपसात समन्वय ठेवून लसीकरण, स्वच्छता, आरोग्य तपासणी, शुध्द पाण्याचा पुरवठा, आवश्यक ठिकाणी तात्पुरती स्वच्छता गृहे, वाखरी पालखीतळ स्वच्छता याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे,अशा सूचना श्री.भरणे यांनी यावेळी त्यांनी काही प्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यावर संबधित विभागांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.\nयावेळी कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, राज्य उत्पादन शुल्कचे रवींद्र आवळे, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nTags # पंढरपूर विशेष\nसंपादक - श्री.पोपट इंगोले\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'दिव्य प्रभात न्यूज ' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nपाटखळ येथील त्या वादग्रस्त खडी क्रशर व मंगलकार्यालयाची होणार चौकशी....\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील मोरे पिता पुत्रांचे मंगलकार्यालय व खडीक्रशर बेकायदेशीर आणि शासनाचे नियम उल...\nदामाजीच्या कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्तीने कामगारांच्या भावनेशी खेळू नका .......\nकामगार संघटनेचा अफवेखोरांना खणखणीत इशारा...... दिव्य न्यूज नेटवर्क दामाजी ही आमची मातृसंस्था असून आम्ही कामगारांनी ही सं...\nपाटखळ येथील मोरे खडी क्रेशर महसुल विभागाने दुसऱ्यांदा केले सील..\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील गावालगत नियमांची पायमल्ली करून उभारलेल्या खडीक्रशर याबाबतची अधिक म...\nमावस भावाच्या खून प्रकरणी मंगळवेढयाचे तत्कालीन पोलिस नाईक यास जन्मठेप व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा...\nजन्मठेपेच्या शिक्षेन जिल्हाच्या पाेलीस दलात उडाली ऐकच खळबळ.... मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तत्का...\n\"त्या \"वादग्रस्त 'खडी क्रशर' आणि 'मंगल कार्यालयाच्या' कारवाईला महसूल प्रशासनाला कधी लागेल मुहूर्त\nमंगळवेढा महसूल प्रशासनाचे कार्य म्हणजे \" वराती मागून घोडे \"नागरिकांतून तीव्र संताप..... दिव्य प्रभात न्यूज ...\nक्रीडा विषयक जाहिरात धार्मिक पंढरपूर विशेष मंगळवेढा विशेष राजकीय संपादकीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/g20-summit-india-to-host-this-summit-in-2022-pm-narendra-modi-says-321006.html", "date_download": "2022-10-04T16:39:23Z", "digest": "sha1:6JPMIUGPBGROQSD6ICMNRXZFX4TRAYP3", "length": 8966, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींच्या प्रयत्नांना यश, 2022 च्या G20 परिषदेचा मान भारताला मिळणार! – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /देश /\nमोदींच्या प्रयत्नांना यश, 2022 च्या G20 परिषदेचा मान भारताला मिळणार\nमोदींच्या प्रयत्नांना यश, 2022 च्या G20 परिषदेचा मान भारताला मिळणार\nभारत हा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतात या, इथल्या आदरातिथ्याचा अनुभव घ्या असंही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.\nभारत हा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतात या, इथल्या आदरातिथ्याचा अनुभव घ्या असंही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.\nदोन मॅचमध्ये झीरो, पण तिसऱ्या टी20त दक्षिण आफ्रिकेच्या या हीरोनं ठोकलं शतक\nदीप्ती शर्माची कॉपी करायला थांबला दीपक चहर, पुढे काय झालं\nभारतानं वर्ल्ड कप जिंकावा म्हणून हे काय करतोय धोनी 2011 चा 'धोनी रिटर्न्स'\nअखेर ती वेळ आलीच... Jio 5G उद्या 'या' चार शहरात होणार लाँच\nब्यूनस आयर्स, 2 डिसेंबर : अर्जेटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स इथं सुरू असलेल्या G20 देशांच्या शिखर परिषदेत भारताच्या मुत्सद्देगिरील यश आलंय. 2022 मध्ये होणाऱ्या शिखर परिषदेचं यजमानपद भारताला देण्याच्या निर्णयाला सर्व देशांनी मान्यता दिली आहे. आधी ही परिषद इटलीला होणार होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इटलीनं भारताची विनंती मान्य केली. 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूण होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर भारताला या परिषदेचं यजमानपद हवं होतं. भारताच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त G20 परिषद घेण्याचा मान भारताला मिळावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. रोटेशननुसार ही परिषद इटलीला होणार होती. मात्र भारताच्या विनंतीला मान देत इटलीने यासाठी तयारी दाखवली आणि इतर सदस्य देशांनीही त्याला मान्यता दिली. आधीच्या योजनेनुसार 2021 मध्ये भारतात ही परिषद होणार होती. ही मान्यता मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही जगभरातल्या नेत्यांचं स्वागत करण्यास उत्सुक आहोत. सर्वांना मी भारतात येण्याचं निमंत्रण देतो.\nभारत हा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतात या, इथल्या आदरातिथ्याचा अनुभव घ्या असंही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. भारताच्या मुत्सद्देगिरीचं हे मोठं यश समजलं जातं. जगातली सर्व विकसनशील देश या परिषदेचे सदस्य असून जगभरातले सर्व मोठे नेते या परिषदेला हजेरी लावत असतात. संगीताच्या कार्यक्रमात पैशांचा तुफान पाऊस, VIDEO पाहून तुम्ही अचंबित व्हाल\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A2%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-04T15:47:26Z", "digest": "sha1:Y5MCPYKLU5VAWYVNVYMY5MPI4UNRHKKF", "length": 12947, "nlines": 76, "source_domain": "navprabha.com", "title": "आपत्तींचा वेढा | Navprabha", "raw_content": "\nHome अग्रलेख आपत्तींचा वेढा\nएकीकडे देशामध्ये भलभलत्या विषयांवरून वातावरण तापवले जाते आहे आणि दुसरीकडे या देशाचा ईशान्येकडील मोठा भूभाग अतिवृष्टी आणि महापुरांनी उद्ध्वस्त झाला आहे. ईशान्येकडील आसाम, अरुणाचल, मेघालयमध्ये गेले काही दिवस महापुराने थैमान घातले आहे, परंतु दुर्दैवाने ईशान्येचा भाग राष्ट्रीय प्रसारमाध्यमांत नेहमीच उपेक्षित राहत असल्याने लाखो लोकांचा संसार तेथे उघड्यावर पडला असला तरी उर्वरित देशाला त्याची फारशी जाणीवही झालेली दिसत नाही. एकट्या आसाममधील २९ जिल्ह्यांतील अडीच हजारांवर गावे पुराने कोलमडली आहेत. आठ लाख लोक बेघर झाले आहेत. लाखो मदत छावण्यांमध्ये आश्रयाला गेले आहेत, तर असंख्य लोकांना अक्षरशः उघड्यावर लोहमार्गावर अन्नपाण्याविना आसरा घेणे भाग पडले आहे. ईशान्येतील पूरपरिस्थिती खरोखर भीषण आहे. एनडीआरएफ आणि सेनेचे मदतकार्य जोरात असले तरी आभाळाच फाटले आहे तेथे कोण कोणाला पुरे पडणार अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते.\nआसाम आणि अन्य राज्यांमध्ये महापुरामुळे झालेले नुकसान नेमके कितीचे आहे हे कळायला अजून काही काळ जावा लागेल, परंतु ज्या तर्‍हेने गावागावांतील पूल कोसळून पडले आहेत, रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, हजारो घरे कोसळली वा पाण्याखाली गेली आहेत, ते पाहिल्यास ही राष्ट्रीय आपत्तीच म्हणावी लागेल.\nदुर्दैवाने उर्वरित देशाला ईशान्येतील राज्यांतील या हलकल्लोळाची फारशी माहिती नव्हती वा दखल घ्यावीशी वाटली नाही. परंतु महापुराने केलेल्या या नुकसानीतून आसाम आणि शेजारील राज्यांना पुन्हा उभे करायचे असेल तर अवघ्या देशाला मदतीचा हात पुढे करावा लागेल. यापूर्वी दक्षिणेतील तामीळनाडू, केरळसारख्या राज्यांमध्ये महापुराने हलकल्लोळ माजवला तेव्हा देश मदतीला धावला होता. बिहार आणि उत्तरेतील पठारी प्रदेशात असे पूर नेहमीचे आहेत. देशाच्या पूर्व किनारपट्टीवर तर सतत वादळे धडकत असतात.\nएका आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकताच आपला एक अहवाल दिला आहे, त्यातील आकडेवारीनुसार गेल्या वर्षामध्ये आपल्या देशाला तब्बल ऐंशी नैसर्गिक आपत्तींनी तडाखा दिला. पूर, वादळे, अतिवृष्टी यांतून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान कोसळणारा नैऋत्य मोसमी पाऊस आणि ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानचा ईशान्य मोसमी पाऊस या दोन्हींच्या काळात महापुरांनी अनेक प्रदेशांना झोडपले. शिवाय यास, तौक्ते, गुलाब अशा वादळांनी नुकसानी घडविली ती वेगळीच. शेती आणि बागायतींचे अशा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान होत असते. यावर्षी तर पश्‍चिम आणि दक्षिण भारतामध्ये एकीकडे अवकाळी पाऊस होत असताना तिकडे उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट उसळली होती. निसर्गचक्रच असे उलटेपालटे झाल्याने त्याचा फटका खावा लागणे आता नित्याचे होऊन बसले आहे.\nप्रत्यक्ष चक्रीवादळात किंवा पुरांमुळे होणारी हानी मोठी असतेच, परंतु या वादळांचा परिणाम म्हणून जे पर्यावरणीय परिणाम इतर प्रदेशांतही दिसून येतात, त्या हवामान बदलांमुळे वार्षिक पिके आणि फळफळावळीच्या उत्पादनावरही मोठे दुष्परिणाम होत असतात. यावर्षी गोव्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. परिणामी त्याचा फटका शेतकरी आणि बागायतदारांना बसला. महाराष्ट्रात अभूतपूर्व गारपीट झाली. त्यातून शेतकर्‍यांचे नुकसान झाले. ह्या अशा घटनांमुळे देशातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. आधीच शेती बागायती हे बेभरवशाचे व लहरी हवामानावर सर्वस्वी अवलंबून असलेले व्यवसाय, त्यामुळे असे आभाळ फाटते तेव्हा शेतकरी आणि बागायतदार आपला आत्मविश्वासच गमावून बसतो. सरकार मदतीची आश्वासने देते, नेते आपत्तीग्रस्त भागाचे दौरे करतात, बहुधा हवाई पाहण्या करतात, परंतु प्रत्यक्ष जमिनीवरच्या आपत्तीग्रस्तांपर्यंत ती मदत पोहोचायला अक्षम्य विलंब लागत असतो. त्यामुळे या बेभरवशाच्या परिस्थितीला तोंड देत आपला आत्मवि श्वास टिकवणे हे बळीराजासाठी मुळीच सोपे राहिलेले नाही. पूर्वीच्या तुलनेत आपले हवामान खाते अधिक आधुनिक झालेले आहे, त्यामुळे हवामानाचे अचूक आगाऊ अंदाज आज उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांच्या आधारे आणि डॉप्लर रडारच्या मदतीने व्यक्त करता येतात. प्रशासनही त्यासाठी कामाला लागते, परंतु तरीही नुकसान टाळता येत नाही, कारण आभाळच फाटलेले असते. यापुढे अशा आपत्ती नेहमीच्याच मानून या आपत्तीग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देणारी व्यवस्था सरकारने उभारली तरच यातून निभाव लागू शकेल.\nPrevious articleपुन्हा घरफोडी; ३० लाखांचे दागिने लंपास\nNext articleएका क्लिकवर मिळणार पालिका क्षेत्रातील घरांची माहिती\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege/parents-students-scurry-for-non-creamy-layer-certificate-129745/", "date_download": "2022-10-04T16:38:08Z", "digest": "sha1:AVAIAUP6BXZTY23ENC5FLJ33K4ZMFZNP", "length": 19231, "nlines": 236, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nनॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ\nअभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना ‘इतर मागास प्रवर्गा’साठी (ओबीसी) राखीव असलेल्या कोटय़ातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी दिलेल्या मुदतीत ‘नॉनक्रीमीलेअर’ प्रमाणपत्र सादर करणे शक्य होणार नसल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.\nअभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना ‘इतर मागास प्रवर्गा’साठी (ओबीसी) राखीव असलेल्या कोटय़ातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी दिलेल्या मुदतीत ‘नॉनक्रीमीलेअर’ प्रमाणपत्र सादर करणे शक्य होणार नसल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्यामुळे, या प्रमाणपत्रासाठी पालकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र मुंबईसह राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयात गेले काही दिवस दिसत आहे.\nअभियांत्रिकीसाठी अर्ज भरण्याची शुक्रवारी शेवटची मुदत आहे. अर्जाबरोबरच विविध प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात, जात पडताळणी, नॉनक्रीमीलेअर (उत्पन्न दाखला) आदी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करणेही बंधनकारक आहे. पण, नॉनक्रीमीलेअर प्रमाणपत्र मिळविण्यात अनंत अडचणी येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळालेले नाही. या प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाचा तपशील दाखविणारा १६ क्रमांकाचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे, परंतु अनेक खासगी आस्थापनांमध्ये हा अर्ज उशिरा मिळतो. त्यामुळे, पालकांना प्रवेशाच्या तोंडावरच हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यातून काही तहसीलदार कार्यालयांमधून कर्मचारीही विद्यार्थी आणि पालकांना सहकार्य करीत नसल्याने प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येत आहेत. या प्रमाणपत्राअभावी खुल्या वर्गातून प्रवेश घेणे भाग पडणार असल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे, हे प्रमाणपत्र सादर करण्याला मुदतवाढ द्या, वा कागदपत्रे सादर केलेल्या पावतीच्या पुराव्यावर प्रवेश द्या, अशी मागणी पालकांकडून होते आहे. मात्र, या दोन्ही शक्यता तंत्रशिक्षण संचालकांनी फेटाळून लावल्या आहेत.\n१८ जूनपर्यंत अर्जामध्ये दुरुस्ती शक्य\n‘प्रवेश घेतानाच सर्व आवश्यक प्रमाणपत्रे तपासून घ्यावी, असा नियम आहे. या संबंधात आम्ही गेले वर्षभर पालकांसाठी सूचना प्रसिद्ध करीत आहोत. त्यामुळे, प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ देता येणे शक्य नाही,’ असे तंत्रशिक्षण संचालक सुभाष महाजन यांनी स्पष्ट केले. उद्या अर्ज भरण्याची शेवटची मुदत असली तरी १८ जूनपर्यंत पालकांना आपल्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. त्यामुळे तोपर्यंत तरी आवश्यक ती प्रमाणपत्रे जमा करून अर्जात बदल करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nमराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज ( Kgtocollege ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमहाविद्यालय प्रवेशासाठी छायांकित प्रती प्रमाणित करण्याची गरज नाही\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\n“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nटाइप १ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो का\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nठाणे शहरात सौंदर्यीकरणाची कामे उत्तम दर्जाची करण्यावर लक्ष केंद्रित करा ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nजेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले\nपुणे : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला चार दिवस विलंब ; वाहतुककोंडी टाळण्यासाठी निर्णय\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/eknath-shinde-will-be-next-cm-of-maharashtra-announced-devendra-fadnavis-sharad-ponkshe-share-post-kmd-95-2998695/lite/", "date_download": "2022-10-04T16:52:05Z", "digest": "sha1:RMDS5GE32M4M2FAI224MAJTJEZEEN24R", "length": 21484, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले... | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nएकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद जाहीर होताच अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले…\nMaharashtra New CM Eknath Shinde : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील असे देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nMaharashtra New CM Eknath Shinde : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील असे देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले आहे.\nMaharashtra Political Crisis, Eknath Shinde Oath Ceremony : उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे असतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सगळे तर्क-वितर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील असं जाहीर केलं आहे. आज संध्याकळी एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.\nआणखी वाचा – VIDEO : “…त्याच्या अहंकाराचाही अंत होणं निश्चित”; उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nएकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे घोषित होताच अनेकांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. फक्त सामान्य व्यक्तींनीच नव्हे तर कलाक्षेत्रामधील मंडळी देखील याबाबत व्यक्त होताना दिसत आहेत. आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शरद पोंक्षे यांनी देखील एक पोस्ट केली आहे. त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.\nशरद पोंक्षे यांची पोस्ट चर्चेत\nएकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री होणार हे घोषित होताच शरद पोंक्षे यांनी म्हटलं की, “मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांचं अभिनंदन” शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी ही पोस्ट शेअर करताच अनेकांनी कमेंटद्वारे याबाबत व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे.\nआणखी वाचा – “महाराष्ट्राची जनता जिंकली”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आरोह वेलणकरचं ‘ते’ ट्विट चर्चेत\nएका युजरने म्हटलं की, “अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय. मा.एकनाथजी शिंदे यांचे त्रिवार अभिनंदन.” तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं, “शपथ विधी तर होऊ दे.” महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेली ही मोठी घडामोड खरंच आश्चर्यचकित करणारी आहे. याआधी देखील शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. “हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वत: ची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं…सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले,” असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं होतं.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘मिलीनीयर’ प्रशांत नाकतीचं नवं गाणं प्रदर्शित, अवघ्या काही तासातच गाणं तुफान व्हायरल\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\n“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nटाइप १ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो का\nऔरंगाबाद : पीएफआयचा न्यायाधीश, पोलिसांविरोधात कट ; एटीएसची न्यायालयात माहिती\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nठाणे शहरात सौंदर्यीकरणाची कामे उत्तम दर्जाची करण्यावर लक्ष केंद्रित करा ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nजेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\n‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत पहिल्यांदा स्पष्टच बोलला दिग्दर्शक ओम राऊत, म्हणाला, “लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून…”\nअली फजल, रिचा चड्ढा दोन वर्षांपूर्वीच विवाहबंधनात अडकले होते\n‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतील कलाकारांनी प्रसिद्ध अशा रामलीला कार्यक्रमाला लावली हजेरी\n“तरीही ब्रह्मास्त्र सुपरहीट..” बॉयकॉट ट्रेंड आणि चित्रपटांच्या यशाबद्दल अभिनेता रितेश देशमुखने मांडलं मत\nVideo : काळाचौकी-लालबाग परिसरामध्ये रणवीर सिंह पोहोचला अन्…; अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nBigg Boss 16 : शिव ठाकरे पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडणार, नॉमिनेटेड स्पर्धकांची लिस्ट पाहा\nट्रोलिंग, नकारात्मक चर्चा अन्…; प्रभास-सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ प्रदर्शनापूर्वीच बॉयकॉट करण्याची मागणी\n“इतर कुणीही…” मधुबालाच्या बायोपिकबद्दल त्यांच्या बहिणीचा मोठा खुलासा\nॠषभ पंतला गर्लफ्रेंडकडून मिळाले बर्थ डे स्पेशल गिफ्ट जाणून घ्या त्या खास गिफ्टबद्दल…\n‘मी टू’ आरोपांमध्ये अडकलेला साजिद खान रस्त्यावर विकायचा टूथपेस्ट, ‘बिग बॉस’च्या घरात खासगी आयुष्याबाबत म्हणाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/575/", "date_download": "2022-10-04T15:44:33Z", "digest": "sha1:BFZTCE6WGHGYQWNMIJPV6D3ULQA5QM23", "length": 10585, "nlines": 68, "source_domain": "desimarathi.com", "title": "कोणत्याही काढ्या पेक्षा ७ पट प्रभावी काढा, प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल. २५ आजार बरे संसर्गाची भीतीच नाही. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / कोणत्याही काढ्या पेक्षा ७ पट प्रभावी काढा, प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल. २५ आजार बरे संसर्गाची भीतीच नाही.\nकोणत्याही काढ्या पेक्षा ७ पट प्रभावी काढा, प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल. २५ आजार बरे संसर्गाची भीतीच नाही.\nमंडळी सध्या संसर्गाची लाट सुरू आहे. आणि या संसर्गापासून बचाव होण्यासाठी आपण वेगवेगळे घरगुती उपाय करतच असतो. मंडळी यामध्ये वेगवेगळे काढे करणे असेल वेगवेगळे प्रकारची वाफ घेणे असेल. असे वेगवेगळे घरगुती उपाय आपण करत असतो. जेणेकरून आपल्याला दवाखान्यात जायची गरज नाही. आणि संसर्ग आपल्याला होणार नाही यासाठी आपण हे उपाय करत असतो.\nआज मी असाच एक उपाय घेवून आलो आहे तुमच्या साठी ज्या उपायाने तुमची प्रतिकारशक्ती इतकी वाढेल की तुम्हाला कोणत्याही विषाणूचा संसर्ग होणार नाही. आणि पावसाळयात व्हायरल इन्फेक्शन सुधा होणार नाही.\nसाधारण जो कोरडा खोकला असेल, कणकण असेल, बारीक ताप असेल, थकवा, चकर येणे, भूक न लागणे, पोटाच्या समस्या असेल. या सर्व समस्यांना तुम्ही या उपायाने बाय बाय करणार आहात. हा घरगुती उपाय इतका प्रभावी आहे आणि सर्वात महत्त्वाचं हा घरगुती उपाय काय नवीन नाही आहे. आपली आजी आजोबा जुन्या काळात हा उपाय करत असत.\nआपल्याला घरतीलच काही पदार्थ यासाठी लागणार आहेत. आणि तुमच्या परिसरातील एक दोन पदार्थ लागणार आहेत. ते पदार्थ कोणते आहेत. हा उपाय कधी करायचा आणि कुणी करायचा नाही या बदल सविस्तर माहिती तुम्हाला या लेखामध्ये पहिला मिळणार तरी एक विनंती हा लेख पूर्ण वाचा.\nतर मंडळी यासाठी आपण काय करणार आहोत. सर्व प्रथम एक ग्लास पाणी घ्या. आणि उकळायला ठेवायचे आहे गॅस वर उकळायला ठेवल्यानंतर त्यात आपल्याला एक तुकडा गुळवेलचा टाकायचा आहे. गुळवेल आयुर्वेदातील सोन आहे. आणि म्हणून गुळवेल चा तुकडा आपल्याला येते टाकायचा आहे. आपण ह्या एक ग्लास पाण्यात दोन व्यक्तींना काढा बनवणार आहे.\nज्यांना थोडासा ताप असेल कणकण असेल त्यांनी गुळवेलचे एक पान सुधा टाकायचे आहे. ज्यांना ताप नसेल त्यांनी नाही टाकले तरी चालेल. नंतर आपल्याला टाकायचे आहे आले, सुंठ एक छोटासा तुकडा आपल्याला टाकायचा आहे जास्त नाही.\nत्यानंतर एक चमचा बडीसेफ टाकायची आहे. त्यानंतर गुळाचा एक छोटासा तुकडा यामध्ये टाकायचा आहे. बघा या चार ते पाच गोष्टी आपण या पाण्यामध्ये टाकल्या आहेत. हे सर्व झाल्या नंतर हे मिश्रण भरपूर उकळायचे आहे इतके उकळायचे आहे की एक ग्लास पाण्याचे अर्धा ग्लास पाणी झाले पाहिजे. अश्या पद्धतीने आपल्याला काढा बनवायचा आहे.\nहा काढा झाल्यानंतर हा काढा व्यवस्थित गाळून घ्या. हा काढा दिवस भरामध्ये कधीही घेवू शकता. पण हा काढा घेण्यासाठी उत्तम वेळ ही सकाळी उपाशी पोटी आहे. आणि म्हणून या वेळेस आपण हा काढा घेतला तर त्याचा प्रभाव थोडासा जास्त राहील.\nबघा मंडळी हा घरगुती उपाय केल्याने तुमचा ताप असेल, खोकला असेल, कणकण असेल, थकवा, चकार येणे असेल, पोटाच्या काही समस्या असतील. या सारखे सर्व आजार निघून जाणार आहेत. आणि हे आजार तुम्हाला झाले नसतील तर भविष्यात तुम्हाला होणार नाहीत. त्याच प्रमाणे तुमची प्रतिकार शक्ती भरपूर प्रमाणात वाढेल. जेणेकरून तुम्हाला कोणताही संसर्ग होणार नाही. तर मंडळी हा उपाय तुम्ही घरी नक्की करा व या आजारापासून दूर राहा.\nPrevious वर्षातील पहिले चंद्रग्रहण 26 मे या 5 राशी बनतील करोडपती.\nNext ऑक्सिजन 100% शुद्ध आणि भरपूर फक्त हे छोटेसे झाड घरात लावा\n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/malegaon/news/eco-friendly-ganesha-idol-immersion-in-manegavi-130300348.html", "date_download": "2022-10-04T16:57:45Z", "digest": "sha1:BPJ3SFWK73XIXE4GEI4URVBWDZCP3AXP", "length": 5224, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मनेगावी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन | Eco-friendly Ganesha Idol immersion in Manegavi| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउपक्रम:मनेगावी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन\nजय हरी ज्येष्ठ नागरिक संस्था, ग्रामपंचायत व वृक्षमित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. गावातील ३०० पैकी ५८ कुटुंबांनी यात सहभाग घेतला. सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच श्रीराम सोनवणे, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष ॲड. सी. डी. भोजने यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.\nआटकवडे येथील प्रगतिशील शेतकरी रंगनाथ वाघ यांच्या गणरायाचे पूजन करून सुरुवात झाली. ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सरचिटणीस मधुकर पवार, मच्छिंद्र सोनवणे, विठ्ठल आंबेकर, बाजीराव सोनवणे, बजरंग सोनवणे, पांडुरंग सोनवणे, बाळू जाधव, राजाराम शिंदे, सुकदेव सोनवणे, हरिभाऊ सोनवणे, योगेश शिंदे, ग्रामसेवक एम. बी. यादव, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन सोनवणे, सदस्या शोभा भालेराव, वृक्षमित्र सुरेश कपिले, सुनील शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. सहा वर्षे पिण्याच्या पाण्याची परवड झाली होती. शेतीही तोट्यात होती. या वर्षी परतीच्या पावसाने सर्व तलाव भरून वाहिले आहेत. पाण्याच्या एक-एक घोटासाठी ग्रामस्थांनी संघर्ष केलेला असल्याने पाण्याचे मोल समजल्याने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला.ग्रामपंचायत, ज्येष्ठ नागरिक, वृक्षमित्र परिवाराने पुढाकार घेत सर्व गणेश मंडळ, ग्रामस्थांना आवाहन केले होते. गणेश विसर्जनासाठी गावात कृत्रिम कुंड, निर्माल्यासाठी ट्रॅक्टर ठेवण्यात आला होता. पोलिसपाटील रवींद्र सोनवणे यांनी उपक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.\nभारत ला 22 चेंडूत 16.36 प्रति ओवर सरासरी ने 60 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/bar-council-insurance-scheme/", "date_download": "2022-10-04T16:15:55Z", "digest": "sha1:Y7B2OLF5YZMCLHLMPHSGEKJJCWQ3CEEP", "length": 7571, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Bar Council Insurance Scheme Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nवकिलांसाठी बार कौन्सिलची विमा योजना\nपुणे : बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने दोन्ही राज्यातील वकिलांसाठी विमा योजना सुरू केली आहे. यामध्ये करोना, सर्व ...\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\nसगळे देशवासी गुजरातचे मीठ खातात – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू\nभौतिकशास्त्राचे नोबेल तीन संशोधकांना विभागून जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/bus-pass/", "date_download": "2022-10-04T17:19:12Z", "digest": "sha1:E2FSORIDVGWUEVDSQK2HXIGORAUAOYRM", "length": 9157, "nlines": 210, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "bus pass Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nपोलिसांना पीएमपीचा मोफत प्रवास\nओळखपत्र बंधनकारक : इतर कर्मचारी आढळून आल्यास कारवाई पुणे - महापालिका परिवहन सेवेच्या बसेसमधून पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील आस्थापनेवरील ...\nअनुदानित पासला 2 महिने मुदतवाढ\nपुणे - पुणे महापालिका हद्दीतील मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएल बसच्या अनुदानित (सवलत) पासच्या वितरणाची मुदत दोन महिने वाढविण्यात आली आहे. ...\nबसमधील पासधारकांचे पास तपासण्याच्या सूचना\nपुणे - गेल्या चार दिवसांपूर्वी शहरात पीएमपीने प्रवास करताना एका अल्पवयीन विद्यार्थ्याकडे बनावट पास आढळला होता. या पार्श्‍वभूमिवर पीएमपीएमएलने बस ...\nबस पासपासून विद्यार्थी वंचित\nसातारा : सातारा बसस्थानकात सवलतीच्या पासासाठी लागणारे अर्ज मिळत नसल्याने विद्यार्थी एक आठवडा झाला पासापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातून येणार्‍या ...\nUttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; 10 जणांचा मृत्यू तर अन्य 11 जण बेपत्ता\nDussehra 2022 : “विजयादशमीच्या पावन पर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा…” दसरा सणानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या जनतेला शुभेच्छा\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/ca/", "date_download": "2022-10-04T17:26:59Z", "digest": "sha1:WSSS2S4SRF25PNDGPK225HDDRXGQ7KSC", "length": 12563, "nlines": 228, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ca Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nसातारा: बामणोली आश्रमशाळेचा विद्यार्थी बनला “सीए’\nसातारा - कसबे बामणोली (ता. जावळी) निवासी शासकीय आश्रमशाळेत शिकलेला श्रेयस ठकाराम शिंदे (रा. जळकेवाडी ता.सातारा) हा विद्यार्थी चार्टड अकाउंटंटची ...\n“सीए”च्या निकालातही मुलीच सरस\nपुणे - \"इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया'तर्फे (आयसीएआय) घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सीए अंतिम परीक्षेचा आणि \"सीए फाउंडेशन ...\nपुणे - इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियामार्फत (आयसीएआय) घेण्यात येणारी \"सीए'च्या वेगवेगळ्या कोर्सच्या परीक्षा 5 ते 19 डिसेंबरदरम्यान होणार ...\nसीए, सीएस, आयसीडब्ल्यूएबाबत ‘यूजीसी’ने घेतला महत्त्वाचा निर्णय\nपुणे - चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि कॉस्ट अकाउंटंट या पदव्यांना आता पदव्युत्तर पदवीची समकक्षता देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने ...\nसीए परीक्षा ऑनलाइन घेणे अशक्‍य; “आयसीएआय’ची सर्वोच्च न्यायालयात माहिती\nनवी दिल्ली \"चार्टर्ड अकाउंटंट'च्या आगामी परीक्षा ऑनलाइन घेणे शक्‍य नसल्याचे \"इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया' ने सर्वोच्च न्यायालयात ...\nकरदात्यांना मोठा दिलासा : आयटी रिटर्न फाईल करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nनवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढविली आहे. 30 नोव्हेंबर 2020 ही रिटर्न भरण्याची अंतिम तारीख होती. ...\nमे 2020 च्या सीए परीक्षा रद्द ; नोव्हेंबरमध्ये पुढील परीक्षा होणार\nमुंबई : इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी होणारी JEE आणि मेडिकलच्या प्रवेशासाठी होणारी NEET या दोन्ही परीक्षांची तारीख पुढे ढकलल्यानंतर आता आणखी एक ...\n‘सीएं’ना परदेशातही कामाच्या मोठ्या संधी\nपुणे - माणसाला जगण्यासाठी जसा ऑक्सिजन महत्त्वाचा आहे. तसाच देशाच्या अर्थकारणाला आकार देण्यासाठी सनदी लेखापाल (सीए) गरजेचा असतो. देशाच्या आर्थिक ...\nसाताऱ्याचा मिहीर जोशी “सीए’ परीक्षेत देशात 25 वा\nसातारा - साताऱ्याचे प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट मकरंद जोशी यांचा मुलगा मिहीर हा सीए फाउंडेशन परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकला आहे. या ...\nपीएचएम टायगर्स, बिस्मार्ट, रॉयल्स, सीए स्पार्टन्सची आगेकूच\nपुणे : आयसीएआयच्या पश्‍चिम विभागीय पुणे शाखेतर्फे आयोजित सातव्या गोवर्धन सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2020 स्पर्धेत पीएचएम टायगर्स, बिस्मार्ट, ...\nUttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; 10 जणांचा मृत्यू तर अन्य 11 जण बेपत्ता\nDussehra 2022 : “विजयादशमीच्या पावन पर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा…” दसरा सणानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या जनतेला शुभेच्छा\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/adar-punawalas-big-announcement-about-corona-vaccine-marathi-news/", "date_download": "2022-10-04T16:35:36Z", "digest": "sha1:BRBYC5ETSVNNWOKNTYMHRJXXS22ZWXMY", "length": 9714, "nlines": 111, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कोरोना लसीबाबत अदर पुनावाला यांची मोठी घोषणा; \"२०२० संपण्यापूर्वीच...\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nकोरोना लसीबाबत अदर पुनावाला यांची मोठी घोषणा; “२०२० संपण्यापूर्वीच…”\nकोरोना लसीबाबत अदर पुनावाला यांची मोठी घोषणा; “२०२० संपण्यापूर्वीच…”\nपुणे | सिरम इन्स्टिट्यूटने ‘कोविशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज केला आहे. याबाबतची माहिती सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिली आहे.\nआपत्कालीन परिस्थितीत ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या वापरासाठी येत्या दोन आठवड्यांमध्ये औषध महानियंत्रकांकडे अर्जाद्वारे मागणी करणार असल्याचं मोदी यांच्या भेटीनंतर आदर पुनावाला यांनी सांगितलं होतं. त्यानुसार सोमवारी केंद्र सरकारकडे परवानगी मागितल्याची माहिती पुनावाला यांनी दिली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. तसेच हजारो जणांचे प्राण वाचू शकणार आहेत, असं आदर पुनावाला यांनी म्हटलंय.\nसर्वांना दिलेल्या शब्दानुसार 2020 हे वर्ष संपण्यापूर्वी सिरमने भारतात तयार होत असलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या पहिल्यावहिल्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. यामुळे हजारो जणांचे प्राण वाचू शकणार आहेत, असं पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.\nदरम्यान, सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nगुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी संतापले; “जबरदस्ती भारत बंद केला तर…”\n“आम्ही येणार म्हणणारे फडणवीस सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत”\nकोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच मोठं वक्तव्य, म्हणाले…\n…तर जेलमध्ये राहणं पसंत करेन- ममता बॅनर्जीं\n“राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले”\n‘भारत बंद’ला अनेक राजकारण्यांचा पाठिंबा मात्र आंदोलनस्थळी राजकारण्यांसदर्भात मोठा निर्णय\nदिलीपकुमार यांची प्रकृती ठीक नाही, त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा- सायरा बानो\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/devendra-fadnavis-talk-about-ayodhya-marathi-news/", "date_download": "2022-10-04T16:30:41Z", "digest": "sha1:HRYG2MTQOPVO4HIW3EZPV7657RUZIFTW", "length": 8336, "nlines": 109, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे- देवेंद्र फडणवीस", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nसगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे- देवेंद्र फडणवीस\nसगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे- देवेंद्र फडणवीस\nअहमदनगर | राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.\nराज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.\nराज ठाकरे 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.\nमनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते.\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने…\n“मनसेने आतापर्यंत कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरेंनाही सांगता येणार नाही”\n“…म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल”\n गावाला येत नसल्याने पतीने पत्नीची गळा चिरुन केली हत्या\n…त्यासाठी राज ठाकरेंना आम्ही नक्की मार्गदर्शन करू- संजय राऊत\n“आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार\n“मनसेने आतापर्यंत कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरेंनाही सांगता येणार नाही”\n“सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची सवय काकांमुळे लागली”\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/latest/26342/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A4/ar", "date_download": "2022-10-04T15:56:34Z", "digest": "sha1:GXULDAJCV55OFLM5BGSDIGE7QRDVYN4E", "length": 9816, "nlines": 156, "source_domain": "pudhari.news", "title": "नारायण राणेंविरोधात पंतप्रधानांकडे तक्रार : विनायक राऊत | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/ राणेंविरोधात पंतप्रधानांकडे तक्रार : विनायक राऊत\nनारायण राणेंविरोधात पंतप्रधानांकडे तक्रार : विनायक राऊत\nमुंबई : पुढारी ऑनलाईन; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मानसिक संतुलित बिघडले आहे. त्‍यामुळे ते बेताल विधान करत आहेत. त्‍यांची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्‍टी करा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे पत्राव्‍दारे केली आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.\nनिलेश, नितेश राणे यांचे शिवसेनेला ‘ओपन चॅलेंज’\nनारायण राणे म्हणाले ‘अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही’\nविनायक राऊत म्‍हणाले की, राणे यांनी थेट प्रसिद्‍धी माध्‍यमांनाच धमकी दिली आहे. त्‍यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.\nत्‍यांच्‍यावर रत्‍नागिरीतील हॉस्‍पिटलमध्‍ये उपचाराची गरज आहे. याची गंभीर दखल भाजपने घ्‍यावी. यासंदर्भात आम्‍ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे तक्रार केली आहे. राणे यांनी शिवसेनेला धमकी देवू नये त्‍यांचे आणि त्‍यांच्‍या चंगू-मंगूचे काहीही चालणार नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली.\nनारायण राणेंविरोधात महाड येथे गुन्हा दाखल\nनारायण राणे यांच्यावर केवळ राजकीय सुडापोटी कारवाई : चंद्रकांत पाटील\nकाय म्हणाले होते राणे…\n‘किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून अरे, हिरक महोत्सव काय अरे, हिरक महोत्सव काय मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी सांगा मला, किती चीड येणारी गोष्ट आहे,’अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nअटकेनंतर उपराष्ट्रपतींना लेखी कळवणार : नाशिक पोलिस आयुक्‍त\nचिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या फिर्यादीवरून नाशिक शहर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता नारायण राणे यांना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पोलीस उपायुक्त संजय बारकंडु यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या पथकात गुन्हे शाखा युनिट एकच पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांचा समावेश आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्‍त पांडे यांनी दिली.\nजलसंवर्धन : जलस्रोतांचे संवर्धन आवश्यक\nकाँग्रेस : पुढले पाऊल की अडले पाऊल \nआंदोलनामुळे बंद असणा-या रस्त्यांवर तोडगा काढा : सुप्रीम कोर्ट\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nव्हॉटस्अपचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक\nहिंगोली : 30 हजारांची लाच घेताना सरपंच अडकला जाळ्यात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/mla-sanjay-gaikwad-warning-to-the-forest-officials-in-the-shepherds-march-in-buldhana-au36-781854.html", "date_download": "2022-10-04T15:45:36Z", "digest": "sha1:QKHFIOGVMVJOLPBTC5ZQLHIKV6ELLBVB", "length": 10950, "nlines": 186, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nVideo : ‘मेंढपाळांना हात लावाल तर माझे कार्यकर्ते तंगडं तोडून परत येतील’, आमदार संजय गायकवाडांनी वनाधिकाऱ्यांना भरला दम\nवनविभागाच्या जमिनीवर मेंढ्या चारल्यामुळे अनेक मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. इतकंच नाही तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून अमानुषपणे मारहाणही करण्यात आली, अशा तक्रारी यावेळी मेंढपाळ बांधवांनी मांडल्या.\nगणेश सोळंकी | Edited By: सागर जोशी\nबुलडाणा : आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) नेहमीच आपल्या बिनधास्त आणि निर्भीड वक्तव्यांनी चर्चेच असतात. अनेकदा ते आपल्या वक्तव्यांमुळे वादातही अडकले आहेत. आजही त्यांनी असंच एक वक्तव्य केलंय. मेंढपाळ बांधवांच्या मोर्चाला संबोधित करताना आमदार गायकवाड यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना (Forest Officers) भेट धमकीवजा इशारा दिलाय. मेंढपाळ बांधवांना मेंढ्या चारण्यासाठी जमीन शिल्लक नाही. त्यामुळे वनविभागाने मेंढ्या चराईसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्या घेऊन मेंढपाळ बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर (Collector Office) आक्रोश मोर्चा काढला. यात शेकडो मेंढपाळ बांधव – भगिनी सहभागी झाले होते. दरम्यान वनविभागाच्या जमिनीवर मेंढ्या चारल्यामुळे अनेक मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. इतकंच नाही तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून अमानुषपणे मारहाणही करण्यात आली, अशा तक्रारी यावेळी मेंढपाळ बांधवांनी मांडल्या.\n‘..तर आमच्यात माज उतरवण्याची देखील ताकद’\nमेंढपाळ बांधवांच्या मोर्चाला संबोधित करताना आमदार संजय गायकवाड यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला. आमच्या मेंढपाळाला जर हात लावाल तर माझे कार्यकर्ते तंगड तोडून परत येतील. वन अधिकाऱ्यांना जास्तच माज आला असेल तर आमच्यात माज उतरवण्याची देखील ताकद आहे. आणि अशा माजलेल्या सांडांची मस्ती उतरवण्याचे काम आपल्याला पुढच्या काळात करायचे आहे, अशा शब्दात संजय गायकवाड यांनी वन अधिकाऱ्यांना धमकीवजा इशारा दिलाय. मात्र, गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे अधिकारी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.\n‘फारसे आमदार नाराज आहेत असं वाटत नाही’\n‘काही लोक मागून आले हे खरं जरी असलं तरी हा विस्तार धाला तो कॅबिनेट मंत्र्यांचा झालाय. फारसे आमदार नाराज आहेत असं मला वाटत नाही. आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया मी पाहिली. त्यांना अपेक्षा होती की आपला पहिल्या रांगेत नंबर लागेल. महाविकास आघाडीच्या काळात ते राज्यमंत्री होते आणि राज्यमंत्र्यांचा विस्तार अजून बाकी आहे. त्यांना कॅबिनेटची अपेक्षा होती का तशी मागणी त्यांनी केली होती का तशी मागणी त्यांनी केली होती का हे आपल्याला माहिती नाही’, असं आमदार गायकवाड गुरुवारी म्हणाले.\nNeha Sharma : नेहाच्या बाथरोबमधल्या फोटोजने वाढवला तापमानाचा पारा\nAlia Bhatt Hot Photos: आलियाने दाखवला बेबी बंपमध्ये जलवा\nShweta Tiwari Photo: वय 41 चे अदा तरूणीपेक्षा ही भन्नाट\nSurabhi Chandna’s Thailand photoshoots :तारक मेहता फेम ‘स्वीटी’ची थायलंडमध्ये धूम; शेअर केले हॉट फोटो\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/sanjay-raut-slam-bjp-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T15:36:29Z", "digest": "sha1:BYWTQRXRBWGPKKF735O4G6F4RZH46DJM", "length": 9692, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"राममंदिरासाठी चंदा वसुली करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“राममंदिरासाठी चंदा वसुली करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा”\n“राममंदिरासाठी चंदा वसुली करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा”\nमुंबई | पेट्रोल डिझेलच्या भाववाढीवरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील आणि श्रीरामही खूश होतील, अशी टीका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर केली आहे.\nलोकांनी वाहने खरेदी केली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावं लागेल. मग बसा बोंबलत, असा इशारा शिवसेनेनं मोदी सरकारला दिला आहे.\nतिकडे केंद्रातील भाजप सरकार ‘सोनार बंगला’ घडविण्यासाठी कोलकात्यात तळ ठोकून बसले आहे आणि देशाला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने होरपळून टाकले आहे. या महागाईवर सरकार पक्ष मूग गिळून गप्प बसला आहे. एरवी महाराष्ट्रात ऊठसूट आंदोलने करणारा भाजपनामक विरोधी पक्ष पेट्रोल-डिझेल दरवाढीवर गप्प का बसला आहे, असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे.\nआधीच्या सरकारांनी देशाचे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी केले असते तर मध्यमवर्गीयांवर महागाईचा भार पडला नसता, हे मोदी यांचं वक्तव्य म्हणजे त्यांच्या बोलघेवडेपणास साष्टांग दंडवत घालावं असंच आहे, असा टोलाही शिवसेनेनं सामनातून लगावला आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\n‘पक्ष सर्वांनाच वाढवायचा आहे, कोरोना नाही’; मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना खडसावलं\nरुबीना दिलैक ठरली बिग बॉस 14 ची विजेती\nमुंबई महापालिका निवडणूकीसदंर्भात संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…\n कोळसा चोरी प्रकरणी सीबीआयने केली ‘ही’ मोठी कारवाई\n पुण्यात Tiktok स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या\n“…अन्यथा तुम्हाला कोरोना झाल्यास सरकार उपचारांसाठी येणारा खर्च देणार नाही”\nधनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा; शरद पवार, फडणवीस होते हजर\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/31-year-old-woman-look-like-80-years-old-woman-due-to-side-effect-of-drug-addiction-all-teeth-fell-mhpl-710588.html", "date_download": "2022-10-04T17:31:00Z", "digest": "sha1:GKJLP5A3PH6ITUBK6DR6Z2HXIJ7RMVPA", "length": 10288, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "31 year old woman look like 80 years old woman due to side effect of drug addiction all teeth fell mhpl - बापरे! एका सवयीचा इतका भयानक परिणाम; वयाच्या तिशीतच 80 वर्षांची म्हातारी झाली तरुणी – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\n एका सवयीचा इतका भयानक परिणाम; वयाच्या तिशीतच 80 वर्षांची म्हातारी झाली तरुणी\n एका सवयीचा इतका भयानक परिणाम; वयाच्या तिशीतच 80 वर्षांची म्हातारी झाली तरुणी\nएका वाईट सवयीमुळे महिलेची इतकी भयावह अवस्था झाली की तरुणपणातच ती म्हातारी दिसू लागली.\nएका वाईट सवयीमुळे महिलेची इतकी भयावह अवस्था झाली की तरुणपणातच ती म्हातारी दिसू लागली.\nफक्त म्हणायला नाही खरंच 'सोनं' आहेत आपट्याची पानं; फायदे वाचून थक्क व्हाल\nहा गल्लीतला क्रिकेट Video पाहून PM मोदीही झाले इम्प्रेस; असं काय आहे यात पाहा\nअक्रोड खाणं कधीही चांगलं; फायदे वाचून तुम्ही रोज खायला सुरूवात कराल\nचेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स कसे कमी करायचे ट्रार करा 'हे' उपाय\nवॉशिंग्टन, 31 मे : आपल्या सवयींचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतात. काही सवयी इतक्या वाईट असतात की त्याचे गंभीर दुष्परिणा होतात. फोटोत दिसणाऱ्या या महिलेलाही तिची अशीच एक वाईट सवय भारी पडली आहे. ही तरुणी फक्त 30 वर्षांची आहे. पण तरुण वयातच ती 80 वर्षांची म्हातारी दिसू लागली आहे. तिच्या एका वाईट सवयीमुळे तिची इतकी भयावह अवस्था झाली की तरुणपणातच ती म्हातारी झाली आहे (31 Year old woman look like 80 years old ). यूएसच्या टेनेसीत राहणारी एशले बटलर. जिचं वय फक्त 31 वर्षे आहे. पण तिला पाहून ती तरुण नाही तर म्हातारी दिसते आणि याचं कारण म्हणजे तिला जडलेलं एक व्यसन. तिला ड्रग्ज व्यसन आहे. या व्यसनामुळे तिचे सर्व दात पडले. एशले सांगते, तिला घरगुती हिंसाचाराची शिकार झाली होती. ज्यानंतर डिप्रेशनमुळे तिला ड्रग्जचं व्यसन जडलं. त्याचा परिणाम थेट तिच्या दातांवर झाला. तिच्या दातांवरील इन्फेक्शनव वाढलं आणि ते खराब होऊ लागले. दात पडल्याने तिचा चेहरा वृद्ध महिलेसारखा दिसू लागला. आता ती नकली दात लावते आणि मेकअप करते, ज्यामुळे ती तिच्या वयाला साजेशी तरुण दिसू लागते. आपल्या या दोन्ही लूकचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा लूक पाहून नेटिझन्स तिला कॅटफिश म्हणू लागले. पण तिने याला विरोध केला आहे. हे वाचा - PHOTO - डिस्काऊंटच्या नादात दातांवर उपचारासाठी परदेशात गेली; तोंड उघडताच हादरली महिला कॅटफिश म्हणजे वेगवेगळी रूपं घेऊन लोकांना इम्प्रेस करणं. पण आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या समाधानासाठी डेंजर लावत असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. आपण जसे दिसतो, त्यामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही. त्यामुळे आपल्या दोन्ही लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असल्याचं तिने सांगितलं. दरम्यान ड्रग्जच्या व्यसनामुळे अशी अवस्था झालेली ही एशले एकटी नाही. याआधीही असंच एक प्रकरण समोर आलं होतं. मिसौरीतील 22 वर्षांची मिसौरीच्या फेथ हिलने (Faith Hill) सहा वर्षे मेथच्या व्यसनाधीनतेमध्ये घालवली. अमली पदार्थांच्या आहारी गेल्यानं तिचं वजन कमी झालं, तिला आपले दातही गमवावे लागले. आपला वाईट अनुभव सोशल मीडियावर शेअर करत तिने लोकांना आपले दात व्यवस्थित ठेवण्यासाठी हे व्यसन सोडण्याचं आवाहन केलं. हे वाचा - मोतीबिंदूसाठी देशव्यापी मोहीम; दीड कोटी लोकांची मोफत शस्त्रक्रिया करण्याचे मोदी सरकारचे नियोजन अमेरिकन डेन्टल असोसिएशनच्या मते, नशा करणारे अनेक लोक हिरड्यांचे आजार आणि हिरड्या किंवा दात खराब होणे अशा समस्यांचा सामना करतात. अनेकदा हे दात काढून टाकावे लागतात.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/hindu-family-celebrate-muharram-for-5-days-in-karnataka-village-dpj-91-3062628/", "date_download": "2022-10-04T17:27:40Z", "digest": "sha1:SGN6WJSK342VERB2QN2HJXFQGPLY2HEA", "length": 26491, "nlines": 260, "source_domain": "www.loksatta.com", "title": "hindu-family-celebrate-muharram-for 5 days-in-karnataka-village- | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nभारतात ‘या’ गावात एकही मुस्लिम नाही, पण उत्साहात साजरा केला जातो मोहरम\nया गावात एकमेव मशीद आहे. जिला ‘फकिरेश्वर स्वामींची मशीद’ असे म्हणतात. या मशिदीत गावकरी नवस पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nमोहरम हा मुस्लिम समुदायाचा सण मानला जातो. इस्लाममध्ये मोहरम हा दुःखाचा महिना मानला जातो. मुस्लिम समाज विशेषत: शिया समुदायाचे लोक या महिन्याच्या नवव्या किंवा दहाव्या दिवशी रोजा ठेवतात. मोहरममध्ये पैगंबर हजरत मुहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांच्यासह कर्बलाच्या लढाईत शहीद झालेल्या ७२ शहीदांची शहादत आठवून शोक व्यक्त केला जातो. मात्र, कर्नाटकात एक असे गाव आहे जिथे मुस्लिम समुदाय नाही तर हिंदू समुदायाकडून मोहरम साजरा केला जातो. कारण या गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही.\nहिंदूंकडून साजरा केला जातो मोहरम\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nकर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील हिरेबिदानूर गावात गेल्या अनेक वर्षांपासून एकही मुस्लिम कुटुंब राहत नाही. मात्र, या गावात हिंदू समुदायाकडून वर्षातून पाच दिवस मोहरम साजरा केला जातो. या काळात गावातील रस्त्यांना रोषणाईने केली जाते. तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात बहुसंख्य लोक कुरुबा आणि वाल्मिकी समाजातील आहेत. या गावात एकमेव मशीद आहे. जिला ‘फकिरेश्वर स्वामींची मशीद’ असे म्हणतात. या मशिदीत गावकरी नवस पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात. या मशिदीच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी आमदारांनी नुकतेच ८ लाख रुपये मंजूर केले आहेत.\nहेही वाचा- VIDEO: हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात ढगफुटी, एकाचा मृत्यू; घरांसह शेतजमिनीचे मोठे नुकसान\nकाय आहे मोहरमचा इतिहास\nहजरत मोहम्मद पैगंबर यांची मुलगी बीबी फातिमा यांची हसन आणि हुसेन ही दोन्ही मुले होती. पैगंबरांचे हे दोन्ही नातू करबला येथे शहीद झाले. इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील करबला या गावात ‘तारीख-ए-इस्लाम’ हे ऐतिहासिक युद्ध झाले होते. इस्लाममध्ये त्यांचा प्रमुख नेता अर्थात खलिफा निवडण्याचा रिवाज आहे. मोहम्मद पैंगबरांनंतर असे चार खलिफा निवडले गेले. परंतु, काही वर्षांनी उमैया वंशांचे संस्थापक, इस्लाम धर्मातील पाचवे खलिफा असलेल्या अमीर मुआविया यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यजीदने स्वत:ला खलिफा घोषित केले. परंतु, इस्लाममध्ये ‘बादशाही’ची संकल्पना नव्हती. शिवाय यजीद एक क्रूर शासकही होता. त्याची प्रतिमा समाजात चांगली नव्हती. त्यामुळे यजीदला खलिफा मानण्यास पैगंबरांच्या नातवंडांसह अनेकांनी नकार दिला.\nहुसैनने आपल्याला खलिफा मानण्यास नकार दिल्यास त्याचे शीर कलम करण्याचे फर्मान यजीदने सोडले. हिजरीच्या महिन्यातील एका रात्री हुसैनला राजभवनात बोलावून यजीदचं हे फर्मान सुनावण्यात आलं. परंतु, हे फर्मान नाकारून हुसैन मक्केच्या दिशेने जायला निघाले. मात्र संतप्त यजीदने आपले सैनिक हुसैनना मारण्यासाठी पाठवले. हुसैन आपल्या परिवार व मित्रांसोबत करबला इथे पोहोचले असताना यजीदच्या सैन्याने त्यांना गाठले. हुसैन यांनी या सैन्याला इस्लाममधील शांतताप्रिय सिद्धांत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला खरा परंतु, सैन्यावर त्याचा परिणाम झाला नाही.\nहेही वाचा- समुद्रयान मोहीम : सहा हजार मीटर खोल समुद्रात पाठवणार मानव; भारताची पहिलीच मानवयुक्त सागरी मोहीम\nअखेर हे युद्ध करबलामध्ये सुरू झाले. हुसैन यांचे ७२ अनुयायी या लढाईत मारले गेले. या युद्धभूमीत केवळ हुसैन आणि त्यांचा ६ महिन्यांचा पुत्र अली असगर उरले होते. तहानेने व्याकूळ झालेल्या आपल्या पुत्रासाठी हुसैन यांनी सैन्याकडे पाण्याची मागणी केली. परंतु, पाणी देण्याऐवजी या चिमुकल्याचा बाण मारून जीव घेण्यात आला. या युद्धात हुसैन यांनाही मारण्यात आले. या नरसंहारानंतर मुस्लिम बांधव या महिन्याकडे ‘मातम का महिना’ म्हणून पाहतात. त्यामुळे हा महिना मुस्लीम बांधव दु:ख म्हणून साजरा करतात. आणि हसन हुसैन यांची आठवण काढतात.\nशोक व्यक्त करताना शिया समुदायाचे लोक काय म्हणतात\nमोहरमच्या दिवशी शोक व्यक्त केला जातो तेव्हा शिया समुदायाचे लोक ‘या हुसैन, हम न हुए’ असे म्हणतात. त्याचे विशेष महत्त्व आहे. शोक व्यक्त करणारे लोक म्हणतात की ‘हजरत इमाम हुसेन, आम्ही खूप दुःखी आहोत’ कारण आम्ही कर्बलाच्या युद्धात तुमच्यासोबत नव्हतो. आम्ही देखील इस्लामचे रक्षण करण्यासाठी तुमच्यासोबत शहीद झालो असतो.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nइसिसशी कनेक्शन असलेल्या आरोपीला १६ ऑगस्टपर्यंत NIA कोठडी, जाणून घ्या नेमकं प्रकरण\n भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ५७ धावांनी पराभव, मालिका मात्र २-१ ने जिंकली\n ५० जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, उत्तराखंडमधील भीषण अपघात\nसांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांअभावीच ‘स्वच्छ’ स्पर्धेतील मानांकनात घसरण ; महापालिका आयुक्तांची कबुली\nपुणे : कात्रज चौकात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nपुणे : मेट्रोच्या कामासाठी येरवडा भागात वाहतूक बदल\nऔरंगाबाद : पीएफआयचा न्यायाधीश, पोलिसांविरोधात कट ; एटीएसची न्यायालयात माहिती\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nCongress Presidential Election: काही काँग्रेस नेत्यांकडून मला रोखण्याचा प्रयत्न, राहुल गांधींनी…; शशी थरुर यांचा गौप्यस्फोट\nNobel Prize 2022 : भौतिक शास्त्रातील संशोधनासाठी तीन शास्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर\nपहाडी, गुज्जर, बकरवाल समाजाला लवकरच आरक्षण; गृहमंत्री अमित शाहांची जम्मू काश्मीरात घोषणा\nआधी ‘हनुमान’, नंतर ‘रावण’; नाटक सुरू असताना दोन दिवसात दोघांचा स्टेजवरच मृत्यू\n उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्याने १० जणांचा मृत्यू, १८ जण अजूनही बेपत्ता; लष्कर आणि ITBP कडून बचावकार्य सुरु\nपंतप्रधान मोदींच्या सभेसाठी पत्रकारांकडे चारित्र्य प्रमाणपत्राची मागणी, विरोधानंतर नोटीस मागे\nअमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी जम्मूत इंटरनेट सेवा स्थगित, बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येनंतर निर्णय\n…अन् एका फोन कॉलमुळे दंगलीतील फरार आरोपी पोलिसांना सापडला, कॉन्स्टेबलची हत्या आणि ५० पोलिसांना जखमी केल्याचा आरोप\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मस्क यांनी सांगितला युक्रेन-रशिया युद्धावरील शांतता मार्ग; युक्रेनकडून रिप्लाय आला, “F**k…”\nCongress Presidential Election: काही काँग्रेस नेत्यांकडून मला रोखण्याचा प्रयत्न, राहुल गांधींनी…; शशी थरुर यांचा गौप्यस्फोट\nNobel Prize 2022 : भौतिक शास्त्रातील संशोधनासाठी तीन शास्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर\nपहाडी, गुज्जर, बकरवाल समाजाला लवकरच आरक्षण; गृहमंत्री अमित शाहांची जम्मू काश्मीरात घोषणा\nआधी ‘हनुमान’, नंतर ‘रावण’; नाटक सुरू असताना दोन दिवसात दोघांचा स्टेजवरच मृत्यू\n उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्याने १० जणांचा मृत्यू, १८ जण अजूनही बेपत्ता; लष्कर आणि ITBP कडून बचावकार्य सुरु\nपंतप्रधान मोदींच्या सभेसाठी पत्रकारांकडे चारित्र्य प्रमाणपत्राची मागणी, विरोधानंतर नोटीस मागे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vasaivirar/school-girl-died-after-coming-in-contact-with-electric-wire-lying-on-road-zws-70-3075102/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-04T16:39:27Z", "digest": "sha1:AQZ6JHXBCK77XT2X3U7S5O45JLUN4MCJ", "length": 19273, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "school girl died after coming in contact with electric wire lying on road zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nमहावितरणाचा निष्काळजीपणा ; रस्त्यात पडलेल्या वीज वाहक तारामुळे शाळकरी मुलीचा मृत्यू\nनागरिकांनी महावितरण विभागाला फोन करून तातडीने वीज पुरवठा खंडित करायला सांगून तिला पाण्यातून बाहेर काढले. पण तोवर वेळ निघून गेली होती.\nWritten by लोकसत्ता टीम\nविरार : महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे विरार मध्ये एका चिमुकल्या मुलीचा बळी गेला. रस्त्यात साचलेल्या पाण्यामध्ये महावितरणाची वीज वाहक तार तुटून पडली होती. या पाण्यातुन जाताना एका पंधरा वर्षे मुलीला विजेचा धक्का लागला आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.\nविरार पश्चिमेकडील बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर येथील एब्रोल सोसायटीत राहणारी १४ वर्षाची तनिष्का लक्ष्मण कांबळे ही मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास शिकवणीला जात होती. रस्त्यात पाणी साचले होते. त्या पाण्यात महावीतरणाची तार तुटून पडली होती. तनिष्काचा पाय या पाण्यात पडताच तिला विजेचा धक्का लागला आणि ती खाली पडली. आजूबाजूच्या लोकांनी तिला पहिले पण पाण्यात वीज प्रवाह असल्याने तिला कुणाला वाचवीता आले नाही. नागरिकांनी महावितरण विभागाला फोन करून तातडीने वीज पुरवठा खंडित करायला सांगून तिला पाण्यातून बाहेर काढले. पण तोवर वेळ निघून गेली होती. तनिष्काचा जागीच मृत्यू झाला होता.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nमराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nनालासोपाऱ्यात १५ वर्षाची मुलगी नाल्यात वाहून बेपत्ता\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\n“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान\nपुणे : प्रतिष्ठित देवेंद्र लाल पदकाचे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल मानकरी\nटाइप १ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो का\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nठाणे शहरात सौंदर्यीकरणाची कामे उत्तम दर्जाची करण्यावर लक्ष केंद्रित करा ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nजेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले\nपुणे : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला चार दिवस विलंब ; वाहतुककोंडी टाळण्यासाठी निर्णय\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\nMore From वसई विरार\nवाढवण बंदराविरोधात वसईतील मच्छीमारांचा आक्रोश ; पाचूबंदर, अर्नाळा येथे मच्छीमार बांधवांचे भव्य आंदोलन\nदांडिया खेळताना मुलाचा मृत्यू ; धक्क्याने वडिलांचंही निधन\nविरार : बाईकच्या बॅटरीच्या स्फोटात ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू\nवसई फाटा : सीएनजी रिक्षाला बसची धडक बसल्याने भररस्त्यात रिक्षा पेटली\nपोलिसांची सर्वोत्तम कामगिरी ; मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे चालू वर्षांत दोषसिद्धीचे प्रमाण ६० टक्के\nशहरातील १६ ‘ब्लॅक स्पॉट’ जाहीर ; पोलीस फलकाद्वारे माहिती\nमदत क्रमांकावरील प्रतिसादाची वेळ दीड तासावरून पाच मिनिटांवर ; मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची हेल्पलाइन प्रभावी\nनालासोपाऱ्यात बसला लागली आग ; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला\nViral Video : नालासोपाऱ्यात पती-पत्नीचा महिला पोलीस कर्मचाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल\nवसईतील कारखान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर ; वर्षभरात ५० कारखान्यांमध्ये आग दुर्घटना, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह\nवाढवण बंदराविरोधात वसईतील मच्छीमारांचा आक्रोश ; पाचूबंदर, अर्नाळा येथे मच्छीमार बांधवांचे भव्य आंदोलन\nदांडिया खेळताना मुलाचा मृत्यू ; धक्क्याने वडिलांचंही निधन\nविरार : बाईकच्या बॅटरीच्या स्फोटात ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू\nवसई फाटा : सीएनजी रिक्षाला बसची धडक बसल्याने भररस्त्यात रिक्षा पेटली\nपोलिसांची सर्वोत्तम कामगिरी ; मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे चालू वर्षांत दोषसिद्धीचे प्रमाण ६० टक्के\nशहरातील १६ ‘ब्लॅक स्पॉट’ जाहीर ; पोलीस फलकाद्वारे माहिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/buldana-mla-sanjay-gaikwad-criticizes-shiv-sena-chief-uddhav-thackeray-ssd92", "date_download": "2022-10-04T17:45:11Z", "digest": "sha1:NFKDMCQ7DXAMZOAHRAVCDG6ULGQMM6VO", "length": 6267, "nlines": 60, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Shivsena | बाप कधीही चोरता येत नसतो; उद्धव ठाकरेंना शिंदे गटातील आमदाराचं प्रत्युत्तर", "raw_content": "\nShivsena : बाप कधीही चोरता येत नसतो; उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटातील आमदाराचं प्रत्युत्तर\nउद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.\nबुलडाणा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील शिवसेना (Shivsena) गटप्रमुखांच्या सभेला संबोधित करताना शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकली होती, मात्र बाप चोरणारी टोळी पहिल्यांदाच ऐकतो आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला होता. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या टीकेला संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Buldhana News Today)\nएनआयएची PFI वर छापेमारी; प्रकाश आंबेडकर म्हणतात पुरावे द्या, अन्यथा...\n'बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष आहेत आणि महापुरुष हे कुणा एकट्याचे नसून ते देशाचे असतात. अशा महापुरुषांचा आदर्श जोपासून त्यावर मार्गक्रमण करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे बाप कधीही चोरता येत नसतो हे सर्वांनी लक्षात ठेवावं', असं म्हणत बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.\nएकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले. खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीकेचा भडीमार देखील करत आहे. ऐकेकाळी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ब्र ऐकून घेत नव्हते. मात्र, शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.\nतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते आमदार गायकवाड यांच्या कानात काहीतरी बोलताना चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आमदार गायकवाड यांना काय सल्ला दिला असेल यावरून अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते, मात्र त्यालाही आमदार गायकवाड यांनी पूर्णविराम दिलाय.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/national-international/raipur-viral-video-taxi-driver-beaten-up-by-women-video-of-incident-goes-viral-jap93", "date_download": "2022-10-04T16:08:36Z", "digest": "sha1:Z3IBUBT3ZEX26WH7S4SLO2HHEWHF36F3", "length": 6676, "nlines": 65, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Raipur Viral Video: टॅक्सी ड्रायव्हरला भररस्त्यात कानफटवलं, नंतर पट्ट्यानं मारलं; तरुणींच्या गुंडगिरीचा Video व्हायरल", "raw_content": "\nटॅक्सी ड्रायव्हरला भररस्त्यात कानफटवलं, नंतर पट्ट्यानं मारलं; तरुणींच्या गुंडगिरीचा Video व्हायरल\nपैसे मागायला गेलेल्या एका टॅक्सी ड्रायव्हरला कंपनीमधील महिलांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.\nRaipur Viral Video: कंपनीत शिल्लक राहिलेले पैसे मागायला गेलेल्या एका टॅक्सी ड्रायव्हरला कंपनीमधील महिलांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना छत्तीसगडमधील रायपूर (Raipur) येथे घडली असून महिलांनी या तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\nही मारहाणीची घटना रायपूरच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली असून या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) एका व्यक्तीने शूट केल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सात ते आठ महिला तरुणाला जोरात थप्पड मारत आहेत. शिवाय त्याला बेल्टनेदेखील मारहाण करत आहेत.\nतसंच घटनेतील पीडित तरुण महिलांच्या मारहाणीपासून बचाव करताना दिसतं आहे. मात्र, त्याची कपडे फाटेपर्यंत महिलांनी मारहाण केल्याचं दिसतं आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात रायपूरच्या पोलिस स्टेशनमध्ये दोघांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nपैसे मागितले म्हणून मारहाण -\nKRK RSS News: KRK ला करायचाय RSS जॉईन, भागवतांकडे व्यक्त केली इच्छा; चर्चांना उधाण\nमिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण एका ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये कारचालक म्हणून नोकरी करत होता. मात्र, मे आणि जून महिन्यातील त्याचा पगार मिळाला नव्हता. हा पगार का मिळाला नाही. याबद्दल तो कंपनीच्या कार्यालयात चौकशीसाठी गेला.\nयावेळी त्याने कंपनीच्या मॅनेजरचा नंबर मागितला असता उपस्थित महिलांना त्याला शीवीगाळ करत कंपनीच्या बाहेर घेऊन जात मारहाण करायला सुरुवात केली. शिवाय या तरुणाला महिलांनी कपडे फाटेपर्यंत बेल्टने मारहाण केल्याचं देखील व्हिडीओमध्ये दिसतं आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/plan-preventative-measures-to-prevent-lumpy-outbreak-shambhuraj-desai/", "date_download": "2022-10-04T17:46:06Z", "digest": "sha1:RHDDTJT2XLJSUUMTF2TUBFHJYXZRYAUL", "length": 7706, "nlines": 111, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "लंम्पी प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करा : शंभूराज देसाई | Hello Maharashtra", "raw_content": "\nलंम्पी प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करा : शंभूराज देसाई\nसातारा | लम्पी चर्म रोगाचा प्रादूर्भाव कराड, फलटण, सातारा व खटाव तालुक्यातील काही पशुधनाला झाला आहे. हा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.\nसातारा जिल्ह्यात उद्भवलेल्या लंम्पी चर्म रोग प्रादूर्भावाची सद्यस्थितीचा आढावा श्री. देसाई यांनी मंत्रालय, मुंबई येथून दूरदृश्यप्रणाली द्वारे घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (दूरदृश्यप्रणाली द्वारे), सातारा जिल्हा परिषदेमधून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nश्री. देसाई म्हणाले, लंम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकित्सालयांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिसरातील पशुधनास तातडीने लसीकरण करावे. ज्या गावांमधील पशुधनास लंम्पी आजारची लागण झाल्याचे समजतात तात्काळ भेट देवून पशुधनास उपचार करावे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने सज्ज रहावे. लंम्पी आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाकडूनही मदत केली जाईल. जिल्ह्यातील पशुपालकांनी पशुधनास लंम्पी आजाराचे लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून औषधोपचार करावेत.\nजिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जिल्ह्यात लंम्पी चर्म रोगाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.\nजिल्ह्यात 46 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून त्यापैकी 17 हजार 241 लसमात्रांचा वापर करुन पशुधनास लसीकरण करण्यात आले. 26 हजार 659 लसमात्रा शिल्लक असून त्याद्वारे लसीकरणाची कार्यवाही सुरु आहे. तसेच पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडे 2 लाख लसमात्रांची मागणी करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी यावेळी बैठकीत सांगितले.\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AF%E0%A5%AF", "date_download": "2022-10-04T16:49:25Z", "digest": "sha1:IGE6MNIDH56JZAT4OX23KVQRXCCSBBHF", "length": 5862, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३९९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३७० चे - १३८० चे - १३९० चे - १४०० चे - १४१० चे\nवर्षे: १३९६ - १३९७ - १३९८ - १३९९ - १४०० - १४०१ - १४०२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १३९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/326/", "date_download": "2022-10-04T17:15:52Z", "digest": "sha1:B7PZBOYAK4LCDE3A2OXEI43CAB3K2MYB", "length": 5800, "nlines": 78, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "कृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके सेवानिवृत्त - Rayatsakshi", "raw_content": "\nकृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके सेवानिवृत्त\nकृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके सेवानिवृत्त\nकृषी विभागाकडून सन्मान; भावी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव\nतिंतरवणी, रयतसाक्षी: शिरूर कासार तालुका कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके शुक्रवार (दि.१०) सेवानिवृत झाले.\nकर्तव्यकठोर स्मीतभाषी आणि शेतकर्यांचा समस्यांना जाणून घेणारं व्यक्तीमहत्व म्हणून श्री. तिडके यांची सर्वसमावेशक ओळख. हजरजबाबी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी सेवा काळात स्टापसह सर्वसामान्यांची मने जिंकली .\nशुक्रवारी (दि.१०) वयोमानाने त्यांनी आपल्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण केल्याने तालुका कृषी कार्यालयात निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजनात करण्यात आले होते .\nप्रभारी कृषी अधिकारी जाधव,प्रभारी मंडलाधिकारी संजय फरताडे यांच्या हस्ते श्री. तिडके यांचा सन्मान व गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या सेवा काळातील आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लिंबाजी काटकर,एम.के.शेख, श्री. माळी, श्री.पवळ,श्री.जाधव,श्री.सोनवणे,श्री.जोगदंड, श्री.चाकणे,श्री.कामटे,श्री.गायकवाड आदी कर्मचा-यांसह शेतकरी हितचिंतक उपस्थित होते .\nशिरूरमध्ये नगरपंचायत प्रशासनाची निर्जळी \nशेतकऱ्यांच्या हितासाठी जय महेश वाचवणे गरजेचे– नारायण होके\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/821/", "date_download": "2022-10-04T16:00:12Z", "digest": "sha1:PR6SPXZFKTSG2EO4S32A65AUQWGCYUSM", "length": 12654, "nlines": 86, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "सावधान ! राज्यात निर्बंधांमुळे वारे - Rayatsakshi", "raw_content": "\nआज जाहीर होणार नवी नियमावली, राज्यात एकाच दिवसात आढळले 23 ओमायक्रॉनबाधित रुग्ण\nरयतसाक्षी: राज्यात वाढत्या कोविड रुग्णसंख्येकडे पाहता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर गुुरुवारी रात्री टास्क फोर्सच्या सदस्यांची बैठक झाली. व्हिसीद्वारे झालल्या या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत शुक्रवार, २४ डिसेंबर रोजी नवी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.\nदरम्यान, मध्य प्रदेशने गुरुवारी रात्रीपासूनच नाइट कर्फ्यू लावला आहे. महाराष्ट्रातही अशीच पावले उचलण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले. १६ राज्यांत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या गुरुवारी ३२५ वर पोहोचली. सर्वाधिक ३३ रुग्ण तामिळनाडूत आढळले. नायजेरियाहून परतलेल्या ओमायक्रॉन रुग्णाच्या संपर्कात आल्याने ३३ जणांना संसर्ग झाला आहे. महाराष्ट्रातही गुुरुवारी रुग्णसंख्या २३ ने वाढून ८८ वर पोहोचली आहे.\nदरम्यान, यूपीतील विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या लाटेपासून जनतेला वाचवण्यासाठी राजकीय पक्षांच्या सभांवर बंदी आणा, असा आग्रह अलाहाबाद हायकोर्टाने निवडणूक आयोगाकडे केला आहे. कोर्टाने पंतप्रधांनानाही निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबत विचार करण्याची विनंती केली आहे.\nमहाराष्ट्रात दिवसभरात २३, तर उस्मानाबादेत दोन रुग्णांची वाढ\nमहाराष्ट्रात गुरुवारी ओमायक्रॉनबाधित २३ नवे रुग्ण आढळले आहेत. उस्मानाबादच्या मोहा येथे घाना देशातून आलेल्या बापलेकाचा अहवाल गुरुवारी मिळाला. त्यात दोघांनाही ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ८८ वर गेली आहे. दरम्यान, गुरुवारी राज्यात कोरोनाचे ११७९ नवे रुग्ण आढळले, तर १७ जणांचा मृत्यू झाला.\nउपमुख्यमंत्र्यांचा इशारा : राज्यात रात्रीचा लाॅकडाऊन लावण्यावर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. आपल्याकडे सर्वत्र ओमायक्राॅनचे रुग्ण सापडत आहेत. विधिमंडळात आमदारच जर मास्क लावत नसतील तर त्यांना सदनाच्या बाहेर काढा, अशी विनंती पवार यांनी अध्यक्षांना केली.\nदिलासादायक : ओमायक्रॉनचे रुग्ण भरती होण्याची शक्यता कमीच\n1. इम्पिरियल कॉलेज लंडनच्या अभ्यासानुसार, डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची शक्यता १५% कमी आहे. एक रात्र व जास्त वेळ भरती राहण्याची शक्यता ४०% कमी आहे. प्रो. नील फर्ग्युसन म्हणाले, रुग्णांची संख्या वाढू शकते, मात्र ते गंभीर होणार नाहीत. ते होम आयसोलेशनमध्ये बरे होऊ शकतात.\n2. द. आफ्रिका, स्कॉटलंड व इंग्लंडमध्ये शास्त्रज्ञांच्या ३ टीमने संशोधनाअंती सांगितले की, ओमायक्रॉनमुळे लोक सौम्य लक्षणांसह आजारी पडतात. यामुळे आेमायक्रॉनचा भयावह नसेल अशी आशा आहे. एमोरी विद्यापीठातील बायोस्टॅटिस्टियन नताली डीननुसार ओेमायक्रॉनचा संसर्ग जास्त फैलावेल, मात्र रुग्णांत गंभीर लक्षणे नसतील.\n3. दिल्लीचे सीएम केजरीवाल म्हणाले, वाढत्या रुग्णांमुळे राजधानीत दररोज ३ लाखांपर्यंत चाचण्यांची क्षमता वाढवली आहे. होम आयसोलेशन मॉड्यूलमध्येही आणखी सुधारणा करण्यात आली आहे.\nकोरोनाशी लढाई अजून थांबलेली नाही, सतर्क अन् सावधान राहा\nनवी दिल्ली,पं नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशभरातील कोविड स्थितीचा आढावा घेतला. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाबाबत चिंता पाहता सायंकाळी त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. यात ज्येष्ठ अधिकारी आणि तज्ञ सहभागी झाले. तासभर चाललेल्या या बैठकीत मोदींनी कोविड मार्गदर्शक नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला. ते म्हणाले, ही लढाई अजून थांबलेली नाही. आपल्याला सतर्क आणि सावधान राहावे लागेल. ज्या राज्यांत लसीकरण कमी आहे, रुग्ण वाढत आहेत, आरोग्य सुविधा पुरेशा नाहीत अशा राज्यांत पथके पाठवावीत, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना केली. पात्र नागरिकांना कोरोना प्रतिबंधक दोन्ही डोस देण्यावर राज्यांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.\nजिल्हा वासीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे\nमहाराष्ट्र विधानसभेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे विधान\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/thane-missing-jeweller-found-dead-in-mumbra-creek-crime-news-marathi-mhds-594819.html", "date_download": "2022-10-04T16:36:50Z", "digest": "sha1:YDEH6W6FRDSHEZBBDPB72S5TAMZLCX36", "length": 8082, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Thane jeweller found dead in Mumbra creek: मुंब्रा खाडीत ठाण्यातील ज्वेलर्सचा मृतदेह आढळला आहे – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /\nमुंब्रा खाडीत ज्वेलर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्या की आत्महत्या\nमुंब्रा खाडीत ज्वेलर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्या की आत्महत्या\nनवीन पनवेल परिसरात एका 60 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. (File Photo)\nThane jeweller found dead in Mumbra creek: मुंब्रा खाडीत ठाण्यातील बेपत्ता असलेल्या ज्वेलर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.\nवसई : मुख्यमंत्र्यांमध्ये उठणं-बसणं भासवलं, कोट्यवधी लुबाडले\nJ-K कारागृह महासंचालकाचं हत्या प्रकरण, नोकराच्या डायरीमुळे मोठा खुलासा\nशेतात एकटी असल्याचे पाहून महिलेस बेदम मारहाण, दागिन्यांसह रोख रक्कम पळवली\nपत्नीसह पोटच्या दोन मुलींना जिवंत जाळलं; तिघींचाही मृत्यू, डोंबिवलीत घटनेनं खळबळ\nठाणे, 21 ऑगस्ट : ठाण्यातील बेपत्ता असलेल्या ज्वेलर्सचा मृतदेह (Thane Missing jewellers found dead) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या ज्वेलर्सचं नाव भरत जैन (Bharat Jain) असल्याची माहिती समोर येत आहे. ते 15 ऑगस्टपासून बेपत्ता होते आणि त्यासंदर्भात त्यांच्या पत्नीने ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशन (Naupada Police Station)मध्ये बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती. मात्र, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुंब्रा खाडीत मृतदेह आढळू आला आहे. ठाण्यातील मुंब्रा खाडी परिसरात असलेल्या गणेश विसर्जन घाट परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह म्हणजे ज्वेलर्स भरत जैन यांचाच असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी आत्महत्या केली की हत्या झाली आहे याबाबत गूढ कायम आहे. मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर मृत्यूचं कारण समोर येईल. Social Media मध्ये स्टंटबाजी पडली महागात; चौघांना नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ठाण्यातील नौपाडा परिसरात राहणारे भरत जैन हे 15 ऑगस्ट पासून बेपत्ता झाले होते. आपल्या ज्वेलर्समधून निघालेले भरत हे घरी पोहोचलेच नव्हते. त्यानंतर त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, आता त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनसुख हिरन यांचाही मृतदेह याच ठिकाणी आढळला होता मुंबईत आढळून आलेल्या स्फोटकांच्या कारचे मालक मनसुख हिरन यांचाही मृतदेह काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी आढळून आला होता. मनसुख हिरन यांचा मृतदेह आढळून आल्यावर काही दिवसांनी त्याच परिसरात आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1107416", "date_download": "2022-10-04T17:30:05Z", "digest": "sha1:ENYYOZMCBKPJS5FNZDMF3JYLFVBWAADN", "length": 3039, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"१९५६ हिवाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"१९५६ हिवाळी ऑलिंपिक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९५६ हिवाळी ऑलिंपिक (संपादन)\n२३:०२, १३ जानेवारी २०१३ ची आवृत्ती\n४३ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०३:०९, २९ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nUdufruduhu (चर्चा | योगदान)\n२३:०२, १३ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nDragonBot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/237/", "date_download": "2022-10-04T16:39:48Z", "digest": "sha1:BROTD3IMIAI54JIYIY2LZRLZG7PNTSIT", "length": 10347, "nlines": 86, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "शेतकरी आंदोलन मिटण्याच्या मार्गावर - Rayatsakshi", "raw_content": "\nशेतकरी आंदोलन मिटण्याच्या मार्गावर\nशेतकरी आंदोलन मिटण्याच्या मार्गावर\nकेंद्र सरकारने शेतकऱ्यांना पाठवला नवीन प्रस्ताव, सिंघू बॉर्डरवर संयुक्त किसान मोर्चाची बैठक\nनवी दिल्ली ,रयतसाक्षी: शेतकरी आंदोलन मिटण्याच्या मार्गावर आहे . आज संयुक्त किसान मोर्चाची बैठक होत असून, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नवीन प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर कमेटी विचार करत आहे. दुपारी दोन वाजता पुन्हा संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार आहे, त्यात शेतकरी आंदोलनावर अंतिम निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या सीमांवर गेल्या ३७७ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत.\nशेतकरी आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे वापस घेण्यात यावे अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली होती. त्याला मान राखत केंद्र सरकारने गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, याची जबाबदारी राज्य सरकारकडे देण्यात आली आहे. MSP बाबत सरकारने स्पष्ट केले आहे की, या समितीमध्ये केवळ सरकार आणि संयुक्त किसान मोर्चाचे प्रतिनिधी असणार आहेत.\nकेंद्र सरकारचे नवीन प्रस्ताव काय आहेत\nMSP समितीमध्ये केंद्र सरकार आणि संयुक्त किसान मोर्चाचे प्रतिनिधी असतील. ही समिती ३ महिन्यांत अहवाल सादर करेल. ज्यामुळे शेतकऱ्यांना MSP कसा मिळेल याची खात्री दिली जाईल. राज्य ज्या पिकावर सध्या MSP वर खरेदी करत आहे ते चालू राहील.\nसर्व गुन्हे तात्काळ मागे घेतले जातील. यूपी, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणा सरकारने यासाठी संमती दिली आहे.\nकेंद्र सरकार, रेल्वे आणि इतर केंद्रशासित प्रदेशांनी नोंदवलेले खटलेही तत्काळ मागे घेतले जातील. केंद्र सरकार राज्यांनाही आवाहन करणार आहे.\nहरियाणा आणि उत्तर प्रदेशने पंजाबप्रमाणे नुकसान भरपाई देण्यास तत्वतः मान्यता दिली आहे.\nयुनायटेड किसान मोर्चासोबत शेतकऱ्यांच्या वीज बिलावर परिणाम करणाऱ्या तरतुदींबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यापूर्वी ते संसदेत मांडले जाणार नाही.\nतुरीच्या प्रश्नावर केंद्र सरकारच्या कायद्यातील कलम 15 मधील दंडाच्या तरतुदीपासून शेतकरी मुक्त होणार आहेत.\nकेंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर संसंदेत गेल्या वर्षी तीन कृषी कायदे लागू केले होते. त्याविरोधात शेतकरी गेल्या 377 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होते. त्यानंतर अखेर मोदी सरकारने ते कायदे मागे घेतले आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातून हे कायदे मागे घेण्यात आले असून, राष्ट्रपतींनी देखील त्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर आता शेतकरी संघटनांवर आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली जात आहे.\nमहाराष्ट्रासह ५ राज्यांची प्रातिनिधिक समिती केंद्रासोबत चर्चा करणार\nकेंद्र सरकारसोबत उर्वरीत मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने पाच सदस्यीय समिती बनवली आहे. यामध्ये पंजाबातून बलबीर राजेवाल, उत्तर प्रदेशातून युद्धवीर सिंह, मध्य प्रदेशातून शिव कुमार कक्का, महाराष्ट्रातून अशोक ढवळे आणि हरियाणातून गुरनाम चढणी यांचा समावेश आहे. केंद्र सरकारसोबत चर्चा करून हे पाचही नेते सरकारसमोर आपले सर्व मुद्दे मांडतील. तसेच सर्वांच्या संमतीने निर्णय घेतील\nमुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक\nमहाविकास आघाडी सरकारच्या आनखी एका मंत्र्याची ईडी कडून चौकशी\nआशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nभारताच्या विरोधानंतर श्रीलंकेने चीनचे हेरगिरी करणारे जहाज रोखले.\nउपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान: NDAकडून जगदीप धनखड तर विरोधी पक्षांकडून अल्वा मैदानात,…\nनवीन पक्ष बनवला नाही, तर तुम्ही आहात कोण- सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला सवाल\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/the-state-of-the-art-system-purchased-by-katraj-dudh-sangh-in-pune-will-be-operational-from-december/", "date_download": "2022-10-04T17:34:21Z", "digest": "sha1:5ZCQW72IEWSEBUEUCEOMAYO67X4JOT7M", "length": 13500, "nlines": 224, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आता तिप्पट ! पुण्यातील कात्रज दूध संघाने खरेदी केलेली अत्याधुनिक यंत्रणा डिसेंबरपासून कार्यरत होणार", "raw_content": "\nदुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आता तिप्पट पुण्यातील कात्रज दूध संघाने खरेदी केलेली अत्याधुनिक यंत्रणा डिसेंबरपासून कार्यरत होणार\nप्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 – पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज दूध) संकलित दुधासह दुग्धजन्य उपपदार्थांना ग्राहकांची मोठी मागणी आहे. त्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाच्या (एनडीडीबी) आर्थिक सहयोगाने अत्याधुनिक यंत्रणा खरेदी करून विस्तारीत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.\nयेत्या डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी माहिती दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार यांनी दिली. या प्रकल्पामुळे दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन तिपटीने वाढणार आहे. कात्रज दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या मंगळवारी (दि.20 ) मुख्यालयात होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर, संचालक गोपाळराव म्हस्के, भगवान पासलकर, भाऊ देवाडे, लता गोपाळे आणि प्रभारी व्यवस्थापकीय संचालक संजय कालेकर उपस्थित होते.\n“एनडीडीबी’च्या सहकार्याने 8 कोटींची मशिनरीमध्ये क्रीम सेपरेटर, पाश्‍चरायझर, श्रीखंड – आम्रखंड पॅकिंग मशिन, दही-ताक लस्सी पॅकिंग मशिन, पनीर-मिठाई पॅकिंग मशिनचा समावेश आहे. गतवर्षात कात्रजच्या दुग्धजन्य पदार्थांची विक्री सुमारे 64 कोटी 58 लाख\nरुपयांइतकी झाली आहे. दूध उत्पादकांना सन 2020-21 च्या दूध दर फरकापोटी 7 कोटी 90 लाख रुपये देण्यात आल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.\nससून, येरवडा जेलला दूध पुरवणार\nआगामी काळात कात्रज दूध संघाकडून नव्याने एकूण 167 आधुनिक मिल्क व आईस्क्रीम पार्लर सुरू करण्यात येणार आहे. तसेच एनडीए, येरवडा जेल, ससून रुग्णालयाला दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करण्यात येत आहे. पेण, पनवेल, नवी मुंबई, वसई तसेच सिन्नर, नाशिक या ठिकाणी मिल्क पार्लर सुरू केलेली आहेत. तसेच पुणे -सोलापूर-अक्कलकोट आणि पुणे-सातारा-महाबळेश्‍वर या दोन मार्गांवर दूधवितरण सुरू करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.\nTags: marathi newspune city newspune shaharपुणे शहरपुणे सिटी न्यूजमराठी बातम्या\nपीएमपी ठेकेदारांसाठी चालवली जाते का पुण्यात भाडेतत्त्वावरील बसेससाठी दररोज मोजावे लागतात दीड कोटी\nचांदणी चौकातील पाडकामानंतर प्रशासनाच्या नियोजनामुळे कोंडी टळली पुणे शहर, उपनगरांतील वाहतुकीवर ताण नाही\nदसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना शुल्कशिवाय जागा उपलब्ध पुणे मार्केट यार्डात ‘फूल महोत्सव’\n11 तास अथक परिश्रम नियोजनापेक्षा रस्ते खुले करण्यास दोन तास उशीर,पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यास पोलिसांना यश\nकोल्हापूर-मुंबई विमान सेवेचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\nUttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; 10 जणांचा मृत्यू तर अन्य 11 जण बेपत्ता\nDussehra 2022 : “विजयादशमीच्या पावन पर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा…” दसरा सणानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या जनतेला शुभेच्छा\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nTags: marathi newspune city newspune shaharपुणे शहरपुणे सिटी न्यूजमराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.mahagovjobs.in/2020/12/incomecertificatemaharashtra2021.html", "date_download": "2022-10-04T15:38:29Z", "digest": "sha1:ONFOZB4KBEAMKJRCSN3IPUUCIW4DH66L", "length": 6965, "nlines": 166, "source_domain": "www.mahagovjobs.in", "title": "उत्पन्न दाखला - उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे - Income Certificate Online Maharashtra 2022 - MahaGovJobs", "raw_content": "\nउत्पन्न दाखला - उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे - Income Certificate Online Maharashtra 2022\nउत्पन्नाचा दाखला अर्ज PDF\nउत्पन्नाचा दाखला कसा काढावा 2022 - 2023\nउत्पन्नाचा दाखला शासकीय योजना साठी, महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी, आणि विशिष्ट जाती समूहाला शिष्यवृत्ती योजनेसाठी महत्त्वाचे असते. जर नागरिक उत्पन्न दाखला मिळण्यासाठी बरोबर आणि योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास खूप कमी दिवसात उत्पन्न दाखला मिळू शकतो. उत्पन्नाचा दाखला अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत मिळाले पाहिजे. कुठला दाखला हा नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांच्याकडून देखील मिळू शकते.\nउत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 2022:-\nवेतन मिळत असल्यास फॉर्म नंबर 16\nनिवृत्तीवेतनधारकांना साठी बँकेचे प्रमाणपत्र\nनवीन मालक आपल्या ७/१२ आणि ८अ चा उतारा व तलाठी अहवाल जोडावे.\nओळखीचा पुरावा (कोणतेही एक) :-\nपत्त्याचा पुरावा (कोणतेही एक) :-\n७/१२ किंवा ८अ उतारा\nफोन बिल पाणीपट्टी घरपट्टी.\nउत्पन्न दाखला साठी अर्ज कुठे करावा 2022\nउत्पन्नाचा दाखला अर्ज कसा भरावा 2022\nउत्पन्न दाखला मिळण्यासाठी सर्व संबंधित कागदपत्रे घेऊन आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालय या ठिकाणी जाऊन अर्ज करावे. किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्र येथे जाऊन ऑनलाइन उत्पन्न दाखला मिळू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/videos/bilkis-bano-gang-rape-all-11-life-imprisonment-convicts-walk-out-of-godhra-jail-watch-video-au136-783959.html", "date_download": "2022-10-04T16:59:01Z", "digest": "sha1:BBPAGCYZDAKZMBYX655RWNN5EGDU5TIT", "length": 9207, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nVideo : गुजरात दंगल बिल्किस बानो बलात्कार प्रकरण जन्मठेप सुनावलेल्या 11 दोषींची सुटका\nBilkis Bano case : बिल्किस बानो यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. बानो यांच्या कुटुंबातील सात लोकांना जीवे मारण्यात आलं होतं. तर पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या बिल्कीस बानो यांच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला होता.\nगुजरात दंगलीतील बिल्किस बानो बलात्कार (Bilkis Bano case) प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 11 दोषींची सुटका करण्यात आली आहे. 3 मार्च 2002 मध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2004 मध्ये सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली होती. 2022 साली घडलेलं हे बलात्कार (Rape Case) प्रकरण प्रचंड गाजलं होतं. संपूर्ण देश या बलात्कार प्रकरणानं हादरुन गेला होता. अखेर आता याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोषींना मुक्त करण्यात आलं आहे. बिल्किस बानो यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. बानो यांच्या कुटुंबातील सात लोकांना जीवे मारण्यात आलं होतं. तर पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या बिल्कीस बानो यांच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला होता.\nआलीयाचा जबरदस्त शिमरी ड्रेस लुक; अन् बेबी बंप\nNeha Sharma : नेहाच्या बाथरोबमधल्या फोटोजने वाढवला तापमानाचा पारा\nAlia Bhatt Hot Photos: आलियाने दाखवला बेबी बंपमध्ये जलवा\nShweta Tiwari Photo: वय 41 चे अदा तरूणीपेक्षा ही भन्नाट\nशिंदे गटासह उद्धव ठाकरें कडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी; पहा यासह 10 च्या 10 हेडलाईन्स\nटॉप 9 न्यूज – दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीच्या बातम्या\nपहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार\nशिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100\nअर्थव्यवस्थेची पार वाट लागली, नॅशनल पॉवर ग्रिडही फेल; 'हा' संपूर्ण देशच गेला अंधारात\nरश्मी ठाकरे यांच्याकडून टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन; प्रताप सरनाईक म्हणतात, अशा प्रकारे...\nMarathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nटी-20 विश्वचषकापूर्वी धक्क्यांवर धक्के, हा खेळाडू संघाबाहेर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/07/09/examupdate/", "date_download": "2022-10-04T16:04:42Z", "digest": "sha1:RIUUQUDAZTE2YALBRLNSXEDIUGKMXCZ3", "length": 21572, "nlines": 105, "source_domain": "kokanmedia.in", "title": "कुलगुरूंच्या सूचनांना केंद्रबिंदू मानूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय : उदय सामंत - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nकुलगुरूंच्या सूचनांना केंद्रबिंदू मानूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय : उदय सामंत\nमुंबई : राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (नऊ जुलै) पत्रकार परिषदेत सांगितले.\nलाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि भवितव्याचा विचार करून पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. यामध्ये केवळ विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि राज्यातील कोविड-१९च्या वाढत्या प्रादुर्भावाची सद्यस्थिती पाहता राज्यातील कोणतेही विद्यापीठ परीक्षा घेऊ शकत नाही, अशी शिफारस अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्य समितीने केल्यामुळे राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे सामंत म्हणाले.\nसहा एप्रिल २०२० रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाची पहिली बैठक झाली. या बैठकीत करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कशा घ्यायच्या याची पडताळणी करण्यासाठी एक राज्य समितीची स्थापना करण्यात आली. सहा व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर हे त्या समितीचे प्रमुख होते. त्यानंतर २९ एप्रिल रोजी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना आल्या. त्यामध्ये करोनाच्या परिस्थितीत राज्य शासनाने निर्णय घ्यावा आणि विद्यापीठांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात असे सांगण्यात आले होते.\nराज्य समितीने दिनांक सहा मे २०२० रोजी आपला अहवाल राज्य शासनास सादर केला. त्यानंतर राज्यपाल महोदय यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आणि शासनाने समितीचा अहवाल स्वीकारला. त्यानंतर खात्याचा मंत्री म्हणून केवळ विद्यार्थीहित लक्षात घेऊन, दिनांक १७ मे २०२० रोजी विद्यापीठ अनुदान आयोगास (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती करणारे पत्र लिहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती.\n‌एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आपला निर्णय सर्वानुमते राज्य सरकारला पाठविला आहे. त्यात सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची शिफारस केली आहे. तसेच सरासरी गुण देऊनही जर एटीकेटीचा विद्यार्थी उत्तीर्ण होणार नसेल, तर त्याला विशेष सवलत म्हणून ग्रेस मार्क देण्याची शिफारससुद्धा करण्यात आली आहे. राज्य सरकार सर्व निर्णय सर्व कुलगुरूंशी चर्चा करूनच घेत आहे, असे सामंत यांनी सांगितले.\nसध्याच्या परिस्थितीत परीक्षा घ्यायच्या असतील तर कन्टेन्मेंट झोनमधील विद्यार्थी आणि गावी गेलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यायची, पेपर सेट करणे, पेपर तपासणी नियोजन, विशेषतः कंन्टेन्मेट झोनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सुविधा, त्यांना क्वारंटाइन करायचे का नाही, या सर्व सुविधा कशा उपलब्ध करता येतील असे अनेक प्रश्नही उपस्थित होताहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना देणे आवश्यक होते, असे सामंत म्हणाले.\nसर्व निर्णय हे कुलगुरूंशी चर्चा करूनच घेतले जातात. राज्य शासन कुलगुरूंशी चर्चा करीत नाही हा अपप्रचार केला जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठांच्या अडचणी आणि प्रश्नांना सोडवण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली जात आहे. विशेषतः विद्यापीठांना आवश्यक ती सर्व मदत राज्य शासन करीत आहे. शासनाची भूमिका प्रामाणिक आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये, अशी सर्वांना विनंती आहे, असेही सामंत यांनी सांगितले\nपदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत असे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगास पाठविले आहे. करोना रुग्णसंख्येत आज भारत जगामध्ये तिसऱ्या स्थानी असून, महाराष्ट्र हे सर्वाधिक करोनाबाधित राज्य आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अंतिम वर्षाच्या सत्राच्या दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची परिक्षा घेणे अतिशय जिकिरीचे होणार आहे. तसेच त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, पूरक कर्मचारी तसेच इतर यंत्रणांचे स्वास्थ धोक्यात येऊ शकेल, असे त्या पत्रात लिहिले आहे.\nसध्या विविध शैक्षणिक संस्था, वसतीगृहे आणि इतर सुविधा या विलगीकरणासाठी, तसेच करोना संबंधित इतर कारणांकरिता प्रशासनाद्वारे अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थी हे त्यांच्या मूळ गावी परतले असल्याने, परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास, त्यांची निवास व भोजन व्यवस्था या चिंतेच्या बाबी आहेत. असे केल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच काही इतर राज्यांमध्ये, तसेच देशांमध्ये परिक्षा घेतल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना विषाणूची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत, असेही सामंत यांनी या पत्राद्वारे यूजीसीच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते.\nमामलेदार केशव जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले चिरनेरचे सत्याग्रही\nराजू भाटलेकर यांना पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान\nमहाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे डेरवण येथे आयोजन\nइन्फिगो देणार सहजतेने गणित शिकण्याची दृष्टी\nमाणगावचे यक्षिणी मंदिर आणि कोकणातील अन्य मंदिरांमधील काष्ठशिल्पांचा समृद्ध वारसा\nमहिलांना पत मिळवून देण्याचा उद्देश सफल – युगंधरा राजेशिर्के\nदेवरूख महाविद्यालयाला फाइन आर्ट कलाप्रकारात सहा पारितोषिके\nकरकरे सरांच्या तासानंतर गणित वाटले अगदी सोप्पे\nसवाल नको, कृतियुक्त जबाबही हवा\nउदय सामंतमहाराष्ट्रविद्यापीठ परीक्षाExamsUday SamantUGC\nPrevious Post: रत्नागिरीतील लॉकडाउन शिथिल होणार; भाजप शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांचे आश्‍वासन\nNext Post: जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पोलादपूरजवळ दरड कोसळल्याने महामार्ग बंद\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nशारदीय नवरात्र - दिवस पाचवा\nनवरात्रानिमित्त एसटीच्या लांजा आगारातर्फे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नवदुर्गा दर्शन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती सोबतच्या इमेजमध्ये...\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (16) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (10) क्रीडा (16) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (57) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (7) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,082) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,591) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (279) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (26) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (304) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (235) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (349)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0", "date_download": "2022-10-04T16:54:09Z", "digest": "sha1:TCFVXIDVWU2GXC4EIGY5KR6HALOETYBZ", "length": 3306, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:पोरबंदर - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २००९ रोजी १७:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/599/", "date_download": "2022-10-04T16:43:25Z", "digest": "sha1:RTWQYL2U6XEIORAKZ4T47BKJWPRN5TQJ", "length": 8274, "nlines": 80, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पोहचविण्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रम - Rayatsakshi", "raw_content": "\nदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पोहचविण्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रम\nदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पोहचविण्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रम\nमुख्यमंत्र्यांनी केले आरोग्य विभागाचे कौतुक; नावीन्यपूर्ण उपक्रमात महाराष्ट्र नेहमीच पुढे\nमुंबई, रयतसाक्षी : राज्यातील जव्हारसारख्या दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतूकीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे तसेच पालघर जिल्हा प्रशासनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.\nअनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची देशपातळीवर प्रथमत: अंमलबजावणी करत महाराष्ट्राने नेहमीच आपले पाऊल पुढे टाकले आहे. ड्रोनद्वारे लस वाहतूकीच्या या उपक्रमाने दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांची आरोग्य रक्षणाची वाट अधिक प्रशस्त आणि सोपी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणतात.\nआधुनिक तंत्रज्ञानाचा जनहितासाठी किती उत्तमपणे उपयोग करून घेता येतो याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी कर्तव्याप्रती समर्पित राहून एका वेगळ्या उर्जेने काम केल्याबद्दल तसेच सर्वसामान्यांची आरोग्य सुविधा प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत वेगाने पोहोचवल्याबद्दल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास व पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्यासह आरोग्य विभागातील तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतूक केले आहे.\nजव्हार स्टेडियम ते प्राथमिक आरोग्य केंद्र झाप मधील अंतर २५ कि.मी आहे. जिथे रस्त्याने हे अंतर पार करण्यासाठी अंदाजे एक तासाचा कालावधी लागतो तिथे ड्रोनच्या सहाय्याने केवळ नऊ मिनिटात कोविशिल्ड लसीचे ३०० डोस प्राथमिक आरोग्य केंद्र झाप येथे पाठविण्यात आले.\nएवढेच नव्हे तर यातून लगेचच ३०४ नागरिकांचे लसीकरण देखील करण्यात आले. हा नावीन्यपूर्ण उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाने ब्ल्यू इन्फिनिटी इनोव्हेशन लॅब आणि आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने यशस्वीरितीने पूर्ण केला.\nयामुळे लसीची शीतसाखळी अबाधित राखणे, प्रवासादरम्यान होणाऱ्या वेळ आणि श्रमाची बचत होण्यास मदत झाली आहे. ड्रोनच्या सहाय्याने झालेली लस वाहतूक हे एक पथदर्शी उदाहरण आहे, याबरोबरच भविष्यात औषध, रक्त पुरवठ्यासह अवयव प्रत्यारोपणाच्या कामालाही एक नवी दिशा मिळणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.\nचोरट्यांनी दुचाकीवरून पाठलाग करत लूटले\nमातोरी येथे त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/tokyo-paralympic-2020-question/", "date_download": "2022-10-04T16:53:21Z", "digest": "sha1:I4KTLRSJETOGIR6ZIQJFGIIK3W4XZ6ZW", "length": 6144, "nlines": 117, "source_domain": "www.examshall.in", "title": "Tokyo Paralympic 2020 Question | Best Info About Paralympic 2020 | Paralympic 2020 GK | examshall.in", "raw_content": "\n2.1.2 हे मित्रांसोबत शेअर करा\n🌹🌹 Tokyo Paralympic 2020 मध्ये एकूण किती खेळाडूंचा समावेश झालेला आहे \n🌹🌹 Tokyo Paralympic 2020 मध्ये एकूण किती स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे \n🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेळांसाठी थीम , साँग कर दे,कमाल तू, या गाण्याला कोणी लॉन्च केले आहे \nAns ==== अनुराग ठाकूर\n🌹🌹 Tokyo Paralympic 2020 मध्ये किती देशांनी सहभाग घेतला आहे \n🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेळाचे आयोजन कुठे करण्यात आले \nAns === जपान राजधानी टोकियो\n🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेळाचे कितवे संस्करण सुरू झालेले आहे \n🌹🌹 Paralympic या खेळाची सुरुवात कोव्हापासून झालेली आहे \n🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेलची 2021 मध्ये सुरुवात कधी झाली आहे \n🌹🌹 भारतीय पॅरा ऑथलिट योगेरा कठूनिया यांनी टोकियो पॅरा ऑलिम्पिक कोणते पदक जिंकले आहे \n🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेळाचे प्रयोजन कोणाला बनवलेले आहे \n🌹🌹 Paralympic 2024 या खेळाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे \n🌹🌹 आतापर्यंत कोणत्या शहरात दोन वेळेस Paralympic खेळाचे आयोजन झालेले आहे \n🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेळाचे उद्धघाटण कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे \n🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेळाचे आयोजन कोणत्या स्टेडियम मध्ये करण्यात आलेले आहे \nAns === जपान राष्ट्रीय स्टेडियम\n🌹🌹 Paralympic या प्रकारच्या खेळामध्ये कोणत्या प्रकारच्या खेळाडूंचा समावेश असतो \nAns === फक्त अंपग विकलांग\n🌹🌹 Paralympic या प्रकारच्या खेळामध्ये कोणत्या देशाने सर्वात जास्ती वेळेस पदक जिंकले आहे \n🌹🌹 Tokyo Paralympic 2020 मध्ये सुवर्ण पदक जिकणारी पहिली महिला कोण \nAns === अवनी लेखरा\nहे मित्रांसोबत शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/top-8-way-to-make-money-online-in-marathi/", "date_download": "2022-10-04T17:41:48Z", "digest": "sha1:KVK5GQP262LSEVSFD23YNVJTKHADJBUF", "length": 22954, "nlines": 171, "source_domain": "www.examshall.in", "title": "ऑनलाईन पैसे कमावण्याचे 8 मार्ग | Top 8 way to make money online in Marathi | examshall.in", "raw_content": "\n1 ऑनलाइन पैसे कमविण्यासाठी घरबसल्या नोकऱ्या | Top 8 way to make money online in Marathi\n1.1 ऑनलाइन नोकऱ्याऑनलाइन पैसे कमवण्यासाठी घरबसल्या नोकऱ्या\n1.2 घरबसल्या पैसे कमावण्याच्या पद्धती\n1.2.1 ऑनलाइन शिकवणी आणि विषय तज्ञ\n1.7 ऑनलाइन विक्री Online Sales\n1.9.1 हे मित्रांसोबत शेअर करा\nऑनलाइन पैसे कमविण्यासाठी घरबसल्या नोकऱ्या | Top 8 way to make money online in Marathi\nऑनलाइन पैसे कमवण्यासाठी घरबसल्या नोकऱ्या\nसध्याच्या परिस्थितीनुसार सर्व काही बदलते, जगण्याची पद्धत बदलते, काय चुकीचे आहे आणि काय नाही हे बदलते आणि त्यासोबत जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग बदलतो, म्हणजे घर-आधारित नोकऱ्यांद्वारे पैसे कमविण्याचा मार्ग.\nकोविड परिस्थितीचा परिणाम केवळ दारिद्र्यरेषेखालील लोकांवर झाला नाही तर भारतातील आणि जगभरातील प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभावित झाला आहे.\nमागील लॉकडाऊन परिस्थितीमुळे उत्पन्न कमी किंवा कमी असल्याने अनेकांना दुःखाचा सामना करावा लागला आहे.\nपण हा आजार नाही जो आपण लढत आहोत, तर आपण युद्ध लढत आहोत. प्रत्येक युद्धात, आम्ही लढतो, आम्ही काहीतरी शिकतो आणि पूर्वीपेक्षा कितीतरी पट मजबूत बनतो.\nसगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मनात येतो तो म्हणजे कसा\nभारतातून घरबसल्या पैसे कसे कमवायचे\nसाथीच्या रोगापासून सुरक्षित आणि सुरक्षित कसे राहायचे आणि कमाई कशी करायची\nघर आधारित नोकऱ्यांचे समाधान इतके क्लिष्ट नाही.\nत्यामुळे आपल्याजवळ असलेल्या संसाधनांचा, कौशल्यांचा वापर करूया. पुन्हा पूर्ण व्हा आणि तयार व्हा\nमी तुम्हाला घरबसल्या नोकऱ्यांमधून कमाई करण्याच्या काही उत्तम पद्धतींसह सादर करतो जे प्रत्येकासाठी उपलब्ध असलेले सर्वात शक्तिशाली साधन – “इंटरनेट” वापरून\nघरबसल्या पैसे कमावण्याच्या पद्धती\nचला प्रत्येक पद्धतीचा तपशीलवार विचार करूया.\nऑनलाइन शिकवणी आणि विषय तज्ञ\nकोणत्याही विषयात विशेष स्वारस्य असलेला कोणीही ऑनलाइन ट्यूटर होऊ शकतो.\nऑनलाइन शिकवणी सुरू करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे Chegg सह नोंदणी करणे, ही ऑनलाइन शिकवणीसाठी सर्वात कार्यक्षम आणि विश्वासार्ह कंपन्यांपैकी एक आहे.\nतुम्ही थेट शिकवणीसाठी झूम, स्काईप इत्यादी प्लॅटफॉर्म वापरू शकता. परंतु,\nत्यासाठी विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे.\nतुम्हाला विद्यार्थी शोधण्याची गरज आहे.\nसुरवातीपासून सुरुवात करा, परंतु माझ्या मते COVID-19 मुळे, ही वेळ नाही.\nChegg सह, तुम्हाला हे सर्व फायदे मिळतात आणि तुम्हाला जगभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी देखील मिळते.\nChegg कडे फ्रीलान्स तज्ञांसाठी एक पर्याय आहे, जिथे तुम्ही उत्तर दिलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला पैसे दिले जातात.\nसध्याच्या साथीच्या परिस्थितीमुळे, ऑनलाइन शिकवणी हा ट्रेंडमध्येच नाही, तर शिक्षण अखंडित ठेवण्यासाठीही ते अत्यंत आवश्यक आहे. आजच घरबसल्या कामाला सुरुवात करा आणि कमाई करा आणि या महामारीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना मदत करा.\nFiverr हे फ्रीलान्स सेवांसाठी ऑनलाइन मार्केटप्लेस आहे. कंपनी फ्रीलांसरना जगभरातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते.\nतुमच्याकडे काही सर्जनशीलता आणि काही कौशल्ये असल्यास ऑनलाइन पैसे कमविण्याची ही घर आधारित नोकरीची एक पद्धत आहे.\nFiverr वर नोंदणी करा, तुमचे मोफत खाते तयार करा.\nतुमच्या कौशल्याशी संबंधित प्रकल्प शोधा आणि बोली लावा.\nते पूर्ण करा आणि पैसे मिळवा.\nतुमच्या कौशल्यांचे मार्केटिंग करण्याचे तंत्रही महत्त्वाची भूमिका बजावते.\n● सरासरी व्यवहार: 50 दशलक्ष\n● सेवांची संख्या: 200\nमला वाटते की तुमच्याकडे आवश्यक कौशल्ये असल्यास तुम्ही घरबसल्या नोकऱ्यांमधून कमाई करण्यास सुरुवात करा.\nकंपन्या, ब्लॉगर्स, मंच, सामाजिक संस्था इ. प्रत्येकाला त्यांच्या कारणाचा प्रचार करण्यासाठी, त्यांची विक्री वाढवण्यासाठी, रहदारी गोळा करण्यासाठी, सर्वात जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी सामग्री, लेखन content writing आवश्यक असते.\nहे मन वळवण्याचे काम आहे, मन वळवण्याचे, पटवून देण्याचे, प्रवृत्त करण्याचे कौशल्य असलेले हे काम या कामासाठी योग्य आहे.\nघरबसल्या पैसे कमवण्याची एक चांगली, मजबूत पद्धत म्हणून तुम्हाला कंटेंट रायटिंग नोकऱ्या मिळतील.\nलोक यासाठी भाड्याने घेण्याचे विविध मार्ग आहेत:\nFiverr सारखे फ्रीलांसिंग प्लॅटफॉर्म.\nLinkedIn आणि बरेच काही.\nयूट्यूब वापरून लोक लाखो कमावत आहेत. युटू टन आहेत\nLinkedIn आणि बरेच काही.\nयूट्यूब वापरून लोक लाखो कमावत आहेत. कोणत्याही विषयावर अनेक YouTube चॅनेल आहेत, तुम्ही विचार करू शकता.\nजर तुम्ही गेमर असाल, तुम्ही गायक असाल, जर तुम्ही खाद्यपदार्थाचे शौकीन असाल, तुम्हाला चित्रपट किंवा शो पाहण्याची आवड असेल, तुम्हाला कोणत्याही प्रकारची आवड असल्यास, तुमचे स्वागत आहे आणि youtube द्वारे ऑनलाइन पैसे कमवायला तयार आहात.\nया घरबसल्या नोकरीच्या पर्यायातून तुम्ही किती कमाई करू शकता आपण किती रहदारी आकर्षित करू शकता यावर हे सर्व अवलंबून आहे. पण काळजी करू नका, तुम्ही प्लॅटफॉर्मची जाहिरात वापरून किंवा प्रायोजित पोस्ट मिळवूनही पैसे कमवू शकता.\n$100,000 पेक्षा जास्त कमाई करणार्‍या युट्युबर्समध्ये 40% वाढ झाली आहे आणि गेल्या तीन वर्षांत पाच आकडे कमावणार्‍यांमध्ये 50% वाढ झाली आहे.\nहे किरकोळ दुकान चालवण्यासारखे आहे. येथे फरक असा आहे की, तुम्ही विकत असलेली उत्पादने तुमची स्वतःची नाहीत. त्यामुळे तुम्ही उत्पादने, सेवा विकून पैसे कमवत आहात आणि तुम्हाला त्यांची मालकी असण्याचीही गरज नाही.हे छान वाटते, नाही का\nतर ते कसे कार्य करते:\nब्रँड्स आणि व्यवसायासारख्या, Amazon, Flipkart किंवा तुमच्या वेबसाइट्सशी संबंधित कोणत्याही कंपनीसह भागीदारी इ.\nAmazon सारख्या बहुतेक व्यवसाय, Flipkart च्या स्वतःच्या वेबसाइट्स आहेत जिथून तुम्ही एफिलिएट मार्केटिंगसाठी विनामूल्य अर्ज करू शकता.\nतिथून, तुम्हाला उत्पादनाची लिंक मिळेल.\nतुम्हाला लिंक शेअर करणे आवश्यक आहे आणि जेव्हा कोणी तुमची लिंक वापरून उत्पादन खरेदी करते तेव्हा तुम्हाला पैसे दिले जातात.\nलिंक शेअर करण्यासाठी तुम्ही कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, वेबसाइट इत्यादी वापरू शकता.\nत्यामुळे, तुम्ही प्रतिदिन $300 ते $3000 प्रतिदिन इतके पैसे कमवू शकता.\nऑनलाइन विक्री Online Sales\nहे सर्वात वाढणारे क्षेत्र आहे, प्रत्येकाला आजकाल ऑनलाइन शॉपिंग करायला आवडते.\nकिरकोळ विक्रेते आणि वितरक Amazon आणि Flipkart सारख्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून आणि त्यांची उत्पादने ऑनलाइन विकून ऑनलाइन पैसे कमवू शकतात.\nकेवळ किरकोळ विक्रेतेच नाही, तर कारागीर देखील त्यांच्या कलेची ऑनलाइन विक्री करू शकतात आणि मधल्या माणसाची व्याप्ती काढून टाकू शकतात.\nअर्बनक्लॅप इत्यादी प्लॅटफॉर्मचा वापर करून लोक त्यांच्या सेवा जसे की दुरुस्ती आणि देखभाल, घराची साफसफाई इत्यादी ऑनलाइन विकू शकतात.\nस्मार्टफोन, लॅपटॉप, ट्रिमर किंवा कपडे, किराणा सामान इत्यादी सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी मी वैयक्तिकरित्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरतो.\nमी प्रत्यक्ष जीवनातील उदाहरण पाहिले आहे, माझ्या काकांचे साडीचे दुकान आहे, पण 2 वर्षांपूर्वी त्यांनी ऑनलाइन विक्रीही सुरू केली, त्यांची विक्री 30% वाढली आहे.\nऑनलाइन माध्यमातून विक्री केल्याने विक्रेत्यांचे उत्पन्न वाढले आहे, सरासरी विक्री 30-40% वाढली आहे.\nकोविड-19 च्या परिस्थितीमुळे ग्राहक सेवा सेवांची गरज वाढली आहे.\nअलीकडेच मी वर्तमानपत्रात वाचले की Amazon India सुमारे 12000 नवीन ग्राहक सेवा, कर्मचारी नियुक्त करणार आहे.\nतर ही एक सोपी नोकरी आहे, जर कोणाला घर आधारित नोकरीची सुरुवात करायची असेल तर ती त्यासाठी अर्ज करू शकते.\nnaukri.com इत्यादी जॉब वेबसाइट्स किंवा फ्रीलांसिंग वेबसाइट्सवर तुम्ही या प्रोफाइलवर विविध नोकर्‍या शोधू शकता.\nज्याला कमाई सुरू करायची आहे त्याने नोकरी शोधली पाहिजे, अशा हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत.\nसर्वेक्षण, शोध आणि पुनरावलोकने Surveys, Searches, and Reviews\nसर्वेक्षणे भरण्यासाठी, ऑनलाइन शोध घेण्यासाठी आणि उत्पादनांवर पुनरावलोकने लिहिण्यासाठी अनेक वेबसाइट आणि व्यवसाय आहेत जे पैसे देतात.\nSwagbucks, Prize Rebels सारख्या निवडण्यासाठी अनेक नामांकित कंपन्या आहेत, ज्या उपलब्ध आहेत जिथे तुम्ही पैसे आणि बक्षिसे मिळवण्यासाठी सर्वेक्षण देऊ शकता.\nज्या कंपन्यांनी तुम्हाला चांगल्या संख्येने सर्वेक्षणे ऑफर केली आहेत त्यांच्याशी रहा.\nतुमचा खूप वेळ घेणार्‍या आणि खूप कमी पैसे देणार्‍या संधी टाळा.\nहा खरोखर एक मजेदार मार्ग आहे. तुम्ही स्टेप सेट गो सारख्या अॅप्सचा वापर करून पॉइंट्स, रेफरल्स, गिफ्ट कार्ड्स देखील मिळवू शकता जे तुम्हाला चालण्यासाठी पैसे देतात, गूगल ओपिनियन रिवॉर्ड्स. अशी अनेक अॅप्स आणि वेबसाइट्स उपलब्ध आहेत.\nSwagbucks त्याच्या वापरकर्त्यांना $0.05 आणि $2.50 (आणि काहीवेळा $25 – $35 पर्यंत) देते. हे सर्वेक्षणाच्या प्रकारावर अवलंबून असते.\nटीप: सावध रहा आणि घोटाळ्यांपासून दूर रहा.\nमला वाटते तुम्हाला Top 8 way to make money online in Marathi या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. तुम्हाला स्वारस्य असलेल्या घर आधारित नोकऱ्यांसाठी आणि उत्तम भविष्यासाठी तुम्ही अर्ज कराल अशी माझी इच्छा आहे. या म्हणीप्रमाणे – मायकेल बेस्डेन द्वारे “उद्या स्वत: ला मुक्त करण्यासाठी आजच तुमची योजना कार्य करण्यास प्रारंभ करा”.\nहे मित्रांसोबत शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/national/bjp-mp-varun-gandhi-criticizes-bjp-au127-780427.html", "date_download": "2022-10-04T16:19:50Z", "digest": "sha1:ILOCMF5AKWELQLWGWXAQDG2EONMFTXPJ", "length": 12891, "nlines": 192, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nVarun Gandhi : तिरंग्याची सक्ती लाजिरवाणी; स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गरिबांवर भार न ठरावा, वरुण गांधींचा भाजपाला घरचा आहेर\nवरुण गांधी (Varun Gandhi) यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी एक ट्विट करत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन जर गरिबांवर भार टाकणारा ठरला तर ते देशाचे दुर्दैव असेल असं म्हटलं आहे.\nनवी दिल्ली: भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गेल्या वर्षभर केंद्र सरकारच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर तिरंगा लावावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावतीने करण्यात आले आहे. देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र दुसरीकडे यावरून भाजपा (BJP) खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी एक ट्विट करत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन जर गरिबांवर भार टाकणारा ठरला तर ते देशाचे दुर्दैव असेल असं म्हटलं आहे. वरुण गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये शिधापत्रिकाधारक तिरंगा ध्वज घेण्यासाठी आपल्यावर बळजबरी केली जात असल्याचा आरोप करत आहेत. तसेच तिंरगा ध्वज घेण्यासाठी आम्हाला वीस रुपये द्यायला सांगत आहेत, तुम्ही जर पैसे दिले नाही तर तुम्हाला मोफत धान्य मिळणार नसल्याचेही सांगण्यात आल्याची तक्रार या व्हिडीओमधून करण्यात आली आहे. यावरून वरुण गंधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.\nकाय म्हटलंय वरुण गांधी यांनी\nवरुण गांधी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. यासोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जर गरिबांवर भार टाकणारा ठरला तर ते देशाचे दुर्दैव असेल. शिधापत्रिकाधारकांना आणि गरिबांना तिरंगा खरेदीची बळजबरी केली जात आहे. जर त्यांनी तिरंगा नाही घेतला तर त्यांना धान्य देखील दिले जात नाहीये. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात तिरंगा आहे. मात्र अशा पद्धतीने जर गरिबांची गळचेपी हेत असेल तर ही गोष्ट लाजिरवाणी असल्याची टीका वरुण गांधी यांनी केली आहे.\nआजादी की 75वीं वर्षगाँठ का उत्सव गरीबों पर ही बोझ बन जाए तो दुर्भाग्यपूर्ण होगा\nराशनकार्ड धारकों को या तिरंगा खरीदने पर मजबूर किया जा रहा है या उसके बदले उनके हिस्से का राशन काटा जा रहा है\nहर भारतीय के हृदय में बसने वाले तिरंगे की कीमत गरीब का निवाला छीन कर वसूलना शर्मनाक है\nRaju Shetti : देवेंद्र फडणवीस आता कोणाला डोक्यावर घेणार, पूरग्रस्तांची मदत जाहीर झाल्यानंतर राजू शेट्टी यांचा फडणवीसांना टोला\nसंजय राऊतांना भेटण्यास जेल प्रशासनाची मनाई नाही, सुनील राऊतांकडून स्पष्ट; VIP लोकांसाठीची प्रोसेस पूर्ण करावी लागणार\nCm Eknath Shinde : शिंदे सरकारच्या विस्तारानंतर आता खातेवटपही लांबणीवर पडणार, हाती आली अत्यंत महत्वाची माहिती\nवरुण गांधी यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये काही मजूर दिसत आहेत. त्यांनी तक्रार केली आहे की, आम्हाला झेंडा घ्यायचा नाही मात्र झेंडा घेण्यासाठी आमच्यावर जबरदस्ती करण्यात येत आहे. आमच्याकडे पैसे नाहीत तरी आमच्याकडून वीस रुपये जबरदस्तीने वसूल केले जात आहेत. तिरंगा न घेतल्यास तुम्हाला रेशन मिळणार नाही असे आम्हाला सांगण्यात आल्याचे हे नागरिक म्हणत आहेत.\nNeha Sharma : नेहाच्या बाथरोबमधल्या फोटोजने वाढवला तापमानाचा पारा\nAlia Bhatt Hot Photos: आलियाने दाखवला बेबी बंपमध्ये जलवा\nShweta Tiwari Photo: वय 41 चे अदा तरूणीपेक्षा ही भन्नाट\nSurabhi Chandna’s Thailand photoshoots :तारक मेहता फेम ‘स्वीटी’ची थायलंडमध्ये धूम; शेअर केले हॉट फोटो\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2020/08/06/drdilipmore/", "date_download": "2022-10-04T15:40:17Z", "digest": "sha1:JJVPJM6UBP6IFTBUDPMZEYYMQJXSFDNC", "length": 18313, "nlines": 111, "source_domain": "kokanmedia.in", "title": "४२ मुलांना करोनातून तारणारा योद्धा धारातीर्थी; डॉ. दिलीप मोरे यांचे निधन - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\n४२ मुलांना करोनातून तारणारा योद्धा धारातीर्थी; डॉ. दिलीप मोरे यांचे निधन\nरत्नागिरी : येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टर दिलीप मोरे यांचे आज (ता. ६) सकाळी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.\nडॉक्टर रुग्णांची रुग्णांची पिळवणूक करतात, असे सर्वसाधारण चित्र असते. पण त्याला पूर्णपणे छेद देणारी आणि प्रसंगी रुग्णाला औषध घेण्यासाठी पैसे नसतील तर स्वतःकडून पैसे देऊन रुग्णांसाठी सेवा बजावणारे डॉक्टर अशी मोरे यांची प्रतिमा होती.\nमाजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सहाध्यायी असलेले डॉ. मोरे रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून दाखल झाले आणि ते पूर्ण रत्नागिरीकर झाले. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील अत्यंत सेवाभावी डॉक्टर अशी मोरे यांची प्रतिमा होती. वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत जिल्हा रुग्णालयात त्यांनी बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा केली. कुवारबाव येथे स्वतःच्या घरीही ते रुग्णांना सेवा देत असत. निवृत्तीनंतर लांजा येथे काही काळ त्यांनी दवाखाना सुरू केला होता. मात्र ते तेथे रमले नाहीत. थोड्याच काळात ते पुन्हा जिल्हा रुग्णालयात मानद बालरोगतज्ज्ञ म्हणून रुजू झाले. त्यानंतर सुमारे सहा वर्षे ते तेथे कार्यरत होते. गेल्या मार्च महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा शिरकाव झाला. पुढच्याच महिन्यात सहा महिन्यांच्या एका बालकाला करोनाची बाधा झाली. त्याची आई करोनामुक्त होती. पण तिच्या बालकाला करोना झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करणे अत्यंत आव्हानाचे होते. ते आव्हान डॉ. मोरे यांनी लीलया पेलले. मातेच्या दुधावरच त्या बालकाला बरे करण्यात त्यांनी यश मिळवले. त्यानंतर तीन महिन्यांत सुमारे ४२ बालकांना त्यांनी करोनामु्क्त केले. या काळात रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडलेल्या मुलांच्या मातापित्यांच्या डोळ्यांतून आलेले आनंदाश्रू आपल्या सेवेची चीज झाल्याचे सांगतात, अशी डॉक्टरांची भावना होती.\nजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांबद्दल आणि तेथील वातावरणाबद्दल चांगले बोलले जात नाही. अत्यंत वाईट अनुभव लोकांना येत असतात. पण डॉक्टर मोरे यांच्यासारखे त्याला सन्मान्य अपवाद होते. डॉक्टर मोरे दिवसभरात जिल्हा रुग्णालयात जेव्हा जेव्हा असतील, तेव्हा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक समाधान व्यक्त करत असत.डॉक्टर रुग्णालयात असताना कधीही वादाचे प्रसंग उद्भवले नाहीत. परिचारिका आणि डॉक्टरांच्या बाजूने ते नेहमीच उभे राहिले. पण त्याच वेळी कोणताही कडवट प्रसंग निवारण करण्यात डॉक्टरांचा हातखंडा होता. त्यामुळेच ते रुग्णांबरोबरच रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये प्रिय होते.\nयाच महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी जिल्हा रुग्णालयातील मानद सेवा थांबविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याच दरम्यान त्यांना स्वतःला करोनाची बाधा झाली. त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. मात्र काल दिवसभरात त्यांची प्रकृती ढासळली आणि आज सकाळी त्यांचे निधन झाले. करोनाच्या कराल दाढेतून ४२ बालकांना सुखरूप बाहेर काढणारा करोनाचा योद्धा त्याच्या स्वतःच्या युद्धभूमीवरच धारातीर्थी पडला आहे. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.\nएका चिमुकल्याला करोनावर मात केल्यानंतर घरी सोडतानाचा हा व्हिडिओ एप्रिल महिन्यातील आहे. या व्हिडिओत सगळ्यात पुढे चालत आलेले डॉक्टर दिलीप मोरे आहेत.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nमामलेदार केशव जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले चिरनेरचे सत्याग्रही\nराजू भाटलेकर यांना पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान\nमहाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे डेरवण येथे आयोजन\nइन्फिगो देणार सहजतेने गणित शिकण्याची दृष्टी\nमाणगावचे यक्षिणी मंदिर आणि कोकणातील अन्य मंदिरांमधील काष्ठशिल्पांचा समृद्ध वारसा\nमहिलांना पत मिळवून देण्याचा उद्देश सफल – युगंधरा राजेशिर्के\nदेवरूख महाविद्यालयाला फाइन आर्ट कलाप्रकारात सहा पारितोषिके\nकरकरे सरांच्या तासानंतर गणित वाटले अगदी सोप्पे\nसवाल नको, कृतियुक्त जबाबही हवा\nकरोनाकोरोनाडॉ. दिलीप मोरेरत्नागिरीCoronaCOVID-19Covidd WarriorsDr. Dilip More\nPrevious Post: नेम श्रावणमासाचा – राघवयादवीयम् – श्लोक १७वा\nNext Post: रत्नागिरी सॅटर्डे क्लबचा ८ ऑगस्टला व्हिजिटर्स डे\nPingback: साप्ताहिक कोकण मीडिया – ७ ऑगस्टचा अंक – साप्ताहिक कोकण मीडिया\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nशारदीय नवरात्र - दिवस पाचवा\nनवरात्रानिमित्त एसटीच्या लांजा आगारातर्फे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नवदुर्गा दर्शन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती सोबतच्या इमेजमध्ये...\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (16) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (10) क्रीडा (16) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (57) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (7) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,082) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,591) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (279) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (26) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (304) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (235) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (349)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/103/", "date_download": "2022-10-04T15:32:58Z", "digest": "sha1:HWDZMN65H7H7TNELVKH22P4NWBBI4C6U", "length": 8592, "nlines": 81, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "माजी मुख्यमंत्र्या पेक्षा चंद्रकांत पाटीलांनाच घाई! - Rayatsakshi", "raw_content": "\nमाजी मुख्यमंत्र्या पेक्षा चंद्रकांत पाटीलांनाच घाई\nमाजी मुख्यमंत्र्या पेक्षा चंद्रकांत पाटीलांनाच घाई\nराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा चंद्रकांत पाटलांचा टोला\nमुंबई, रयतसाक्षी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही. मात्र, चंद्रकांत पाटील यांनाच घाई झाली आहे. ज्या वेळी प्रसंग येईल त्या वेळी आपण तिथं कधी बसू असं त्यांना झालंय, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शनिवारी टोमणा लगावला.\nपुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे आणि त्यासाठी आम्ही दिवसाही स्वप्न पाहतो, असे वक्तव्य केले होते. याबाबत पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, पुन्हा मुख्यमंत्री होण्याची देवेंद्र फडणवीस यांना काही घाई नाही. चंद्रकांत पाटलांना घाई आहे.\nज्या वेळी प्रसंग येईल आणि आपण तिथ कधी बसू असं कदाचित त्यांना झालंय. त्यामुळे फडणसवीसांना माहीत आहे. त्यांच्या पक्षात त्यांचे कोण हितचिंतक आहेत आणि त्यांना हे सुध्दा माहीत आहे की, चंद्रकांत पाटील त्या यादीत नाहीत, असेही पाटील म्हणाले.\nपाण्याचा प्रश्न भविष्यात बिकट: पाणी प्रश्न सर्वांसाठी महत्वपूर्ण असून शहरातील वाढती लोकसंख्या पाहता पाण्याचे व्यवस्थित नियोजन झाले पाहिजे, अन्यथा भविष्यात पाणी प्रश्न बिकट होईल असे सांगत जयंत पाटील म्हणाले, पाण्याचे नियोजन करताना अधिकाऱ्यांना कसरत करावी लागते.\nपावसाने कधी फटका दिला तर संपूर्ण नियोजन ढासळते. यंदा प्रचंड पाऊस होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याचा वापर नीटप्रकारे करणे सर्वांसाठी आव्हान आहे. त्यामुळे पाण्याचा पुनर्वापर करण्यावर यापुढील काळात भर द्यावा लागेल.\nभाजपविरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावे\nपाटील म्हणाले, भाजपविरोधात समविचारी सर्व पक्ष एकत्रित येऊन त्यांनी भाजपचा सामना केला पाहिजे. काँग्रेससह इतर कोणत्याही पक्षाला आघाडीमधून वगळावे अशी भूमिका राष्ट्रवादीची नाही. मनपा निवडणुकीत आघाडीमधील पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी अशी आमची भूमिका आहे. तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप विरोधकांना सातत्याने भीती दाखवण्याचे काम करत आहे.\nअहमदनगरच्या शासकिय रूग्नालयातील आयसीयूची होरपळ सुरूच \nपरळीच्या औष्णिक विद्युत केंद्रात आता बांबूचे इंधन\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1742/", "date_download": "2022-10-04T16:48:33Z", "digest": "sha1:DTE6V23KLAOYB6CUBPLTATGLPABKB2Z4", "length": 6695, "nlines": 77, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "शिवरायांचे रामदास कधीच गुरू नव्हते, हाच खरा इतिहास - Rayatsakshi", "raw_content": "\nशिवरायांचे रामदास कधीच गुरू नव्हते, हाच खरा इतिहास\nशिवरायांचे रामदास कधीच गुरू नव्हते, हाच खरा इतिहास\nरामदासी घुसखोरीवर छत्रपती उदयनराजे भोसले भडकले\nसातारा, रयतसाक्षी : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केलंय यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळं नव्या वादाला सुरवात झाली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केलं होत. यास वादग्रस्त विधानावर आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.\nखासदार उदयनराजेंनी टिव्टद्वारे राज्यपालांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले राष्र्टमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या. तर रामदास हे कधीही गुरू नव्हते . हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून एकप्रकारे महाराजांचा अपमानच केला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.\nखरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य कारायला हवं होतं. त्याच्या वक्तव्यामुळं संपूर्ण् महाराष्र्टाच्या भावना दुखावल्या आहेत तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं वक्तव्य त्वरीत मागं घ्याव, असं अवाहन वजा इशारा उदयनराजेंनी राज्यपालांना दिला आहे.\nशहराच्या विकास कामासाठी आमदार क्षीरसागर रस्त्यावर\nभारती महाराजांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी\nआशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nभारताच्या विरोधानंतर श्रीलंकेने चीनचे हेरगिरी करणारे जहाज रोखले.\nउपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान: NDAकडून जगदीप धनखड तर विरोधी पक्षांकडून अल्वा मैदानात,…\nनवीन पक्ष बनवला नाही, तर तुम्ही आहात कोण- सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला सवाल\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/03/blog-post_98.html", "date_download": "2022-10-04T17:12:50Z", "digest": "sha1:E6MYJTGZUR7KUH3KEVKQJSTZKBPGEWSF", "length": 8427, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "अवाजवी खर्च टाळून एक अंकी व्याजदर करा ।महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे निवेदन", "raw_content": "\nHomeजतवार्ताअवाजवी खर्च टाळून एक अंकी व्याजदर करा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे निवेदन\nअवाजवी खर्च टाळून एक अंकी व्याजदर करा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे निवेदन\nजत वार्ता न्यूज - March 15, 2021\nजत,प्रतिनिधी: सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने इमारत, फर्निचर, संगणक वरील अवाजवी खर्च टाळून एक अंकी व्याजदर करावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेने शाखाधिकारी विकास साबळे यांना दिले आहे.\nनिवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सन २०१९-२० ची जनरल सभा होत असून ही सभा कोरोना महासंसर्गामुळे लांबलेली होती. जनरल सभा घेण्यास शासनाने परवानगी दिली आहे. ही सभा ६८ वी जनरल सभा ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. ह्या सभेची नोटीस प्रसिद्ध झाले असून. ह्या सभेतील विषय पत्रिकेत मुद्दा क्रमांक ९ नुसार जागा, इमारत, फर्निचर, संगणक खरेदीकरिता मंजूरी घेणेंबाबत विषय आला आहे. या विषयास महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेने विरोध केला आहे. त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे की, जो पर्यंत संचालक मंडळ व्याज दर एक अंकी करत नाही. तो पर्यंत फर्निचर, जागा इमारत, संगणक इत्यादी वरील अनावश्यक बाबी टाळावे. आपण सभासदांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. जोपर्यंत व्याज दर कमी होत नाही. तोपर्यंत अनावश्यक बाबी टाळून शिक्षक बँकेचा कारभार काटकसरीने करावा. सध्या इतर बँका सॅलरी कर्ज बिगर शेअर्स कर्ज देत आहेत. आपण ही विशिष्ट रक्कम मर्यादा करून शेअर्सच्या शिवाय कर्ज देऊन सभासदांच्या हिताचे निर्णय घ्यावे. यासह आदी मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेने चेअरमन सांगली जिल्हा शिक्षक सहकारी बँक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nयावेळी शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष- संतोष काटे, शिक्षक नेते-पी.एस. ऐवळे, जत तालुकाध्यक्ष-सुनिल सुर्यवंशी, जिल्हाकार्याध्यक्ष-दिलीपकुमार हिंदुस्थानी,मलेशप्पा कांबळे आदी उपस्थित होते.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8B+%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2022-10-04T15:51:58Z", "digest": "sha1:VPMFQGZUQFP2NSDEE3ZKF7JELONXNT6N", "length": 2827, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nआयपीएल २०२१ च्या लिलावामागचं लॉजिक काय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगेल्या आयपीएल हंगामापासून सगळ्याच टीम कात टाकतायत. यंदाच्या आयपीएल लिलावात काही तरुण, नवख्या खेळाडूंना चांगलीच बोली लागली. तर कालबाह्य ठरण्याच्या मार्गावर असलेल्या जुन्या खेळाडूंनीही लिलावात गलेलठ्ठ किंमत मिळवली. आता ही किंमत विझणाऱ्या दिव्याची अखेरची फडफड ठरते की हे मुरलेले आंबे त्यांच्या फ्रेंचायजीला विजयी चव चाखण्याची संधी देणार हे येणारा काळच ठरवेल.\nआयपीएल २०२१ च्या लिलावामागचं लॉजिक काय\nगेल्या आयपीएल हंगामापासून सगळ्याच टीम कात टाकतायत. यंदाच्या आयपीएल लिलावात काही तरुण, नवख्या खेळाडूंना चांगलीच बोली लागली. तर कालबाह्य ठरण्याच्या मार्गावर असलेल्या जुन्या खेळाडूंनीही लिलावात गलेलठ्ठ किंमत मिळवली. आता ही किंमत विझणाऱ्या दिव्याची अखेरची फडफड ठरते की हे मुरलेले आंबे त्यांच्या फ्रेंचायजीला विजयी चव चाखण्याची संधी देणार हे येणारा काळच ठरवेल......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/kolhapur/101074/st-bus-driver-commits-suicide-in-nadhavade-gargoti-kolhapur/ar", "date_download": "2022-10-04T16:20:52Z", "digest": "sha1:66ZLENZ2QBOMK7PEEY2GZ43M2TJOP6CB", "length": 9431, "nlines": 152, "source_domain": "pudhari.news", "title": "कोल्हापूर : एसटी संपामुळे नोकरी गेली तर कर्ज कसे फेडायचे?, गारगोटी आगारातील चालकानं संपवलं जीवन | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/कोल्हापूर/कोल्हापूर : एसटी संपामुळे नोकरी गेली तर कर्ज कसे फेडायचे, गारगोटी आगारातील चालकानं संपवलं जीवन\nकोल्हापूर : एसटी संपामुळे नोकरी गेली तर कर्ज कसे फेडायचे, गारगोटी आगारातील चालकानं संपवलं जीवन\nगारगोटी : पुढारी वृत्तसेवा\nएसटीच्या संपामुळे नोकरी गेली तर कर्ज कसे फेडायचे, या आर्थिक विवंचनेतून धनाजी मल्हारी वायंदडे (वय 38, रा. नाधवडे) या गारगोटी आगाराच्या चालकाने मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे. दरम्यान, धनाजी वायदंडे यांचा मृत्यू आगारप्रमुखांनी पाठविलेल्या कारवाईच्या पत्रामुळे झाला असून आगारप्रमुखांवर कारवाई करावी, अशी मागणी एसटी कर्मचार्‍यांनी केली. यावेळी हुतात्मा चौकात एसटी कर्मचार्‍यांनी मोठी गर्दी\nकेली होती. दरम्यान, चालकाने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर गारगोटी आगारातील कर्मचाऱ्यांनी एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nTweeter account hacked : पंतप्रधानांचे ट्विटर अकाऊंट हॅक करणाऱ्यांनी आता ‘या’ मंत्रालयाचे सोशल मीडिया अकाऊंट केले हॅक\nPM Modi Security Breach: पंतप्रधानांच्‍या सुरक्षा त्रुटींच्‍या चौकशीसाठी माजी न्‍यायमूर्तींच्‍या अध्‍यक्षतेखाली पाच सदस्‍यीय समिती स्‍थापन\nएसटीच्या संपामुळे नोकरी गेली तर कर्ज कसे फेडायचे\nमंगळवारी सकाळी धनाजी वायदंडे यास गारगोटी आगाराची नोटीस मिळाली होती. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. दुपारी त्याने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद पत्नी अश्‍विनी वायदंडे यांनी पोलिसांत दिली आहे. गारगोटी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. धनाजी यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच एसटी कर्मचार्‍यांनी गारगोटी रूग्णालय, हुतात्मा चौकात मोठी गर्दी केली होती.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\n यंदा आंब्याचा राजा अल्फोन्सोची अमेरिकेत करता येणार निर्यात\nसोलापूर : मित्राच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा; पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून केला होता खून\n‘पोलीस आयुक्तांचा त्यांच्या पोलीस दलावर विश्वास नाही, राज्य सरकारचा सीबीआयवर विश्वास नाही’\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/2049/", "date_download": "2022-10-04T16:56:29Z", "digest": "sha1:7JU7SGVS42ELIOZLMGRQ34ABJJ7BQ55A", "length": 8254, "nlines": 78, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "राज्यात शक्ती कायद्याच्या आंमलबजाणीचा मार्ग मोकळा - Rayatsakshi", "raw_content": "\nराज्यात शक्ती कायद्याच्या आंमलबजाणीचा मार्ग मोकळा\nराज्यात शक्ती कायद्याच्या आंमलबजाणीचा मार्ग मोकळा\nराष्ट्रपतींची मोहर, दोन्ही सभागृहाची मान्यता\nरयतसाक्षी : महिलांना संरक्षण कवच देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभगृहात आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर शक्ती विधेयक पारित केलं होत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या विधेयकास काही दिवसापूर्वी मंजुरीसाठी दिल्या नंतर आंमलबजावणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा होती. दरम्यान, शक्ती विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्याने आज अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान विधानसभ आणि विधान परिषदेत हा शक्ती कायदा एकमतानं मंजूर करण्यात आला आहे.\nसंयुक्त समितीनं सुधारणा करून शक्ती कायदा विधानसभेत मांडला होता, त्याला आज विधान परिषदेच्या उपाभापती डॉ. निल्म गोऱ्हे यांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रस्ताव सभगृहात ठेवला होता. या प्रस्तावाला आता दोन्ही सभागृहाकडून मंजुरी मिळाली आहे. शक्ती विधेयकांचं कायद्यात रूपांतर झाल्यामुळं महिलांना सर्वाधिक संरक्षण् देणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.\nमहाविकास आघाडी सरकारनं शक्ती विधेयक मंजुर केल्यानंतर काही दिवसापूर्वी राज्यपालांकड पाठवलं. शक्ती विधेयक डिसेंबरमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमंदारांनी एकमतानं मंजूर केल. आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महिला सुरक्षेसाठी हा कायदा करण्यात आला आहे. या कायद्याला अद्यापपर्यंत राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली नव्ही. त्यामुळं महाराष्ट्रात शक्ती कायदा मंजुर झालेला असला तरी त्यावर अंमलबजावणीसाठी राष्ट्रपतींच्या मंजुरीची प्रतीक्षा होती.\nमहिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावी कार्यवाही करता यावी आणि आरोपींना कठोर शासन व्हावे, यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर शक्ती कायदा करण्याची घोषणा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. त्यानुसार शक्ती फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळात मांडण्यात आलं होत. आता त्यास मंजुरी मिळाल्याने राज्यात शक्ती कायदा आंमलबजाणीचा मार्ग मोकळा झाला आहे.\nएकात्मतेच्या मंद सुगंधाने आसमंत दरवळला…\nतिसऱ्या मजल्यावरून फेकल्याने नवविवाहीतेचा मृत्यू\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30388/", "date_download": "2022-10-04T17:01:50Z", "digest": "sha1:2QMTCZLFH7KNVOUNH7FKILCF4ASKC7PM", "length": 31189, "nlines": 232, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मेंडेल, ग्रेगोर योहान – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमेंडेल, ग्रेगोर योहान : (२२ जुलै १८२२–६ जानेवारी १८८४). ऑस्ट्रियन नैसर्गिक विज्ञानवेत्ते व सेंट ऑगस्टीन पंथातील ॲबट (मठ प्रमुख). सजीवांच्या ⇨ आनुवंशिकतेची वैज्ञानिक उपपत्ती मांडून त्यांनी आधुनिक आनुवंशिकतेच्या शास्त्राचा [→ आनुवंशिकी] पाया घालण्याचे महत्कार्य केले.\nमेंडेल यांचा जन्म हाइनझेनडॉर्फ (त्या वेळी ऑस्ट्रियन सायलीशियातील) येथे झाला. ऑल्मीट्झ (आता चेकोस्लोव्हाकियातील ऑलॉमोत्स) येथील तत्त्वज्ञानाच्या संस्थेत दोन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर १८४३ मध्ये ते मोरेव्हियातील ब्रुनो (आता चेकोस्लोव्हाकियातील बॅर्ना) येथील सेंट ऑगस्टीन पंथाच्या मठात दाखल झाले. तेथे धर्मशास्त्रावरील शिक्षण घेण्याबरोबरच त्यांनी कृषी, फलसंवर्धन व द्राक्ष वेलीची लागवड या विषयांचा अभ्यास केला. १८४७ मध्ये त्यांना धर्मगुरुपदाची दीक्षा देण्यात आली व काही काळ त्यांनी जुन्या बॅर्ना मठात व्हिकार म्हणून काम केले. इनायमो येथील माध्यमिक शाळेत त्यांनी १८४९ पासून काही काळ ग्रीक भाषा व गणित या विषयांचे बदली शिक्षक म्हणून अध्यापन केले. पुढे १८५० साली ते रीतसर शिक्षक होण्याच्या प्रमाणपत्र परीक्षेला बसले पण तीत ते अनुत्तीर्ण झाले. नंतर १८५१–५३ या काळात मठप्रमुखांनी मेंडेल यांना व्हिएन्ना विद्यापीठात, भौतिकी, रसायनशास्त्र, गणित, वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान या विषयांच्या अध्ययनासाठी पाठविले. १८५४ मध्ये ते बॅर्ना येथे परते व तेथील तांत्रिक विद्यालयात त्यांनी नैसर्गिकविज्ञानाचे १८६८ पर्यंत अध्यापन केले तथापि शिक्षकी पेशाचा परवाना मिळविण्याच्या परीक्षेत त्यांना अखेरपर्यंत यश लाभले नाही. १८६८ मध्ये त्यांची बॅर्ना मठाच्या ॲबट पदावर नेमणूक झाली.\nमेंडेल ह्यांच्या वेळी आणि तत्पूर्वीही वनस्पती व प्राणी ह्यांच्या जातींत कृत्रिम संकरणाने इच्छित संकर मिळविण्यात यश आले होते. शार्ल नॉदीन ह्यांनीही निरनिराळ्या लक्षणांचे अनुहरण (लक्षणे एका पिढीतून पुढील पिढ्यांत उतरण्याच्या प्रक्रिया वंशगती) कशाप्रकारे होते हे जाणून घेण्याकरिता संशोधन केले पण याबाबतीत अनुहरणाचा आधार काय आहे, त्याचे आचरण काही विशिष्ट नियमांद्वारे होते काय यांबाबत निश्चित माहिती कोणालाच नव्हती. मेंडेल ह्यांनी ज्या वेळी आनुवंशिकतेवर १८५६ साली आले काम सुरू केले, त्या वेळी अनुहरणाचे पिढ्यान्-पिढ्या आचरण कसे होते, हे समजण्यासाठी काय करावयास पाहिजे याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट होती. अनुहरणाचा प्रश्न मूलतः संख्येचा आहे हे त्यांना समजले होते म्हणून त्यांनी प्रत्येक पिढीत वाटाण्याच्या झाडांची संख्या मोठी असण्याची दक्षता घेतली (१८५६–६३ या काळात त्यांनी वाटाण्याच्या एकूण २८,००० झाडांचा संशोधनाकरिता उपयोग केला असावा, असा अंदाज करण्यात आलेला आहे). एकाच वेळी एकाच लक्षणाचे अनुहरण काही पिढ्यांपर्यंत कसे होते हे पाहिल्यावरच दोन किंवा तीन लक्षणांच्या अनुहरणाचा प्रश्न त्यांनी हाताळला. ह्या कामाकरिता वाटाण्यासारख्या योग्य वनस्पतीची त्यांनी निवड केली. ह्या कारणांमुळे त्यांना अनुहरणावरील संशोधनात जे पूर्वीच्यांना मिळाले नाही ते यश मिळाले. १८६२ मध्ये बॅर्ना येथे त्यांच्या सहकार्याने शास्त्रीय विचारांची देवघेव करण्यासाठी नॅचरल सायन्स सोसायटी स्थापन केली व तेथील कार्यक्रमांत मेंडेल क्रियाशील भाग घेत असत. मठातील ग्रंथालयात त्यांनी कृषी, उद्यानविद्या, वनस्पतिविज्ञान इ. शाखांमध्ये नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथांची सतत भर घालून आपल्या प्रयोगाची पद्धती, दिशा व साध्य ही निश्चित केली होती. चार्ल्‌स डार्विन यांच्या ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय नॅचरल सिलेक्शन (१८५९) या ग्रंथाचे त्यांनी परिशीलन केले होते. तथापि मेंडेल यांचे प्रयोग तत्पूर्वी बरीच वर्षे सुरू होते. त्यांनी आपल्या संशोधनपर निबंधाचे वाचन नॅचरल सायन्स सोसायटीपुढे ८ फेब्रुवारी १८६५ रोजी केले व त्या वेळी ‘वनस्पती संकर’ हेच आपले संशोधन क्षेत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते इतकेच नव्हे तर संकरानंतर मिळालेल्या भिन्न संकरजांची संख्या व भिन्न पिढ्यांतील वैकल्पिक लक्षणांच्या अनुहरणातील सांख्यिकीय निश्चिती इ. बाबींवरचे त्यांचे कार्य तसे पहिलेच आहे, अशी त्यांनी ग्वाही दिली होती व ती पुढे सत्यच ठरली. त्यांनी केलेले संकरप्रयोग व त्यांपासून पितरांतील वैकल्पिक (पिवळा विरुद्ध हिरवा, खुजा विरुद्ध उंच) शारीरिक लक्षणे पुढच्या पिढीत कशी उतरतात यासंबंधीचे (अनुहरण नियमांचे) त्यांचे संशोधन तेथील नॅचरल सायन्स सोसायटीतर्फे १८६६ मध्ये प्रसिद्ध झाले आणि ते यूरोपातील व अमेरिकेतील १३४ वैज्ञानिक संस्थांना पाठविण्यातही आले परंतु १९०० साली (त्यांच्या मृत्यूनंतर १६ वर्षेपर्यंत) हॉलंडमधील ह्यूगो द व्हॅ्रीस, जर्मनीतील के.ई. कॉरेन्स व ऑस्ट्रियातील ई. चेर्‌माक यांनी ते प्रकाशात आणेपर्यंत त्याची योग्य दखल घेतली गेली नाही. ह्याला काही कारणे आहेत. मेंडेल हे मूलतः शास्त्रज्ञ नव्हते. त्या वेळचे जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या ओरिजिन ऑफ स्पीशीज ह्या ग्रंथाने प्रभावित झाले होते. जीवविज्ञानाचे क्रमविकासाच्या सिद्धांताद्वारे परमसीमा गाठली व आता आपले काम विशिष्ट जात दुसऱ्या जातीपासून कशी उद्‌भवली हे पाहण्याचे फक्त आहे, असे त्यांना वाटत होते. जीवविज्ञानात सांख्यिकीचा उपयोग होण्याची कल्पनाही त्यांना आली नाही. मेंडेल हे त्यांच्या काळाच्या पुढे असणारे अग्रगामी होते. द व्ह्‌रीस, कॉरेन्स आणि चेर्‌माक हे वनस्पतिशास्त्रज्ञ अनुहरणावर नंतर स्वतंत्रपणे संशोधन करीत होते व त्यांना मेंडेल यांच्यातप्रमाणे फलिते मिळाली होती. १९०० साली मेंडल यांचा १८६६ साली प्रसिद्ध झालेला शोधनिबंध या तिघांच्या स्वतंत्रपणे अवलोकनात आला व त्याबद्दल त्यांची नोंद प्रसिद्ध झाली. आनुवंशिकतेचे आधारीभूत नियम सिद्ध केल्याचे श्रेय त्यांनी मेंडेल यांना दिले म्हणून मेंडेल यांना आधुनिक आनुवंशिकीचे जनक मानण्यात येते.\nमेंडेल यांनी त्यांचे उत्कृष्ट संकर प्रयोग निरनिराळी ७ लक्षणे (उंच वा खुजेपणा, बियांचा रंग व त्यांचा आकार, खोडावरील फुलांचे स्थान वगैरे) दाखविणाऱ्या वाटाण्याच्या प्रकारांवर केले. प्रयोगांतील निष्कर्षाचे स्पष्टीकरण वनस्पती व प्राणी यांमध्ये एका पिढीतून दुसऱ्या पिढीत लक्षणांचे अनुहरण कारकांच्या जोडीतर्फे होते या आधारावर त्यांनी केले. याबाबतीत जे नियम त्यांनी सिद्ध केले त्यांना मेंडेल नियम म्हणतात. जरी आनुवंशिकीत तदनंतर प्रचंड प्रगती झाली, तरी हेच नियम ह्या शास्त्राला पायाभूत ठरलेले आहेत. आनुवंशिकतेचे एकक कारक असून त्यांना स्वतंत्र अस्तित्व असते. दोन कारकांचे मिश्रण होऊन त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा लोप होत नाही. हे मेंडेल यांनी प्रथम सिद्ध केले. ह्याला अनुहरणाचा विविक्त सिद्धांत म्हणतात. आता ह्याच कारकांना ⇨ जीन म्हणून संबोधतात. जोडीतील एक कारक प्रभावी असून दुसरा अप्रभावी (सुप्त) असतो. अनुहरणाच्या प्रक्रियेत हे कारक स्वतंत्र एककप्रमाणे वागतात, ही गोष्ट विशेषतः लक्षणांच्या दोन किंवा तीन जोड्या असलेल्या प्रकारांच्या संकरात पण दिसून येते यामुळेच अशा संकरजांच्या पुढील संततीत भिन्न लक्षणांची नवीन मिश्रणे आढळतात इतकेच नव्हे तर संकरजांच्या संततीतील भिन्न प्रकारांचे प्रमाण (३:१ १:२ : १ ९:३ :३:१) एकेकट्या लक्षणांच्या (किंवा त्यांच्या कारकांच्या) स्वतंत्र अनुहरणाच्या कल्पनेवर सिद्ध करता येते.\nमेंडेल ह्यांनी तत्कालीन प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ कार्ल व्हिल्हेम्स फोन नेअगेली ह्यांच्या सूचनेवरून हिरॅशियम (हॉकवीड) ह्या वनस्पतीवर आनुवंशिकतेसंबंधी प्रयोग केले, तसेच मधमाशीवरही केले पण ह्या दोन्ही बाबतींत त्यांनी प्रस्थापित केलेल्या नियमांचे अनुसरण न होता निराळीच फलिते मिळाली, त्यामुळे ते निराश झाले. हिरॅशियममध्ये ⇨ अनिषेकजनन होते व नर मधमाश्या अनिवेषित (फलन न झालेल्या) अंड्यांपासून विकसित होतात, हे त्यांना माहित नव्हते. पुढे १८६८ मध्ये मठाचे ॲबट झाल्यावर त्यांना प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे संशोधनाला पुरेसा वेळ मिळेनासा झाला व ऑस्ट्रियन सरकारशी मठाच्या कराबाबत त्यांचा वादही उपस्थित झाला. ह्या सर्व कारणांमुळे ते नंतर संशोधन करू शकले नाहीत. ते बॅर्ना येथे मृत्यू पावले.\nपहा : आनुवंशिकता आनुवंशिकी गुणसूत्र जीन.\nजमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/08/Camp-of-various-schemes-from-Jagar-and-VikramFoundation.html", "date_download": "2022-10-04T16:40:20Z", "digest": "sha1:VV3OYKYEIRUWJZUGL5ZXJARRJBD63IBV", "length": 8694, "nlines": 56, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत शहरात \"जागर\" व \"विक्रम फाउंडेशन\" यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला विविध योजनांचा कॅम्प", "raw_content": "\nHomeसांगलीजत शहरात \"जागर\" व \"विक्रम फाउंडेशन\" यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला विविध योजनांचा कॅम्प\nजत शहरात \"जागर\" व \"विक्रम फाउंडेशन\" यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला विविध योजनांचा कॅम्प\nकॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nजत/प्रतिनिधी: जत शहरातील विठ्ठलनगर येथे जागर फाउंडेशन व विक्रम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या विविध योजना नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी तीन दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी बोलताना आ. सावंत म्हणाले की, गेल्या १५ वर्षापासून जागर फाउंडेशन व विक्रम फाउंडेशन निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवत आले आहेत. कोरोनाच्या कठीण काळात सर्वसामान्य गरजू नागरिकांना मदत करण्याबरोबरच त्यांना मानसिक आधार देण्याचे चांगले काम जागर फाउंडेशन व विक्रम फाउंडेशनने केले आहे. तसेच या कॅम्पमध्ये\nआयुष्यमान भारत योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, आधार कार्ड दुरुस्ती, नवीन कार्ड लॅमिनेशन, असे निरनिराळ्या योजनेचे कॅम्प लावून चांगला उपक्रम राबवला आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावे असे आवाहन आमदार सावंत यांनी केले.\nयावेळी जागर फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे व विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड युवराज निकम म्हणाले की, शासकीय योजनांची विविध माहिती व त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना जागेवरच मिळावा यासाठी या योजनांचा कॅम्प जत शहरात सुरू केला आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. त्यामुळे याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन परशुराम मोरे व युवराज निकम यांनी केले आहे.\nयावेळी जागर फाऊंडेशनचे संस्थापक परशुराम मोरे, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. युवराज निकम, यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माळी, जत शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक भूपेंद्र कांबळे, युवा नेते फिरोज नदाफ, नगरसेविका वनिता साळे, सिद्धू जाधव, मच्छिंद्र कांबळे, विकास बनपट्टे, बापू सूर्यवंशी, पांडूरंग सूर्यवंशी, धिरज मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/both-women-teachers-of-satara-zilla-parishad-school-suspended/", "date_download": "2022-10-04T17:07:08Z", "digest": "sha1:VLK454QZXRCY6OGESHZOTZIHV5EGRNSE", "length": 6661, "nlines": 119, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "हाणामारी भोवली : जिल्हा परिषद शाळेच्या दोन्ही महिला शिक्षिका निलंबित | Hello Maharashtra", "raw_content": "\nहाणामारी भोवली : जिल्हा परिषद शाळेच्या दोन्ही महिला शिक्षिका निलंबित\nसातारा | गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन महिला शिक्षिकांमध्ये मारहाणीची घटना घडली होती. दोन्ही महिला शिक्षकांनी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल केलेल्या होत्या. त्यानंतर आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दोन्ही शिक्षिकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.\nयाबाबतची अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील भरतगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षिका मनीषा भुजबळ व रंजना चौरे या दोन महिला शिक्षिकांमध्ये मारामारीची घटना घडली होती. या घटनेची शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी गांभीर्याने दखल घेतली होती. सातारा पंचायत समितीकडून तात्काळ अहवाल मागविला होता. याबाबत सविस्तर अहवाल शिक्षण विभागाकडून विनय गौडा यांच्याकडे सादर करण्यात आला होता.\nभरतगाव शाळेत झालेल्या मारहाणीच्या घटनेने भरतगावची बदनामी झाली होती. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचीही बदनामीही झाली. याबाबत भरतगाव ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने दोन्ही शिक्षकांची बदली करा अन्यथा शाळेला टाळे ठोकू, असा इशारा दिला होता. दोन महिला शिक्षकांमध्ये शाळेतच झालेली मारहाणीची घटना गंभीर असल्याने श्री. गौडा यांनी दोन्ही शिक्षिकांना निलंबित केले. आहे. त्यामुळे रंजना चौरे यांचे मुख्यालय खटाव, तर मनीषा भुजबळ यांचे मुख्यालय कराड येथे असणार आहे.\nBKC दसरा मेळाव्यासाठी सत्तारांच्या 500 गाड्या, भुमरेंचं काय\nWhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या\n अमेरिकेत 4 भारतीयांचे अपहरण, 8 महिन्यांच्या मुलीचाही आहे समावेश\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/kolhapur/24783/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%BE/ar", "date_download": "2022-10-04T17:15:38Z", "digest": "sha1:NPY4HHVNAMS3443TCOADFGX3UBK7WY7Y", "length": 8087, "nlines": 147, "source_domain": "pudhari.news", "title": "चोरीच्या गुन्ह्यांची उकल होईना! | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/कोल्हापूर/चोरीच्या गुन्ह्यांची उकल होईना\nचोरीच्या गुन्ह्यांची उकल होईना\nकोल्हापूर : गौरव डोंगरे\nचोरीच्या गुन्ह्यांची उकल होईना\nलॉकडाऊननंतर जिल्ह्यात चोर्‍यांचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. घरफोड्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, गेल्या काही दिवसांत जिल्हावासीयांची डोकेदुखी वाढली आहे. यासोबतच जबरी चोर्‍यांचेही प्रमाण वाढत असून, महिलांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. जानेवारी ते जुलैअखेर सात महिन्यांत जिल्ह्यात चोरीच्या 858 घटनांची नोंद पोलिस दफ्तरी झाली असून, यापैकी केवळ 180 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्यांची उकल होण्याचे हे प्रमाण केवळ 21 टक्केच असल्याचे दिसून येत आहे.\nशहरातील गजबजलेल्या संभाजीनगर परिसरात बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. येथील चार ठिकाणी घरफोड्या झाल्या. यामध्ये मुद्देमाल किरकोळ गेला असला तरी पहाटे तिघा संशयितांनी बंद घरांना लक्ष्य केले. याचवेळी नागाळा पार्कातील एका बांधकाम साहित्याच्या शोरूममधून सात लाखांचे साहित्य चोरीस गेले, तर रुईकर कॉलनीतील बंद फ्लॅटमधून ताट, वाट्या, पेल्यांसह प्रापंचिक साहित्यच चोरट्यांनी उचलून नेले.\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nकोल्हापूर : पंचगंगा कामगारांचा दसरा गोड : फरकाची रक्कम खात्यावर जमा\nगुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प\nमागील सात महिन्यांत जिल्ह्यात चोरीच्या 858 घटनांची नोंद झाली आहे. यातील केवळ 180 गुन्हे उघड झाले असून, हे गुन्हे उघडकीस येण्याचे हे प्रमाण 20.97 टक्के आहे. घरफोडीच्या 168 गुन्ह्यांची नोंद वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत झाली आहे. यातील 41 गुन्हे उघड झाले असून, हे प्रमाण 24. 55 टक्के आहे. तर 70 जबरी चोर्‍यांपैकी 38 गुन्हे उघड झाले असून हे प्रमाण 54. 28 टक्के असल्याचे दिसून येते.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/03/blog-post_27.html", "date_download": "2022-10-04T15:34:13Z", "digest": "sha1:UEOZAEDDKZ4RC24BEAJ4X5IY5CGTOGGY", "length": 7223, "nlines": 67, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "आजचे राशीभविष्य | Gosip4U Digital Wing Of India आजचे राशीभविष्य - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome राशीभविष्य आजचे राशीभविष्य\nमेष:-तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाची छाप पडेल. सर्वजण तुमच्याकडे आकर्षिले जातील. आल्या-गेल्याचे तुम्ही उत्तम आदरातिथ्य कराल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.\nवृषभ:-मनाच्या चंचलतेला आवर घालावी. काही बाबींचा पुनर्विचार कराल. प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कमिशनच्या कामातून लाभ होईल. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल.\nमिथुन:-मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कामे सुरळीत पार पडतील. तुमच्या मनातील योजना व्यवस्थित आखल्या जातील. जोडीदाराचा विचार जाणून घ्यावा. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.\nकर्क:-तुमच्या कलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल. प्रशस्तीपत्रकास पात्र व्हाल. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नातवाईकांची मदत मिळेल.\nसिंह:-आधिभौतिक गोष्टींपासून दूर राहाल. वाचनाची आवड पूर्ण कराल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.\nकन्या:-कमी श्रमात कामे होतील. रेस, जुगार यातून धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून फायदा होईल. अपचनाचा त्रास जाणवेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.\nतूळ:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराची उत्कृष्ट साथ मिळेल. एकमेकातील समजूतदारपणा वाढीस लागेल. दिखाऊपणाला भुलून जाऊ नये. बौद्धिक दृष्टीकोन ठेवावा.\nवृश्चिक:-केलेल्या कामाचे समाधान मिळेल. लोकोपवादापासून दूर राहावे. चुकीच्या मार्गाचा अवलंब टाळावा. पारदर्शीपणाने कामे करावी लागतील. व्यसनापासून दूर राहावे.\nधनू:-प्रवासात काही कारणाने अडचणी संभवतात. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. काही बदल मनाविरुद्ध करावे लागू शकतात. घाई घाईने कोणालाही शब्द देऊ नका. पारंपरिक कमला गती येईल.\nमकर:-उतावीळपणे कोणतेही काम करू नका. कामाची धांदल उडेल. मनाची द्विधावस्था होईल. बौद्धिक चातुर्य दाखवाल. नवीन मित्र जोडावेत.\nकुंभ:-सर्वांशी गोडीने बोलाल. बौद्धिक डावपेच खेळाल. गोष्टी अधिक खोलात जाऊन जाणून घ्याल. योग्य तर्काचा वापर कराल. हसत-हसत आपली मते मांडाल.\nमीन:-कामाचा उरक वाढवावा लागेल. आवडी-निवडी बाबत अधिक दक्ष राहाल. आवडीचे पदार्थ बनवायला लावाल. काही वेळ स्वत:साठी देखील काढावा. लबाड लोकांपासून दूर रहा.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/05/matoshri.html", "date_download": "2022-10-04T16:07:52Z", "digest": "sha1:FCUARXBIHGNAC77AQMZCSBCEFMFLMUTJ", "length": 6254, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "मातोश्री’बाहेर तैनात तीन पोलिसांना करोना | Gosip4U Digital Wing Of India मातोश्री’बाहेर तैनात तीन पोलिसांना करोना - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome Corona मातोश्री’बाहेर तैनात तीन पोलिसांना करोना\nमातोश्री’बाहेर तैनात तीन पोलिसांना करोना\nमातोश्री’बाहेर तैनात तीन पोलिसांना करोना\nमातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरील तीन पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. हे पोलीस कर्मचारी मागील काही दिवसांपासून इथे कार्यरत आहेत. याआधी मातोश्री परिसरातल्या चहावाल्याला करोनाची लागण झाली होती. दरम्यान करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन पोलिसांवर उपचार करण्यात येत आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या या पोलिसांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कला नगर भागातील सगळ्या पोलिसांनी पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात येते आहे. याआधी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये सगळ्या पोलिसांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली होती.\nदरम्यान मुंबईत शुक्रवारी करोनाग्रस्तांची संख्या ७ हजार ६०० च्या पुढे गेली आहे. तर आत्तापर्यंत एकट्या मुंबईत २९५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेण्यात येते आहे. सोशल डिस्टन्सिंग, करोना प्रतिबंधित क्षेत्र, करोनाशी संबंधित चाचण्या वाढवणं हे सगळं केलं जातं आहे. तरीही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. यावर सरकार आणि मुंबई महापालिका सर्वतोपरी उपाय योजण्याचे प्रयत्न करते आहे.\n२२ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या बंगल्यावर तैनात असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकालाही करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यावेळी या सहाय्यक निरीक्षकाच्या संपर्कात असलेल्या सहा जणांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. तर वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर आता मातोश्रीबाहेर तैनात असलेल्या तीन पोलिसांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/1317/", "date_download": "2022-10-04T15:37:30Z", "digest": "sha1:SFDU2ORBNZBNPACJD7ZYSK6HK7Y45ABO", "length": 8490, "nlines": 68, "source_domain": "desimarathi.com", "title": "किचनमधील हे ३ पदार्थ वापरा आणि पोटाचची चर्बी आणि मांड्यांच्या चर्बीपासून त्वरित सुटका मिळवा. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / किचनमधील हे ३ पदार्थ वापरा आणि पोटाचची चर्बी आणि मांड्यांच्या चर्बीपासून त्वरित सुटका मिळवा.\nकिचनमधील हे ३ पदार्थ वापरा आणि पोटाचची चर्बी आणि मांड्यांच्या चर्बीपासून त्वरित सुटका मिळवा.\nजर आपल्याला वजन कमी करण्याची इच्छा असेल तर आज आम्ही जे उपाय सांगणार आहोत ते नक्की करा.हा उपाय परिणामकारक प्रभावी, १०० टक्के रिजल्ट देणारा उपाय आहे.पोटाच्या चरबीचा घेर कमी करण्यासाठी जर खुप दिवसांपासून औषध घेत असाल, व्यायाम करून थकले असाल तरीही जर वजन कमी होत नसेल तर आम्ही सांगितलेले उपाय नक्कीच करून बघा.हा उपाय केल्यास १००% निकाल मिळेल. आणि याला करायला जास्त वेळ ही लागत नाही.आपल्याला दिवसाचे फक्त ८-१० मिनिट द्यायचे आहे.या उपायात लागणारे सर्व घटक हे घरातच उपलब्ध असतात.\n१) आल :- आल्याला आयुर्वेद मध्ये खुप महत्त्वाचे आहे. आल्यामध्ये अनेक औषधी घटक असतात. शिवाय पोटाच्या विकारावर हे खुप महत्त्वाचे आहे, यामुळे आपली चयापचय क्रिया सुधारते.वजन कमी करण्यासाठी देखील आल खुप महत्त्वाचे आहे.\n२)लसुन :- लसुन देखील आपली पाचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते.सोबतच शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर काढते.\n३)काळी मिरी :- काळी मिरी आपल्या पोटाची भूक वाढवते सोबतच आपल्या पोटात हाइड्रोक्लोरिक एसिड चा स्त्राव वाढवते. गैस, बद्धकोष्ठता यांसारख्या रोगावर ही फायदेशीर आहे.\n● कृती :- खलबत्त्यामध्ये आल्याचा छोटा तुकडा आणि लसुनच्या २ कळी घ्याव्या आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. आता हे पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्यावे. आता गैस वर एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यावे आणि त्यामध्ये हे पेस्ट टाकावे. सोबतच यामध्ये काळी मिरी चे दोन दाने टाकावे.\nआता हे पाणी चांगल्याप्रकारे उकळू द्या. जोपर्यंत पाणी अर्धा होत नाही, तोपर्यंत पाणी उकळू द्या.\nयामुळे आल आणि लसुनाचे अर्क पाण्यात चांगल्या पद्धतीने मिक्स होईल.आता या पाणीला थोड थंड होऊ द्या आणि गाळणीद्वारे गाळून घ्या.\nहे घेतल्यावर अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नये. आता काही दिवसांतच आपल्याला याचे निकाल दिसून येते. आपल्या पोटाचे आणि मांड्यांचे घेर कमी व्हायला लागते. त्यामुळे एकदा नक्कीहा उपाय करून बघा.\nPrevious “दवाखान्यात जाण्यापूर्वी फक्त 1वेळ,दातातील कीड दातदुखी कायमची बंद,दातपांढरे शुभ्र..”\nNext गरम पाण्यात करा ही प्रक्रिया, पोट सपाट होईल, चरबी जळेल, वात, पित्त, गॅस सहज कमी होतील.\n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/latur/amrit-mahotsav-in-full-swing-in-shirur-anantapal-taluka-136063/", "date_download": "2022-10-04T16:25:21Z", "digest": "sha1:RX5XWUQWWWO2XIFU6R64RMXYKHDB5PJW", "length": 9833, "nlines": 129, "source_domain": "dainikekmat.com", "title": "शिरूर अनंतपाळ तालुक्यात अमृत महोत्सव उत्साहात", "raw_content": "\nHomeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यात अमृत महोत्सव उत्साहात\nशिरूर अनंतपाळ तालुक्यात अमृत महोत्सव उत्साहात\nशिरूर अनंतपाळ : शहरासह संपूर्ण तालुक्यात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, स्वातंत्र्य काळातील व्यक्तींची वेशभूषा, ढोल ताशांसह लेझिम नृत्य तसेच विविध स्पर्धा घेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपकृमांनी उत्साहात साजरा झाला. शहरी व ग्रामीण भागात सकाळपासून उत्साह पहायला मिळाला. त्यात पाऊस नसल्याने उत्साहात भर पडली होती. अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विविध कार्यालये, शाळांच्या इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रंगीत फुगे तसेच फुलांनी सजावट करण्यात आली होती .तहसील कार्यालयात तहसीलदार अतुल जटाळे यांच्या हस्ते, पंचायत समिती गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण, नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा सौ. मायावती धुमाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nतालुक्यातील शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये, आस्थापना या ठिकाणीही ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. शाळांमधून विविध उपक्रम राबविण्यात आले. तहसील,नगरपंचायतमध्ये सेल्फी पॉईंट’ तयार करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य काळातील साकारलेल्या विविध वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या रुपात प्रभातफेरीमध्ये सहभाग घेतला. विविध संघटनांनी स्पर्धा घेतल्या. दिवसभर उत्साही वातावरण होते. केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा’ या आवाहनानुसार शिरूर अनंतपाळ शहरासह ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद लाभला. अनेकांनी उत्साहाने तिरंगा उभारून राष्ट्रप्रेम जागवले.तर गावागावात उत्साही वातावरण पहावयाला मिळाले.\nNext articleभारताच्या प्रगतीत काँग्रेसचा मोलाचा वाटा\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणा-या नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nकॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर गुंतागुंतीची श्स्त्रक्रिया यशस्वी\nमतदार यादी नव्याने तयार होणार\nजिल्ह्यात ४६ हजार २९५ महिलांची आरोग्य तपासणी\nकर्नाटकाच्या सोयीसाठी नांदेड- हुबळी गाडी पळवली\nएकल प्लास्टीक वापरणा-यांवर ३० हजार रुपयांचा दंड\nआज दसरा उत्साहात साजरा होणार\nविलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी\nजळकोट तालुक्यातील आठ जि.प.शाळा होणार बंद\nकाँग्रेसच्या मदतीने निवडून येणा-यांनी शिकऊ नये\nशेतक-यांना मदत ‘गोगलगायी’च्या गतीनेच मिळणार का\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%89%E0%A4%9D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9D", "date_download": "2022-10-04T18:01:30Z", "digest": "sha1:IKNC4B3KATPBMBGR4VMC3GPGNWS2D4AP", "length": 5476, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उझबेकिस्तान एरवेझला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nउझबेकिस्तान एरवेझला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख उझबेकिस्तान एरवेझ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nफ्रांकफुर्ट विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nक्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nउझबेकिस्तान एरलाइन्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nलंडन हीथ्रो विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nउझबेकिस्तान एअरवेज (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nउझबेकिस्तान ‎ (← दुवे | संपादन)\nताश्कंद ‎ (← दुवे | संपादन)\nतुपोलेव टीयू-१५४ ‎ (← दुवे | संपादन)\nतोल्माचेवो विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nउझबेकिस्तान एरवेज (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nचार्ल्स दि गॉल विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nश्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nहैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nक्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nशारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nअल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16449/", "date_download": "2022-10-04T17:26:21Z", "digest": "sha1:6YFZ2DGDW6KATW7CGFXB2ZZG2OKJVVEQ", "length": 17099, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कठडा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकठडा : एक वास्तुरचनाविशेष. विविध अर्थांनी ही संज्ञा वापरली जाते. कठड्याचा सर्वसाधारण उपयोग संरक्षणासाठी असून मानवी देहरचनेच्या प्रमाणानुसार कठड्याची उंची व इतर स्वरूप ठरविले जाते. मोकळ्या जिन्याच्या दोन्ही अंगांस संरक्षक आधार म्हणून कठडा असतो.\nचंद्रशाला वा सज्जा यांतही संरक्षणाच्याच दृष्टीने कठड्याची योजना असते. सज्जामध्ये बसून अथवा उभे राहून विहंगमावलोकन करता यावे, म्हणून प्राय: जाळीदार कठडे बांधतात. जाळीदार कठड्याच्या रचनेत भौमितिक वा पानाफुलांचे आकार कलात्मक रीत्या गुंफलेले असतात. त्यामुळे वास्तूवर एक नाजुक लेणे चढविल्यासारखे वाटते.\nवास्तुरचनेत मर्यादा दिग्दर्शित करण्यासाठीही कठड्याचे (रेलिंग) आयोजन करण्यात येते. पूर्वी देवालये, नगरे, खेडी यांभोवती कठडे उभारत. संकटनिवारणार्थ या कठड्यांच्या पृष्ठभागांवर विविध सांकेतिक आकारांचे शिल्पांकन करण्यात येई. त्यामुळे यक्ष, किन्नर यांसारख्या देवतांचे शिल्पांकन कठड्यांशी संलग्‍न झाले. धार्मिक वास्तूंच्या रक्षणासाठी जे कठडे उभारले गेले, त्यांच्या आकारयोजनेत पृथ्वीवरील मर्त्य मानवाने निर्मिलेले अपवित्र वातावरण व धार्मिक वास्तूंत असणारे स्वर्गीय शुध्द वातावरण यांच्या मर्यादा सूचित केलेल्या असतात. सांची येथील स्तूपाचे कठडे या बाबतीत प्रसिध्द आहेत. कठड्यांचे अष्टकोनी उभार व त्यांवर खोदलेली नाग, सूर्यफूल, कमळ, यक्ष, किन्नर यांची शिल्पे आध्यात्मिकतेची सूचक ठरतात.\nज्याकाळी नगरसंरक्षणासाठी कठडे उभारले गेले, त्याकाळी श्वापदांना त्यांवरून उड्या मारून वा त्यांस धडक देऊन नगरात शिरता येऊ नये, म्हणून कठड्यांची उंची व मजबूतपणा यांवर भर देण्यात आला. दुर्गनिर्मितीची प्रथम अवस्था म्हणजे हे कठडे होत. यूरोपात प्रार्थनामंदिरांच्या परिसरांत जे भव्य पुतळे उभारले गेले, त्यांच्याभोवती कठडे उभारण्यात येत. त्यांचे प्रमाण पुतळ्याच्या आकाराशी सुसंगत ठेवले जाई.\nवास्तूचे संरक्षण करून तिचे सौंदर्य वाढविणारा हा महत्त्वाचा वास्तुघटक आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/jalgaon-news-woman-jumps-into-river-for-fear-of-leopard-rds84", "date_download": "2022-10-04T17:46:52Z", "digest": "sha1:QENOXHZVSHXAM5YDWM5TK43V5JBJRILZ", "length": 6690, "nlines": 62, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Jalgaon: मृत्यूच्या दारातून आल्या परत; बिबट्याच्‍या भीतीने नदीत उडी, साठ किमीपर्यंत वाहिली महिला", "raw_content": "\nJalgaon: मृत्यूच्या दारातून आल्या परत; बिबट्याच्‍या भीतीने नदीत उडी, साठ किमीपर्यंत वाहिली महिला\nमृत्यूच्या दारातून आल्या परत; बिबट्याच्‍या भीतीने नदीत उडी, साठ किमी अंतरापर्यंत वाहिली महिला\nकळमसरे (जळगाव) : ‘देव तारी त्याला कोण मारी’ असाच काहीसा अनुभव चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील (Leopard) बिबट्याच्या भीतीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुथडी भरून वाहणाऱ्या तापी नदीत झोकून देणाऱ्या लताबाई दिलीप कोळी (वय 50) यांच्या बाबतीत घडला. सायंकाळी ते रात्र व सकाळपर्यंत सुमारे पंधरा तास पाण्याच्या प्रवाहात वाहत येत मरणाच्या दाढेतून परत आल्याने त्यांचे धैर्य खरोखर धाडसी महिलेचे (Jalgaon) असल्याने त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. (Jalgaon Chopda News)\nदुर्देवी..वीज पडून पिता-पुत्राचा मृत्‍यू; दोन महिला थोडक्यात बचावल्या\nचोपडा (Chopda) तालुक्यातील कोळंबा येथील रहिवासी लताबाई दिलीप कोळी ह्या शुक्रवारी (9 सप्‍टेंबर) तापी नदी (Tapi River) काठावर शेतात शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. अशातच लताबाई यांच्या नजरेस पडले ते भयावह दृश्य. चक्क बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्याच्या पाठीमागे लागलेला. अशातच बिबट्या आपलीही शिकार करेल; या भीतीने त्यांनी तेथुन नदीच्या दिशेने वाटचाल करीत दुथडी भरून वाहणाऱ्या तापी पात्रात उडी घेतली. डोळ्यासमोर एकच प्रश्न की बिबट्याच्या तावडीतून जीव कसा वाचेल.\nकेळीच्या खोड्याच्या आधाराने काढली रात्र\nलताबाई पाण्याच्या प्रवाहात वाहत येताना पाडळसरे धरण ओसंडून वाहत असताना केळीचे खोड हाताला लागले. त्याचा आसरा घेत ती रात्री निम शिवारात काठालगत पाण्यातच रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेच्या सुमारास निम मांजरोद दरम्यान नाव चालवणारे शंकर कोळी यांना त्‍या नजरेस पडल्‍या असता त्यांनी निम येथील ग्रामस्थांच्या मदतीने लताबाई यांना बाहेर काढले. मात्र त्या पूर्णतः गलीतगात्र झालेल्या होत्या. त्यांच्यावर मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करण्यात आले. सुमारे 14 ते पंधरा तास पाण्यात वाहत येत केळीच्या खोड्याच्या आधाराने त्या सही सलामत बाहेर पडल्या.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AC%E0%A5%A8", "date_download": "2022-10-04T17:02:18Z", "digest": "sha1:V5G6KJOPDOSN5NJ5PNGNOD5UAP4JGY7I", "length": 7268, "nlines": 275, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)\nदोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)\n→‎महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nसांगकाम्याने काढले: wuu:1062年 (deleted)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: rue:1062\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:1062年\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: sh:1062\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: se:1062\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lmo:1062\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:1062 жыл\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: tt:1062 ел\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: yo:1062\nसांगकाम्याने वाढविले: os:1062-æм аз\nसांगकाम्याने बदलले: new:सन् १०६२\nसांगकाम्याने वाढविले: fa:۱۰۶۲ (میلادی)\nसांगकाम्याने बदलले: lt:1062 m.\nई.स. १०६२ वरील दुवे\nनवीन लेख; वर्षपेटी, वर्ग व इंग्रजी दुवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87?from=7", "date_download": "2022-10-04T16:43:04Z", "digest": "sha1:REBLGKZ762X4RU4X7DIBPMS4TKVX5M23", "length": 21997, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:साचा दस्तावेजीकरण पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात साचा दस्तावेजीकरण उपपाने आहेत. वर्ग:साचा दस्तावेजीकरण हेही बघा.\nया वर्गाच्या यादीतील पाने ही साचे आहेत.\nहे पान विकिपीडियाच्या प्रशासनाचा भाग आहे व तो विश्वकोशाचा भाग नाही.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nहा सुचालन वर्ग आहे. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही. ह्यात लेख नसणारीसुद्धा पाने आहेत आणि हा वर्ग आशयापेक्षा स्थितीनुसार लेखांना वर्गीकृत करतो. या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका. रिकामा असला तरी हा वर्ग वगळू नये.\nहा लपविलेला वर्ग आहे.जोपर्यंत, त्याचेशी संबंधीत सदस्याचे 'लपलेले वर्ग दाखवा' हे स्थापिल्या जात नाही,तोपर्यंत, तो वर्ग, त्या वर्गात असणाऱ्या लेखाचे पानावर दर्शविला जात नाही.\nअनुक्रमणिका: वर [१] अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह ळ\n* # 0 1 2 3 4 5 6 7 8 9 • अ अअ अआ अइ अई अउ अऊ अऋ अए अऐ अओ अऔ अक अख अग अघ अच अछ अज अझ अट अठ अड अढ अण अत अथ अद अध अन अप अफ अब अभ अम अय अर अल अव अश अष अस अह अळ • आ आअ आआ आइ आई आउ आऊ आऋ आए आऐ आओ आऔ आक आख आग आघ आच आछ आज आझ आट आठ आड आढ आण आत आथ आद आध आन आप आफ आब आभ आम आय आर आल आव आश आष आस आह आळ • इ इअ इआ इइ इई इउ इऊ इऋ इए इऐ इओ इऔ इक इख इग इघ इच इछ इज इझ इट इठ इड इढ इण इत इथ इद इध इन इप इफ इब इभ इम इय इर इल इव इश इष इस इह इळ • ई ईअ ईआ ईइ ईई ईउ ईऊ ईऋ ईए ईऐ ईओ ईऔ ईक ईख ईग ईघ ईच ईछ ईज ईझ ईट ईठ ईड ईढ ईण ईत ईथ ईद ईध ईन ईप ईफ ईब ईभ ईम ईय ईर ईल ईव ईश ईष ईस ईह ईळ • उ उअ उआ उइ उई उउ उऊ उऋ उए उऐ उओ उऔ उक उख उग उघ उच उछ उज उझ उट उठ उड उढ उण उत उथ उद उध उन उप उफ उब उभ उम उय उर उल उव उश उष उस उह उळ • ऊ ऊअ ऊआ ऊइ ऊई ऊउ ऊऊ ऊऋ ऊए ऊऐ ऊओ ऊऔ ऊक ऊख ऊग ऊघ ऊच ऊछ ऊज ऊझ ऊट ऊठ ऊड ऊढ ऊण ऊत ऊथ ऊद ऊध ऊन ऊप ऊफ ऊब ऊभ ऊम ऊय ऊर ऊल ऊव ऊश ऊष ऊस ऊह ऊळ • ऋ ऋअ ऋआ ऋइ ऋई ऋउ ऋऊ ऋऋ ऋए ऋऐ ऋओ ऋऔ ऋक ऋख ऋग ऋघ ऋच ऋछ ऋज ऋझ ऋट ऋठ ऋड ऋढ ऋण ऋत ऋथ ऋद ऋध ऋन ऋप ऋफ ऋब ऋभ ऋम ऋय ऋर ऋल ऋव ऋश ऋष ऋस ऋह ऋळ • ए एअ एआ एइ एई एउ एऊ एऋ एए एऐ एओ एऔ एक एख एग एघ एच एछ एज एझ एट एठ एड एढ एण एत एथ एद एध एन एप एफ एब एभ एम एय एर एल एव एश एष एस एह एळ • ऐ ऐअ ऐआ ऐइ ऐई ऐउ ऐऊ ऐऋ ऐए ऐऐ ऐओ ऐऔ ऐक ऐख ऐग ऐघ ऐच ऐछ ऐज ऐझ ऐट ऐठ ऐड ऐढ ऐण ऐत ऐथ ऐद ऐध ऐन ऐप ऐफ ऐब ऐभ ऐम ऐय ऐर ऐल ऐव ऐश ऐष ऐस ऐह ऐळ • ओ ओअ ओआ ओइ ओई ओउ ओऊ ओऋ ओए ओऐ ओओ ओऔ ओक ओख ओग ओघ ओच ओछ ओज ओझ ओट ओठ ओड ओढ ओण ओत ओथ ओद ओध ओन ओप ओफ ओब ओभ ओम ओय ओर ओल ओव ओश ओष ओस ओह ओळ • औ औअ औआ औइ औई औउ औऊ औऋ औए औऐ औओ औऔ औक औख औग औघ औच औछ औज औझ औट औठ औड औढ औण औत औथ औद औध औन औप औफ औब औभ औम औय और औल औव औश औष औस औह औळ • क कअ कआ कइ कई कउ कऊ कऋ कए कऐ कओ कऔ कक कख कग कघ कच कछ कज कझ कट कठ कड कढ कण कत कथ कद कध कन कप कफ कब कभ कम कय कर कल कव कश कष कस कह कळ • ख खअ खआ खइ खई खउ खऊ खऋ खए खऐ खओ खऔ खक खख खग खघ खच खछ खज खझ खट खठ खड खढ खण खत खथ खद खध खन खप खफ खब खभ खम खय खर खल खव खश खष खस खह खळ • ग गअ गआ गइ गई गउ गऊ गऋ गए गऐ गओ गऔ गक गख गग गघ गच गछ गज गझ गट गठ गड गढ गण गत गथ गद गध गन गप गफ गब गभ गम गय गर गल गव गश गष गस गह गळ • घ घअ घआ घइ घई घउ घऊ घऋ घए घऐ घओ घऔ घक घख घग घघ घच घछ घज घझ घट घठ घड घढ घण घत घथ घद घध घन घप घफ घब घभ घम घय घर घल घव घश घष घस घह घळ • च चअ चआ चइ चई चउ चऊ चऋ चए चऐ चओ चऔ चक चख चग चघ चच चछ चज चझ चट चठ चड चढ चण चत चथ चद चध चन चप चफ चब चभ चम चय चर चल चव चश चष चस चह चळ • छ छअ छआ छइ छई छउ छऊ छऋ छए छऐ छओ छऔ छक छख छग छघ छच छछ छज छझ छट छठ छड छढ छण छत छथ छद छध छन छप छफ छब छभ छम छय छर छल छव छश छष छस छह छळ • ज जअ जआ जइ जई जउ जऊ जऋ जए जऐ जओ जऔ जक जख जग जघ जच जछ जज जझ जट जठ जड जढ जण जत जथ जद जध जन जप जफ जब जभ जम जय जर जल जव जश जष जस जह जळ • झ झअ झआ झइ झई झउ झऊ झऋ झए झऐ झओ झऔ झक झख झग झघ झच झछ झज झझ झट झठ झड झढ झण झत झथ झद झध झन झप झफ झब झभ झम झय झर झल झव झश झष झस झह झळ • ट टअ टआ टइ टई टउ टऊ टऋ टए टऐ टओ टऔ टक टख टग टघ टच टछ टज टझ टट टठ टड टढ टण टत टथ टद टध टन टप टफ टब टभ टम टय टर टल टव टश टष टस टह टळ • ठ ठअ ठआ ठइ ठई ठउ ठऊ ठऋ ठए ठऐ ठओ ठऔ ठक ठख ठग ठघ ठच ठछ ठज ठझ ठट ठठ ठड ठढ ठण ठत ठथ ठद ठध ठन ठप ठफ ठब ठभ ठम ठय ठर ठल ठव ठश ठष ठस ठह ठळ • ड डअ डआ डइ डई डउ डऊ डऋ डए डऐ डओ डऔ डक डख डग डघ डच डछ डज डझ डट डठ डड डढ डण डत डथ डद डध डन डप डफ डब डभ डम डय डर डल डव डश डष डस डह डळ • ढ ढअ ढआ ढइ ढई ढउ ढऊ ढऋ ढए ढऐ ढओ ढऔ ढक ढख ढग ढघ ढच ढछ ढज ढझ ढट ढठ ढड ढढ ढण ढत ढथ ढद ढध ढन ढप ढफ ढब ढभ ढम ढय ढर ढल ढव ढश ढष ढस ढह ढळ • ण णअ णआ णइ णई णउ णऊ णऋ णए णऐ णओ णऔ णक णख णग णघ णच णछ णज णझ णट णठ णड णढ णण णत णथ णद णध णन णप णफ णब णभ णम णय णर णल णव णश णष णस णह णळ • त तअ तआ तइ तई तउ तऊ तऋ तए तऐ तओ तऔ तक तख तग तघ तच तछ तज तझ तट तठ तड तढ तण तत तथ तद तध तन तप तफ तब तभ तम तय तर तल तव तश तष तस तह तळ • थ थअ थआ थइ थई थउ थऊ थऋ थए थऐ थओ थऔ थक थख थग थघ थच थछ थज थझ थट थठ थड थढ थण थत थथ थद थध थन थप थफ थब थभ थम थय थर थल थव थश थष थस थह थळ • द दअ दआ दइ दई दउ दऊ दऋ दए दऐ दओ दऔ दक दख दग दघ दच दछ दज दझ दट दठ दड दढ दण दत दथ दद दध दन दप दफ दब दभ दम दय दर दल दव दश दष दस दह दळ • ध धअ धआ धइ धई धउ धऊ धऋ धए धऐ धओ धऔ धक धख धग धघ धच धछ धज धझ धट धठ धड धढ धण धत धथ धद धध धन धप धफ धब धभ धम धय धर धल धव धश धष धस धह धळ • न नअ नआ नइ नई नउ नऊ नऋ नए नऐ नओ नऔ नक नख नग नघ नच नछ नज नझ नट नठ नड नढ नण नत नथ नद नध नन नप नफ नब नभ नम नय नर नल नव नश नष नस नह नळ • प पअ पआ पइ पई पउ पऊ पऋ पए पऐ पओ पऔ पक पख पग पघ पच पछ पज पझ पट पठ पड पढ पण पत पथ पद पध पन पप पफ पब पभ पम पय पर पल पव पश पष पस पह पळ • फ फअ फआ फइ फई फउ फऊ फऋ फए फऐ फओ फऔ फक फख फग फघ फच फछ फज फझ फट फठ फड फढ फण फत फथ फद फध फन फप फफ फब फभ फम फय फर फल फव फश फष फस फह फळ • ब बअ बआ बइ बई बउ बऊ बऋ बए बऐ बओ बऔ बक बख बग बघ बच बछ बज बझ बट बठ बड बढ बण बत बथ बद बध बन बप बफ बब बभ बम बय बर बल बव बश बष बस बह बळ • भ भअ भआ भइ भई भउ भऊ भऋ भए भऐ भओ भऔ भक भख भग भघ भच भछ भज भझ भट भठ भड भढ भण भत भथ भद भध भन भप भफ भब भभ भम भय भर भल भव भश भष भस भह भळ • म मअ मआ मइ मई मउ मऊ मऋ मए मऐ मओ मऔ मक मख मग मघ मच मछ मज मझ मट मठ मड मढ मण मत मथ मद मध मन मप मफ मब मभ मम मय मर मल मव मश मष मस मह मळ • य यअ यआ यइ यई यउ यऊ यऋ यए यऐ यओ यऔ यक यख यग यघ यच यछ यज यझ यट यठ यड यढ यण यत यथ यद यध यन यप यफ यब यभ यम यय यर यल यव यश यष यस यह यळ • र रअ रआ रइ रई रउ रऊ रऋ रए रऐ रओ रऔ रक रख रग रघ रच रछ रज रझ रट रठ रड रढ रण रत रथ रद रध रन रप रफ रब रभ रम रय रर रल रव रश रष रस रह रळ • ल लअ लआ लइ लई लउ लऊ लऋ लए लऐ लओ लऔ लक लख लग लघ लच लछ लज लझ लट लठ लड लढ लण लत लथ लद लध लन लप लफ लब लभ लम लय लर लल लव लश लष लस लह लळ • व वअ वआ वइ वई वउ वऊ वऋ वए वऐ वओ वऔ वक वख वग वघ वच वछ वज वझ वट वठ वड वढ वण वत वथ वद वध वन वप वफ वब वभ वम वय वर वल वव वश वष वस वह वळ • श शअ शआ शइ शई शउ शऊ शऋ शए शऐ शओ शऔ शक शख शग शघ शच शछ शज शझ शट शठ शड शढ शण शत शथ शद शध शन शप शफ शब शभ शम शय शर शल शव शश शष शस शह शळ • ष षअ षआ षइ षई षउ षऊ षऋ षए षऐ षओ षऔ षक षख षग षघ षच षछ षज षझ षट षठ षड षढ षण षत षथ षद षध षन षप षफ षब षभ षम षय षर षल षव षश षष षस षह षळ • स सअ सआ सइ सई सउ सऊ सऋ सए सऐ सओ सऔ सक सख सग सघ सच सछ सज सझ सट सठ सड सढ सण सत सथ सद सध सन सप सफ सब सभ सम सय सर सल सव सश सष सस सह सळ • ह हअ हआ हइ हई हउ हऊ हऋ हए हऐ हओ हऔ हक हख हग हघ हच हछ हज हझ हट हठ हड हढ हण हत हथ हद हध हन हप हफ हब हभ हम हय हर हल हव हश हष हस हह हळ • ळ ळअ ळआ ळइ ळई ळउ ळऊ ळऋ ळए ळऐ ळओ ळऔ ळक ळख ळग ळघ ळच ळछ ळज ळझ ळट ळठ ळड ळढ ळण ळत ळथ ळद ळध ळन ळप ळफ ळब ळभ ळम ळय ळर ळल ळव ळश ळष ळस ळह ळळ\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n(मागील पान) (पुढील पान)\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१८ रोजी ०५:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2022-10-04T17:37:05Z", "digest": "sha1:PBQ654C6VFN4SENJMF2VICBA4RLOZFJI", "length": 6571, "nlines": 79, "source_domain": "navprabha.com", "title": "पंचसूत्री राबवा; कोरोना संसर्ग रोखा | Navprabha", "raw_content": "\nHome बातम्या पंचसूत्री राबवा; कोरोना संसर्ग रोखा\nपंचसूत्री राबवा; कोरोना संसर्ग रोखा\n>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्यांना पत्र\nकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवले असून, या पत्रातून राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.\nआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन पाच कलमी कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याबाबत सांगितले आहे.\nआगामी काळात आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये सण आणि उत्सव साजरे केले जाणार आहेत. या सणांसाठी गर्दी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी पाच कलमी कार्यक्रमांतर्गत कोरोनाविरुद्ध लढणे आवश्यक आहे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली.\nकाय आहे पाच कलमी कार्यक्रम\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून पाच कलमी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यांनी कोरोना चाचणी, ट्रॅकिंग, उपचार, संसर्ग टाळणे आणि लसीकरण या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.\nPrevious articleइमारत कोसळून १९ जण मृत्यूमुखी\nNext articleपथदीपांवरील खर्चासाठी वीज दरात वाढ : वीजमंत्री\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://online.mycareer.org.in/chalu-ghdamodi-1/", "date_download": "2022-10-04T17:12:29Z", "digest": "sha1:ON7LFJZTZP2YJBNOOTT2HNLZU527CKMG", "length": 12824, "nlines": 355, "source_domain": "online.mycareer.org.in", "title": "महाराष्ट्रातील नं. 1 स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन कोर्स व सराव प्रश्नसंच | My Career", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील नं 1 स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन कोर्स व सराव प्रश्नसंच\nसामान्य ज्ञान – चालू घडामोडी – 1\nमित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘Finish Quiz’ बटणवर क्लिक करावे.\nएकूण प्रश्न – 25 , एकूण गुण – 25, वेळ – 25 मिनिटे\nतुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 25\nतुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)\nविद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट Leaderboardवर पाहावी\nआपले मार्क्स ‘Leaderboard’ वर दाखविण्यासाठी ‘Send’ बटणवर क्लिक करावे.\n1) पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती\n2) कोणत्या भारतीय अर्थशास्त्रज्ञाची ‘संयुक्त राष्ट्राच्या सल्लागार मंडळाच्या सदस्य’पदी नियुक्ती करण्यात आली\n3) अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वांत जास्त असणारे राज्य कोणते\n4) ‘राज्यपाल हा सोन्याच्या पिंज-यातील पक्षी आहे.’ असे विधान कुणी केले आहे\n5) माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते\n6) महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे\n7) भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कुणाला आहे\n8) भारतामध्ये दरवर्षी खालीलपैकी कोणत्या दिवशी ‘लष्कर दिन’ साजरा केला जातो\n9) भारत सरकारने करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी कोणते अॅप लॉंच केले\n10) इंडिया रेटिंग्जनुसार आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर किती राहील\n11) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉकडाउनकाळात देशात फसलेल्या परदेशी पर्यटकांच्या मदतीसाठी ‘स्ट्रँडेड इन इंडिया’ पोर्टल सुरू केले\nड) नागरी व पुनर्वसन मंत्रालय\n12) आरोग्य मंत्रालयाच्या अलीकडील घोषणेनुसार, सुमारे 50 कोटी लोक कोणत्या योजनेअंतर्गत मोफत कोविड-19 तपासणी आणि उपचारासाठी पात्र असतील\nब) सक्षम भारत योजना\nक) स्टँड अप इंडिया योजना\nड) आयुष्मान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजना\n13) कोणत्या कंपनीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि माय गर्व्ह. सोबत आपल्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्मवर एक कोविड-19 चॅटबोट लाँच केला आहे\n14) अलीकडेच ए. रामचंद्रन यांचे निधन झाले. ते कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते\n15) बेनी प्रसाद वर्मा यांचे अलीकडेच निधन झाले. ते कोणत्या राजकीय पक्षाचे संस्थापक सदस्य होते\nब) राष्ट्रीय सेवा संघ\nड) राष्ट्रीय स्वराज्य पक्ष\n16) कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम-11 नावाच्या आंतरविभागीय समितीची स्थापना केली होती\n17) ‘ऑपरेशन संजीवनी’अंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधी व अन्नाचा पुरवठा केला\n18) आरबीआयच्या अधिसूचनेनुसार, कॉर्पोरेट बाँडमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची नवी मर्यादा काय आहे\n१९) ‘चेन्नई सुपर किंग्स’च्या नवीन कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली\n२०) २०२२ ची ‘SAFF अंडर १८ वूमेन्स चॅम्पियनशिप’ कोणी जिकली\n२१) ‘बॅडमिंटन इंडिया असोसिएशन’ अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली\nड) हेमंत बिस्वा शर्मा\n२२) ‘EXPORT PREPARDNESS INDEX २०२१’ नुसार महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे\n२३) २७ मार्च रोजी कोणत्या राज्यात ‘कंबाला महोस्तव’ आयोजित केला गेला होता\n२४) कोणत्या राज्यातील ‘केवलादेव राष्ट्रीय उद्यान’मध्ये आफ्रिकी ‘बोमा टेकनिक’ वापरली आहे\n२५) ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२१’नुसार सर्वाधिक १०० प्रदूषित शहराच्या यादीत भारतातील किती शहरे आहेत\nइंग्रजी व्याकरण – Change the Voice\nसामान्य ज्ञान – चालू घडामोडी – 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/beed-12-year-old-girl-was-abused-by-her-father-srt97", "date_download": "2022-10-04T16:13:19Z", "digest": "sha1:A4PFBVPEQTG6RSXDIT6CWHCTMZI3IZXO", "length": 5449, "nlines": 60, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Beed Crime News: लज्जास्पद! नात्याला काळिमा, जन्मदात्या बापानेच केला 12 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार", "raw_content": "\n नात्याला काळिमा, जन्मदात्या बापानेच केला 12 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार\nबीडच्या रेवकी देवकी गावातील घटनेने नात्याला काळिमा...\nबीड - मुलगी आणि वडील या नात्याला काळिमा फासणारी घटना आहे. मुलगी अपंग असल्याचा फायदा घेते जन्मदात्या बापानेच मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.10 वर्षीय अपंग असणाऱ्या चिमुकलीवर, 55 वर्षीय जन्मदात्या बापानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या (Beed) रेवकी देवकी गावात घडली आहे. (Beed Crime News)\nPetrol Diesel: आज पेट्रोल आणि डिझेल स्वस्त की महाग तुमच्या शहराचे इंधन दर जाणून घ्या\nरतन गोरे वय 55 ,रा .रेवकी देवकी असे नराधम आरोपी बापाचे नाव आहे. आरोपी रतन गोरे याने, काल दुपारी आपल्या राहत्या घरी, पोटच्या अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार केला. काल सायंकाळच्या दरम्यान ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी कडक कारवाई करावं कशी मागणी करण्यात येत आहे.\nदरम्यान, पीडितेवर सुरुवातीला गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले मात्र पीडितेची प्रकृती नाजूक असल्याने तिला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या पीडितेवर उपचार सुरु आहे.\nया घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/raigad-police-filed-chargesheet-against-arnab-goswami-n-others/", "date_download": "2022-10-04T17:16:46Z", "digest": "sha1:B3AAJEU2FIDIBXH2EKQGSHAZRODY4HIS", "length": 9597, "nlines": 109, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णव गोस्वामींसह 2 जणांविरोधात गंभीर आरोप", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nअन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णव गोस्वामींसह 2 जणांविरोधात गंभीर आरोप\nअन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णव गोस्वामींसह 2 जणांविरोधात गंभीर आरोप\nरायगड | इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रायगड पोलिसांनी अलिबाग मुख्य न्यायदडांधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. अलिबाग कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.\nया आरोपपत्रात रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासह अन्य 2 जणांविरोधात गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे.\nआरोपपत्रात रायगड पोलीसांकडनं एकूण 65 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार खटला वर्ग होताना हे आरोपपत्र आता अलिबाग सत्र न्यायालयाकडे सोपवलं जाईल. तिथं आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडेल, ज्यासाठी अर्णब गोस्वामींसह अन्य दोन आरोपींची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे.\nअन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी करत रिपब्लिक टिव्हीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांनी गुरूवारी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह तपासाची संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. त्याच्या दुस-याच दिवशी रायगड पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केलं आहे.\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने…\n“यापुढे राज्यातील भाजप नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं”\nशेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना\nप्रताप सरनाईकांनी चौकशीला हजर होण्यासाठी ‘ईडी’कडे मागितली इतक्या दिवसांची मुदत\nगाडी घेताना एक रुपयाही भरण्याची गरज नाही; या कंपनीनं आणलीय भन्नाट ऑफर\nरेखा जरे हत्याप्रकरण; आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी\n“यापुढे राज्यातील भाजप नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं”\nराज्यात रक्ताची टंचाई, जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावं- उद्धव ठाकरे\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/tag/developing/", "date_download": "2022-10-04T16:31:55Z", "digest": "sha1:HGBYDSWT3LCBKL56KCMHTEYTVLPTYWBQ", "length": 1678, "nlines": 38, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "Developing Archives - Kisanwani", "raw_content": "\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/tag/frp-2/", "date_download": "2022-10-04T16:44:42Z", "digest": "sha1:3AXMR4BSBEDXHCYQY4UZJDGZZZX4UQKP", "length": 1948, "nlines": 41, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "#FRP Archives - Kisanwani", "raw_content": "\n#सोयाबीन नंतर आता #एकरकमी_FRP ट्रेंड व्हायरल; जाणून घ्या काय आहे यामागची पार्श्वभूमी..\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/international/the-girl-found-almost-40-sisters-and-brothers-the-search-is-still-on-community-verified-icon-135102/", "date_download": "2022-10-04T16:46:22Z", "digest": "sha1:6ZQSIGS77CTZ7NLGBTX2UBBHMCVSWFKQ", "length": 9071, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "मुलीने शोधले चक्क ४० बहीण भाऊ, अजूनही शोध सुरू", "raw_content": "\nHomeआंतरराष्ट्रीयमुलीने शोधले चक्क ४० बहीण भाऊ, अजूनही शोध सुरू\nमुलीने शोधले चक्क ४० बहीण भाऊ, अजूनही शोध सुरू\nलॉस एंजेलिस : चाळीस बहिण भाऊ असल्याचे सांगणारी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथील मुलगी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. या मुलीच्या मते तिला ४० बहिण भाऊ आहेत. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे पण हे खरंय. या मुलीचे वडिल हे स्पर्म डोनर होते. तिच्या मते तिच्या बहिण भावांची संख्या १०० पण असू शकते. क्रिस्टा बिलटन असे या मुलीचे नाव आहे.\nक्रिस्­टाने तिच्या या पुस्तकात याबद्दल खुलासा केला. यात तीने तिचे वडिल स्पर्म डोनर असल्याचे सांगत आपल्याला १०० भावंड असू शकतात असे ती म्हणाली आहे.\nक्रिस्­टा म्हणते की, कदाचित मी माझ्या एखाद्या भावाला डेट केले असावे. सध्या ती विवाहित आहे. तिने एका ब्रिटीश पत्रकारासोबत लग्न केले. क्रिस्­टा म्हणते की तीला वयाच्या २३ व्या वर्षी माहिती पडले की, तिचे वडिल हे अनेक लोकांचे वडिल आहे. म्हणजेच ते स्पर्म डोनर होते. क्रिस्टाच्या आईला १९८० मध्ये त्यांनी स्पर्म डोनेट केले होते. तिच्या आईने तिला याबद्दल सांगितले.\nक्रिस्­टा समोर सांगते, हि त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा स्पर्म डोनेशनवर रेगूलेशन नव्हते. तिची आई लेस्बियन होती. तिला दारू आणि ड्रग्सचे व्यसन होते. क्रिस्­टाने तिचे अनेक अनुभव पुस्तकात सांगितले. ती तिच्या ४० भाऊ बहिणीला ओळखते पण तिच्या मते तिला १००हून अधिक बहिण-भाऊ असू शकतात. सध्या ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.\nPrevious articleविकिपिडियाचा घोळ; शिंदे गटाचे आमदार भाजपमध्ये\nNext articleबिहार सत्तापरिवर्तनाचा परिणाम राज्यसभेतील पक्षीय समीकरणावर\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणा-या नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nउत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीने जपानमध्ये खळबळ\nयुक्रेनचा रशियन सिमेत प्रवेश\nकच्च्या तेलाचे दर वधारले\nआत्मघाती बॉम्बस्फोटाने अफगाणिस्तान हादरले\nचीनी कंपन्यांना आणण्यासाठी हाल‘चाली’\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/1634/", "date_download": "2022-10-04T17:15:37Z", "digest": "sha1:CODSMQOOVDAVHL4OM7F35WDWHFG2JKAU", "length": 11035, "nlines": 66, "source_domain": "desimarathi.com", "title": "हीरे मोती पेक्षा मूल्यवान आहे ही वनस्पती, जर कुठे सापडली तर अवश्य करा उपयोग!!.. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / हीरे मोती पेक्षा मूल्यवान आहे ही वनस्पती, जर कुठे सापडली तर अवश्य करा उपयोग\nहीरे मोती पेक्षा मूल्यवान आहे ही वनस्पती, जर कुठे सापडली तर अवश्य करा उपयोग\nमित्रांनो आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती व फुलझाडे असतात जे आपल्या मनाला मोहून टाकतात, त्यांचे सौंदर्य पाहिले तर आपल्याला ती फुलं हवेहवेसे वाटतात.\nवेगवेगळ्या रंगाचे आकाराचे फुले आपल्या आजूबाजूला दिसतात आणि म्हणूनच अनेकदा आपण ही फुलझाडे आपल्या बागेमध्ये किंवा घराच्या गॅलरी मध्ये लावत असतो. अशाच एका फुलाविषयी आज आपण लेखामध्ये जाणून घेणार आहोत. हे फूल झाड दिसायला तर सुंदर आहेच पण त्याच बरोबर या फुल झाडाचे मानवी जीवनासाठी खूपच फायदा सुद्धा आहेत.चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..\nआपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असणाऱ्या या फुलाचे नाव आहे झेंडूचे फुल. झेंडूचे फुल दिसायला अतिशय सुंदर असते. झेंडू आपल्याला केशरी पिवळे आणि लालसर रंगाचे बाजारामध्ये पाहायला मिळतात. या फुलाला बाजारामध्ये खूपच मागणी असते. परंतु अध्यात्मिक दृष्ट्या या फुलाचे महत्व जेवढे आहे तेवढे अध्यात्मिक आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा या फुलाचे वैशिष्ट्य सांगण्यात आलेले आहे व मानवी जीवनासाठी हे फुल अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण झेंडूच्या आयुर्वेदिक औषधी गुणधर्माबद्दल ची महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.\nसध्याच्या काळामध्ये प्रत्येकाला दात दुखीची समस्या जाणवत असते. जर तुमचे सुद्धा दात दुखत असतील तर अशा वेळी आपण एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये एक झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या टाकून हे पाणी व्यवस्थित रित्या उकळले आणि या पाण्याद्वारे जर आपण गुळण्या केल्या तर आपली दात दुखी काही वेळातच थांबते. जर तुम्हाला मु”ळ”व्या”ध झाला असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांची पावडर बनवून यामध्ये थोडी काळीमिरी पावडर मिक्स करून सेवन केल्याने मु”ळ”व्या”ध ची समस्या दूर होते.\nआता हिवाळ्याचा ऋतू सुरू झालेला आहे आणि या ऋतूमध्ये अनेकांना पायामध्ये भेगा निर्माण होणे, पायांचे तळवे आग मारणे यासारखे समस्या उद्भवत असतात. जर तुम्हाला सुद्धा या समस्या उद्भवत असतील तर अशा वेळी आपण या वनस्पतीच्या पानांचा रस काढून त्यामध्ये व्यासलीन टाकल्यास आणि हे मिश्रण आपल्या पायांच्या तळव्यांना लावल्यास जर आपल्या पायांना भेगा पडलेल्या असतील तर त्या भरून निघतात आणि आपले तळवे सुद्धा आग भारत नाही.\nजर तुम्हाला मुतखडा झालेला असेल लघवीच्या जागेवर आग होत असेल, मूत्राशय यामध्ये समस्या निर्माण होत असेल तर अशा वेळी सुद्धा या वनस्पतीच्या पानांचा जर आपण काढा बनवला आणि दिवसभरातून दोन वेळा सेवन केला तर आपल्याला मुतख*डा निघून जाण्यासाठी मदत होतो आणि आपल्या मू”त्रा”श”यमध्ये कोणते ही इन्फेक्शन झाले असेल तर ते दूर होते .\nजर तुम्हाला विंचू चावला असेल आणि विंचूचा प्रभाव कमी करायचा असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा लेप बनवायचा आहे. ज्या ठिकाणी विंचू चावला आहे अशा ठिकाणी हा लेप लावल्यास काही काळातच प्रभाव कमी होतो आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा विष पसरत नाही. तर जे काही होते झेंडू फुलाचे व त्या वनस्पतीचे आयुर्वेदिक गुणधर्म .जर तुमच्या आजूबाजूला हे झाड सापडले तर याचा अवश्य लाभ घ्या आणि तुमच्या बागेमध्ये किंवा घराच्या गॅलरीमध्ये झेंडूचे झाड आवश्य लावा.\nPrevious अकाली पांढरे होण्याची समस्या सतावत आहे तर ही वनस्पती तुमची समस्या करेल दूर…\nNext “फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/news/door-to-door-leprosy-treatment-campaign-an-initiative-of-the-department-of-health-during-september-130301814.html", "date_download": "2022-10-04T16:55:09Z", "digest": "sha1:Y2HD7BWHFQ67CVAUCOJUH4K2TJNTED2I", "length": 5752, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "घरोघरी राबणार कुष्ठरुग्ण शाेध मोहीम ; सप्टेंबरदरम्यान आराेग्य विभागाचा उपक्रम | Door-to-door leprosy treatment campaign; An initiative of the Department of Health during September - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:घरोघरी राबणार कुष्ठरुग्ण शाेध मोहीम ; सप्टेंबरदरम्यान आराेग्य विभागाचा उपक्रम\nजनजागृतीसाठी जिल्ह्यात १३ ते ३० सप्टेंबरपर्यंत सक्रिय रुग्ण शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन क्षयरोग व कुष्ठरोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासह माहिती घेणार आहेत. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहेत.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या संदर्भात नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ढोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा वैद्यकीय पर्यवेक्षक दीपक गडलिंग, एकनाथ शिंदे, गजानन पन्हाळे, सांख्यिकी सहाय्यक सुभाष कुमावत आदी उपस्थित होते. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे प्रशिक्षीत कर्मचारी ग्रामीण व शहरी भागात सर्वेक्षण करुन सक्रिय कुष्ठरुग्णांचा शोध घेणार आहेत. तसेच घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची तपासणी करणार आहेत. नवीन कुष्ठरुग्णांना औषधोपचाराबाबत मार्गदर्शन करणार आहे. या रोगाच्या लक्षणांची तपासणी करणारी रुग्णालयातील यंत्रे सुस्थितीत असावी. संशयित क्षयरुग्णांच्या तपासणीचे अहवाल रुग्णालयाला तातडीने कळवावे. तपासणीचे दैनंदिन अहवाल तयार करावे. प्रशिक्षीत तंत्रंज्ञाच्या माध्यमातुन नमुन्यांची तपासणी करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी संबंधितांना दिल्या. या मोहिमेची व्यापक जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन करुन मोहिम कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.\nभारत ला 24 चेंडूत 17 प्रति ओवर सरासरी ने 68 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2022-10-04T16:48:07Z", "digest": "sha1:QNMZNVI5VXMN4UYLMISIQZMIWWB2MTSJ", "length": 8824, "nlines": 224, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बोरिस जॉन्सन - विकिपीडिया", "raw_content": "\nयुनायटेड किंग्डमचा ७७वा पंतप्रधान\nअलेक्झांडर बोरिस डि फेफेल जॉन्सन हे ब्रिटनच्या संयुक्त राजतंत्राचे पंतप्रधान आणि तेथील हुजूर पक्ष या पक्षाचे २४ जुलै, २०१९ पासून नेते आहेत.\nवाल्पोल • कॉम्प्टन • पेल्हाम • पेल्हाम-होल्स • कॅव्हेन्डिश • पेल्हाम-होल्स • स्टुअर्ट • जॉ. ग्रेनव्हिल • वॉटसन-वेंटवर्थ • थोरला पिट • फिट्झरॉय • नॉर्थ • वॉटसन-वेंटवर्थ • पेटी • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • धाकटा पिट\nधाकटा पिट • अ‍ॅडिंग्टन • धाकटा पिट • वि. ग्रेनव्हिल • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • पर्सिव्हाल • जेन्किन्सन • कॅनिंग • रॉबिन्सन • वेलेस्ली • ग्रे • लँब • वेलेस्ली • पील • लँब • पील • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • हॅमिल्टन-गॉर्डन • टेंपल • स्मिथ-स्टॅन्ली • टेंपल • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • डिझरायली • ग्लॅडस्टोन • डिझरायली • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • प्रिमरोझ • गॅस्कोन-सेसिल • आर्थर बॅलफोर • कॅम्पबेल-बॅनरमन • आस्क्विथ • लॉइड जॉर्ज • बोनार लॉ • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • चेम्बरलेन • चर्चिल • अॅटली • चर्चिल • ईडन • मॅकमिलन • डग्लस-होम • विल्सन • हीथ • विल्सन • कॅलाघन • थॅचर • मेजर • ब्लेअर • ब्राउन • कॅमेरॉन • मे • जॉन्सन • ट्रस\nइ.स. १९६४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०२२ रोजी १६:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://navrangruperi.com/cinema/hindi-cinema/hindi-film-music/remembering-the-popular-lyricist-of-hindi-cinema-shakeel-badayuni/", "date_download": "2022-10-04T17:45:42Z", "digest": "sha1:MUZW2WY3JM3OFSTACHTKZAVYLUDUMT7F", "length": 63793, "nlines": 272, "source_domain": "navrangruperi.com", "title": "स्मृतिदिन विशेष..सुहाने गीतों का सफर ..शकील बदायूनी; Remembering Lyricist and Urdu Poet Shakeel Badayuni - Navrang Ruperi", "raw_content": "\n– जयश्री जयशंकर दानवे\nआमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम\n‘ मैं शकील, दिल का हूं तरजुमा कि मोहब्बतों का हूं राजदां\nमुझे फख्र है मेरी शायरी, मेरी जिन्दगी से जुदा नहीं ’\nखरंच या ओळी शकीलांच्या काव्यजीवनातील समाधानाची जाणीव करून देतात. कोणत्याही कवीला अगदी हेवा वाटावा असेच होते हे शायर शकील बदायुनी (Shakeel Badayuni). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात शायर (Shayar/Urdu Poet) आणि गीतकार (Lyricist) म्हणून शकील बदायुनी या नावाला एक वेगळंच वलय आहे. अनेक अजरामर गाणी लिहून या गीतकाराने आपला एक स्वतंत्र ठसा रसिकांच्या मनावर उमटविला आहे. ३ ऑगस्ट १९१६ ला उत्तर प्रदेशातील ‘बदायूं’ (Badayun) मध्ये जन्मलेल्या शकील अहमदना लहानपणापासूनच साहित्यसहवास मिळाला. घरीच अरबी, फारसी, उर्दूचं शिक्षण देण्याची व्यवस्था त्यांच्या वडिलांनी केली होती.बदायूं हे एक असं शहर होतं की, तिथल्या लोकांवर लखनवी शायराना अंदाज फिदा होता. घराघरांत काव्यासंदर्भात चर्चा व्हायची, त्यामुळे शकील यांच्यावर या गोष्टींचा खूप प्रभाव पडला. शिक्षणाच्या निमित्तानं शकील अलीगडला आले. इथं त्यांचा परिचय जानीसार अख्तर व अनेक शायर-कवींशी झाला. कॉलेजात असताना त्यांनी मुशायऱ्यांत भाग घेण्यास सुरुवात केली. शायरीच्या स्पर्धेमध्ये त्यांना पारितोषिकही मिळायला लागली. हळूहळू त्यांच्या कवित्वावर गझलेचा शिक्का बसायला लागला. (Remembering the Popular Lyricist of Hindi Cinema Shakeel Badayuni)\nसामाजिक विषयांवर कवित्व न करता शकीलनी आपल्या शब्दांतून प्रेमविषयक भावना दाखविण्याचा उत्तम प्रयत्न केला. मुशायऱ्यांच्या निमित्तानं शकीलनी देशभरातल्या अनेक प्रमुख शहरांना भेटी दिल्या. आपल्या शायरीचा दर्जा राखून त्यांनी लोकप्रिय रचना करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला; पण लोकप्रियतेच्या आहारी जाऊन आपल्या काव्याचा दर्जा कधीच कमी होऊ दिला नाही. यांचं आयुष्य मुख्यत: चार ठिकाणी आकाराला आलं. त्यांचं बालपण बदायूं या साहित्यप्रेमींच्या गावात गेलं. शिक्षण अलिगढ विद्यापीठात झालं. नोकरी अन शायरी केली दिल्लीत अन शेवटी गीतकार म्हणून नावारूपाला आले ते मुंबईत. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर त्यांनी लखनौ येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यावेळी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन झाले. तेव्हा शकील यांची कवी नीरज, जीगर मुराराबादी यांच्याशी भेट झाली. या दिग्गजांकडून त्यांनी शायरीचे ज्ञान संपादन केले. त्यानंतर ते दिल्ली येथे नोकरीनिमित्त गेले असताना एकदा मुशायरा निमित्ताने मुंबईत गेले.त्यावेळी नामवंत निर्माता- दिग्दर्शक ए. आर. कारदार एका चित्रपटाची निर्मिती करत होते. त्यांना शकीलांच्या रचना ऐकायला मिळाल्या. त्यांनी आपल्या स्टुडिओमध्ये बोलावून नौशादजींची (Naushad) भेट घडवली आणि दर्द चित्रपटासाठी गीतलेखनाची शकीलना विनंती केली.\n१९४६ ला मुशायऱ्यांसाठी आलेल्या शकीलांचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. शकीलना चित्रपटक्षेत्रात आणण्याचं श्रेय संगीतकार नौशादनांच जातं. दिल्लीत मुशायरे गाजवणाऱ्या शकीलनी मुंबईच्या चित्रपट जगतात पाऊल टाकलं नसतं तर एक शायर म्हणूनही त्यांना नांव मिळालंच असतं. मुशायरा गाजवलेल्या शकीलना ‘दर्द’ चित्रपटासाठी संगीतकार नौशादनी गीतकार म्हणून आणलं. १९४७ च्या ‘नाटक’ साठी नौशादनी शकील यांचेकडून केवळ दोन गाणी घेतली अन त्याच वर्षातल्या ‘दर्द’ मधली सर्वच्या सर्व गाणी त्यांना लिहायला दिली. इथूनच सुरू झाली शकीलांची चित्रपट कारकीर्द.\n‘दर्द’ पासून नौशाद-शकील ही जोडी नौशादांच्या ‘संघर्ष’ चित्रपटापर्यंत अखंडीत राहिली. नौशादजींचे नाव घेतले की, चटकन ओठावर नाव येते ते शकील बदायूनी यांचे. संगीतकार आणि गीतकार असे घट्ट नाते या दोघांमध्ये निर्माण झालेले होते. जवळ जवळ ६४ चित्रपटांना संगीत देणाऱ्या नौशादजींनी ३० चित्रपटांसाठी शकील बदायूनी यांच्याकडूनच लिहिलेली गाणी हे शकीलांच्या कारकिर्दीचा मुख्य अध्याय ठरला. हिंदी चित्रपट संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या हृदयावर मात्र नौशाद-शकील हीच जोडी कोरली गेली आहे. कारण शकीलजींच्या अर्थपूर्ण काव्याला तेवढेच दर्जेदार संगीत व उच्चतम श्रेणीची चाल नौशादजींनी दिलेली आहे.\nशकीलांच्या दर्द या पहिल्याच चित्रपटातलं उमादेवी (टूनटून) च्या आवाजातलं\n‘अफसाना लिख रहीं हूं दिले बेकरार का आंखोमें भरके रंग तेरे इंतजार का’ (afsana likh rahi hoon dil e beqaraar ka..Dard1947)\nहे गाणं दणकून गाजलं. अगदी सोप्या भाषेत प्रेमाचं रूप उलगडून दाखवण्याचं कसब शकीलना चांगलं जमलं. कठीण गोष्टी सोप्या करून सांगण्यातलं मर्म त्यांना उमजलं. त्याकाळात या गाण्याने एकच धूम माजवली आणि रसिकांनी नौशाद-शकील जोडीवर पसंतीची जबरदस्त मोहर उमटवली जी चिरकाल टिकलेली आहे.\nया चित्रपटाची एक खासियत होती की, यातील सर्व गाणी महिला गायिकांनी म्हंटली होती. पुरुष गायकाला संधीच नव्हती. ‘दिल धडके आंख फडके’ हे सुरैय्याच्या आवाजातील गीत आणि ‘हम दर्द का अफसाना दुनियाको सुना देंगे’ हे शमशादजींचे कोरस गीत खूप गाजले. एकंदरीत काय शकील बदायूनी का बम्बई मकाम तय हो गया और वो वापस दिल्ली गये ही नहीं.\nप्रथम चाल आणि नंतर काव्य हा प्रकार नौशादजींना कधीच भावला नाही. कवीने संपूर्ण गाणे लिहिल्यानंतर आणि त्यातील काव्य त्यांच्या पसंतीस उतरल्यानंतरच ते त्या काव्याला सुरांची महिरप बसविण्याच्या मागे लागत. ‘बाबूल’ या चित्रपटातील एका गाण्याचा किस्सा या बाबतीत खूप काही सांगून जातो. या चित्रपटासाठी शकील बदायूनींनी गाण्याचा मुखडा लिहिला.\n‘मिलते ही नैना दिल हुआ दिवाना किसी का’\nहे गाणं नौशादजींच्या पसंतीस उतरलं, पण त्याला चाल लावताना त्या मीटरमध्ये ‘नैना’ हा शब्द काही फिट बसत नव्हता आणि त्याच्या जागी दुसरा शब्द दोघानांही सुचत नव्हता.नौशादजी व शकील हे दोघेही अस्वस्थ झाले.पण गाण्याला काही चाल बसेना. तेवढ्यात शकील डोळे चोळू लागले. कारण त्यांच्या डोळ्यात अचानक काहीतरी गेले होते. नौशादजीचं त्याकडे सहज लक्ष गेले व चटकन शकील बदायूनीना म्हणाले, ‘ये आपकी आंखों को क्या हुआ’ शकील बदायूनी पटकन चमकले. मघापासून पडलेला पेच अचानक सुटला. त्यांनी ‘नैना’ ऐवजी ‘आंखे’ हा शब्द वापरला. तो शब्द नौशादजींच्या मीटरमध्ये अचूक बसला आणि एका सदाबहार गाण्याचा जन्म झाला. हे गाणे गायले होते तलत मेहमूद आणि शमशाद बेगम यांनी. या महान जोडीने अभिजात भारतीय शास्त्रोक्त संगीत मोठ्या उस्तादांच्या बैठकीतून घराघरांत अलगदपणे नेऊन पोहोचविले. अनेक रागदारीत बांधलेली त्यांची मधाळ गाणी\nरसिकांच्या थेट हृदयास भिडली. उदा: ‘बेकस पे करम किजीये (मुगल-ए-आजम, राग-केदार), प्रेम जोगन बन जाऊं (मुगल-ए-आजम, राग-सोहनी), ये दिलकी लगी क्या कम होगी (मुगल-ए-आजम, राग-जयजयवंती), ओ दुनियाके रखवाले (बैजू बावरा, राग-दरबारी कानडा), आज गावत मन मेरो झूमके (बैजू बावरा, राग-देसी), मोहे भूल गये सावरियां (बैजू बावरा, राग-भैरव), मन की बीन मतवारी बाजे (शबाब, राग-बसंत बहार), न मिलता गम तो (अमर, राग यमन कल्याण) अशी अनेक रागदारीत बांधलेली व आजही लोकप्रिय असलेली गाणी सांगता येतील.\nकोणत्याही धर्माला जातीचे लेबल लावणे चूक होय.सर्व धर्मात ईश्वराचीच आराधना केली जाते. मग तो अल्ला असो की ईश्वर. संगीत जाती-धर्माच्या भिंती कशा तोडून टाकतात याचे बोलके उदाहरण म्हणजे १९५२ मधील ‘बैजू बावरा’ तील या भक्तीगीताचे देता येईल.\n‘मन तरपत हरी दर्शन को आज, मोरे तुम बिन बिगरे सगरे काज होss बिनती करत हूं रखियो लाज ’ (man tarpat hai hari darshan ko aaj.. Baiju Baawra1952)\nकाशी विश्वेश्वराच्या मंदिरात सकाळच्या प्रहरी दररोज हे भक्तीगीत लावले जाते. या भक्तीगीताशिवाय काशी विश्वेश्वराला जग येत नाही असे गंमतीने म्हंटले जाते. हे गाणे गाणारे मोहम्मद रफी, गीत लिहिणारे शकील बदायूनी व संगीतकार नौशाद हे तिघेही धर्माने मुस्लीम; पण त्यांनी निर्माण केलेल्या ह्या भक्तीगीताने जाती-धर्माच्या सगळ्याच रेषा पुसून टाकल्या आहेत.\nशकीलनी लिहिलेल्या गाण्याला नौशादजींचं संगीत लाभावं, ते रफींनी गावं अन पडद्यावर\nदिलीपकुमारनी साकारावं असा ‘चौरस’ योग जुळून आला तेव्हा तर बहारच. ही ‘चतुरंगी’ मैफल जुळून आली तेव्हा ‘मेरी कहानी भूलनेवाले (दीदार), दिल में छुपा के प्यार का (आन), मुहब्बत की राहों में (उडन खटोला), मधुबन में राधिका (कोहिनूर), नैन लड जइहे (गंगा जमुना), मुझे दुनियावालो (लीडर), दिलरुबा मैने तेरे प्यार में (दिल दिया दर्द लिया), आज की रात मेरे दिल की (राम और श्याम), जब दिल से दिल टकराता है (संघर्ष)’ यांसारखी कोरीव लेणी मनाला आनंद देऊन गेली.\nउत्तर प्रदेशी लोकसंगीतावर आधारित ‘दुखभरे दिन बीते रे भैया’, बोलीभाषेचा बाज असलेले ‘नैन लड जइहे तो’ आणि ‘मोहे भूल गये सांवरिया’, ‘आवन कह गये अजहुं न आये’ यांसारख्या गीतांमधून त्यांनी आनंद आणि आर्तता यांची अनुभूती दिली. ‘मधुबन में राधिका नाचे रे’ मधून त्यांनी राधा-कृष्णाची प्रतिमा सुरेख गुंफली; तर ‘बैजू बावरा’तील ‘मन तरपत हरि दर्शन को आज’ हे गीत प्रत्येकाच्या घरात प्रार्थनारुपी झाले. एका होळीच्या सणावरच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे लिहिलंय त्याचं प्रत्यंतर ‘होली आई रे कन्हाई (मदर इंडिया), तन रंग लो जी मन आज रंग लो (कोहिनूर), खेलो रंग हमारे संग (आन), लायी है हजारो रंग होली (फूल और पत्थर) यासारख्या गाण्यातून येतं. उर्दूवर हुकमत असलेल्या शकीलनी ‘मोहे पनघट पे नंदलाल, आज गावत मेरे मन मेरो झुमके’ अशा अस्सल हिंदी रचनाही केल्या. त्यांनी भारतीय संस्कृती जपण्याचे काम देव-देवतांची गाणी लिहिताना अचूक केले. उदा: ‘ओ दुनिया के रखवाले (बैजू बावरा), मेरी पत राखो गिरिधारी (घुंघट), सुन ले पुकार आयी आज तोरे द्वार (फूल और पत्थर), जय रघुनंदन जय सिताराम (घराना), मनमोहन मनमें हो तुम्ही (कैसे कहूं) ही सर्वच गाणी ईश्वरभक्तीत न्हाऊन निघणारी आहेत. शकील यांच्यासारख्या मुस्लीम परंपरा असलेल्या घरातल्या गीतकाराच्या या रचना ऐकताना असे वाटते की, कसला धर्म आणि कसली जात.\nआपल्या हयातीत संगीतकार नौशादसाठी भरभरून गीतलेखन करणाऱ्या शकील बदायूनीबाबत हेच म्हणता येईल. शकीलनी तशी अनेक संगीतकारांकडे गाणी लिहिली. पण त्यांचा विषय सुरु होतो अन संपतो तो नौशादजींच्या गाण्यांच्या आठवणींनी. एखादा गीतकार आपल्या गीतामधून माझ्या जीवनाच्या प्रवासानंतरसुद्धा तुम्हाला माझी आठवण येत राहिलं असं सांगून जातो.तो प्रयत्न शकीलनी १९४९ साली आलेल्या ‘मेला’ या चित्रपटात केला. या चित्रपटाकरिता रफी साहेबांनी गायलेली एक रचना\n‘ये जिंदगी के मेले, दुनिया मे कम न होंगे, अफसोस हम ना होंगे’ आजही विसरता येत नाही. (ye zindagi ke mele duniya me kam na honge)\nनौशाद यांच्याकडे काम करताना इतर संगीतकारांकडेही शकील साहेबांचे शब्द जुळले. त्यांनी इतर संगीतकारांसाठी तेवढीच दर्जेदार गाणी लिहिली. गुलाम मोहम्मद यांच्यासोबत त्यांचे काही चित्रपट गाजले. १९४९ साली प्रदर्शित झालेला ‘शायर’ हा चित्रपट हा एक वेगळाच त्रिकोण होता. या चित्रपटाचा नायक होता देव आनंद तर नायिका सुरैय्या व कामिनी कौशल.या चित्रपटाकरिता मुकेश-सुरैय्या यांच्या आवाजातील…..\n‘ये दुनिया है यहां दिल का लगाना किसको आता है\nहजारो प्यार करते है, निभाना किसको आता है’\nअसं अप्रतिम ट्युनिंग जमलं होतं. तर याच गुलाम मोहम्मदांच्याकडे अन्य काही गाणी गाजली. त्यापैकी काही गाणी …‘जिंदगी देने वाले सुन, तेरी दुनिया से दिल भर गया’ (दिले नादां) चल दिया कारवां, लुट गये हम यहां (लैला मजनू) याशिवाय ‘परदेस, नाजनीन, शीशा, गौहर, मिर्जा गालिब, कुंदन, सितारा, मालिक, हलचल,’ या चित्रपटांसाठी शकीलनी उत्तम गाणी लिहिली. हे चित्रपट गाजले. गुलाम मोहम्मद हे नौशाद यांचे शागीर्द त्यामुळे दोघांच्या संगीतात शकील यांची गाणी फिट बसत होती. गुलाम मोहम्मद यांच्या किमान वीस चित्रपटांत शकील यांची गाणी होती. ‘दिल की लगी ने हमको (पारस-रफी), जो ख़ुशी से चोट खाये (दिले नादां-तलत), हम तुम ये बहार (अंबर-रफी,लता), तारा रारा रम (हूर-ए-अरब-लता), मन धीरे धीरे गाये रे (मालिक-तलत, सुरैय्या)’. ‘मिर्झा गालिब’ मधली सगळी गाणी गालिबची असतानाही गुलाम मोहम्मदनी या चित्रपटासाठी दोन गाणी शकीलांच्याकडून घेतली अन गुलाम मोहम्मद यांचच संगीत असेलल्या ‘पाक दामन’ मधल्या एका मुशायराच्या दृश्यात स्वत: शकील शायरी पेश करताना दिसले.\nसंगीतकार हेमंतकुमार व शकील बदायुनी यांची जोडी जमली ती ‘बीस साल बाद’ या चित्रपटापासून. यातील सर्व गाणी शकील यांचीच होती व ती अविस्मरणीय ठरली.\n‘कहीं दीप जले कहीं दिल जरा देख ले आकर परवाने, तेरी कौनसी है मंझील’\n‘जरा नजरों से कहदो जी निशाना चूक ना जाये’\n‘बेकरार करके हमे यूं ना जाईये, आपको हमारी कसम लौट आईये’.\nतसेच हेमंतदांचे संगीत असणाऱ्या गुरुदत्त यांच्या ‘साहिब बीबी और गुलाम’ या चित्रपटातील गाणी शकील यांचीच होती. आशा भोसले यांनी गायलेली\n‘मेरी बात रही मेरे मन में, कुछ कह ना सकी उलझनमे’\n‘भंवरा बडा नादान है, बगीयन का मेहमान हैं’\n‘साकीया आज मुझे नींद नही आयेगी’\nही तीन गाणी लोकप्रिय झाली तर गीतादत्तच्या आवाजातील\n‘न जाओ सैंय्या छुडाके बैंया कसम तुम्हारी मैं रो पडूंगी’\n‘पिया ऐसे जिया मे समाय गयो रे’… ही गाणी ऐकताना मीनाकुमारीचा चेहरा नजरे समोरून जात नाही. याशिवाय हेमंतकुमार यांच्याकडे त्यांनी ‘बिन बादल बरसात’ या चित्रपटाकरिता गाणी लिहिली…..\n‘इक बार जरा फिर कह दो, मुझे शरमा के तुम दीवाना’\n‘जब जाग उठे अरमां तो कैसे नींद आए’\nएस.डी. बर्मनदांच्यासाठी ‘कैसे कहूं’, सी. रामचंद्र यांचेसाठी ‘जिन्दगी और मौत’ असे चित्रपट शकील यांनी केले. त्यांची गाणी म्हणजे एक प्रकारची गझल असायची. ती चित्रपटाच्या विशिष्ट सुरात बांधायचं कसब त्या त्या संगीतकाराचं होतं. म्हणूनच शकीलनी चित्रपटांसाठी गीतरचना करतानाही गझल डोळ्यांसमोर ठेवूनच त्याची रचना केली. ‘कोई सागर दिल को बहलाता नहीं’ (दिल दिया दर्द लिया) आणि ‘दिल लगा कर हम ये समझे, जिंदगी क्या चीज है’ (जिन्दगी और मौत) ही त्यांची गाणी खास शायराना अंदाजातली वाटतात.\nसंगीतकार रवी आणि गीतकार शकील ही भट्टी देखील चांगलीच जमली.१९६० साली आलेल्या गुरुदत्त फिल्मच्या ‘चौदहवी का चांद’ चित्रपटाला शकील बदायुनी यांचीच गाणी होती. शकील म्हणजे ‘सुंदर’. सौंदर्याचा उपासक असलेल्या शकील यांचे शब्द चित्रपटाच्या टायटल सॉंगमध्ये नायिकेच्या सौंदर्याचे वर्णन करताना किती अप्रतिम उतरले होते पहा.\n‘चौदहवी का चांद हो या आफताब हो,जो भी हो तुम खुदाकी कसम लाजवाब हो’\nरफी साहेबांचा आवाज आणि वहिदा रहेमानचे सौंदर्य व गुरुदत्त सारखा देखणा नायक त्यामुळे या गाण्याला ‘चार चांद लग गये’.तसंच…\nहे मोहम्मद रफी यांचे करुण गीतही तितकेच सुंदर होते. ‘घुंघट’ या कौटुंबिक चित्रपटाकरिता लतादीदींच्या आवाजातील ‘मोरी छम छम बाजे पायलिया, लागे ना मोरा जिया’. तसेच ‘घराना’ चित्रपटाकरिता गायलेलं बालगीत ‘दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ’ ने धमाल केली तर रफी साहेबांच्या आवाजातील ‘हुस्नवाले तेरा जबाब नहीं’ या गाण्याने पारितोषिक मिळवले. ‘गहरा दाग’ हा राजेंद्रकुमार-मालासिन्हाचा स्मृतीआड गेलेला चित्रपट परंतु या चित्रपटाकरिता रफी यांनी गायलेले ‘भगवान एक कसूर की इतनी बडी सजा’ , ‘आज उडता हुआ एक पंछी’ आणि युगलगीत ‘तुम्हे पाके हमने जहां पा लिया है’ लक्षात राहते.\n‘दो बदन’ या चित्रपटाचा नायक मनोजकुमार होता. यातील रफींनी गायलेली गाणी अप्रतिम होती.\n‘नसीब में जिसके जो लिखा था वो तेरी महफिल में काम आया’\n‘रहा गर्दीशो मे हर दम मेरे इश्क का सितारा’\n‘भरी दुनिया मे आखिर दिल को समझाने कहां जाये’\n‘जरा सून हसीना (रफी- कौन अपना और कौन पराया), जिंदगी के सफरमें अकेले थे हम (रफी- नर्तकी), नारी जीवन झूले की तरह इस पार कभी उस पार कभी (लता- औरत), जाने तेरी नजरोंने क्या कर दिया (लता- रफी, गृहस्थी), जा जा रे जा दिवाने जा मैंने जो चाहा तुझको (आशा-रफी, गृहस्थी), जबसे तुम्हे देखा है (आशा भोसले-घराना), खिले हैं सखी आज फुलवा बनके (लता-आशा-उषा – गृहस्थी), दुनिया में मुहब्बतवालों की (आशा- प्यार किया तो डरना क्या) ही शकील-रवी जोडीची गाणी कोण विसरणार आहे या गाण्यांची मोहिनी त्यावेळी लोकांवर जबरदस्त पडलेली होती आणि आजही ती मोहिनी शिल्लक आहे.एकूणच रवींनी शकील बदायूनी यांच्याबरोबरच जास्त चित्रपट केले. संगीतकार रवी यांनी शकील बदायूनींच्या बरोबर ‘दूर की आवाज,फूल और पत्थर असेही आणखीन काही चित्रपट केले. फूल और पत्थर मधील….\n‘शीशे से पी या पैमाने से पी, या मेरी आंखों से मैखाने से पी’\n‘जिंदगी से प्यार करना सीख ले,जिसको जीना हो मरना सीख ले’\n‘लायी है हजारो रंग होली,कोई तन के लिए कोई मन के लिए’\nअशी चित्रपटांतील हलकीफुलकी गाणी म्हणजे संगीतकार रवींच्या यशाची सुवर्णकिनार होती. शकीलनी प्रत्येक गाण्यावर आपली मोहर उठवली. शायरीत पारंगत असूनही त्यांनी आपल्या गीतांमध्ये जसा बोजडपणा येऊ दिला नाही तसा गाण्यांचा दर्जाही कधी घसरू दिला नाही.\nहर्ष-खेद, लोभ-द्वेष या भावना व्यक्त करताना त्यांची लेखणी कधी विखारी बनली नाही.\n‘जिंदगी के आईने को तोड दो …इस में अब कुछ भी नजर आता नहीं’ (कोई सागर-दिल दिया दर्दलिया) या ओळीतली प्रतिमा हृदयाला भिडते. याच धर्तीवर ‘तस्वीर-ए-मुहब्बत थी जिसमें, हमने वो शीशा तोड दिया’ (संघर्ष) असं ते सहजतेनं लिहून जातात. प्रेमभंगाच्या दु:खात होरपळणारा हा नायक जेव्हा ‘ओ बेवफा तेरा भी यूं ही टूट जाए दिल, तू भी तडप तडप के पुकारे कि हाय दिल’ अशी शापवाणी उच्चारतो तेव्हा शकीलांच्या लेखणीचा हा आविष्कारही थक्क करून जातो. ‘खामोश जिंदगी को एक अफसाना मिल गया, भंवरे को फूल शमा को परवाना मिल गया’ (दिले नादां) अशी सरळ साधी रचना करणारे शकील. म्हणूनच स्वप्नसृष्टी उद्ध्वस्त झालेल्या ‘बैजू बावरा’च्या नायकानं ‘महल उदास और गलियां सूनी चूप चूप है दिवारें’ (ओ दुनियाके रखवाले) असा आकांत मांडला तेव्हा शकीलांच्या या शब्दांनी अनेकांचं हृदय दु:खावेगानं भरून आलं.\nजीवनाचा आनंद भरभरून लुटायचा असेल तर सारं काही झुगारून प्रेम करायला हवं, हा विचार मांडताना ते म्हणतात, ‘जिंदगी से प्यार करना सीख ले, जिसको जीना हो मरना सीख लें’ (फूल औरपत्थर). प्रस्थापित व्यवस्थेविरुध्द त्यांनी दिलेला विद्रोहाचा इशारा खऱ्या अर्थानं प्रकटला तो ‘मुगल-ए-आजम’ मधल्या अनारकलीच्या मुखातून.\n‘पर्दा नही जब कोई खुदा से, बंदों से पर्दा करना क्या’\nया शब्दांमधील विद्रोहाची धग हे गाणं पूर्णत: समजून घेऊन ऐकतानाच जाणवू शकेल. जीवनाच्या प्रत्येक रंगावर शकील यांनी आपल्या गीतामधून प्रकाश टाकला. चित्रपट गीत लेखनाकरिता लागणारी सगळी गुणवत्ता त्यांच्यात होती. संगीताकडे लक्ष देऊन गीत रचना, चित्रपटातील प्रसंगानुरूप गाणी हे सर्व त्यांना सहज जमत होते. चौदहवी का चांद मधील शीर्षक गीत आणि प्यार किया तो डरना क्या हे मुगल-ए-आजम मधील गीत म्हणजे हिंदी चित्रपट इतिहासातील सर्वात थोर अशी प्रेमगीतं मानावी लागतील.\nप्रेमातील अनेक छटा व्यक्त करण्यात त्यांचा हातखंडा होता. तरीही ‘सीएटी कैट माने बिल्ली’ (दिल्ली का ठग) अशीही भाषा गाण्याच्या सोयीसाठी वापरली. तसेच शुद्ध उर्दूचा आधार घेत आपल्या गाण्यातून त्या भाषेचा आणि शब्दसंपदेचा वारंवार वापरही केला. मुशायरा या कार्यक्रमातून दाखल झालेले हे शायर केवळ गझल पुरतेच मर्यादित राहिले नाहीत. शकील जेंव्हा चित्रपट गीत लेखनाकडे वळले तेंव्हा त्यांनी त्यात खूप बदल केले. अवघड मर्म सोपं करून दाखविण्याचं काम त्यांनी आपल्या गीतांमधून केले. खरंतर गझलची निर्मिती करणाऱ्या कवीच्या लेखणीवर फारसी शब्दांचा प्रभाव असतो परंतु शकील यांच्या गीतांकडे पाहताना हा प्रभाव दिसून येत नाही. त्यांचं गीत हे एक सामान्य माणसाची व्यथा सांगणारच आहे असं वाटतं. शकील यांच्या गीतातील दर्द अवर्णनीय आहे. सिनेमातल्या व्यक्तिरेखांच्या तोंडी गीतं लिहिताना तरुण मनात दडलेली उत्सुक आंदोलनं टिपत त्यांनी बळ दिलं.कौटुंबिक,सामाजिक मर्यादांचे पारंपारिक काच सहन करत जगणाऱ्या सोशिक तरुण वर्गाचं जगणं त्यांच्या गीतांनी सुसह्यच नव्हे तर सुंदर केलं. एवढेच नव्हे तर ‘प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नही की’ असा संदेश देत ठणकावून या धाडसाला नैतिकतेचं अधिष्ठान दिलं. भावनिक परिवर्तनाचं हे सुतोवाच होतं.\nशकील बदायुनी यांची किती म्हणून गाणी सांगावी. चित्रपटाकरिता गीतलेखन करताना अन्य काव्य लेखनाकडे शकील बदायुनी यांचे दुर्लक्ष झाले असे म्हणता येणार नाही. त्यांनी शायरीच्या क्षेत्रात अफाट किर्ती कमावली. त्यांचे ‘रानाईयां, सनमो-हरम, रैगिनीयां शबिस्तां’ ही काव्याची पुस्तके प्रकाशित झाली व लोकप्रिय ठरली. चित्रपटगीतं लिहूनही त्यांनी केलेल्या गैरफिल्मी कामगिरीची दखल जाणकारांनी खुल्या दिलानं घेतलीय. गीतलेखनाच्या धबडग्यात काव्यगुण कोमेजू न देणाऱ्या कवींच्या प्रभावळीत साहिर, कैफी आझमी यांच्याप्रमाणे शकील यांचं नावही अग्रस्थानी येतं. तलत मेहमूदनी गायलेल्या ‘गमे आशिकी से कह दो, रंग लाए गमे दौरां,चंद लम्हे तेरी महफिल में, तुमने ये क्या सितम किया, दिल के बहलाते की तदबीर, मेरे साकिया मेरे दिलरुबा’ या गैरफिल्मी रचना शकीलांच्या काव्यप्रतिभेची साक्ष पटविण्यास समर्थ आहेतच. बेगम अख्तर यांना शकील बदायुनींच्या रचना आवडत असत. कवी शैलेंद्र हे शकील बदायूनीनींचे चाहते होते. ‘दुनियामें हम आये है’ (मदर इंडिया) हे शैलेन्द्रांचे फार आवडते गाणे होते. असे अर्थपूर्ण गाणे आपल्याला लिहिता आले नाही, अशी खंत शैलेंद्रनी व्यक्त केली होती.\nशकील अत्यंत लोकप्रिय शायर होते, त्यामुळं इतर शायरही त्यांच्या शायरीला मनमुराद दाद द्यायचे. ‘ऐ मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’ या गझलेने साहिर लुधियानवी इतके प्रभावित झाले की, ‘हम दोनो’ मध्ये त्यांनी यासारखंच एक गीत लिहिलं. ‘कभी खुद पे कभी हालात पे रोना आया’ एखाद्या शायरच्या कलमातून उतरलेल्या ‘ऐ मुहब्बत’ वरून दुसऱ्या शायरनं एखादं गीत लिहावं यासारखी कलावंताला दाद कुठली असू शकते बेगम अख्तरांचा जीवघेणा दर्दभरा आवाज आणि शकील बदायुनींचे काळजाला घरं पाडणारे शब्द..एवढंच या गझलेला रसिकमान्यतेचा पुरावा म्हणणं पुरेसं आहे.\nगाजलेल्या कवितेची पहिली ओळ निवडून त्याच तोडीची दुसरी रचना करणं या प्रकाराला उर्दू काव्याच्या परिभाषेत ‘उसकी जमीनपर चलना’ असं संबोधलं जातं. साहिरनी आपल्या ‘ताजमहल’ या गाजलेल्या कवितेत ‘एक शहेनशाह ने बनवा के हंसी ताजमहल,हम गरीबों की मुहब्बत का उडाया है मजाक’ असं जळजळीत भाष्य केलं होतं. शकील बदायूनींनी साहिरांची हीच ओळ घेऊन ‘लीडर’ मधलं गाणं लिहिलं,\n‘एक शहेनशाहने बनवाके हंसी ताजमहल सारी दुनिया को मुहब्बत की निशानी दी है \nफिल्मी दुनियेत काम करताना त्यांना सलग तीन वेळा फिल्मफेअरचा मानाचा पुरस्कार मिळाला. अन्य कोणाही गीतकाराला साधता न आलेली ही ‘हैटट्रिक’ शकीलच्या ज्या तीन गाण्यांनी साधली त्यातलं एकही गाणं नौशादनी संगीत दिलेलं नव्हतं हे विशेष. १९६० सालचा ‘चौदहवी का चांद’ चित्रपटातील ‘चौदहवी का चांद हो’ या गाण्यासाठी, १९६१ साली ‘घराना’ चित्रपटातील ‘हुस्नवाले तेरा जवाब नहीं’ या गाण्यासाठी, १९६२ साली ‘बीस साल बाद’ चित्रपटातील ‘कहीं दीप जले कहीं दिल’ या गाण्यासाठी. गंमत म्हणजे पहिल्या दोन गाण्यांचे संगीतकार होते रवी आणि तिसरं होतं हेमंतकुमारांच. याउलट नौशादना त्यांच्या आयुष्यातलं एकमेव ‘फिल्मफेअर’ मिळवून देणाऱ्या ‘बैजू बावरा’ची गाणी मात्र शकील यांचीच होती.\nशकीलांच्या कारकीर्दीच्या अखेरीस संगीताचा नवा प्रवाह आला होता. चित्रपट बदलला, गाणी बदलली, व्यावसायिकता आली. २० एप्रिल १९७० रोजी या महान गीतकाराने या जगाचा निरोप घेतला. त्यांच्याच गीतामधून त्यांना श्रद्धांजली देताना त्यांच्याच शब्दात थोडा फरक करून म्हणूया ……\n‘शकील साहब, ये जिंदगी के मेले, दुनिया में कम न होंगे, अफसोस तुम न होंगे’\nशकीलनी मृत्युपूर्वी कितीतरी वर्षं आधी लिहून ठेवलं होतं…\n‘ जिन्दगी देने वाले सुन, तेरी दुनिया से जी भर गया’\nस्वत:च्या कवितेबद्दल शकीलनी म्हटलंय, ‘जो नक्श-ए-खुर्दा-ए-पा न हो उसी रहगुजर की तलाश है’ (इतरांच्या पदचिन्हांनी रुळलेली जी वाट नसेल तिच्या शोधात मी आहे.) कोणाच्याही प्रभावाखाली न येता शकीलनी कविता आणि चित्रपटगीतं लिहिली. गालिबच्या परंपरेशी नातं सांगणारा शकील बदायूनींचा ‘अंदाज-ए-बयां’ और होता यात शंका नाही. शेवटी म्हणावं वाटतं …..\n‘ वही कारवां,वही रास्ते, वही जिंदगी, वही मरहले\nमगर अपने अपने मुकामपर कभी तुम नही कभी हम नही ’\nहिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा\nजयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर\n(एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)\n* ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.\n* निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर\n* ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.\n* वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.\n* नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.\n* अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.\n* ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.\n* शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.\n* समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.\n* गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे\n‘दादा नावाचं गारुड’ ...दादा कोंडके\nरोमैन्टिक चित्रपटाचा जादूगार... यश चोप्रा\nपल पल दिल के पास... राजेंद्रकृष्ण\nसुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथा लेखिका सुमित्रा भावे यांचे निधन; Acclaimed writer-director Sumitra Bhave Died in Pune\nजयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर\n(एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)\n* ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.\n* निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर\n* ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.\n* वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.\n* नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.\n* अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.\n* ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.\n* शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.\n* समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.\n* गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे\n‘मुळशी पॅटर्न’च्या घवघवीत यशानंतर पुनीत बालन स्टुडिओज घेऊन येत आहे ‘जग्गु आणि Juliet’\nअगर मुझसे मोहब्बत है… मदन मोहन\nदिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये..\nराम कदम यांच्या संगीतातील ‘स्वराशा’\n“तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही” …शब्दांचा जादूगार ..गुलजार\nदिवाना मुझसा नही…शम्मी कपूर\nप्रतिभेला आलेला बहार…नृत्यांगना अभिनेत्री वैजयंतीमाला\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ चा ट्रेलर प्रदर्शित\nज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/2232/", "date_download": "2022-10-04T17:25:06Z", "digest": "sha1:T5BWEXI6KMG7FJGWVYC67WJWOPHE6LLP", "length": 6704, "nlines": 77, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "केंद्र सरकारच्या हुकूमशाहीचा काँग्रेसकडून निषेध् - Rayatsakshi", "raw_content": "\nकेंद्र सरकारच्या हुकूमशाहीचा काँग्रेसकडून निषेध्\nकेंद्र सरकारच्या हुकूमशाहीचा काँग्रेसकडून निषेध्\nबीडमध्ये जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने\nबीड, रयतसाक्षी : केंद्र सरकार सुडबुद्धीने काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करत असल्याच्या निषेधार्थ् आज बीड जिल्हा काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. हे आंदोलन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.\nकाँग्रेसचे खासदार तथा युवा नेते राहुल गांधी तथा पक्षाच्या प्रमुख् सोनिया गांधी यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षावर सुड उगवण्याचा प्रयत्न करत असून ही केंद्र सरकारची हुकूमशाही आहे . या हुकूमशाहीच्या विरोधात आज बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधाकरी कार्यालयामसोर तीव्र निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.\nया वेळी आदित्य पाटील, राहूल सोनवणे, रविंद्र दळवी, फरीद देशमुख, नवनाथ थोटे, ऍड गणेश करांडे, जयप्रकाश आघाव, संतोष निकाळजे, योगेश शिंदे, ईश्वर शिंदे, गणेश जवकर, विद्या गायकवाड, श्यामसुंदर जाधव, दादासाहेब तासतोडे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थित होती.\nबहूचर्चीत कृष्णूर धान्य घोटाळा: तीन वर्षापासून फरार उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर थेट नायगाव न्यायालयात\nमोहटा गडावर आदीशक्ती- लोकशक्तीचा संगम\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.marathistudy.com/category/english-grammar/", "date_download": "2022-10-04T17:15:05Z", "digest": "sha1:KGAIZDERLOYHQLZZ7BFITYGHQ7O5V4CS", "length": 13046, "nlines": 207, "source_domain": "www.marathistudy.com", "title": "English Grammar Archives | मराठी स्टडी", "raw_content": "\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik mulyamapan nondi Pdf\nसायकल म्हणते, मी आहे ना _ इयत्ता सहावी _ मराठी बालभारती\nइयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तरसूची २०२२\nOnline test _माझ्या देशावर माझे प्रेम आहे_इयत्ता आठवी _ मराठी बालभारती\nAll१० वी बालभारती५ वी बालभारती६ वी बालभारती७ वी बालभारती८ वी बालभारती\nKathalekhan in Marathi | कथालेखन मराठी | इयत्ता दहावी\n[सकारात्मक विचार – गाडीवान ते मार्गदर्शक] Positive Thinking – Driver to Guide\n[ स्पॅनिश धावपटूची प्रेरणादायक कथा ] Inspiring Story Of Spanish Runner\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक | Government circular regarding prompt action on proposals for compassionate appointment of non-teaching…\nशिक्षक पाठटाचण बाबत परिपत्रक | Circular Teachers Pathtachan\nशिष्यवृत्ती परीक्षेची निवड यादी जाहीर _NMMS Exam\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nउन्हाळी सुट्टी दैनंदिन गृहपाठ: इंग्रजी व्याकरण: इयत्ता ८ वी ते १२ वी\nNow speak English more confidently | आता इंग्रजी बोला अधिक आत्मविश्वासाने.\nऑनलाईन मार्गदर्शन सत्र_Online Guidance Session\nलाखाच्या कोटीच्या गप्पा [मराठी बालभारती आठवी ] Lakhachya kotichya gappa\nशिष्यवृत्ती परीक्षेची निवड यादी जाहीर _NMMS Exam\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nखालीलप्रमाणे इंग्रजी या विषयाच्या काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात. 🔰 इंग्रजी वर्णनात्मक...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\nदहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर | 10th...\nविज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Science vrnnatmk...\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik...\nगणित वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Maths vrnnatmk...\nहिंदी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | hindi akarik...\nजि.प.प्राथ.शाळा विरगाव शाळेतील विद्यार्थीनी समृद्धी हिचा माझी आई निबंध |...\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक...\n|| मराठी || अखंडित ज्ञानामृत शिक्षक, विद्यार्थी हितावह www.marathistudy.com\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/featured/%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-135618/", "date_download": "2022-10-04T17:05:51Z", "digest": "sha1:5ZTO6VGHPOTMFLP3B4FRFB432CIBLXMS", "length": 11018, "nlines": 132, "source_domain": "dainikekmat.com", "title": "लघुग्रहाला धडक देणार यान", "raw_content": "\nHomeआंतरराष्ट्रीयलघुग्रहाला धडक देणार यान\nलघुग्रहाला धडक देणार यान\nपृथ्वीला वाचविण्यासाठी नासाचे मोठे मिशन\nन्यूयॉर्क : दर महिन्यात एक दोनवेळा एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असल्याच्या बातम्या नेहमीच येतात. असे लघुग्रह बहुतांश वेळा पृथ्वीपासून दूरवरून किंवा अगदी जवळून जातात. सध्या पृथ्वीवरील जीवाला सर्वाधिक धोका अंतराळातील लघुग्रह किंवा अशनींपासून आहे. एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असेल, तर त्याची दिशा बदलली पाहिजे अन्यथा प्रलयाचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा लघुग्रहांना पृथ्वीपासून दूर ठेवण्यासाठी नासाने गेल्या वर्षी डार्ट मिशनची सुरुवात केली. पुढच्या महिन्यात २६ तारखेला हे मिशन लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणार आहे.\nपृथ्वीला लघुग्रहाच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी हे अंतराळ यान दूर अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहाला धडक देणार आहे. अशा टकरीमुळे लघुग्रहाच्या दिशेत बदल होऊ शकतो की नाही, याचा अभ्यास करणे हा मोहिमेचा उद्देश आहे. हे यान या लघुग्रहाला २३ हजार ७६० किमी प्रतितास वेगाने धडकणार आहे. त्यातून लघुग्रहाच्या दिशेने होणा-या बदलाची नोंद घेतली जाईल. तसेच टकरीमुळे लघुग्रहाची दिशा बदलणार की नाही, हे पाहिले जाईल. तसेच टकरीदरम्यान लघुग्रहाच्या वातावरणातील धातू, धूळ, माती याचा अभ्यास केला जाईल.\nया मोहिमेचे नामकरण डब्ल एस्टेरॉयड रीडायरेक्शन टेस्ट असे करण्यात आले आहे. त्यासाठी ज्या तंत्राचा वापर केला जाणार आहे, त्याला कायनेटिक इस्पॅक्टर टेक्निक म्हटले जाते. हे तंत्र यासाठी विकसित केले आहे की, ज्यामुळे पृथ्वीच्या दिशेने येणा-या लघुग्रहांवर स्पेसक्राफ्ट आदळवून त्याच्या दिशेमध्ये बदल केला जाऊ शकेल.\nज्या लघुग्रहावर नासा डार्ट स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून हल्ला करणार आहे, त्याचे नाव डिडीमोस असे आहे. डिडीमोस हा लघुग्रह २६०० फूट व्यासाचा आहे. याच्या बाजूंनी फिरणारा एक छोटा चंद्रासारखा सूक्ष्म ग्रहही आहे, त्याचे नाव डायमॉरफोस आहे. यानाची टक्कर याच लघुग्रहाशी होणार आहे. याचा व्यास ५२५ फूट आहे. नासा या छोट्या चंद्रासारख्या दगडाला लक्ष्य करेल. त्यानंतर दोघांच्या गतीत होणा-या बदलाचे अध्ययन पृथ्वीवर असलेल्या टेलिस्कोपने केले जाईल, असे सांगण्यात आले.\nPrevious articleमहात्मा गांधींबद्दल रा. स्व. संघाचे वादग्रस्त वक्तव्य\nNext articleपंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणार नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\n५० प्रवाशांसह बस कोसळली दरीत\nरॉसोचे शतक; भारताला २२८ धावांचे आव्हान\nतुळजापुरला पायी जाणार्‍या भक्ताचा वाहनाच्या धडकेत मृत्यू\nविलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी\nगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून मृत्यू\nउत्तराखंडमध्ये हिमस्खलन, १० जणांचा मृत्यू\nअनुकंपातील नोकरी हा अधिकार नसून सवलत\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/1545/", "date_download": "2022-10-04T17:37:28Z", "digest": "sha1:NQHBC565KSWSZFOH2LOLPHE5WYUFJPQL", "length": 13673, "nlines": 65, "source_domain": "desimarathi.com", "title": "जर तुम्ही सुद्धा उपाशीपोटी कॉफी पीत असाल तर आताच व्हा सावधान, त्यामागील हे आहे एक महत्वाचे कारण!! - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / आरोग्य / जर तुम्ही सुद्धा उपाशीपोटी कॉफी पीत असाल तर आताच व्हा सावधान, त्यामागील हे आहे एक महत्वाचे कारण\nजर तुम्ही सुद्धा उपाशीपोटी कॉफी पीत असाल तर आताच व्हा सावधान, त्यामागील हे आहे एक महत्वाचे कारण\nजसजसा काळ बदलत आहे त्या काळाबरोबरच आपली खाण्या-पिण्याची सवय सुद्धा बदलत आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपण वारंवार चहा पीत असतो परंतु आज अनेक जण चहा पिण्या ऐवजी कॉफी पीत आहेत आणि म्हणूनच अनेकदा आपल्याला रस्त्याच्या आजूबाजूला कॉफी शॉप पाहायला मिळतात आणि या कॉफी शॉप वर तरुणांची प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा पाहायला मिळते म्हणूनच भारतामध्ये कॉफीचे अनेक ब्रँड आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यामुळे स्टार बक, सीसीडी यासारखी शॉप आपल्या तरुणांसाठी प्रसिद्ध कट्टा झालेला आहे म्हणूनच कॉफी आपल्याला बरोबरच अनेक फायदे सुद्धा पुरवत असते.\nआपण जी कॉफी पितो ती आपल्या शरीरासाठी काही प्रमाणात उपयुक्त आहे पण त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये एक कॉफी प्रचंड चर्चेत आहेत त्या कॉफीमुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात, ती कॉफी म्हणजे ग्रीन कॉफी. आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये आयुर्वेदिक दृष्टिकोनातून ग्रीन कॉफी चे महत्व सांगणार आहोत. कॉफी मध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे केमिकल्स असतात त्यातील पहिला हे कॉफी कॅफेन सीड्स,कलोरोजेनिक एसिड, आणि कॉफ्फेन जरी आपण ग्रीन कॉफी बद्दल चर्चा केली तर यात कलोरोजेनिक एसिडची मात्रा जास्त प्रमाणामध्ये असते. यामुळे कारण सुद्धा चांगले आहे कारण की या बियांना उकळले जात नाही आणि म्हणूनच यामध्ये याचे प्रमाण जास्त असते यामुळे आपल्या शरीरातील मेटाबोलिजम चा दर चांगला राहतो. यामुळे आपल्याला भूक सुद्धा व्यवस्थित लागते. वारंवार भूक लागत नाही तसेच आपले वजन सुद्धा नियंत्रणात राहते.\nग्रीन कॉफी मुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत आणि ही कॉफी बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. ज्या प्रमाणे आपण चहा व अन्य कॉफी बनवतो त्याच पद्धतीने आपल्या एका पातेल्यामध्ये दोन कपभर पाणी घेऊन त्यामध्ये एक ते दोन चमचा ग्रीन कॉफी पावडर टाकायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित उकळून झाल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने आपल्याला गाळायचे आहे तर अशा पद्धतीने ही ग्रीन कॉफी सहजरीत्या लवकर तयार होते. चवीसाठी तुम्ही यामध्ये लिंबू किंवा मध सुद्धा टाकू शकता. ती ग्रीन कॉफी पिण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत. आपल्यापैकी अनेक जण वाढते वजन आणि अति लठ्ठपणा यासारख्या समस्यांना त्रासलेले आहेत.\nही समस्या कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये डायट ,योग्य आहार आणि भरपूर व्यायाम करत असतात परंतु एवढे करून सुद्धा त्यांना हवा तो काही फरक जाणवत नाही जर तुम्ही सुद्धा असे प्रयत्न करत असाल तर आजच थांबा आणि ग्रीन कॉफी सेवन अवश्य करा कारण की आणखी कॉफीचे सेवन केल्याने तुमचे अतिरिक्त वजन कमी होणार आहे आणि शरीरावर निर्माण झालेली चरबी सुद्धा कमी होईल कारण यामध्ये आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम दर वाढवण्याची क्षमता असते आणि यामुळे आपण जे काही खाल्लेले असेल ते लगेच पचत सुद्धा असते.\nजर तुम्ही महिनाभर सातत्याने दिवसभरातून एकदा जरी ग्रीन कॉफी नियमितपणे प्यायली तर तुमच्या शरीरातील असंख्य समस्या दूर होण्यास मदत होईल. बहुतेक वेळा अति लठ्ठपणा यामुळे आपल्याला मानसिक समस्या उद्भवतात. अनेकदा आपण चिंता करू लागतो आणि या सर्वांचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होतो म्हणून जर तुम्हाला ही चिंता दूर करायची असेल तर सकाळी उठल्यावर ग्रीन कॉफी अवश्य सेवन करावे त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांना ब्लड प्रेशरची समस्या उद्भवत असते काही जणांना लो ब्लडप्रेशर हाय ब्लडप्रेशर ची समस्या असते जर तुम्हाला ब्लडप्रेशर ची समस्या असेल तर तुम्ही नियमितपणे ग्रीन कॉफी प्यायल्याने तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणामध्ये येते आणि आपल्या शरीरातील कार्य सुद्धा सुरळीतपणे चालण्यासाठी मदत होते.\nएखादे कार्य करत असताना मन वारंवार विचलीत होत असेल, काम करण्याची इच्छा निर्माण होत नसेल तर कोणतेही काम करताना लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला म्हणजेच ग्रीन कॉफी अत्यंत गरजेचे आहे.जर तुम्ही नेहमी ग्रीन कॉफी प्यायल्याने तुमची स्मरणशक्ती व इच्छाशक्ती एकत्र होते आणि काम सुरळीतपणे चांगले पार पडतील. तरीही ग्रीन कॉफी पिण्याचे फायदे परंतु जर एखादी गोष्ट आपण प्रमाणापेक्षा जास्त केली तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर होतो म्हणून जास्त प्रमाणामध्ये ग्रीन कॉफी चे सेवन करू नये अन्यथा शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकता.\nPrevious एका रात्रीत अोठ गुलाबी बनवा काळे आणि फा’टलेले ओठ मऊ करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे\nNext मोठे-मोठे डॉक्टर झाले फेल, परंतु हे एक वनस्पती आहे अनेक रोगांवर रामबाण, जाणून घ्या संपूर्ण माहीती….\n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/product/skm12march/?add-to-cart=11092", "date_download": "2022-10-04T17:50:57Z", "digest": "sha1:55BVIW37KHPS75KEPCBMRY2OAOVTQWX5", "length": 12950, "nlines": 118, "source_domain": "kokanmedia.in", "title": "साप्ताहिक कोकण मीडिया - १२ मार्च २०२१चा अंक - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nसाप्ताहिक कोकण मीडिया – १२ मार्च २०२१चा अंक\nया अंकात काय वाचाल\nमुखपृष्ठकथा : राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणाचे प्रतिबिंब – ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख\nसंपादकीय : ठळक झालेली पांढरी रेघ\nस्वातंत्र्यसैनिक आशाताईंची शतकी खेळी : रत्नागिरी जिल्ह्यातील सध्या हयात असलेल्या एकमेव स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे १५ मार्चला वयाची शंभरी पार करत आहेत. त्या निमित्ताने विशेष लेख\nनाणार : सकारात्मक ‘राज’कारण – चिपळूणचे मकरंद भागवत यांचा प्रासंगिक लेख\nहापूस आंब्याच्या विक्रीचे उपयुक्त प्रयत्न – रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा मंथनपर लेख\nसोंगाड्या – बाबू घाडीगावकर यांची कथा\nकरोना डायरी : निरुत्साही दिवाळी – किरण आचार्य यांचा लेख\nयाशिवाय, वाचकपत्र, कविता आदी\nसाप्ताहिक कोकण मीडिया - १२ मार्च २०२१चा अंक quantity\nCategory: साप्ताहिक कोकण मीडिया अंक Tags: साप्ताहिक कोकण मीडिया, Kokan, Konkan\nया अंकात काय वाचाल\nमुखपृष्ठकथा : राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणाचे प्रतिबिंब – ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख\nसंपादकीय : ठळक झालेली पांढरी रेघ\nस्वातंत्र्यसैनिक आशाताईंची शतकी खेळी : रत्नागिरी जिल्ह्यातील सध्या हयात असलेल्या एकमेव स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे १५ मार्चला वयाची शंभरी पार करत आहेत. त्या निमित्ताने विशेष लेख\nनाणार : सकारात्मक ‘राज’कारण – चिपळूणचे मकरंद भागवत यांचा प्रासंगिक लेख\nहापूस आंब्याच्या विक्रीचे उपयुक्त प्रयत्न – रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा मंथनपर लेख\nसोंगाड्या – बाबू घाडीगावकर यांची कथा\nकरोना डायरी : निरुत्साही दिवाळी – किरण आचार्य यांचा लेख\nयाशिवाय, वाचकपत्र, कविता आदी\nसाप्ताहिक कोकण मीडिया – १२ फेब्रुवारी २०२१\nसाप्ताहिक कोकण मीडिया – २१ मे २०२१चा अंक\nसाप्ताहिक कोकण मीडिया – ५ मार्च २०२१ चा अंक\nसाप्ताहिक कोकण मीडिया – २२ जानेवारीचा अंक\nPrevious Post: साप्ताहिक कोकण मीडिया – ५ मार्च २०२१ चा अंक\nNext Post: साप्ताहिक कोकण मीडिया – १९ मार्च २०२१ चा अंक\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nशारदीय नवरात्र - दिवस पाचवा\nनवरात्रानिमित्त एसटीच्या लांजा आगारातर्फे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नवदुर्गा दर्शन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती सोबतच्या इमेजमध्ये...\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (16) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (10) क्रीडा (16) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (57) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (7) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,082) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,591) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (279) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (26) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (304) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (235) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (349)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.uber.com/in/mr/safety/uber-community-guidelines/follow-law/?utm_campaign=CM2093637-Display-YNative_1_-99_US-National_driver_web_acq_cpc_en_guarantee-predictive-video&utm_medium=display-native&utm_source=yahoo", "date_download": "2022-10-04T17:53:36Z", "digest": "sha1:KSDFLNCQDVHWJDXBAD3F4MAF6L3YLNCU", "length": 21970, "nlines": 134, "source_domain": "www.uber.com", "title": "Uber ची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे | कायद्याचे पालन करणे | Uber", "raw_content": "\nहा विभाग कायदे आणि नियमांवर आधारित आहे ज्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. उदाहरणार्थ, कोणताही गुन्हा करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी Uber ऍप्सचा वापर करण्‍यास मनाई आहे.\nशिशु आणि लहान मुलांसह प्रवास करताना ड्रायव्हर आणि रायडर्सनी स्थानिक कायद्यांचे पालन केले पाहिजे. मुलांसह राईड घेत असताना, योग्य आणि अनुकूल कार सीट प्रदान करणे ही खाते धारकाची 'जबाबदारी आहे. 12 व त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांनी मागील सीटवर बसून प्रवास करावा.\nलहान मुलांसह राईड घेताना, कार सीट देणे ही तुमची जबाबदारी आहे. कारमध्‍ये सीट आवश्‍यक असणार्‍या मुलांना संपूर्ण राईडमध्‍ये सीट बेल्ट लावून ठेवा त्यांना मांडीत घेऊन बसू नका. लक्षात असू द्या, सर्व कार्सच्या सीट्स सर्व कार्समध्ये एकसारख्‍या नसतात, म्हणूनच तुमच्याकडे योग्य कार सीट नसल्यास किंवा तुम्हाला कारमध्ये बसविण्यास ड्रायव्हर्सना सोयीचे वाटत नसल्यास अद्यापही ते राईड नाकारू शकतात.\nलहान मुलांसह प्रवास करणार्‍या रायडर्सना पिकअप करत असताना, गाडी चालवण्यापूर्वी कार सीट व्यवस्थित बसवण्यासाठी त्यांना जास्तीचा वेळ द्या. त्यांच्याकडे योग्य कार सीट नसल्यास किंवा तुमच्या कारमध्ये ती बसवणे तुम्हाला सोयीस्कर वाटत नसल्यास, तुम्ही राईड रद्द करू शकता. लक्षात असू द्या की या आधारावर ट्रिप्स नाकारणे किंवा रद्द करणे याचा तुमच्या ड्रायव्हर रेटिंगवर परिणाम होणार नाही.\nसर्व कायद्यांचे पालन करा\nतुम्ही Uber ऍप्स वापरताना नेहमीच संबंधित स्थानिक कायद्यांची माहित करून घेण्यास आणि त्यांचे पालन करण्‍यास जबाबदार आहात या नियमांमध्‍ये तुम्ही विमानतळावर असताना विमानतळाचे नियम आणि रस्तयावर असताना वाहनांची गती आणि रहदारीच्या नियमांचा समावेश होतो.\nसर्व संबंधित परवाने, परवानग्या आणि ड्रायव्हर्ससाठी आवश्यक असलेली कोणतेही इतर कायदेशीर दस्तऐवज अद्ययावत असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, ड्रायव्हरचा वैध परवाना बाळगणे, विमा आणि वाहन नोंदणी करणे हे कायद्यानुसार सर्व ड्रायव्हर्ससाठी आवश्यक आहे. राइडशेअरिंगसाठी, यात तुमच्या क्षेत्रातील राइडशेअरसाठी किंवा भाड्याने घेतलेल्या ड्रायव्हर्ससाठी लागू असलेल्या नियामक आवश्यकतांची पूर्तता करणे समाविष्ट आहे.\nट्रिप दरम्यान होणारी वाहनांची टक्कर आणि वाहतुकीच्या उद्धरणांच्या अहवालांचे आम्ही पुनरावलोकन करतो. रायडर्सच्या येण्याची वाट पहात असताना तुम्ही तुमचे वाहन कुठे पार्क करू शकता यावर पार्किंगबाबतचे स्थानिक नियम निर्बंध घालतात. उदाहरणार्थ, बाइक लेनमध्ये थांबणे किंवा ऍक्सेसीबिलिटी रॅम्प अवरोधित करणे यामुळे कायद्याचे उल्लंघन होऊ शकते.\nप्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी, तुमच्या ड्रायव्हरला गाडी चालवू द्या. स्टीयरिंग व्हीलला स्पर्श करू नका, उदाहरणार्थ, आणि गीअर शिफ्ट किंवा वाहन चालविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या इतर नॉब, बटणे किंवा घटकांसह छेडछाड करू नका. 'ड्रायव्हरला वेग वाढविण्यासाठी किंवा बेकायदेशीरपणे थांबण्‍यासाठी, अयोग्यरित्या पोहोचवण्यासाठी किंवा डावपेच करण्यास सांगू नका.\nबाइक आणि स्कूटर रायडर्ससाठी टिप\nबाइक किंवा स्कूटर चालविताना किंवा पार्किंग करताना, स्थानिक कायदे आणि नियम लक्षात ठेवा; तुम्ही लागू असलेल्या कायद्यांसाठी तुमच्या शहरातील शासनाची वेबसाइट तपासू शकता. रस्त्याच्या स्थानिक नियमांचे पालन करण्यासाठी, तुम्ही सामान्यत: पादचार्‍यांना जागा देणे, वाहतुकीच्या दिशेने गाडी चालविणे, दिशा बदलण्याचा विचार करत असाल तर सिग्नल देणे आणि सिग्नलवर लाल दिवा दिसताच आणि थांबा चिन्ह दिसल्यावर थांबणे आवश्यक असते.\nस्थानिक कायद्यांनुसार ड्राइव्हर्सनी अशा कोणत्याही रायडर्सना राइड्स द्याव्यात ज्या रायडर्ससोबत सेवा देणारे प्राणी आहेत. ड्रायव्हरला एलर्जी असली, त्याला धार्मिक बाबतीत काही आक्षेप असले किंवा प्राण्यांची भीती वाटत असली तरीदेखील, रायडरसोबत असणार्‍या सेवा देणार्‍या प्राण्यांमुळे रायडरला ट्रिप नाकारल्यामुळे Uber ऍप्स मधील ऍक्सेस गमावला जाऊ शकतो.\nरायडर सेवा देणार्‍या प्राण्याबरोबर प्रवास करत आहे या कारणासाठी तुम्ही ट्रिप नाकारू शकत नाही.\nराईडमध्ये तुमच्यासोबत सेवा देणारा प्राणी आहे म्हणून तुमचा ड्रायव्हर वाहतूक करण्यास नकार देऊ शकत नाही. 'राईडमध्ये तुमच्यासोबतचा प्राणी ' सेवा देणारा प्राणी नसल्यास, 'तुमच्या ड्रायव्हरशी संपर्क करून प्रवासात तुमच्यासोबत पाळीव प्राणी आहे हे सांगणे हा एक चांगला शिष्टाचार आहे. सेवा देणारे प्राणी नसलेल्या पाळीव प्राण्यांची वाहतूक करायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार ड्रायव्हर्सना असतो.\nअंमली पदार्थ आणि मद्य\nUber ऍप्स वापरत असताना अंमली पदार्थांचा वापर आणि मद्याचे खुले कंटेनर्स यांस कधीही अनुमती दिली जात नाही.\nकधीही कारमध्ये बेकायदेशीर औषधे किंवा मद्याचे खुले कंटेनर आणू नका. ड्रायव्हर अंमली पदार्थ किंवा मद्याच्या प्रभावाखाली आहे असे तुम्हाला कधीही जाणवल्यास, ड्रायव्हरला ट्रिप त्वरित समाप्त करण्यास सांगा. त्यानंतर कारमधून बाहेर पडा आणि तुमच्या स्थानिक अधिकार्‍यांना किंवा आपत्कालीन सेवांना कॉल करा. तुम्ही वाहनातून बाहेर पडल्यानंतर, कृपया Uber ला तुमच्या अनुभवाचा रिपोर्ट द्या.\nकायद्यानुसार, तुम्ही नशेत असताना गाडी चालवू शकत नाही. दारू, ड्रग्स किंवा वाहन सुरक्षितपणे चालवण्‍याच्या क्षमतेस बाधा आणणार्‍या अन्य कोणत्याही पदार्थांच्या प्रभावाखाली असताना वाहन चालविण्यास कायदा प्रतिबंध करतो. तुमच्याकडे अत्यंत नशेत असलेला किंवा भांडण करणारा रायडर आला तर, तुमच्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी ट्रिप नाकारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. रायडर्सनी ट्रिपमध्ये अल्कोहोलचे खुले कंटेनर्स नेऊ नये किंवा ड्रग्स घेऊ नये. तुमच्याकडे अत्यंत नशेत असलेला किंवा भांडण करणारा रायडर आला तर, तुमच्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी ट्रिप नाकारण्याचा तुम्हाला अधिकार आहे.\nबाइक आणि स्कूटर रायडर्ससाठी टिप\nबाइक किंवा स्कूटर सुरक्षितपणे चालवण्याची क्षमता कमी करणार्‍या दारू, ड्रग्स किंवा अन्य कोणत्याही पदार्थाच्या प्रभावाखाली कधीही राईड करू नका.\nरायडर्स आणि त्यांचे अतिथी, तसेच ड्राइव्हर्स् यांना लागू कायद्यानुसार परवानगी मिळालेल्या मर्यादेव्यतिरिक्त Uber ऍप वापरताना बंदुक किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे.\nआमचे शस्त्रास्त्र धोरण वाचा\nफसवणूक करण्‍यामुळे विश्वास गमावला जाऊ शकतो आणि ते धोकादायक देखील असू शकते. साइन इन करताना किंवा सुरक्षिततेच्या तपासणीत असताना, हेतुपुरस्सर खोटी माहिती सांगणे किंवा एखाद्याची 'ओळख गृहित धरणे, यास परवानगी नाही.\nएखाद्या घटनेची तक्रार करताना, तुमची Uber खाती तयार करताना आणि त्यात ऍक्सेस करताना, चार्जेस किंवा शुल्काबाबतीत विवाद असताना आणि क्रेडिट्सची विनंती करताना अचूक माहिती द्या. तुम्ही ज्यासाठी पात्र आहात केवळ अशा फी किंवा परताव्याची विनंती करा आणि केवळ हेतूनुसार ऑफर आणि प्रोमो वापरा. जाणूनबुजून अवैध व्यवहार पूर्ण करू नका.\nप्रत्येक अनुभवाची सुरक्षितता वाढविण्यासाठी, ऑफ-अॅप निवड करणे प्रतिबंधित आहे. Uber ऍप्स वापरताना कायद्यानुसार स्ट्रीट हेलिंगला प्रतिबंध आहे, म्हणून Uber सिस्टमच्या बाहेर कधीही देय मागू नका किंवा स्वीकारू नका. Uber ने सुलभ केलेले पेमेंट पर्याय जोपर्यंत रायडर वापरत नाही तोपर्यंत, Uber सिस्टममध्‍ये समावेश नसलेले देय ड्रायव्हर्सनी मागू नये किंवा स्वीकारू नये.\nपरवानगीशिवाय Uber चा ट्रेडमार्क किंवा बौद्धिक मालमत्ता वापरण्यासारख्या गोष्टी करून व्यवसायाला किंवा ब्रँडला कधीही नुकसान पोहचवू नका.\nकोणत्याही Uber खात्याचा वापर बेकायदेशीर, भेदभाववादी, द्वेषपूर्ण किंवा लैंगिक सुस्पष्ट क्रियाकलापांचा भाग म्हणून Uber ऍप्सवर राईड, बाइक किंवा स्कूटर ट्रिप्स, परिवहन यांची व्यवस्था करण्यासाठी आणि त्याकरिता पैसे देण्यासाठी किंवा त्यांच्या वापराची जाहिरात करण्यासाठी केला जाऊ शकत नाही.\nड्रायव्हर्सनी केवळ Uber कडून मिळालेल्या Uber ब्रांडेड आयटम्सचा वापर करावा. अनधिकृत किंवा तृतीय-पक्षाच्या वस्तूंचा वापर केल्यामुळे जसे की—दिवे, फलक, चिन्हे किंवा Uber चे नाव किंवा ट्रेडमार्क असलेले समान आयटम्स—रायडर्सचा गोंधळ होऊ शकतो.\nआणखी समुदाय मार्गदर्शक तत्त्वे पहा\nएकमेकांना सुरक्षित ठेवण्यास मदत करा\nमार्गदर्शक तत्वांच्या आढाव्यावर परत जा\nमदत केंद्रास भेट द्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरी करण्यासाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह डिलिव्हरी ऑर्डर करा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हर करण्यासाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह डिलिव्हरी ऑर्डर करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/jalgaon-double-murder-boy-and-girl-killed-in-chopda-dead-body-found-in-far-one-suspected-accused-arrested/", "date_download": "2022-10-04T17:33:46Z", "digest": "sha1:ZWOO2ASJ7SOCT67YY7GYO7LBXZDIVK5Z", "length": 7518, "nlines": 118, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "जळगाव हादरलं! चोपड्यात प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्याकांड | Hello Maharashtra", "raw_content": "\n चोपड्यात प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्याकांड\nजळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका मुलाची गोळी मारुन तर मुलीची गळा दाबून हत्या (Murder) करण्यात आली. प्रेमप्रकरणातून हि हत्या (Murder) करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोपडा शहराजवळ असलेल्या जुना वराड शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. राकेश संजय राजपूत असे गोळी घालून हत्या (Murder) कऱण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे, तर वर्षा समाधान कोळी असे मुलीचे नाव आहे. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांना दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे तर बाकी दोन संशयित आरोपींचा शोध सुरु आहे.\nमृत राकेश आणि वर्षा यांचं एकमेकांवर प्रेम होतं. ते पळून जाणार होते. याची माहिती वर्षाच्या भावाला कळल्यानंतर त्याने दोघांची हत्या (Murder) केली. वर्षा हिच्या अल्पवयीन भावाने आधी राकेशच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यानंतर बहिणीची गळा दाबून हत्या केली. वर्षाच्या लहान भावासह इतर तीन जणांनी राकेश आणि वर्षा या दोघांना बाईकवरुन चोपडा ते वराडे मार्गावर असलेल्या नाल्याजवळ आणले त्यानंतर दोघांची हत्या (Murder) करण्यात आली.\nबहिणीसह तिच्या प्रियकराची हत्या (Murder) केल्यानंतर सख्खा भाऊ पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला. यानंतर त्याने आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाने दिलेल्या माहितीच्या आधारे पाहणी केली असता त्यांना दोन मृतदेह आढळून आले. त्यात मुलाला गोळी झाडण्यात आली तर मुलीचा गळा दाबून खून (Murder) करण्यात आला. चोडपा शहर पोलीस या दुहेरी हत्याकांडचा पुढील तपास करत आहेत.\nहे पण वाचा :\nनिवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर\nआता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू\nIND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार\n‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे \nयेत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2022/07/23/lokmanya/", "date_download": "2022-10-04T17:27:18Z", "digest": "sha1:H4T2FSFOIYB2RY6S3TXVAKZRBILMHQMC", "length": 24968, "nlines": 132, "source_domain": "kokanmedia.in", "title": "लोकमान्यांच्या काही आठवणी…! - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती. त्या निमित्ताने, त्यांच्या समकालीन व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी येथे प्रकाशित करत आहोत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा अंदाज त्यावरून येऊ शकेल.\nगजानन विश्वनाथ केतकर (लोकमान्यांचे नातू, उपसंपादक, केसरी, मराठा)\nलोकमान्यांच्या शेवटच्या आजारातील एक आठवण\nरात्री व दुपारी बेशुद्धीत ते पुष्कळच बोलत असत. कधी संभाषणासारखे, तर कधी व्याख्यानाच्या आवाजात, व्याख्यान दिल्यासारखे बोलत. त्यांची सर्वच वाक्ये लक्षात राहणे अशक्य आहे. सर्वसाधारणरीत्या एवढे सांगता येईल, की या चार दिवसांत खासगी सांसारिक गोष्टीविषयी ते एक शब्दही बोलले नाहीत. त्यांच्या डोक्यात सर्व सार्वजनिक गोष्टीच घोळत होत्या. अंतकालच्या बेशुद्धीतसुद्धा आपल्या अंगीकृत कार्यांशिवाय इतर कोणतीहि गोष्ट मनात न येणे ही कर्मयोगातल्या समाधीची पराकाष्ठा होय. आम्हांस जी वाक्ये कळली ती यापुढे दिली आहेत.\nता. २८ जुलै रोजी रात्री –\n‘१८१८ सालीं असें झाले-परवां हे १९१८ साल आलें-A hundread years history आम्ही हे असे हीन झालों.’\n‘पंजाब Matter मध्यें तुम्ही काय करणार पटेल यांस तार केली काय पटेल यांस तार केली काय आम्ही Special काँग्रेस भरवणार आहोंत.’\nता. २९ जुलै रात्रौ ९ वाजतां व्याख्यानाच्या भाषेंत –\n‘माझी अशी खात्री आहे आणि आपणही विश्वास बाळगा, की हिंदुस्थानाला स्वराज्य मिळाल्याखेरीज तरणोपाय नाही.’\nरात्रौ २ वाजतां व्याख्यानाच्या भाषेंत –\n‘आपण व जनता यांनीं जे परिश्रम केले त्याबद्दल मी आपले आभार मानतो.’\nता. ३० पुढें त्यांचें बोलणें अस्पष्ट होऊ लागले व ते अगदी जवळच्या माणसास देखील समजेनासे झाले. ते शेवटपर्यंत शुद्धीवर आले नाहीत. मरणसमयी त्यांची मुद्रा अत्यंत शांत होती.\nबॅ. विनायक दामोदर सावरकर\nअंदमानाच्या कारागृहांत असतांना लोकमान्य वारल्याची बातमी आली. प्रथम उडत उडत रात्री कळली. सकाळीं निश्चित झाली. त्या वेळीं लोकमान्यांच्या मृत्यूविषयीं आत्मा तळमळूं लागला. ती तळमळ व्यक्त तरी कशी करणार अंती आठ वाजण्याचे संधीस निश्चय ठरला कीं, त्या दिवशीं सर्व अंदमानभर सर्वांनी उपवास पाळावा. तत्काळ आमच्या संस्थेतील सहकारी मंडळींना मी तें कळविले. त्यांनीं पुढच्यांस, त्यांनीं त्या पुढच्यांस असें करतां करतां एखाद्या तारेच्या गतीनें ती वार्ता पसरली आणि जेवणाचे वेळेस बसतात तों कारागारापासून तों दूर रासबेटापर्यंत आणि इतर भागांतून शेंकडों लोकांनीं आपापलीं जेवणें घेण्याचें नाकारले अंती आठ वाजण्याचे संधीस निश्चय ठरला कीं, त्या दिवशीं सर्व अंदमानभर सर्वांनी उपवास पाळावा. तत्काळ आमच्या संस्थेतील सहकारी मंडळींना मी तें कळविले. त्यांनीं पुढच्यांस, त्यांनीं त्या पुढच्यांस असें करतां करतां एखाद्या तारेच्या गतीनें ती वार्ता पसरली आणि जेवणाचे वेळेस बसतात तों कारागारापासून तों दूर रासबेटापर्यंत आणि इतर भागांतून शेंकडों लोकांनीं आपापलीं जेवणें घेण्याचें नाकारले अधिकाऱ्यास घोटाळा पडला, हें काय अधिकाऱ्यास घोटाळा पडला, हें काय पण कोणी कारण सांगेना. कारण लोकमान्यांचे मृत्यूसाठीं दु:ख वाटण्याचा बंदिवानास अधिकार नव्हता. त्यासाठीं जेवण सोडलें म्हणून म्हटलें तर त्वरित राजद्रोह्यांशी संबंध ठेवल्याचा खटला आणि बेडी पण कोणी कारण सांगेना. कारण लोकमान्यांचे मृत्यूसाठीं दु:ख वाटण्याचा बंदिवानास अधिकार नव्हता. त्यासाठीं जेवण सोडलें म्हणून म्हटलें तर त्वरित राजद्रोह्यांशी संबंध ठेवल्याचा खटला आणि बेडी हळूहळू आपण होऊन अधिकाऱ्यांस कळलें कीं, लोकमान्यांसाठी हे हजारों बंदिवान आज उपवास आचरीत आहेत. एक-दोन तासांत ही बातमी चोहोंकडे पसरून संघटित उपवास हजारों बंदिवानांनीं केला कसा, याचें अधिकाऱ्यांस सक्रोध आश्चर्य वाटलें, आणि तें आश्चर्य होतेंहि. नऊ वर्षांपूर्वी टिळकांचें नांव माहीत असणारा जेथें शेंकडा एकहि असता नसता आणि राष्ट्रीय दु:खासाठीं एक दिवस उपवास करून रिकाम्या पोटीं दिवसभर राबत ते कठोर परिश्रम करण्याइतका राष्ट्रीय वळणाचा मनुष्य तर हजारांत एकच मिळता, त्याच अंदमानांत आठनऊ वर्षांच्या प्रचाराने इतकी संघटना झाली आणि राजकीय चळवळ इतकी उत्पन्न झाली कीं, हजारों बंदिवान एकमतानें राष्ट्रीय दु:ख पाळूं शकत.\nटिळकांशी त्यांचा मित्र बोलता बोलता म्हणाला, ‘बळवंतराव, स्वराज्यांत तुम्ही कोणते काम पत्कराल तुम्ही मुख्य दिवाण व्हाल, की परराष्ट्रमंत्री बनाल तुम्ही मुख्य दिवाण व्हाल, की परराष्ट्रमंत्री बनाल’ टिळकांनी उत्तर दिलें, ‘नाही हो, स्वराज्य स्थापन झाल्यावर एखाद्या स्वदेशी कॉलेजांत गणित विषयाच्या प्रोफेसराचे काम पत्करीन व सार्वजनिक चळवळींतून अंग काढून घेईन. मला राजकारणाचा तिटकारा आहे. ‘डिफरेन्शिअल कॅल्क्युलस’वर एखादे पुस्तक लिहावें असें मला अजून वाटतें. देशाची स्थिति फार वाईट आहे आणि तुमच्यापैकी कोणी काही करीत नाही, म्हणून मला इकडे लक्ष घालावें लागत आहे.’\nरामचंद्र बळवंत टिळक (लोकमान्यांचे ज्येष्ठ चिरंजीव)\nसिंहगडावरच त्यांनी एकदां आम्हांस असें सांगितलें की, ‘तुम्ही पाहिजे तो धंदा करा. तुम्ही जोडे तयार केले तरी मला वाईट वाटणार नाही की, माझी ब्राह्मणांची मुलें चांभार निघाली म्हणून. परंतु त्याचबरोबर हेंहि लक्षांत ठेवा की, जें कांही कराल तें इतकें उत्कृष्ट झालें पाहिजे कीं, त्या धंद्यासंबंधी कोणी विचार करूं लागला तर तुमचें नांव त्याचे मनांमध्यें पहिल्यांदा उभें राहिले पाहिजे. उदाहरणार्थ, जसें चहाची आठवण झाली की, ‘लिप्टन’ हे नाव डोळ्यापुढें उभें राहातें, बिस्किटांची आठवण झाली कीं, ‘हंटले-पामर’ हे नाव डोळ्यापुढें उभें राहाते, शारीरिक शक्तीची गोष्ट निघाली की पूर्वीचा ‘भीमसेन’ सोडून दिला तरी आधुनिक सॅन्डो अथवा ‘राममूर्ती’ हे डोळ्यापुढे उभे राहतात, तसें तुम्ही ज्या व्यवसायात पडाल त्याची गोष्ट निघाली असता तुमचे नांव लोकांच्या मन:चक्षूंसमोर प्रथम उभे राहिलें पाहिजे व अशा तऱ्हेची मनोवृत्ति ज्या देशामध्यें प्रत्येक धंद्यांत पडणाऱ्या मनुष्यामध्यें आहे त्या देशाची केव्हांहि भरभराट झाल्यावाचून राहणार नाही, हे निश्चित समजा.\nलोकमान्य टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान\nश्रीधर बळवंत टिळक (लोकमान्यांचे कनिष्ठ चिरंजीव)\nसोमवार ता. ८ जून १९१४ रोजी लोकमान्यांनी मंडालेचा तुरुंग सोडला. त्यानंतर कित्येक आठवडे वाट पाहूनहि सरकारनें मंडालेच्या तुरुंगांत त्यांचेपासून काढून घेतलेल्या गीतारहस्याच्या हस्तलिखित वह्या लवकर परत मिळण्याचे चिन्ह दिसेना. जसजसे दिवस लोटूं लागले, तसतसे सरकारच्या हेतूविषयी लोक अधिकाधिक साशंक होऊ लागले. शेवटी काहीजणांनी स्पष्ट बोलून दाखविले की, ‘सरकारचें लक्षण कांहीं ठीक दिसत नाही. वह्या परत न करण्याचा विचार जवळ जवळ ठरल्यासारखा दिसतो.’’ हे तर्क-कुतर्क लोकमान्यांच्या कानांवर पडताच ते म्हणाले, ‘‘भिण्याचें कांहीएक कारण नाही. वह्या सरकारच्या कबजात असल्या तरी ग्रंथ माझे डोक्यांत आहे. फुरसदीचे वेळी महिना – दोन महिने सिंहगडावर बसून मी तो पुनः समग्र लिहून काढीन.’\n(माहिती स्रोत : श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था, केशवजी नाईकांच्या चाळी, गिरगाव (मुंबईतील पहिला गणेशोत्सव) यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘आठवणी लोकमान्यांच्या’ या पुस्तकातून या आठवणी घेतल्या आहेत. http://lokmanyatilak.org/)\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nमामलेदार केशव जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले चिरनेरचे सत्याग्रही\nराजू भाटलेकर यांना पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान\nमहाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे डेरवण येथे आयोजन\nइन्फिगो देणार सहजतेने गणित शिकण्याची दृष्टी\nमाणगावचे यक्षिणी मंदिर आणि कोकणातील अन्य मंदिरांमधील काष्ठशिल्पांचा समृद्ध वारसा\nमहिलांना पत मिळवून देण्याचा उद्देश सफल – युगंधरा राजेशिर्के\nदेवरूख महाविद्यालयाला फाइन आर्ट कलाप्रकारात सहा पारितोषिके\nकरकरे सरांच्या तासानंतर गणित वाटले अगदी सोप्पे\nसवाल नको, कृतियुक्त जबाबही हवा\nबाळ गंगाधर टिळकरत्नागिरीलोकमान्य टिळकविनायक दामोदर सावरकरLokmanya TilakLokmanya Tilak Statue\nPrevious Post: बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे विशेष दांपत्य गौरव पुरस्कार जाहीर\nNext Post: गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची टिळक अभिवादन यात्रा उत्साहात\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nशारदीय नवरात्र - दिवस पाचवा\nनवरात्रानिमित्त एसटीच्या लांजा आगारातर्फे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नवदुर्गा दर्शन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती सोबतच्या इमेजमध्ये...\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (16) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (10) क्रीडा (16) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (57) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (7) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,082) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,591) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (279) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (26) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (304) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (235) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (349)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D-2/", "date_download": "2022-10-04T16:14:54Z", "digest": "sha1:MKTOTLOPZSIWUKLMS3MBEX2OH4VEYKFI", "length": 7872, "nlines": 77, "source_domain": "navprabha.com", "title": "जमीन घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज उच्चस्तरीय बैठक | Navprabha", "raw_content": "\nHome बातम्या जमीन घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज उच्चस्तरीय बैठक\nजमीन घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज उच्चस्तरीय बैठक\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी सोमवार २७ जून २०२२ रोजी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यात ज्या जमिनींना मालक नाहीत, जमिनींचे मालक हयात नाहीत किंवा स्थलांतरित झाले आहेत. त्या जमिनींबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.\nया उच्चस्तरीय बैठकीला महसूलमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, महसूल सचिव, एसआयटीचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. एसआयटीने जमीन घोटाळाप्रकरणी केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, पुढील कृतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.\nएसआयटीने आसगाव येथील जमीन घोटाळाप्रकरणी केलेल्या तपास कामाचा उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. एसआयटीने आसगाव म्हापसा येथील जमीन हडपप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.\nया जमीन हडपप्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी १८ जूनला विक्रांत बाळकृष्ण शेट्टी (मडगाव) याला अटक करून पाच दिवसांचा रिमांड घेतला होता. संशयित विक्रांत शेट्टी याला जामीन मंजूर झालेला असून सध्या कोलवाळ येथील कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानंतर महम्मद सुहैल (सांताक्रुझ पणजी) याला अटक करून पाच दिवसांचा रिमांड घेतला आहे. त्यानंतर पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी धीरेश नाईक (बांदोडा फोंडा) आणि शिवानंद मडकईकर (मडकई) यांना अटक करून रिमांड घेण्यात आलेला आहे.\nराज्यातील बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने हडप करण्यात आलेल्या जमिनीचे मालक हयात नाहीत किंवा स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती संशयित आरोपींनी एसआयटीला दिली आहे. जमीन हडप करणार्‍या टोळक्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे ७० च्या आसपास जमिनी हडप करून विकल्या आहेत. या बहुतांश जमिनींचे मालक हयात नाहीत किंवा जमिनींबाबत कायदेशीर सोपस्कार न करता स्थलांतरित झाले आहेत.\nPrevious articleजमीन घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज उच्चस्तरीय बैठक\nNext articleकोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://themaharashtraudyog.com/franchise/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A5%85%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3/", "date_download": "2022-10-04T17:52:56Z", "digest": "sha1:IBG6YJL4BLWSA2QGEJEWLT2Y2USTS5CQ", "length": 6562, "nlines": 131, "source_domain": "themaharashtraudyog.com", "title": "दादरच्या अवनि वॅन वर या…आणि स्वस्तात मस्त जेवणाचा आस्वाद घ्या… – The Maharashtra Udyog", "raw_content": "\nदादरच्या अवनि वॅन वर या…आणि स्वस्तात मस्त जेवणाचा आस्वाद घ्या…\nदादरच्या अवनि वॅन वर या...आणि स्वस्तात मस्त जेवणाचा आस्वाद घ्या...\nदादरच्या अवनि वॅन वर या…आणि स्वस्तात मस्त जेवणाचा आस्वाद घ्या…\n👉 0 टक्के व्याज\n👉 0 टक्के जामीनदार\n👉 0 टक्के तारण\n( अटी व शर्ती लागू )\nअवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र उपलब्ध\n👍( 5 वर्षात करा अंदाजे 1.5 करोडचा व्यवसाय )\n👍आपण आयुष्यभर 3 मूलभूत गोष्टीं म्हणजे अन्न, वस्त्र, निवारासाठी उदरनिर्वाह साधन शोधतो आणि तेवढी मेहेनत सुद्धा करतो.\nह्यात काहींना यश येते, तर काहींना अपयश आणि अशा वेळी उरते ती केवळ आशा आणि इच्छा.\n👍आणि ह्या तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे आम्ही मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन धोरणातर्गत\n👍 अवनि ( अन्न, वस्त्र, निवारा )लघुउद्योग मोबाईल वॅन योजना घेऊन आलो आहोत.\nविविध लघुउद्योग फॅब्रिकेशन मोबाईल वॅनसाठी*\n👍7.5 लाख पर्यंत राष्ट्रीयीकृत, सहकारी अथवा कॉर्पोरेट बँक मधून 👌बिनव्याजी कर्ज👌*\nमुंबई व्यापारी असोसिएशन आणि द महाराष्ट्र रोजगार ह्यांच्या संयुक्त विद्यमाने\nलघुउद्योग मोबाईल वॅन बिनव्याजी कर्ज योजना*\n*आजच ह्या योजनेत भाग घ्या आणि तुमच्या हक्काची मोबाईल वॅन मिळवा.\n👍गेल्या वर्षभरापासून तब्बल 134 वॅन्स ह्या विविध ठिकाणी आपला व्यवसाय करत आहेत.\n👍ह्या लघुउद्योगासाठी आम्ही सर्वोतपरी सहाय्य म्हणजे\n👍व्यवसाय विविध प्रमाणपत्रे वगैरे करतोय.\n👍कृपया हा संदेश प्रत्येक* स्थानिक मराठी भूमिपुत्राकडे पोहोचवाल अशी आशा बाळगतो.\nमुंबई व्यापारी असोसिएशन ( regd.)\nमहाराष्ट्र रोजगार वृत्त साप्ताहिक ( महाराष्ट्र शासन अधिकृत )\nआता मराठी उद्योजकच नवीन मराठी उद्योजक तयार करणार \nद महाराष्ट्र उद्योग मध्ये सामील व्हा आणि व्हा आपल्या उद्योगाचे शिल्पकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17479/", "date_download": "2022-10-04T16:42:43Z", "digest": "sha1:JYU3YKJAKZPKIIYR42BMJCESEQ34WJWR", "length": 18362, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "टागोर, ज्योतिरिंद्रनाथ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nटागोर, ज्योतिरिंद्रनाथ : (४ मे १८४९–४ मार्च १९२५). बंगाली साहित्यिक व कवी. कलकत्त्याच्या प्रख्यात टागोर (ठाकूर) घराण्यात जन्म. महर्षी देवेंद्रनाथ टागोरांचे ते पाचवे पुत्र व रवींद्रनाथांचे थोरले बंधू. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यांची प्रतिमा बहुमुखी होती. लहानपणापासूनच ज्योतिरिंद्रनाथ साहित्य, संगीत, चित्रकला, अभिनय इ. विषयांच्या व्यासंगात दंग असायचे. मोठे झाल्यावर या सर्व विषयांत त्यांची असामान्य बुद्धीमत्ता प्रगट झाली. बंगाली नाट्यसाहित्य व नाट्याभिनय यांचा टागोर घराण्याने जो परिपोष केला, त्याचे पाठिराखे मुख्यतः ज्योतिरिंद्रनाथ होते. त्यांनी काही प्रहसनेही केली होती. बरीच संस्कृत व काही फ्रेंच नाटके त्यांनी बंगालीत अनुवादीत केली. किंचित जलयोग (१८७२), परुविक्रम नाटक (१८७४), सरोजिनी (१८७५), एमन कर्म आर करबना वा अलीक बाबू (१८७७), अश्रुमती नाटक (१८७९) इ. त्यांचे उल्लेखनीय नाट्यग्रंथ होत. मानमयी (१८८०) आणि पुनर्वसंत (१८९९) ही त्यांची संगीत नाटके होत. स्वतः उत्तम नट असल्यामुळे, रवींद्रनाथांच्या अनेक नाटकांतील भूमिका त्यांनी सुरेख वठविल्या होत्या. ज्योतिरिंद्रनाथ संगीतशास्त्रातही विशेष पारंगत होते आणि ते उत्तम गाणीही लिहीत.\nभारती ह्या नियतकालिकाचे ज्योतिरिंद्रनाथ संस्थापक होते. हे पत्र सुरू करून नियतकालिकांच्या क्षेत्रात त्यांनी मोठेच कार्य केले. तत्त्वबोधिनी व संगीत प्रकाशिका या नियतकालिकांचेही ते काही काळ संपादक होते.\nज्योतिरिंद्रनाथांच्या नाटकांतून उत्कट देशप्रेम व जाज्वल्य देशाभिमान आढळतो. त्यांच्या काही प्रहसनांच्याद्वारे त्यांनी तत्कालिन समाजातील दुष्ट रूढींवर व चालीरींतीवर कोरडे ओढले. ज्योतिरिंद्रनाथांचे शिक्षण, शिस्त, प्रोत्साहन व मार्गदर्शन यांमुळे रवींद्रनाथांचे व्यक्तीमत्त्व घडले. ज्योतिरिंद्रनाथ नसते, तर आपण घडलोच नसतो, असे रवींद्रनाथांनी स्वतःच म्हटले आहे.\nमराठी भाषा आणि साहित्यावरही ज्योतिरिंद्रनाथांचे प्रभुत्त्व होते. त्यांच्या जीवनातील शेवटचे महनीय कार्य म्हणजे, त्यांनी केलेला लोकमान्य टिळकांच्या श्रीमद्‌भगवद्‌गीतारहस्याचा बंगाली अनुवाद होय. बंगालीत बसंत कुमार चतर्जी व मन्मथनाथ घोष यांनी त्यांची चरित्रेही लिहिली आहेत. त्यांचे समग्र ग्रंथ ज्योतिरिंद्रनाथ ग्रंथावली नावाने पाच खंडात प्रकाशित झाले आहेत. रांची येथे त्यांचे निधन झाले.\nसेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nहरिऔध – अयोध्यासिंह उपाध्याय\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/videos/video-sambhaji-raje-on-vinayak-mete-death-au37-782626.html", "date_download": "2022-10-04T15:50:02Z", "digest": "sha1:6CONNZXAMWRDXGST46WJHDQOUEEW5OPD", "length": 9515, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nआज सकाळी मुंबईकडे येत असताना विनायक मेटेंच्या गाडीचा भीषण अपघात झाला. आज ते मराठा समन्वय समितीच्या बैठकीसाठी मुंबईकडे येत होते. बातम बोगद्याजवळच त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर मेटेंना पनवेल येथील रूग्णायलयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यान त्यांचे निधन झाले.\nशितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल |\nआज सकाळी मुंबईकडे येत असताना विनायक मेटेंच्या गाडीचा भीषण अपघात झाला. आज ते मराठा समन्वय समितीच्या बैठकीसाठी मुंबईकडे येत होते. बातम बोगद्याजवळच त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर मेटेंना पनवेल येथील रूग्णायलयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यान त्यांचे निधन झाले. मेंटेंच्या निधनानंतर राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया या येत असून संभाजी राजे यांनीही मेटेंच्या निधनाचे दुख व्यक्त करत म्हटले आहे की, ही अतिशय धक्कादायक बातमी आहे, मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी नेहमीच मेटे लढायचे. जेंव्हा ते आमदार होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून मराठा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मेटे नेहमीच आग्रही होते.\nग्लॅमरस लूकमध्ये मौनी रॉयची किलर स्टाईल\nParineeti Chopra : परिणीती चोप्राने ‘टू पीस’मध्ये लावली बिचवर आग\nShriya Saran Topless Photo Shoot: दृश्यम 2 च्या आधी श्रिया सरनने केले टॉपलेस फोटोशूट, ब्लाउजशिवाय साडी नेसली होती\nAnjali Arora : अंजली अरोराच्या हुस्नचे लाखों रंग; पहा काय म्हणते, दिवाना कर गये\nPune-Bangalore highway : ‘या’ कारणामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग आज रात्री 2 तास बंद राहणार\n…तर तुम्ही 10 मेळावे घ्या, गॅस दरवाढीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका\nKolhapur -Mumbai Airlines: कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरु\nप्रचंड…. भगवान भक्तीगडावर पंकजांचा आवाज, राष्ट्रीय पातळीवर झेप\nशिंदे गटाच्या मेळाव्याला येणाऱ्यांसाठी लज्जतदार जेवणाचा खास मेनू; एवढ्या लाख लोकांसाठी दिली ऑर्डर\n\"उद्याच्या दसरा मेळाव्यात आम्हीच बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं उधळणार\nMarathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी LIVE\nफुकेत विमानतळावर भारतीय गुलाबजामूनचा जलवा प्रवाशाला अडवलं, पुढे कहरच झाला...\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/1411/", "date_download": "2022-10-04T16:33:49Z", "digest": "sha1:RE5IQTLZKOLVAUSGKIKJGP32QZTWJ2MH", "length": 14107, "nlines": 67, "source_domain": "desimarathi.com", "title": "\"नवऱ्याचे बाहेर अफेअर म्हणून बायको सुद्धा बाहेर अफेअर करते पण पुढे जे घडते ते पाहून.. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / जरा हटके / “नवऱ्याचे बाहेर अफेअर म्हणून बायको सुद्धा बाहेर अफेअर करते पण पुढे जे घडते ते पाहून..\n“नवऱ्याचे बाहेर अफेअर म्हणून बायको सुद्धा बाहेर अफेअर करते पण पुढे जे घडते ते पाहून..\nराजन व्यवसायाने बिझनेस मॅन होता. कामानिमित्त तो जास्त वेळ घराबाहेर नेहमी असायचा. कामानिमित्त त्याचे अनेक वेगवेगळ्या लोकांसोबत भेटीगाठी होत असे. कधी कधी तो चुकीच्या माणसाला सुद्धा भेटत असते आणि यामुळे त्याची गाडी ट्रेक वरून खाली उतरत असे. असे करतच एके दिवशी त्याची पत्नी म्हणजेच आमृता हिला आपल्या पतीच्या अफेयर बद्दल माहिती मिळाली. तिला ही माहिती कळताच मनातून कुठेतरी त्रास झालेला असावा.\nघरामध्ये भांडणं वाद होतील अशी आशा होती परंतु आपल्याला काही कळालेच नाही अशा भ्रमामध्येच अमृता जगत होती. आता तिने तिच्या मनावर ताबा मिळवला होता कारण याआधी दोन वेळा तिला आपल्या पतीबद्दल असे काही प्रकरण कळाले होते तेव्हा तिने खूपच आकड तांडव केला होता. अशावेळी अमृताला समजवण्यासाठी आई आली होती तिला माहेरचं कोणीच असे व्यक्ती नव्हते की जी व्यक्ती तिला सांभाळू शकेल कारण की भाऊ कामानिमित्त परदेशात असायचा आणि आई म्हातारी असल्यामुळे ती फारशी धावपळ करू शकणारी नव्हती.\nआपल्याकडे लक्ष देणारे सुद्धा कुणी व्यक्ती नव्हती म्हणून अमृता नेहमी एकटी पडायची. तिला भावनिक आधार देणारे असे कोणीच नसायचे. अमृताची आई तिला नेहमी सांगत असे तू जर वेगळे राहिले तर मुलाबाळांना कोण सांभाळेल. सर्व पुरुष अशीच असतात. थोडेसे मनावर दगड ठेवून तू वाग. जर तू वेगळी राहिली राहशील तर पुढे काय होईल तुझे भविष्य कसे राहील तुझे भविष्य कसे राहील असे वेगवेगळे समजुती काढून तिची आई अमृताला राजी करत असे आणि याच गोष्टीचा फायदा राज घेत असे.\nअसे करत करत अमृता प्रत्येक गोष्टीतून तडजोड करत होती आणि या सगळ्या गोष्टींमध्येच राजन तिच्या मनातून हळूहळू उतरू लागला होता. असे करत करत खूप दिवस गेले. आता मुलेबाळे सुद्धा मोठी होत होती परंतु सर्व सोडून नोकरी करावी एवढा कॉन्फिडन्स सुद्धा तिच्या मनामध्ये नव्हता कारण की जेव्हा गरज होती तेव्हा ती नोकरी सोडून मुलांच्या भविष्यासाठी घरामध्ये बसली होती आणि आता एखादी नोकरी करावी एवढा आत्मविश्‍वास सुद्धा तिच्या मनामध्ये उरला नव्हता.\nबाकी काही गोष्टी करता येतात की नाही परंतु इथे राहून राजन ला आपल्याला अद्दल घडवायची आहे असा तिने विश्वास मनाशी बांधला होता. राजनशी गोड बोलून घरातील वातावरण बिघडू न देता तिला राजनसोबत सूड द्यायचा होता. आजकाल ती राजनशी कमी बोलायला लागली होती.कोणताही वादविवाद न करता शांतपणे स्वतःमध्ये व्यस्त असलेली असायची आणि नेहमी कोणाशी तरी फोनवर बोलत बसायची. एक दिवशी राजनी तिला फोनवर बोलताना ऐकले तेव्हा ती हसत हसत बोलत होती एक दिवशी फोनची बेल वाजते आणि फोन ला लॉक सुद्धा नव्हता आणि अचानक फोन वाजला तेव्हा अमृता धावत धावत आली आणि फोनच्या स्क्रीनवर नाव होते मानस कॉलिंग…\nतिने फोन उचलला आणि हसत हसत ती बोलू लागली आणि बेडरूम मध्ये गेली साधारण एक तास तरी फोन चालू होता. बेडरूम मधून मोठमोठ्याने असताना आवाज बाहेर येऊ लागला.. अशावेळी राजन हा ऐकत होता पण राजन ला यावेळी काही बोलता सुद्धा येत नव्हते आणि काही विचारता सुद्धा येत नव्हते परंतु त्यांचे सर्व लक्ष त्या फोनवर होते. अमृता काय बोलते आहे या सर्व गोष्टीवर त्याचं लक्ष होतं. मात्र यापुढे मानस१ मानस २, मानस ३ असे नंबर स्क्रीन वर दिसू लागले होते वेगवेगळ्या नंबरने तिला फोन करत असे. फोन वर बोलल्यानंतर आमृता नेहमी आनंदी दिसायची.\nतिच्या वागण्यामध्ये सुद्धा फरक जाणवत होता. हे सगळं जाणून आणि पाहून राजनला आतून तुटल्यासारखे वाटत होते परंतु राजन आता हे सगळे नेमके प्रकरण काय आहे याबद्दल विचारपूस सुद्धा करू शकत नव्हता. आता आपल्याला हे सगळे वाचून वाटत असेल की अमृताचे बाहेर काहीतरी प्रकरण आहे परंतु तसे काहीच नव्हते. अमृता नेहमी आपल्या आईशी, बहिणीशी आणि जवळच्या मैत्रिणीशी बोलत होती परंतु तिने नंबर मात्र वेगळ्या नावाने सेव्ह केलेला होता. राजन जसा जसा टेन्शनमध्ये येत होता तसा तसा तिच्या मनाला समाधान आणि सुख लाभत होते.\nराजन ला वाटणारी असुरक्षितता पाहून अमृता आता आनंदी राहू लागली होती कारण की तो तिच्याबद्दल कुठेतरी असुरक्षितता फील करत होता आणि आता राजन आपल्या आईला सुद्धा ह्या बद्दल काही विचारू शकणार नव्हता परंतु या सगळ्या गोष्टींची होणारी घालमेल अमृताला कळत होती परंतु अमृताने कोणत्याही प्रकारचा चेहऱ्यावर हावभाव न दाखवता हे पुढे सुरू ठेवले आणि पुढे काय करायचे याबद्दलचा निर्णय घेण्याची तयारी दाखवली. तिने वाईट न कृत्य करता धडा शिकवलं.. आपण कमेंटमध्ये पुढे काय होईल सांगा.. आपल्या प्रतिक्रिया द्या.\nPrevious पंक्चर काढणाऱ्या आईची गोष्ट, अगदी जेसीबीचेही पंक्चर काढतात.. फाटलेल्या आयुष्याला पंक्चरीचे ठिगळ. डोळ्यात पाणी येईल\nNext हरियाणाची अनु कुमारी लग्नानंतर बनली IAS ऑफिसर.4 वर्षाचे बाळ असून, जाणून घ्या अनुची संघर्षमय जिवन कहानी…\nहा मुलगा चक्क ‘विधवा आईसाठी योग्य पती शोधत आहे’, त्यामागील कारण जाणून घेतल्यावर तुम्ही देखील..\nपंक्चर काढणाऱ्या आईची गोष्ट, अगदी जेसीबीचेही पंक्चर काढतात.. फाटलेल्या आयुष्याला पंक्चरीचे ठिगळ. डोळ्यात पाणी येईल\nमहिलांच्या केसांवरून जाणून घ्या त्यांचा स्वभाव. आपल्याकडे वेगळे शास्त्र आहे त्यासाठी.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/minister-sandipan-bhumres-attack-on-thackeray-said-kudos-to-shide-for-being-useful-and-popular-you-know-what-uddhav-thackeray-did-130298768.html", "date_download": "2022-10-04T17:36:00Z", "digest": "sha1:46TVZ76XNBZ2CZNVEGCFUX46UCHHZSA2", "length": 7701, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "म्हणाले - शिंदे कामाचे, लोकप्रिय असल्याने त्यांच्या सत्कार; उद्धव ठाकरेंनी काय केले? | Minister Sandipan Bhumre's attack on Thackeray said - Kudos to Shide for being useful and popular; You know what Uddhav Thackeray did - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमंत्री संदीपान भुमरेंचा ठाकरेंवर हल्लाबोल:म्हणाले - शिंदे कामाचे, लोकप्रिय असल्याने त्यांच्या सत्कार; उद्धव ठाकरेंनी काय केले\n12 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार पैठणमध्ये करण्यात येणार आहे. मात्र या सत्काराच्या निमित्ताने रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.\nठाकरेंनी काम केले नाही\nमाणुस कोणाचा सत्कार कधी करतो. तो जर लोकप्रिय असेल आणि कामाचा असेल तरच सत्कार करतो. त्यांनी कधी कामच केले नाही. तुम्हाला कधी भेटले आम्हाला त्यांना नाव ठेवायचे नाही. त्यांनी काय केले तुम्हाला माहित आहे. त्यानी काम केले असते तर ही क्रांती झालीच नसती असे सांगत उद्धव ठाकरेचे नाव न घेता त्यांनी ठाकरेवर जोरदार टिका केली आहे. ते औरंगाबामध्ये शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.\n12 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैठणमध्ये येणार आहे. या वेळी शिंदे यांची पैठणमध्ये भव्य सभा देखील होणार आहे. पैठणच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी संदीपान भुमरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी सहकारमंत्री अतुल सावे आमदार संजय शिरसाठ, आमदार रमेश बोरनारे यांची उपस्थिती होती. तर पत्रकार परिषद संपल्यानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तार देखील या कार्यक्रमात हजर झाले.\nदोन हजार कोटीचा निधी दिला\nभुमरे म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी गेल्या एका महिन्यात पैठण विधानसभा मतदारसंघासाठी दोन हजार कोटीचा निधी दिला आहे. त्यामध्ये ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना 890 कोटीची सुप्रमा मंजुरी केली आहे.या योजनेसाठी मी गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न करत होतो. मात्र निधी मिळाला नव्हता. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्याला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पैठण तालुक्यासाठी 388 कोटी वॉटरग्रीड योजनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातल्या लोकांना जायकवाडी धरणातून गावातल्या लोकांना पाणी मिळणार आहे.तसेच\n300 कोटी ग्रामीण भागातल्या रस्त्यासाठी मंजुर केले आहेत. पैठण शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी 40 कोटी मंजुर झाले आहे. पैठण विधानसभा क्षेत्रात 2000 कोटीचा निधी मंजुर झालेला आहे. त्यामुळेच त्यांचा सत्कार करायचा आहे.\nअब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे सत्तारानंतर तुमचे शक्तीप्रदर्शन आहे, का याबाबत विचारले असता आमचे शक्तीप्रदर्शन नाही. मुख्यमंत्री शिंदे यांना तालुक्यात आणायचे हे अगोदरच ठरले होते.स्पर्धा काही नाही त्यांनी खुप निधी दिला त्यामुळे सत्कार करायचे आहे हे त्यांनी सांगितले.\nदक्षिण आफ्रिका 227-3 (20.0)\nदक्षिण आफ्रिका ने भारत ला 49 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/mumbai/23602/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/ar", "date_download": "2022-10-04T16:39:10Z", "digest": "sha1:AZ7AZZZRBRT7ZIVA66KGN5MKMQBMZFWT", "length": 9474, "nlines": 161, "source_domain": "pudhari.news", "title": "अलका कुबल यांच्या दोन मुली काय करतात तरी काय? | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/मुंबई/अलका कुबल यांच्या दोन मुली काय करतात तरी काय\nअलका कुबल यांच्या दोन मुली काय करतात तरी काय\nपुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री अलका कुबल आजही प्रसिध्द आहेत. त्यांनी अनेक सपरहिट चित्रपट दिले. ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने डोळ्यातून पाणी काढायला लावलं. त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलका कुबल यांनी छोट्या पडद्यावरही काम केलं आहे. अलका कुबल यांनी समीर आठल्ये यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना दोन मुली आहेत.\nमोहम्मद सिराजचा हैदराबादी डान्स : असा जबरा डान्स होणे नाही (video)\nगोव्यातील सिद्धीच्या मृत्यूचे गूढ कधी उकलणार\nकस्तुरी व ईशानी अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत. कलाकारांची मुलं कला क्षेत्रातच करिअर करतात अस म्हटलं जात. पण अलका कुबल यांच्या मुलींनी वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.\nब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली ४१ विद्यार्थींनीची फसवणूक\nदेवमाणूस : व्हायरल व्हिडिओमध्ये डॉक्टरसोबत ‘ती’ तरुणी कोण\nअलका कुबल यांची मोठी मुलगी इशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळाले आहे. ती सध्या मियामी ,फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. ईशानीने २०१५ मध्येच अमेरिकेत अधिकृत लायसन्स मिळवले होते. पण इशानीला भारतात यायचं होते म्हणून इथे येऊन तिने अनेक परीक्षा दिल्या आहेत. तिने भारतातही लायसन्स मिळवले आहे.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nमाझ्या नवऱ्याची बायको : रसिका सुनील हिच्या फोटोंनी सोशल मीडियावर राडा\nमनसे इंजिनाची धडक कोणाला बसणार; राज ठाकरेंनी बदलली रणनिती\nअलका यांची धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात एमबीबीएस करत आहे तिला डर्मिटोलॉजिस्ट बनायचे आहे. तिचे अजुन शिक्षण सुरु आहे.\nइशानी लवकरच दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत लग्न करणार आहे. त्यापूर्वी या दोघांचा रोका समारंभ झाला आहे. निशांत मुळचा दिल्लीचा आहे. तो मियामीमध्येच स्थायिक आहे.\nहे ही वाचलत का :\n‘हे’ विमान अचानक झाले होते गायब\nअवधूत गुप्तेसोबत इंडियन आयडल फायनलिस्ट सायली कांबळे हिचे नवे गाणे (Video)\nHum TuM म्हणत प्रिया बापट हिने शेअर केला रोमँटिक फोटो\nदेवमाणूस पुन्हा वाड्यावर परतणार; दुसऱ्या सीझनची उत्सुकता वाढली\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/news/the-mother-in-law-was-also-arrested-by-the-police-in-the-murder-case-of-a-woman-lawyer-130308167.html", "date_download": "2022-10-04T16:44:35Z", "digest": "sha1:MTUIKFNKRJUJ3JHGLZFVHRVFO4OM4QTA", "length": 4729, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "महिला वकिलाच्या खूनप्रकरणात पोलिसांनी सासूलाही केली अटक | The mother-in-law was also arrested by the police in the murder case of a woman lawyer | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरॉड मारुन खून:महिला वकिलाच्या खूनप्रकरणात पोलिसांनी सासूलाही केली अटक\nशहरातील व्यकंय्यापूरा परिसरात राहणाऱ्या अॅड. सविता सदांशिवे यांचा गळा दाबून तसेच डोक्यावर रॉड मारुन खून करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन अल्पवयीन नातेवाइकांसह नणंदेला अटक केली आहे. मात्र वकील महिलेला तिची सासूही त्रास देत असल्यामुळे तिलाही अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईक व परिसरातील नागरीकांनी रविवारी दुपारी फ्रेजरपुरा ठाण्यात धडक दिली. पोलिसांनी मृत वकील महिलेच्या सासूलाही अटक केली आहे.\nसविता सदांशिवे यांचा घरातच ८ सप्टेंबरला खून करुन ती आत्महत्या असल्याचा बनाव आरोपींनी केला होता. मात्र पोलिसांनी आरोपींचा डाव उधळून लावत २४ तासातच खरे प्रकरण समोर आणून त्यांना अटक केली आहे. महिला वकिलाला तिची सासूही त्रास देत असल्याने सासूलाही अटक करण्याची मागणी करण्यात आली.\nडायरीत लिहून ठेवले मुलींनी नातेवाइकांकडे जावे\nअॅड. सविता सदांशिवे यांना तीन मुली (२ वर्षे, ८ वर्षे व ११ वर्षे) आहेत. माझ्या जीवाला काही झाले आणि सासू किंवा घरातील अन्य कोणी त्रास दिला तर मुलींनी माझ्या नातेवाइकांकडे निघून जावे, असे एका डायरीत लिहून ठेवले आहे. ही डायरीसुद्धा आज आम्ही ताब्यात घेतले असल्याचे फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर यांनी सांगितले.\nभारत ला 36 चेंडूत 16.33 प्रति ओवर सरासरी ने 98 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/curlys-club-linked-to-sonali-phogat-murder-case-will-be-demolished-latest-news-and-update-130291652.html", "date_download": "2022-10-04T17:25:07Z", "digest": "sha1:EMQQDYAXUEGSKR5ROD4G7QJISA2NU75G", "length": 8335, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "NGT कडून मिळाला नाही दिलासा; सुधीरच्या कोठडीत वाढ | Curly's club linked to Sonali Phogat murder case will be demolished, latest news and update - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोनाली फोगाट हत्याकांडाशी सबंधित कर्लीज क्लब पाडण्यात येणार:NGT कडून मिळाला नाही दिलासा; सुधीरच्या कोठडीत वाढ\nहरियाणाच्या भाजप नेत्या व टिक-टॉक स्टार सोनाली फोगाट हत्याकांडाप्रकरणी चर्चेत आलेले गोव्यातील कर्लीज क्लब लवकरच पाडण्यात येणार आहे. एनजीटीने क्लब मालकांनी गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीच्या निर्णयाविरोदात दाखल केलेली आव्हान याचिका धूडकावून लावली आहे. त्यामुळे हा क्लब लवकरच पाडण्यात येईल असा दावा केला जात आहे.\nदुसरीकडे, गोवा पोलिसांनी सोनालीच्या हत्येनंतर या क्लबल टाळे ठोकले आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी सुधीर सांगवान व सुखविंदर यांना 2 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवर विश्वास व्यक्त केला आहे.\nकर्लीज क्लब पाडण्याची प्रक्रिया 15 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश एनजीटीने दिलेत. एनजीटीने विद्युत व पाणी पुरवठा विभागाला कर्लीज क्लबचा वीज-पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिलेत. तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनाही कर्लीज क्लबचा बारचा परवाना रद्द करण्याची सूचना करण्यात आली आहे. अंजुमा पंचायतीलाही यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. एनजीटीने या सर्वांना 15 दिवसांच्या आत आपल्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिलेत.\nगोव्याच्या कर्लीज क्लबमध्ये 23 ऑगस्ट रोजी सकाळी सोनाली फोगाट आपला पीए सुधीर सांगवान व त्याचा मित्र सुखविंदर याच्यासोबत दिसून आल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. गोव्याच्या अंजुना भागात बांधण्यात आलेला हा क्लब आता पाडण्यात येईल. गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने हा क्लब अवैध घोषित करून 21 जुलै 2016 रोजी तो पाडण्याचे आदेश जारी केले होते. तेव्हापासून हे प्रकरण सुरू आहे. हॉटेलच्या मालकांनी एनजीटीमध्ये आव्हान याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना ती फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे हा क्लब पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nसुधीर, सुखविंदरला 2 दिवसांची कोठडी\nगोवा पोलिसांनी गुरुवारी सोनाली फोगाट हत्येप्रकरणी पीए सुधीर सांगवान व सुखविंदर यांना गुरुवारी पुन्हा कोर्टात सादर केले. तिथे त्यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी कर्लीज क्लबला टाळे ठोकले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही याची पुष्टी केली आहे.\nसोनालीचा 23 ऑगस्ट रोजी झाला होता मृत्यू\nसोनाली फोगाट यांचा मृत्यू 23 ऑगस्ट रोजी गोव्यात झाला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा पीए सुधीर व मित्र सुखविंदर होता. गोवा पोलिसांनी सोनालीचा भाऊ रिंकू यांच्या तक्रारीच्या आधारावर सुधीर व सुखविंदर यांच्याविरोधात हत्येचा व एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तर क्लब संचालक एडविन नुनिस, दत्ता प्रसाद व रमाकात मासुपा यांच्याविरोधातही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनालीच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.\nदक्षिण आफ्रिका 227-3 (20.0)\nदक्षिण आफ्रिका ने भारत ला 49 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2022-10-04T17:25:29Z", "digest": "sha1:6GZRG4OVMV6RXDYADR3QFMMO7ICSEXHD", "length": 5067, "nlines": 42, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nताजमहाल हिंदूंचा, मुस्लिमांचा की भारतीयांचा\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nताजमहाल कुणाचा यावरून सध्या वाद निर्माण झालाय. मुळात वास्तुरचना हिंदू की पर्शियन हा वाद भोंगळ आहे. वास्तुरचनांमधे आणि त्यावरच्या कलाकारीत संस्कृती-संगम अपरिहार्यपणे होत असतो. रायगडावरचं जगदिश्वराचं मंदिर मुस्लिम शैलीत आहे. ते कोणी मुस्लिमानं बांधलं असा तर्क केला तर तो जेवढा वेडगळपणाचा होईल तसं हिंदू खाणाखुणा मिळाल्या तर ताज हे हिंदू राजांचं वास्तुशिल्प होतं असा दावा करणं मूर्खपणाचं होऊन जाईल.\nताजमहाल हिंदूंचा, मुस्लिमांचा की भारतीयांचा\nताजमहाल कुणाचा यावरून सध्या वाद निर्माण झालाय. मुळात वास्तुरचना हिंदू की पर्शियन हा वाद भोंगळ आहे. वास्तुरचनांमधे आणि त्यावरच्या कलाकारीत संस्कृती-संगम अपरिहार्यपणे होत असतो. रायगडावरचं जगदिश्वराचं मंदिर मुस्लिम शैलीत आहे. ते कोणी मुस्लिमानं बांधलं असा तर्क केला तर तो जेवढा वेडगळपणाचा होईल तसं हिंदू खाणाखुणा मिळाल्या तर ताज हे हिंदू राजांचं वास्तुशिल्प होतं असा दावा करणं मूर्खपणाचं होऊन जाईल......\n‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज २९ डिसेंबर. आपल्या अभिनयानं एका पिढीला वेड लावणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती. ते इतके लोकप्रिय होते की बीबीसीनं त्यांच्यावर ‘बॉम्बे सुपरस्टार’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली. ही डॉक्युमेंटरी फारच मजेदार आहे. ही डॉक्युमेंटरी म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामीच\n‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी\nआज २९ डिसेंबर. आपल्या अभिनयानं एका पिढीला वेड लावणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती. ते इतके लोकप्रिय होते की बीबीसीनं त्यांच्यावर ‘बॉम्बे सुपरस्टार’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली. ही डॉक्युमेंटरी फारच मजेदार आहे. ही डॉक्युमेंटरी म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामीच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/latest/25329/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A5%80/ar", "date_download": "2022-10-04T16:43:14Z", "digest": "sha1:UW4IGVB6EW5VFPFVGQGB6MFFI3YDDWG5", "length": 11507, "nlines": 156, "source_domain": "pudhari.news", "title": "जळगाव : शिक्षकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, पत्नी गंभीर जखमी | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/जळगाव : शिक्षकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, पत्नी गंभीर जखमी\nजळगाव : शिक्षकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, पत्नी गंभीर जखमी\nजळगांव; पुढारी वृत्तसेवा : शिक्षकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे अमळनेर-धरणगाव रस्त्यावर आयटीआय कॉलेजजवळ कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तात्काळ उपचारार्थ अमळनेर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nगोकुळ मुरलीधर पाटील (वय ५१, रा. टाकरखेडा ता. अमळनेर) असे मयत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. तर त्यांच्या पत्नी संगीताबाई पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. अधिक माहिती अशी की, गोकुळ पाटील व त्यांच्या पत्नी हे गावातून आपल्या शेताकडे जात होते. यावेळी गावातील आयटीआय कॉलेजजवळ हा अपघात झाला.\nED च्या अधिकाऱ्यांनाही भाजपची भुरळ वरिष्ठ अधिकारी लवकरच कमळ हातात घेणार\n‘गांधींना मारण्यापेक्षा जीनांवर तो प्रयोग केला असता, तर फाळणी साजरी करायची वेळ आली नसती’\nअपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. मात्र, पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. संगीताबाई यांना पुढील उपचारार्थ अमळनेर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत गोकुळ पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. गोकुळ पाटील हे भिलाली ता.अमळनेर येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nशिक्षकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nगोकुळ पाटील हे गेल्या ३० वर्षापासून विनावेतन काम करीत होते. सुरुवातीला टाकरखेड़े येथे विनाअनुदानित शाळेत त्यांनी शिक्षकी पेशाला सुरुवात केली. मात्र शासनाचा दुटप्पी धोरणामुळे त्या शाळेला अनुदान प्राप्त झाले नाही. गेल्या ३० वर्षापासून ती शैक्षणिक संस्था टाकरखेड़े येथून बदली झाल्याने ती भिलाली येथे सुरु झाली होती. सरांचे वय ५१ असूनही त्यांचे गेल्या ३१ वर्षापासून अखंड विनावेतन काम सुरु होते. आत्ता कुठे २० टक्के पगार मिळणार अशी आकांक्षा असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.\nमेहबुबा मुफ्ती ‘तालिबानी’ भाषा बोलण्याचे कारण आहे तरी काय\nराखीपौर्णिमा ही पौर्णिमा अन्यही वेगवेगळ्या नावाने साजरी हाेते\nविनावेतन असताना मुलाला केले उच्चशिक्षित\nगेले तीस वर्ष विनावेतन काम करूनही गोकुळ पाटील यांनी मिळेल ते काम करीत संसाराचा राहाट गाडा यशस्वी चालविला. त्यांची पत्नी या आशा स्वयंसेविका म्हणून काम करीत त्यांनी हातभार लावत. त्‍यांच्‍या मुलाला दोन वर्षापूर्वीच एअर फोर्समध्ये नोकरी मिळाली होती.\nघरात आत्ता सुखाचे दिवस आल्याने विनावेतन काम करूनही आपल्या वडिलांनी आपल्याला या पदापर्यंत मजल मारल्याने मुलाने त्यांना दुचाकी घेऊन दिली होती. आज शेतात जाताना त्यांचा दुर्दैवी अंत झाला. गेल्या एकवीस वर्षापासून ज्ञानदान करणारे शिक्षक गावातून अचानक अपघाती मृत्यूने गेल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.\nहे ही वाचलं का\nजयंत पाटील म्हणाले पंचगंगेचे पाणी बोगद्यानेे राजापूरला सोडणार\nझायडस कॅडिला कोरोना लसीचे डिसेंबरपर्यंत ४ कोटी डोस\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/nashik/27701/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87/ar", "date_download": "2022-10-04T17:01:05Z", "digest": "sha1:O3CDCRDMCB6V5TNYGVXDCZ3BZYZSYUBP", "length": 9473, "nlines": 158, "source_domain": "pudhari.news", "title": "पाटबंधारे शाखा अभियंत्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/नाशिक / उत्तर महाराष्ट्र/धुळे : शाखा अभियंता 'लाचलुचपत'च्‍या जाळ्यात\nपाटबंधारे शाखा अभियंत्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले\nधुळे; पुढारी वृत्तसेवा: पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून केलेल्या कामाचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात २ लाख २० हजाराची लाच घेताना शाखा अभियंता मुरलीधर पाटील यांना रंगेहाथ पकडण्‍यात आले. लाच घेताना शाखा अभियंत्यास रंगेहाथ पकडल्‍याने पाटबंधारे विभागात खळबळ माजली आहे.\nपाटबंधारे विभागाच्या नवापूर तालुक्यातील रंगवली प्रकल्पाचे संरक्षक भिंत व पुलाचे काम करणाऱ्या कंपनीच्या संबंधित व्यक्तीने केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.\nInternational Dog Day :डॉबरमॅन कुत्र्याची निर्मिती कशी झाली माहितेय\nनारायण राणे यांच्या कोकणातील जुन्या फाईल होणार ओपन\nया प्रकल्पाचे काम पूर्ण केल्यानंतर तक्रारदाराने बिल काढण्यासाठीची कार्यवाही केली होती. यासाठी त्यांनी शाखा अभियंता मुरलीधर पाटील यांच्याशी संपर्क केला. या कामात मदत करण्याचे आश्वासन देत मुरलीधर पाटील यांनी तक्रारदाराकडे २ लाख २० हजाराच्या लाचेची मागणी केली हाेती.\nजळगाव : अघोरी शक्तीची भीती घालून भोंदू बाबाने केली ११ लाखांची फसवणूक\nनवरात्रोत्सव : ५८ फुटी रावण पुतळा दहन; पन्नास हजाराच्यावर भाविकांच्या उपस्थितीची शक्यता\nInternational Dog Day : कुत्र्याच्या पिलाला टॉयलेट ट्रेनिंग कसे द्यावे\nपुणे आणि पिंपरी -चिंचवडसाठी दोनचाच प्रभाग मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव येणार\nतक्रारदारांनी धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुराडे यांना संपर्क करून याबाबत तक्रार दिली.या तक्रारीनुसार, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे आणि मनजीतसिंग चव्हाण यांनी येथे सापळा लावला.\nकाबूल विमानतळ : पानी ३ हजार रुपये लीटर, साडेसात हजार रुपयांना राईस प्‍लेट\nकंडोम ऐवजी वापरला ‘हा’ पदार्थ; सेक्स केल्यानंतर जीवाला मुकला\nलाचेची रक्कम स्वीकारताना मुरलीधर पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले.\nनारायण राणे यांना गृहमंत्री अमित शहा यांचा फोन…\nसोलापूर : वाद पेटला काँग्रेस शहराध्यक्ष वाले यांचा राजीनामा देण्याचा इशारा\nमुख्यमंत्री ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याविरोधात भाजपची तक्रार\nओझर येथे भरवस्तीत वृद्ध दाम्पत्याला घरात घुसून लुटले\nपाहा : ट्रेकर्सचा स्वर्ग हरिश्चंद्रगड कोकणकडा\ncrimenews dhule crime पाटबंधारे विभाग शाखा अभियंता\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17796/", "date_download": "2022-10-04T17:50:04Z", "digest": "sha1:BZFNTWFJN3FB6F7CEAHWQJCWWMB3EW6U", "length": 17615, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "डुक्करकंद – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nडुक्करकंद : (हिं. भिर्वोली कंद सं. वाराही गु. वाराही कंद क. हंदीकड्डे लॅ. टाका अस्पेरा, टाका इंटेग्रिफोलिया कुल-टाकेसी). ही लहान ओषधी [⟶ ओषधि] मूळची सिल्हेट, चितगाँग आणि तेनासरीम येथील असून हिचे अनेक वर्षे जमिनीत वाढणारे खोड लांबट व वाकडे असते त्यावर ताठर केस असल्याने त्यावरून मराठी नाव पडले आहे. संस्कृतातील वराह (डुक्कर) यावरून संस्कृत व गुजराती वाराही नाव आले असावे हे उघड आहे. पाने साधी, मोठी, मूलज (मुळापासून किंवा खोडापासून जमिनीतून निघाल्यासारखी), २०–४० X १०–२० सेंमी., अखंड, दीर्घवृत्ताकृती-अंडाकृती असतात. देठ व फुलोऱ्याचा दांडा पात्यापेक्षा आखूड, बळकट व तपकिरी असतात. फुलोरा चवरीसारखा असून आतील दोन छदपर्णे (ज्यांच्या बगलेत फुले व फुलोरे येतात असे लहान पांनासारखे अवयव) मोठी, पसरट व पानासारखी आणि बाहेरील दोन लहान, बिनदेठाची व निमुळती असतात. फुले थोडी परिदले हिरवट जांभळी व पिवळी आणि पसरट आतील तीन परिदले बाहेरच्यापेक्षा मोठी व एकूण सहा असतात.केसरदले सहा व परिदलांच्या तळास चिकटलेली, अधःस्थ तीन किंजदलांच्या किंजपुटात एक कप्पा व बीजकविन्यास तटलग्न बीजके अनेक [⟶ फूल]. मृदूफळ ३·८ सेंमी. लंबगोल व मांसल असून बिया अनेक, चपट्या, लांबट गोल, रेषायुक्त आणि सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नसाठा असलेल्या). टाकेसी कुल एकदलिकित फुलझाडांपैकी असून त्यात फक्त दोनच वंश (टाका आणि शायझोकॅप्सा) व वीस जाती आहेत. डुक्करकंदाचे खोड पौष्टिक, पिठूळ, कच्चेपणी अतिशय कडू परंतु पेज करून घेतल्यास त्वचारोगांवर उपयुक्त असते, ते रक्तस्त्रावी प्रकृती, धातुदोष व कुष्ठरोग यांवरही गुणकारी असते.\nदेवकांदा : (हिं. केन, दिवा इं. इंडियन ॲरोरूटलॅ. टाका पिनॅटिफिडा, टाका लेओंटोपेटॅलॉइडीस). या जातीचा प्रसार भारतात सर्वत्र ( विशेषतः बंगाल, मध्य भारत आणि प. भागात) असून हिचे मूलक्षोड [जमिनीतील खोड ⟶खोड] कडू, तिखट व विषारी असते परंतु ते चांगले पुनःपुन्हा धुवून त्यापासून उत्तम खाद्य असे ⇨ आरारूट काढतात. ती आमांशात देतात. हिच्या फुलोऱ्यातून ४–१२ जांभळ्या रेषा असलेली छदे येतात व लांब तंतूंसारखी अनेक छदके खाली लोंबत असतात, फुलांचा रंग जांभळा हिरवा असतो. मृदुफळ पिवळे व अडीच सेंमी. लांब असून त्यावर सहा कंगोरे असतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/sanjay-raut-talk-about-home-minister-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T16:05:37Z", "digest": "sha1:CLROP4F75VNHFFK3WO4I3QYUAKICAKXQ", "length": 10301, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला; संजय राऊतांचा गौप्यस्फोट", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nराष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला; संजय राऊतांचा गौप्यस्फोट\nराष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला; संजय राऊतांचा गौप्यस्फोट\nमुंबई | अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळालं. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी अनिल देशमुखांकडे दिलं, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.\nसंजय राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोकमधून परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांवर भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. गृहमंत्र्यांनी वाझेंना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आलं नाही, असं म्हणत राऊतांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.\nगृहमंत्री या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असं रोखठोक मत राऊतांनी व्यक्त केलं आहे.\nअनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावं. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणं आणि चौकशांचे जाहीर आदेश देणं बरं नाही, असा टोलाही राऊतांनी देशमुखांना लगावला आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nफडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत, मी त्यांच्यापुढे छोटा आहे- सचिन सावंत\nगृहमंत्र्याने कमीत कमी बोलावं, ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणं हे बरं नाही- संजय राऊत\n“…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद सोपवलं”\n‘आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली’; दिपाली यांचं पतीला लिहिलेलं भावनिक पत्र व्हायरल\nजीवाभावाच्या मित्राची दगडाने ठेचून केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का\nवकील असलेल्या पत्नीनेच केली पतीची हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का\n‘तिने माझं आयुष्य बरबाद केलं’; दिपाली चव्हाणांनी पतीला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केलेली ‘ती’ महिला कोण\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/bhusawal/news/a-case-has-been-registered-against-the-trio-who-robbed-a-retired-jawan-130304784.html", "date_download": "2022-10-04T16:14:55Z", "digest": "sha1:IOHHDSOMLUDFN6BX4MQ3GZZJOYQBAXTP", "length": 4213, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "निवृत्त जवानास लुटणाऱ्या त्रिकुटाविरुद्ध गुन्हा दाखल | A case has been registered against the trio who robbed a retired jawan| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऐवज लुटून दुचाकीवरून पोबारा:निवृत्त जवानास लुटणाऱ्या त्रिकुटाविरुद्ध गुन्हा दाखल\nमोटर सायकलवरून बहिणीकडे निघालेल्या येथील निवृत्त आर्मी जवानाला त्रिकुटाने अडवून लुटले. ही घटना शहरातील अष्टभूजा मंदिराजवळ ९ सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. राजेश मारोती कोल्हे (वय ४७, रा. दुर्गा कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ) हे शुक्रवारी रात्री भुसावळ येथून नशिराबादला बहिणीकडे दुचाकीने (एमएच.१९-एके.८७९०) निघाले होते.\nजामनेर रोडवरील अष्टभुजा देवीच्या मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचा रस्ता अडवून थांबवले. यानंतर कोल्हे यांच्याकडील मोबाइल, पॉवर बँक,आर्मी कार्ड व पाचशे रुपयांची रोकड असा एकूण ७ हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटून दुचाकीवरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड आदींनी भेट देत प्रकार जाणून घेतला. कोल्हे यांच्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री ८ वाजता अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.\nभारत ला 66 चेंडूत 12.45 प्रति ओवर सरासरी ने 137 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/heavy-rainfall-premises-near-kalyan-station-area-due-to-commuter-crowd-on-station-vvg94", "date_download": "2022-10-04T16:48:20Z", "digest": "sha1:NVUTXM4LIB2JOUP2X2SLSILRADQCN7X4", "length": 6878, "nlines": 62, "source_domain": "www.saamtv.com", "title": "kalyan station rain update | मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर साचलं पाणी; स्टेशनवर प्रवाशांची गर्दी", "raw_content": "\nKalyan Station : मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर साचलं पाणी; स्टेशनवर प्रवाशांची गर्दी\nकल्याण स्टेशन परिसरातही रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. तर लोकल ट्रेन देखील १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.\nkalyan News : मुंबई आणि परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे . मुसळधार पावसामुळे मुंबईची लोकल ट्रेन विस्कळीत झाली आहे. पावसामुळे मुंबई, ठाणे, कल्याण भागात रत्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. तर कल्याण (Kalyan) स्टेशन परिसरातही रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. तर लोकल ट्रेन देखील १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे कल्याण स्टेशनवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.\nडेंगू, मलेरियाने केला हाहाकार; लहान मुलांना रूग्णालयात जागा मिळेना\nकल्याण परिसरात आज सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. सकाळपासून पडणारा पाऊस दुपारच्या सुमारास उसंत घेतली आहे. मागील ७ तासात ठाण्यात ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nसकाळपासून पडणार्‍या पावसाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे शहरात १० ठिकाणी पाणी साचले होते .तसेच कल्याण शहरात १२ ठिकाणी झाड पडल्याची घटना घडली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे कल्याण रेल्वे स्टेशनजवळी रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे अजून देखील १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तर घोडबंदर रोड अणि नाशिक रोडवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.\nदप्‍तराविना विद्यार्थी जाणार शाळेत; कशी असेल दफ्तरमुक्त शाळा वाचा...\nकल्याण पश्चिम येथील वालधुनी नदीची पातळी वाढल्याने वालधूनी नदीच्या परिसरात असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. तर कल्याण पश्चिमेला चिकनघर येथील संत तुकाराम नगर मधील ३०-३५ घरात पाणी शिरले आहे.\nशहापूर तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग\nशहापूर तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने भातसा धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे भातसा धरणाचे ५ दरवाजे १.२५ मीटरने उघडले आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भातसा नदी काठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भातसा नदीवरील शहापूर तालुक्यातील सापगाव पूल तर कल्याण तालुक्यातील खडवली गावाचा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/chandigarh-girls-hostel-mms-row-massive-protest-university-after-hostel-videos-of-60-girls-leaked-8-girls-attempts-suicide-ab95", "date_download": "2022-10-04T17:32:57Z", "digest": "sha1:RC5MY5KSGWOCGUMCD3V36FHY75TCC3ID", "length": 8526, "nlines": 62, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Chandigarh Crime News | चंदीगढ विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील ६० तरुणींचे अंघोळीचे Video व्हायरल", "raw_content": "\nChandigarh Girls Hostel MMS | चंदीगढ विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील ६० तरुणींचे अंघोळीचे Video व्हायरल; ८ जणींनी केला आत्महत्येचा प्रयत्न\nChandigarh University MMS Row: चंदीगढ विद्यापीठाच्या (Chandigarh University) मोहाली येथील मुलींच्या वसतीगृहातील सुमारे ६० मुलींचा आंघोळ करतानाचे व्हिडिओ (Viral Video) इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.\nचंदीगढ, पंजाब: पंजाबच्या चंदीगढ विद्यापीठातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंदीगढ विद्यापीठाच्या (Chandigarh University) मोहाली येथील मुलींच्या वसतीगृहातील सुमारे ६० मुलींचा आंघोळ करतानाचे व्हिडिओ (Viral Video) इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. यामुळे विद्यापीठातील ८ मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून यातील एक मुलीची प्रकृती गंभीर आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचे व्हिडिओ बनवणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून त्यांच्याच हॉस्टेलमध्ये राहणारी एक विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीने वसतीगृहातील इतर मुलीचे व्हिडिओ बनवून एका तरुणाला पाठवले, जे त्याने इंटरनेटवर व्हायरल केले आहेत. या घटनेमुळे पंजाबसह देशात खळबळ माजली आहे. (Chandigarh University MMS Row)\nपंजाबमधील मोहाली येथील चंदिगढ विद्यापीठात काल रात्री अडीच वाजता मोठा गोंधळ झाला. मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने ६० विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून एका तरुणाला पाठवला. तरुणाने हा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणाची माहिती मिळताच वसतिगृहात राहणाऱ्या आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या आठ विद्यार्थिनींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nAurangabad Crime: पावणेचार कोटींसाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं अपहरण; पोलिसांनी ७ तासांत लावला छडा\nगंभीर बाब म्हणजे चंदिगढ विद्यापीठ व्यवस्थापन हे प्रकरण दाबण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणत आहे. याबाबत कॉलेज व्यवस्थापनाकडे तक्रार केली, मात्र कॉलेज व्यवस्थापनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. आरोपी तरुणी ही बऱ्याच काळापासून अंघोळ करताना इतर विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवत होती आणि शिमल्यातील एका तरुणाला पाठवत होती असा आरोप आहे. या तरुणाने हे सगळे व्हिडिओ इंटरनेट टाकले, जेव्हा विद्यार्थिनींनी त्यांचे व्हायरल व्हिडिओ इंटरनेट पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला.\nविद्यापीठातील विद्यार्थिनींच्या गोंधळाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस फौजफाट्यासह विद्यापीठाजवळ पोहोचले. यावेळी पोलिसांना विद्यार्थिनींच्या रोषाचा आणि विरोधाचा सामना करावा लागला. पोलिसांनी व्हिडिओ पाठवणाऱ्या तरुणीला ताब्यात घेतले आहे. आठ तरुणींपैकी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या गोंधळानंतर पोहोचलेल्या नातेवाईकांनीही या संपूर्ण प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2022-10-04T18:01:48Z", "digest": "sha1:FTKTSN36R7JVWKVQK4MIRYFIQ55NWBFY", "length": 3919, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चोळ साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\n\"चोळ साम्राज्य\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१७ रोजी ००:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/jitendra-awhad-talk-about-sharad-pawar-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T15:54:22Z", "digest": "sha1:BFBID5CJYLTIIEHJZINIXPR7QRFUZWYM", "length": 9522, "nlines": 111, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"भाजपतून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका, पवारांच्या त्यागाची किंमत त्यांना समजलीच पाहिजे\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“भाजपतून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका, पवारांच्या त्यागाची किंमत त्यांना समजलीच पाहिजे”\n“भाजपतून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका, पवारांच्या त्यागाची किंमत त्यांना समजलीच पाहिजे”\nअंबरनाथ | भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावीच लागेल. पक्ष वाढीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या त्यागाची किंमत त्यांना समजली पाहिजे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड केलं आहे.\nअंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी कार्यकर्ता आढावा बैठक झाली. यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते.\nभाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्यांवर विश्वास नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. जिंतेद्र आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे भाजपतून राष्ट्रवादीत आलेल्या पदाधिकाऱ्यांचे चेहरे पडल्याचं पहायला मिळालं.\nराष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना इडीने पाठवलेली नोटीस आणि साताऱ्यातील भर पावसातील प्रचारसभा यामुळे गेम चेंज झाला आणि राष्ट्रवादी पक्ष संपला म्हणणाऱ्या विरोधकांना चांगलीच चपराक बसली, असं खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.\nकेंद्र सरकारची शेती आणि कामगार विरोधी धोरणे चिंताजनक असल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनी यावेळी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\n‘…नाहीतर कोरोना पुन्हा येईल’; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा इशारा\nयेत्या काळात भाजप ‘आरक्षण’ बाजूला काढेल- जितेंद्र आव्हाड\nप्रसिद्ध गायिका नेहा कक्करला आहे ‘हा’ आजार, स्वत:च केला खुलासा म्हणाली…\nपोलीस मारहाण प्रकरणात ‘या’ भाजप आमदाराला अटक\nराज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर- शरद पवार\n‘…नाहीतर कोरोना पुन्हा येईल’; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा इशारा\n पुण्यात Tiktok स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/a-four-wheeler-suddenly-caught-fire-in-the-katraj-tunnel-au135-782914.html", "date_download": "2022-10-04T17:15:05Z", "digest": "sha1:AO7SQJB4NTGHVWPA2PFI67P5NXKQSRGA", "length": 12411, "nlines": 190, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nKatraj : चारचाकीनं अचानक घेतला पेट, कात्रज बोगद्यातून धुराचे लोट; प्रवासी भयभीत… सुदैवानं जीवितहानी नाही\nरविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान कात्रज येथील नवीन बोगद्यात पुण्याहून शिंदेवाडीकडे जातानाच्या मार्गावर गाडीतील काही तांत्रिक बिघाडामुळे एका कारने अचानक पेट घेतला. यावेळी गाडीत चारजण बसलेले होते.\nकात्रज बोगद्यातून येणारे धुराचे लोट/पेट घेतलेली कार खाक\nयोगेश बोरसे | Edited By: प्रदीप गरड\nपुणे : कात्रजच्या नवीन बोगद्यामध्ये गाडीने पेट (Fire) घेतल्याची घटना आज सकाळी घडली. बोगद्यातून धुराचा लोट येत होते. आतमध्ये अडकलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रासही जाणवत होता. या एकूण प्रकारामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. कात्रजच्या नवीन बोगद्यात (Katraj new tunnel) आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका मोटारगाडीने पेट घेतला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. बोगद्यातील पंखे आणि दिवे बंद असल्याने मात्र आतमध्ये अडकलेल्या लोकांना श्वास घेताना त्रास जाणवू लागला होता. बोगद्यातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट होते. त्यामुळे प्रवासीही (Passengers) भयभीत झाले होते. जे आत होते त्यांना गुदमरल्यासारखे होत होते. दरम्यान, बोगदा परिसराची देखभाल दुरूस्ती वेळेवर व्हावी, लाइट्स, पंखे सुरू असावेत, जे खराब झालेत, त्याची दुरूस्ती व्हावी, अशी अपेक्षा वाहनचालकांनी केली आहे.\nयाबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी, की रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान कात्रज येथील नवीन बोगद्यात पुण्याहून शिंदेवाडीकडे जातानाच्या मार्गावर गाडीतील काही तांत्रिक बिघाडामुळे एका कारने अचानक पेट घेतला. यावेळी गाडीत चारजण बसलेले होते. त्यांनी तत्काळ बाहेर पडत प्रसंगावधान राखले. त्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अग्निशामक दलाला संपर्क साधण्यात आला. मात्र अग्निशामक यंत्रणा येइपर्यंत ही गाडी जळून खाक झाली होती. यावेळी बोगद्यात धुराचे साम्राज्य पसरले होते. बोगद्यातील लाइट्स आणि पंखेही बंद असल्याने श्वास गुदमरल्यासारखी परिस्थिती होती. त्यामुळे बोगद्यात अडकलेले प्रवासीही घाबरले होते. मात्र काही वेळात अग्निशामक यंत्रणा दाखल होत आग विझवण्यात आली.\nJalgaon Shivsainik : गुलाबराव पाटलांनी जनतेची माफी मागावी, जळगावातले शिवसैनिक आक्रमक; महापुरुषांच्या पुतळ्याचं केलं शुद्धीकरण\nExpressway : वीकेंड अन् सलग सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई महामार्गावर अभूतपूर्व कोंडी, 3 तासाच्या प्रवासाला लागले 8 तास\nAkola : फोनवर बोलत असताना अचानक स्लॅब कोसळला, 22 वर्षाय तरुण जागीच ठार\nबोगद्यात जात असताना आतमध्ये काय झाले, याचा अंदाज आधी आला नाही. मात्र पुढे गेल्यावर गाडीने पेट घेतल्याचे दिसले. बरेच अंतर कापले होते. त्यामुळे मागेही जाता येत नव्हते. दुचाकी असल्याने अंदाज घेऊन आम्ही पुढे पुढे जात राहिलो. कधी बोगद्यातून बाहेर पडू, असे झाले होते. धुरामुळे पुढील काही स्पष्ट दिसत नव्हते. अशा वातावरणातच आम्ही शेवटी बाहेर पडलो. या प्रकारामुळे प्रचंड भीती वाटत होती, अशी प्रतिक्रिया प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. दुर्घटना घडण्याची सतत भीती असते. अशावेळी बोगदा परिसराची देखभाल-दुरुस्ती, पंखे, लाइट्स आदींची दुरूस्ती वेळेवर व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/tag/marathwada/", "date_download": "2022-10-04T15:58:47Z", "digest": "sha1:BCG6VW6OPKEENLCN4E44Y7P2FILKU3XA", "length": 1678, "nlines": 38, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "marathwada Archives - Kisanwani", "raw_content": "\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A9%E0%A5%AE/", "date_download": "2022-10-04T15:48:49Z", "digest": "sha1:5CWBXYQIMVUNJGX5IDCXVONCUAO4MDRJ", "length": 12953, "nlines": 87, "source_domain": "navprabha.com", "title": "पंचायत निवडणुकीसाठी ५०३८ उमेदवार रिंगणात | Navprabha", "raw_content": "\nHome बातम्या पंचायत निवडणुकीसाठी ५०३८ उमेदवार रिंगणात\nपंचायत निवडणुकीसाठी ५०३८ उमेदवार रिंगणात\n>> ६२१ उमेदवारांनी घेतली माघार\n>> एकूण ६४ जणांची बिनविरोध निवड\nराज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या येत्या १० ऑगस्ट २०२२ रोजी होणार्‍या निवडणुकीचे चित्र काल अर्जांच्या छाननीनंतर स्पष्ट झाले. पंचायत निवडणुकीसाठी एकूण ५०३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतील ६२१ उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर निवडणुकीत एकूण ६४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.\nराज्यातील १८६ ग्रामपंचायतीमध्ये एकूण १५२८ प्रभाग असून उत्तर गोव्यातील ९७ आणि दक्षिण गोव्यातील ८९ पंचायतींचा समावेश आहे. या १५२८ प्रभागांतील ६४ प्रभागांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे.\nग्रामपंचायत निवडणुकीसाठी ५७२३ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. निवडणुकीमधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ६२१ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. ग्रामपंचायत निवडणूक अधिकार्‍यांनी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वितरण केले. निवडणुकीत प्रभागांतून दुरंगी, तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढती अपेक्षित आहेत.\nग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार बार्देश तालुक्यातून रिंगणात आहेत. तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींमधून ९९५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पेडण्यातील १७ ग्रामपंचायतींमधून ४५० उमेदवार, डिचोलीत १७ ग्रामपंचायतींमधून ३८० उमेदवार, सत्तरीतील १२ ग्रामपंचायतीमधून २५९ उमेदवार, तिसवाडीतील १८ ग्रामपंचायतीमधून ५८३ उमेदवार, फोंड्यातील १९ ग्रामपंचायतीतून ६०१ उमेदवार, धारबांदोड्यातील ५ ग्रामपंचायतींतून १२३ उमेदवार, सांगेतील ७ ग्रामपंचायतींमधून १५६ उमेदवार, सासष्टीतील ३३ ग्रामपंचायतींमधून ८६३ उमेदवार, मुरगावातील ७ ग्रामपंचायतींमधून २१९ उमेदवार, केपेतील ११ ग्रामपंचायतीमध्ये २४० उमेदवार आणि काणकोणातील ७ ग्रामपंचायतीमध्ये १६९ उमेदवार रिंगणात आहेत.\nराज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच मोठ्या प्रमाणात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. एकूण ६४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. त्यात बार्देश तालुक्यात सर्वाधिक १३ उमेदवारांचा समावेश आहे. पेडणे तालुक्यात ४ बिनविरोध, डिचोली तालुक्यात ९ उमेदवार बिनविरोध, सत्तरी तालुक्यात ११, तिसवाडी तालुक्यातून ४ जण बिनविरोध, फोंडा तालुक्यातून १, धारबांदोडा तालुक्यातून १ उमेदवार, सांगे तालुक्यातून २ जण बिनविरोध, सासष्टी तालुक्यातून ११ उमेदवार, केपे तालुक्यात ४, काणकोण तालुक्यातून ३ आणि मुरगाव तालुक्यातून १ उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.\nनिवडणूक रिंगणातील ६२१ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यात पेडण्यात ३५, डिचोलीत ६३, सत्तरीत ६३, बार्देशात १३४, तिसवाडीत ५६, फोंड्यात ५८, धारबांदोड्यात १९, सांगेत ३३, सासष्टीत ६४, मुरगावात २८, केपेत ३९ आणि काणकोणात २९ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे.\nराज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ९ ऑगस्ट, १० ऑगस्ट आणि १२ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील सर्व मद्यालये बंद ठेवण्याचा आदेश काल जारी करण्यात आला आहे.\nपंचायत निवडणुकीसाठी मतदान १० ऑगस्टला घेण्यात येणार आहे. तर, १२ ऑगस्टला मतमोजणी करण्यात येणार आहे. बार ऍण्ड रेस्टॉरंटचा परवाना असलेले दुकान चालक केवळ रेस्टॉरंट सुरू ठेवून शकतात. जेवणाची सुविधा उपलब्ध करू शकतात. त्यांनी मद्यविक्री बंद असल्याचा फलक लावला पाहिजे, असे आदेशात म्हटले आहे.\nपंचायत संचालकांनी काल बार्देशच्या केंद्रीय महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीच्या मालकीच्या सीली सोल्स कॅफे ऍण्ड बारवर पंचायतराज कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना केली आहे.\nऍड्. आयरीश रॉड्रिग्ज यांनी माहिती हक्क कायद्याखाली मिळवलेल्या माहितीच्या आधारे त्या रेस्ट्रॉरंटला बांधकाम परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या माहितीच्या आधारे ऍड. रॉड्रिग्ज यांनी आसगाव येथील या रेस्ट्रॉरंटविरुद्ध पंचायत संचालयाकडे एक तक्रार नोंदवून या बेकायदा रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर काल पंचायत संचालकांनी बार्देशच्या गटविकास अधिकार्‍यांना एका आदेशाद्वारे सीली सोल्स कॅफे ऍण्ड बारवर आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना केली.\nPrevious articleसाहाय्यक उपनिरीक्षक पदाखालील पोलिसांनी वाहने अडवू नयेत\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/ca-course-information-in-marathi/", "date_download": "2022-10-04T16:15:11Z", "digest": "sha1:A2AO5KIXV25RMADJBAEVDNXHWHTFRC67", "length": 78928, "nlines": 389, "source_domain": "www.examshall.in", "title": "CA Course कसा करावा ? | CA Course Information In Marathi | How To Become Best CA In 2021 Marathi | examshall.in", "raw_content": "\nCA Course कसा करावा \n1 CA Course कशाबद्दल आहे \n1.1.2 CA Course कोणी अभ्यासावा \n1.1.3 ICAI म्हणजे काय \n1.1.5 CA Course अंतर्गत फाउंडेशन कोर्स \n1.1.6 CA Course फाउंडेशन कोर्स : अभ्यासक्रम\n1.1.7 CA Course फाउंडेशन अभ्यासक्रमाची पुस्तके \n1.1.8 CA Course इंटरमीडिएट मार्किंग योजना \n1.1.9 CA Course फायनल सीए अंतिम किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी.\n1.1.11 CA Course चार्टर्ड अकाउंटंट काय करतो \n CA Course मध्ये आर्टिकलशिप म्हणजे काय \n1.1.13 CA Course नंतरचे अभ्यासक्रम कोणते \n1.1.14 CA Course साठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत \n1.1.16 CA Course बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न \n1.1.17 हे मित्रांसोबत शेअर करा\nCA Course कशाबद्दल आहे \nCA Course चार्टर्ड अकाऊंटन्सी हा एक व्यवसाय आहे जो आर्थिक स्टेटमेंट ऑडिट करणे, अकाउंटिंग, टॅक्स रिटर्न राखणे, गुंतवणूकीच्या नोंदी ठेवणे, कोणत्याही व्यक्ती किंवा फर्मसाठी आर्थिक आकलन करणे हाताळते. चार्टर्ड अकाउंटन्सीचे प्रमाणपत्र हे सीए फाऊंडेशन, सीए इंटरमीडिएट आणि सीए फायनल या तीन परीक्षा पूर्ण केल्यानंतर दिले जाणारे व्यावसायिक प्रमाणपत्र आहे.\nचार्टर्ड अकाउंटंट हे एका वैधानिक संस्थेकडून चार्टर्ड अकाउंटन्सीचे प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या व्यक्तीला प्रदान केलेले पद आहे जे व्यक्तीकडे ज्ञान आणि कौशल्ये आहेत हे निर्धारित करते. भारतात आयसीएआय किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी प्रमाणपत्र प्रदान करते.\nCA Course कसा करावा \nCA Course म्हणजे काय \nसीए किंवा चार्टर्ड अकाउंटंट प्रोग्राम हा एक व्यावसायिक प्रमाणन अभ्यासक्रम आहे जो एखाद्या व्यक्तीला चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करण्यास सक्षम करतो. The Institute of Chartered Accountants of India द्वारे हा अभ्यासक्रम चालवला जातो. हा प्रोग्रामचा स्पेशलायझेशन कम सर्टिफिकेशन प्रकार आहे जिथे उमेदवारांना त्यांच्या 10+2 परीक्षा किमान 60% एकूण गुणांसह पूर्ण करणे आवश्यक आहे.\nहा अभ्यासक्रम एक आंतरराष्ट्रीय लेखा पद आहे जो जगभरातील लेखा व्यावसायिकांना दिला जातो. या अभ्यासक्रमाचा पाठपुरावा करणारे उमेदवार मॅनेजमेंट अकाउंटिंग, ऑडिट आणि अॅश्युरन्स, फायनान्शियल अकाउंटिंग आणि रिपोर्टिंग आणि लागू फायनान्स किंवा टॅक्सेशन या क्षेत्रांचा शोध घेतात.\nBCom CA Course चा अभ्यास का करावा \nसीए अभ्यासक्रम शिकण्याची आणि चार्टर्ड अकाउंटंट होण्याची विविध कारणे आहेत. त्यांना खालील मुद्द्यांमध्ये तपासा. आपण चार्टर्ड अकाउंटंटचा अभ्यास करण्याचा विचार केला पाहिजे कारण खालील फायद्यांसह हा एक अद्वितीय व्यवसाय आहे. सनदी लेखापालांना बँका, वित्तीय संस्था, कॉर्पोरेट्स इत्यादींसह विविध संस्थांकडून खूप मागणी आहे. त्यामुळे, चार्टर्ड अकाउंटंट उमेदवारांसाठी भरपूर जॉब स्कोप आहेत.\nCA प्रमाणपत्र असलेले उमेदवार त्यांची स्वतःची ऑडिटिंग फर्म देखील सुरू करू शकतात आणि त्यांच्या ग्राहकांना ऑडिटिंग सेवा देणे सुरू करू शकतात. उमेदवारांना INR 5,00,000 ते INR 25,00,000 प्रतिवर्षी सुंदर सुरुवातीचे पगार पॅकेज मिळतात. एकदा अनुभवी झाल्यावर, उमेदवारांच्या कौशल्यांवर अवलंबून, ते प्रति वर्ष INR 75,00,000 इतके उच्च असू शकते.\nCA ला नेहमीच आदरणीय व्यावसायिक म्हणून पाहिले जाते आणि त्यांना बर्‍याचदा उच्च पात्र लोक मानले जाते. चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षा फार कठीण असल्याने, फक्त काही लोकच सीए होण्यासाठी पात्र ठरू शकतात. पण, मागणी मोठी आहे. तर, हा एक व्यवसाय आहे ज्यात कमी लोक आणि जास्त मागणी आहे. सीए प्रमाणपत्र असलेले उमेदवार सरकारी क्षेत्रातील नोकऱ्या, खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या आणि वैयक्तिक स्टार्टअपमध्येही काम करू शकतात.\nCA Course कोणी अभ्यासावा \nचार्टर्ड अकाउंटंट कोर्स करणे सोपे काम नाही. अपयश आणि प्रयत्नांची संख्या असूनही यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी यासाठी खूप दृढनिश्चय, उत्कटता, कठोर परिश्रम, कठोर अभ्यास आणि दृढनिश्चय आवश्यक आहे. खालील उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटंट कोर्स निवडणे आवश्यक आहे: जे उमेदवार ऑडिटिंग, टॅक्सेशन आणि अकाउंटिंगमध्ये स्वारस्य आहेत ते चार्टर्ड अकाउंटंट कोर्स निवडू शकतात.\nज्या उमेदवारांना CA (किंवा FCA/ACA) बनायचे आहे आणि कॉर्पोरेट फायनान्समध्ये काम करायचे आहे. जे उमेदवार स्वतंत्रपणे स्वतःची प्रॅक्टिस सुरू करू इच्छितात आणि आर्थिक डोमेन, कर आकारणी इत्यादी मध्ये स्वारस्य आहेत ते चार्टर्ड अकाउंटंट कोर्स देखील करू शकतात. जागतिक पात्रता म्हणून, जे उमेदवार परदेशात लेखा आणि कर आकारण्याच्या क्षेत्रात करिअर करू इच्छितात, ते चार्टर्ड अकाउंटंट अभ्यासक्रम देखील करू शकतात.\nICAI किंवा Institute of Chartered Accountancy ही भारतातील सर्वोच्च व्यावसायिक लेखा संस्थांपैकी एक आहे जी भारत सरकारने कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत स्थापन केली होती.\nICAI ची स्थापना 1 जुलै 1949 रोजी करण्यात आली. भारतीय संसदेने 1949 च्या चार्टर्ड अकाउंटन्सी कायद्यानुसार वैधानिक संस्था म्हणून त्याची स्थापना केली. चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त ICAI द्वारे ऑफर केला जातो.\nया अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकष आहेत. तसेच काही प्रवेश परीक्षा आहेत ज्या प्रत्येक अर्जदाराने या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी क्रॅक केल्या पाहिजेत. सीपीटी किंवा कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट ही या कार्यक्रमासाठी प्रवेश स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे, जी वर्षातून दोनदा जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते.\nभारतात CA Course / CA कसे व्हावे \nतेथे विविध टप्पे पूर्ण केले जातात जे शेवटी उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट म्हणून प्रमाणित होतात. या व्यवसायात, उमेदवार एखाद्या विशिष्ट व्यवसायाचे आर्थिक दायित्व कसे व्यवस्थापित करावे ते एक्सप्लोर करतात.\nCA होण्यासाठी, उमेदवारांना पात्रता आवश्यकता पूर्ण करणे, अर्ज करणे आणि आवश्यक पदवी पूर्ण करणे इत्यादींसह अनेक टप्प्यांतून जावे लागेल. खालील विभागातील टप्पे तपासा.\nपायरी 1: विद्यार्थ्यांनी फॉर्म पूर्ण करणे आणि CPT परीक्षेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे ज्याला फाउंडेशन कोर्स म्हणूनही ओळखले जाते. विद्यार्थी शाळेत असताना या परीक्षेला बसू शकतात.\nपायरी 2: फाउंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना IPCC प्रोग्राममधून जावे लागेल ज्याला इंटरमीडिएट प्रोग्राम देखील म्हटले जाते. पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना 12वी बोर्ड उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.\nपायरी 3: IPCC अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना CA आर्टिकलशिप घेणे आवश्यक आहे. ही चार्टर्ड अकाउंटंट अंतर्गत ३ वर्षांची इंटर्नशिप आहे. अनुभवी असलेल्या चार्टर्ड अकाउंटंटच्या अंतर्गत अकाउंटन्सी हाताळण्याची त्यांची पद्धत शोधण्याची ही संधी आहे.\nपायरी 4: CA चा अंतिम अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि परीक्षा उत्तीर्ण करणे ही प्रमाणित चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या दिशेने अंतिम पायरी आहे. उमेदवार त्यांच्या इंटर्नशिप कालावधी दरम्यान कोर्ससाठी अर्ज करू शकतात.\nसीए परीक्षा सीए कोर्समध्ये प्रवेश मिळविण्यासाठी, उमेदवार विविध स्तरांवर आयोजित सीए परीक्षांना बसू शकतात. यामध्ये पायाभूत परीक्षा, मध्यवर्ती परीक्षा आणि अंतिम परीक्षा यांचा समावेश आहे. या तीनही परीक्षा ICAI द्वारे साधारणपणे मे आणि नोव्हेंबरमध्ये घेतल्या जातात.\nथेट मार्ग उमेदवार सीए अभ्यासक्रमासाठी थेट मार्ग देखील पाहू शकतात. या प्रवेशासाठी, वाणिज्य पदवीधरांना किमान 55% गुण मिळवणे आवश्यक आहे आणि त्यांनी लेखा, कॉर्पोरेट कायदे, व्यापारी कायदे, लेखापरीक्षण, अर्थशास्त्र आणि वाणिज्य इतर क्षेत्रांसह क्षेत्रांचा अभ्यास केला पाहिजे. नॉन-कॉमर्स पदवीधर देखील थेट प्रवेशाद्वारे या कोर्समध्ये प्रवेश करू शकतात, परंतु त्यांच्याकडे मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेकडून किमान 60% एकूण गुण असणे आवश्यक आहे.\nCA Course अंतर्गत फाउंडेशन कोर्स \nICAI द्वारे ऑफर केलेल्या या विशिष्ट कार्यक्रमासाठी, एंट्री लेव्हल कोर्स आहे. पूर्वी याला कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट म्हटले जायचे आणि चार्टर्ड अकाउंटन्सी अंतर्गत हा सर्वात प्रसिद्ध कोर्स आहे.\nखालील कोर्ससाठी पात्रता, अभ्यासक्रम, पुस्तके आणि महत्त्वाच्या परीक्षेच्या तारखा तपासा. सीए फाउंडेशन कोर्स पात्रता सीए फाउंडेशन कोर्सची पात्रता सांगते की\nउमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून 10वी आणि 12वीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.\nतसेच, त्यांना त्यांच्या 12वी इयत्तेत मिळण्यासाठी आवश्यक असलेले किमान गुण एकूण 50% आहेत.\nसीए फाउंडेशन कोर्ससाठी अर्ज करण्यासाठी वयाचे बंधन नाही.\nCA Course फाउंडेशन कोर्स : अभ्यासक्रम\nसीए फाउंडेशनच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले विषय खालील सारणी फॉर्ममध्ये पहा.\nपेपर 1 (लेखांकनाची तत्त्वे आणि सराव)\nपेपर 2 (व्यवसाय कायदे आणि व्यवसाय पत्रव्यवहार आणि अहवाल)\nलेखा प्रक्रिया माल विक्री कायदा,\n1872 सैद्धांतिक फ्रेमवर्क मर्यादित दायित्व भागीदारी कायदा,\n2008 बँक सामंजस्य विधान भारतीय भागीदारी कायदा,\n1932 घसारा लेखांकन संकल्पना कंपनी कायदा, 2013 भागीदारी लेखा संप्रेषण एकमात्र मालकी\nवाक्य प्रकाराचे अंतिम लेखा विशेष व्यवहार शब्दसंग्रह मूळ शब्दांसाठी लेखांकन\nकंपनी खात्यांच्या उपसर्गांची ओळख\nसमानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्दांचे वित्तीय विवरण\nरे (सॉलव्हेंसी, नफा, तरलता आणि उलाढाल) वाक्यांश क्रियापद,\nअहवाल लेखन औपचारिक पत्रे लिहिणे,\nपेपर 3 (व्यवसाय गणित, तार्किक तर्क आणि सांख्यिकी) पेपर 4 (व्यवसाय अर्थशास्त्र आणि व्यवसाय आणि व्यावसायिक ज्ञान)\nव्यवसायाची समीकरणे आणि मॅट्रिक्स परिचय गुणोत्तर आणि प्रमाण,\nऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स आणि ऑप्टिमायझेशन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन सिद्धांत उत्पादन आणि खर्चाच्या संदर्भात रेखीय असमानता\nमागणी आणि पुरवठा यांचे क्रमपरिवर्तन आणि संयोग सिद्धांत सेट,\nसंबंध आणि कार्ये व्यवसाय चक्र\nवेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये पैशाची किंमत\nमूल्य अनुक्रम आणि मालिका व्यवसाय पर्यावरण व्यवसाय वाढीसाठी विभेदक आणि अविभाज्य कॅल्क्युलस सरकारी धोरणांचा मूलभूत अनुप्रयोग डेटा व्यवसाय\nव्यवसाय सुलभ करणाऱ्या संभाव्यता\nकेंद्रीय प्रवृत्ती आणि फैलाव उपाय\nअनुक्रमणिका क्रमांक आणि वेळ मालिका\nCA Course फाउंडेशन अभ्यासक्रमाची पुस्तके \nसीए फाउंडेशन कोर्ससाठी काही सर्वोत्तम आणि शिफारस केलेली पुस्तके आहेत –\nCA फाउंडेशन तत्त्वे आणि Taxmann द्वारे लेखांकनाचा सराव\nPC Tulsian आणि भरत Tulsian द्वारे CA- CPT साठी अकाउंटिंगची मूलभूत तत्त्वे\nलॉजिकल रिझनिंग अँड स्टॅटिस्टिक्स इन टॅक्समन सीए राजेश जोगानी यांच्या शॉर्ट ट्रिक्ससह परिमाणात्मक योग्यता\nएमसी कुच्चल आणि विवेक कुच्चल यांचा मर्कंटाइल कायदा\nडीजी शर्मा यांनी लेखाची मूलभूत तत्त्वे\nतुलसीयन द्वारे तुलसियनचा व्यवसाय कायदा खासदार गुप्ता यांनी सीए फाउंडेशनसाठी ग्रेवाल यांची अकाउंटन्सी\nसीए फाउंडेशन कोर्स: मार्किंग स्कीम सीए फाउंडेशन कोर्स परीक्षेत एक विशिष्ट मार्किंग योजना आहे. तपशील तपशील एकूण 100 गुण वेळ 3 तास योग्य उत्तरासाठी +1 चुकीच्या उत्तरासाठी -0.25 उत्तीर्ण मार्क ५०%\nसीए इंटरमीडिएट सीए इंटरमीडिएट कोर्स, ज्याला सीए इंटर देखील म्हणतात, चार्टर्ड अकाउंटन्सीचा दुसरा स्तर अभ्यासक्रम म्हणून ओळखला जातो.\nकोर्समध्ये प्रत्येकी चार विषयांसह दोन गटांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी CA फाउंडेशन अभ्यासक्रमाद्वारे येणे आवश्यक आहे. खाली या कोर्ससाठी पात्रता, अभ्यासक्रम, पुस्तके, मार्किंग योजना आणि महत्त्वाच्या तारखा पहा.\nसीए इंटरमीडिएट पात्रता सीए इंटरमीडिएट कोर्स पात्रता निकषानुसार – उमेदवारांनी CA फाउंडेशन प्रोग्रामद्वारे येणे आणि CA फाउंडेशन परीक्षा यशस्वीरित्या पास करणे आवश्यक आहे.\nतसेच, त्यांना किमान 50% ते 60% एकूण गुणांसह त्यांच्या पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.\nसीए इंटरमीडिएट अभ्यासक्रम सीए इंटरमिजिएट अभ्यासक्रमातील विषय खालील तक्त्यामध्ये पहा.\nगट 1 गट 2 लेखा प्रगत लेखा कॉर्पोरेट आणि इतर कायदे वित्त व्यवस्थापनासाठी अर्थशास्त्र कराचे\nइन्फॉर्मेशन सिस्टम्स आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट\nसीए फाउंडेशन कोर्ससाठी काही सर्वोत्कृष्ट पुस्तके आहेत –\nखासदार विजय कुमार यांनी लेखा मानकांचे पहिले धडे\nमुनीश भंडारी यांचे सीए इंटरसाठी कॉर्पोरेट आणि इतर कायद्यांवरील हँडबुक\nPC Tulsian द्वारे CA-IPC साठी खर्च लेखा\nजी.शेखर यांचे करविषयक पुस्तिका\nतुलसियन अकाउंटन्सी: पी. सी. तुल्सियन आणि भरत तुलसीयन यांच्या सीए इंटरमीडिएट कोर्ससाठी (गट II) सीए\nसुरभी बन्सल यांचे सीए इंटर साठी ऑडिटिंग आणि आश्वासन बी. सरवाना आणि प्रसाद जी. सेकर यांनी एंटरप्राइज इन्फॉर्मेशन\nसिस्टीम्स आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटसाठी पादुकाचे विद्यार्थी मार्गदर्शक\nबी. सारवाना आणि प्रशथ जी. सेकर यांचे वित्तीय व्यवस्थापन आणि अर्थशास्त्रासाठी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन\nCA Course कसा करावा \nCA Course इंटरमीडिएट मार्किंग योजना \nसीए इंटरमीडिएट मार्किंग योजनेनुसार उमेदवारांना प्रत्येक पेपर 3 तासात पूर्ण करावा लागतो.\nप्रत्येकी 100 गुणांसह एकूण 8 पेपर असतील.\nप्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुण नाहीत.\nही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये घेतली जाते.\nतपशील तपशील 8 ची पेपर संख्या पूर्ण मार्क्स 800 प्रश्न प्रकार वस्तुनिष्ठ निगेटिव्ह मार्किंग शून्य हिंदी आणि इंग्रजी भाषा प्रत्येक पेपरसाठी वेळ 3 तास\nCA इंटरमीडिएट: महत्त्वाच्या तारखा खालील सारणीमध्ये सीए इंटरमीडिएट परीक्षा 2021 च्या महत्वाच्या तारखा पहा.\nCS Course कसा करावा \nCA Course फायनल सीए अंतिम किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी.\nअंतिम अभ्यासक्रम हा या कार्यक्रमाचा शेवटचा स्तर आहे. या कार्यक्रमासाठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांना सीए इंटरमिजिएट अभ्यासक्रमाचा गट I आणि गट II दोन्ही उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तसेच त्यांना 2.5 वर्षांचे व्यावहारिक प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.\nया अभ्यासक्रमासाठी पात्रता, अभ्यासक्रम, पुस्तके, चिन्हांकन योजना आणि महत्त्वाच्या तारखा खाली पहा. सीए अंतिम पात्रता सीए फायनल प्रोग्रामसाठी पात्रता निकष असे सांगतात की – उमेदवारांनी इंटरमीडिएट कोर्स परीक्षेचे दोन्ही गट साफ करणे आवश्यक आहे. तसेच, इच्छुकांनी चार आठवड्यांचा प्रगत एकात्मिक कोर्स करणे आवश्यक आहे जे सॉफ्ट स्किल्ससह माहिती तंत्रज्ञानावर आहे.\nयामध्ये व्यवस्थापन संप्रेषण कौशल्यांसह प्रगत माहिती तंत्रज्ञानावर असलेले अभ्यासक्रम आहेत जे व्यावहारिक प्रशिक्षणाच्या शेवटच्या 2 वर्षांमध्ये आणि अंतिम परीक्षेपूर्वी असणे आवश्यक आहे. सीए अंतिम अभ्यासक्रम खालील तक्त्यातील सीए अंतिम अभ्यासक्रमातील विषय तपासा.\nपेपर I – आर्थिक अहवाल पेपर II –\nधोरणात्मक आर्थिक व्यवस्थापन वित्तीय स्टेटमेन्ट तयार करणे आणि सादर करणे\nयासाठी फ्रेमवर्क आर्थिक धोरण आणि कॉर्पोरेट धोरण\nभारतीय लेखा मानक सुरक्षा विश्लेषणाचा अनुप्रयोग\nरिस्क मॅनेजमेंटवर भारतीय लेखा मानक आर्थिक स्टेटमेन्टचे विश्लेषण\nसिक्युरिटायझेशनचे अकाउंटिंग आणि रिपोर्टिंग इंटिग्रेटेड रिपोर्टिंग इंटरनॅशनल फायनान्शियल मॅनेजमेंट,\nइंटरेस्ट रेट रिस्क मॅनेजमेंट\nकॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्टिंग\nव्युत्पन्न विश्लेषण आणि मूल्यांकन,\nअधिग्रहण आणि कॉर्पोरेट पुनर्रचना\nपेपर III – प्रगत ऑडिटिंग आणि व्यावसायिक नीतिशास्त्र पेपर IV –\nकॉर्पोरेट आणि आर्थिक कायदे ऑडिट नियोजन, धोरण आणि अंमलबजावणी\nकंपनी कायदा 2013 ऑडिटिंग मानके,\nस्टेटमेंट्स आणि मार्गदर्शन नोट्स\nजोखीम मूल्यांकन आणि अंतर्गत नियंत्रण सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अॅक्ट 1956 आणि सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन नियम 1957\nऑटोमेटेड वातावरणातील ऑडिटिंगचे विशेष पैलू\nद सिक्युरिटीज बोर्ड एक्सचेंज ऑफ इंडिया कायदा 1992\nऑडिट अहवाल परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 199\nमर्यादित कंपन्यांचे लेखापरीक्षण वित्तीय मालमत्तांचे धर्मनिरपेक्षता आणि पुनर्रचना आणि सुरक्षा व्याज अंमलबजावणी, 2002\nऑडिट कमिटी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002\nएकत्रित वित्तीय विवरणांचे परदेशी योगदान नियमन अधिनियम, 2010\nलेखापरीक्षण आथिर्क कायदे लवाद आणि सामंजस्य कायदा, 1996\nऑडिट बँका, विमा आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांची विशेष वैशिष्ट्ये दि दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कोड, 2016\nसार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे लेखापरीक्षण लेखापरीक्षकांची दायित्वे अंतर्गत लेखापरीक्षण,\nव्यवस्थापन आणि ऑपरेशनल ऑडिट योग्य परिश्रम,\nतपास आणि फॉरेन्सिक ऑडिट\nपीअर पुनरावलोकन आणि गुणवत्ता पुनरावलोकन\nपेपर V – स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट आणि परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पेपर VI –\nसामरिक खर्च व्यवस्थापन जोखीम व्यवस्थापनाची ओळख\nलीन सिस्टम आणि इनोव्हेशन\nफायनान्शियल सर्व्हिसेस आणि कॅपिटल मार्केट्स खर्च व्यवस्थापन तंत्र आर्थिक कायदे\nपेपर VII – प्रत्यक्ष कर कायदे आणि आंतरराष्ट्रीय कर आकारणी पेपर VIII –\n1961 च्या आयकर कायदा\nअंतर्गत कायदा आणि प्रक्रिया\nवस्तू आणि सेवा कर\nCA Course अंतिम पुस्तके .\nसीए अंतिम अभ्यासक्रमासाठी काही सर्वोत्तम शिफारस केलेली पुस्तके आहेत –\nस्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट आणि परफॉर्मन्स इव्हॅल्यूएशन\nबी सरवण प्रसाथ द्वारा सीए अंतिम नवीन अभ्यासक्रम\nसीए विकास ओसवाल यांनी प्रगत लेखापरीक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्यांचा व्यापक दृष्टिकोन\nCA Prasath B Saravana द्वारे पाधुकाचा प्रगत व्यवस्थापन\nलेखासंबंधीचा एक तयार संदर्भ प्रगत लेखापरीक्षण आणि व्यावसायिक नीतीशास्त्रासाठी द्रुत पुनरावृत्ती चार्ट\nअप्रत्यक्ष करांबद्दल विद्यार्थी संदर्भ\nसीए अंतिम आणि जुना अभ्यासक्रम जी सेरकर आणि बी\nसर्वाना प्रसाथ जीएसटी कॉम्पॅक्ट बुक: सीए राज कुमार यांचे अप्रत्यक्ष कर\nसीए आणि सीएस अंतिम वर्षासाठी यशवंत मंगल यांचे अप्रत्यक्ष कर\nकायद्यावरील संकल्पनात्मक शिक्षण पाधुकाचे स्टुडंट हँडबुक\nऑन अॅडव्हान्स ऑडिटिंग: सेकर आणि बी सर्वना प्रसाथ यांचा सीए फायनल\nनवीन CA Course अभ्यासक्रम सीए फायनल मार्किंग स्कीम खालील तक्त्यात सीए अंतिम परीक्षेसाठी परीक्षेचा नमुना आणि मार्किंग योजना पहा.\nगट 1 सीए अंतिम पेपर 1: आर्थिक अहवाल परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण गुण 100 कालावधी 3 तास भाषा इंग्रजी/ हिंदी प्रश्नांची संख्या 6 पासून 5 प्रश्नांची उत्तरे द्यावीत मूल्यांकन नमुना प्रश्नाचे प्रकार विषयात्मक प्रश्नाचे प्रकार CA अंतिम\nपेपर 2: धोरणात्मक आर्थिक व्यवस्थापन परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण गुण 100 कालावधी 3 तास भाषा इंग्रजी/हिंदी विचारलेल्या प्रश्नांची संख्या 6 मधून 5 प्रश्नांची उत्तरे द्यावीत मूल्यांकन नमुना प्रश्नांचे प्रकार प्रश्नाचे व्यक्तिपरक प्रकार CA अंतिम\nपेपर 3: प्रगत ऑडिटिंग आणि व्यावसायिक नैतिकता परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण गुण 100 कालावधी 3 तास भाषा इंग्रजी/ हिंदी भाग 1 मध्ये 30 MCQ प्रश्न विचारलेल्या प्रश्नांची संख्या, आणि भाग 2 मध्ये 6 प्रश्नांची उत्तरे द्यावीत. मूल्यांकन नमुना 30:70 प्रश्नाचे प्रकार व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ दोन्ही प्रकारचे प्रश्न सीए अंतिम\nपेपर 4: कॉर्पोरेट आणि संबंधित कायदे परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण गुण 100 कालावधी 3 तास\nभाषा इंग्रजी/ हिंदी प्रश्नांची संख्या 6 पासून 5 प्रश्नांची उत्तरे द्यावीत मूल्यांकन नमुना प्रश्नाचे प्रकार प्रश्नाचे व्यक्तिपरक प्रकार CA अंतिम\nपेपर 2: धोरणात्मक आर्थिक व्यवस्थापन परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण 100 गुण कालावधी 3 तास भाषा इंग्रजी/हिंदी प्रश्नांची संख्या 6 पासून 5 प्रश्नांची उत्तरे द्यावीत मूल्यांकन नमुना प्रश्नांचे प्रकार प्रश्नाचे व्यक्तिपरक प्रकार सीए अंतिम\nपेपर 3: प्रगत लेखापरीक्षण आणि व्यावसायिक नैतिकता परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण 100 गुण कालावधी 3 तास भाषा इंग्रजी/ हिंदी भाग 1 मध्ये विचारलेल्या 30 MCQ प्रश्नांची संख्या आणि भाग 2 मध्ये 6 मधून 5 प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. मूल्यांकन नमुना 30:70 प्रश्नाचे प्रकार व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ दोन्ही प्रकारचे प्रश्न सीए अंतिम\nपेपर 4: कॉर्पोरेट आणि संबंधित कायदे परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण 100 गुण\nकालावधी 3 तास भाषा इंग्रजी/ हिंदी भाग 1 मध्ये विचारलेल्या 30 MCQ प्रश्नांची संख्या आणि भाग 2 मध्ये 6 मधून 5 प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. मूल्यांकन नमुना 30:70 प्रश्नाचे प्रकार व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ दोन्ही प्रकारचे प्रश्न सीए अंतिम पेपर 4: कॉर्पोरेट आणि संबंधित कायदे परीक्षा नमुना तपशील\nतपशील एकूण 100 गुण कालावधी 3 तास भाषा इंग्रजी/ हिंदी भाग 1 मध्ये विचारलेल्या 30 MCQ प्रश्नांची संख्या आणि भाग 2 मध्ये 6 मधून 5 प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. मूल्यांकन नमुना 30:70 प्रश्नाचे प्रकार व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ दोन्ही प्रकारचे प्रश्न\nगट 2 सीए अंतिम पेपर 5:\nसामरिक खर्च व्यवस्थापन आणि कामगिरी मूल्यमापन परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण गुण 100 कालावधी 3 तास भाषा इंग्रजी/ हिंदी विचारलेल्या प्रश्नांची संख्या उमेदवारांना 6 पैकी 5 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील मूल्यांकन नमुना प्रश्नाचे प्रकार\nव्यक्तिपरक प्रश्न CA अंतिम पेपर 6A: जोखीम व्यवस्थापन परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण गुण 100 कालावधी 4 तास भाषा इंग्रजी/ हिंदी भाग 1 मध्ये विचारलेल्या 30 MCQ प्रश्नांची संख्या आणि भाग 2 मध्ये 5 मधून 4 प्रश्नांची उत्तरे द्यायच्या आहेत.\nमूल्यांकन नमुना 30:70 प्रश्नाचे प्रकार वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ दोन्ही सीए अंतिम पेपर 6 बी: वित्तीय सेवा आणि भांडवली बाजार तपशील तपशील एकूण गुण 100 कालावधी 4 तास भाषा इंग्रजी/ हिंदी भाग 1 मध्ये 30 MCQ प्रश्न विचारलेल्या प्रश्नांची संख्या, आणि भाग 2 मध्ये 5 मधून 4 प्रश्नांची उत्तरे द्यावीत.\nमूल्यांकन नमुना 30:70 प्रश्नाचे प्रकार वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ दोन्ही सीए अंतिम पेपर 6 सी: आंतरराष्ट्रीय कर आकारणी परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण गुण 100 कालावधी 4 तास भाषा इंग्रजी/ हिंदी\nभाग 1 मध्ये 30 MCQ प्रश्न विचारलेल्या प्रश्नांची संख्या, आणि भाग 2 मध्ये 5 मधून 4 प्रश्नांची उत्तरे द्यावीत.\nमूल्यांकन नमुना 30:70 प्रश्नाचे प्रकार वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ दोन्ही सीए अंतिम\nपेपर 6 सी: आंतरराष्ट्रीय कर आकारणी परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण गुण 100 कालावधी 4 तास भाषा इंग्रजी/ हिंदी भाग 1 मध्ये 30 MCQ प्रश्न विचारलेल्या प्रश्नांची संख्या, आणि भाग 2 मध्ये 5 मधून 4 प्रश्नांची उत्तरे द्यावीत.\nमूल्यांकन नमुना 30:70 प्रश्नाचे प्रकार वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ दोन्ही CA अंतिम\nपेपर 6D: आर्थिक कायदे परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण गुण 100 कालावधी 4 तास भाषा इंग्रजी/ हिंदी भाग 1 मध्ये 30 MCQ प्रश्न विचारलेल्या प्रश्नांची संख्या, आणि भाग 2 मध्ये 5 मधून 4 प्रश्नांची उत्तरे द्यावीत.\nमूल्यांकन नमुना 30:70 प्रश्नाचे प्रकार वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ दोन्ही CA अंतिम\nपेपर 6E: ग्लोबल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण गुण 100 कालावधी 4 तास भाषा इंग्रजी/ हिंदी भाग 1 मध्ये 30 MCQ प्रश्न विचारलेल्या प्रश्नांची संख्या, आणि भाग 2 मध्ये 5 मधून 4 प्रश्नांची उत्तरे द्यावीत. मूल्यांकन नमुना 30:70 प्रश्नाचे प्रकार वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ दोन्ही\nसीए अंतिम पेपर 6 एफ: बहु -विषयक प्रकरण अभ्यास परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण 100 गुण कालावधी 4 तास भाषा इंग्रजी/ हिंदी भाग 1 मध्ये विचारलेल्या 30 MCQ प्रश्नांची संख्या आणि भाग 2 मध्ये 5 मधून 4 प्रश्नांची उत्तरे दिली जाणार आहेत. मूल्यांकन नमुना 30:70 प्रश्नाचे प्रकार वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ दोन्ही\nसीए अंतिम पेपर 7: प्रत्यक्ष कर कायदे आणि आंतरराष्ट्रीय कर आकारणी परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण 100 गुण कालावधी 3 तास भाषा इंग्रजी/ हिंदी भाग 1 मध्ये विचारलेल्या 30 MCQ प्रश्नांची संख्या आणि भाग 2 मध्ये 6 मधून 5 प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. मूल्यांकन नमुना 30:70 प्रश्नाचे प्रकार वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ दोन्ही\nसीए अंतिम पेपर 8: अप्रत्यक्ष कर कायदे परीक्षा नमुना तपशील तपशील एकूण 100 गुण कालावधी 3 तास भाषा इंग्रजी/ हिंदी भाग 1 मध्ये विचारलेल्या 30 MCQ प्रश्नांची संख्या आणि भाग 2 मध्ये 6 मधून 5 प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. मूल्यांकन नमुना 30:70 प्रश्नाचे प्रकार वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ दोन्ही\nCA Course चार्टर्ड अकाउंटंट काय करतो \nचार्टर्ड अकाउंटंटच्या विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या असतात. त्यांना खालील मुद्द्यांमध्ये तपासा. ऑडिटिंग – सीएच्या तत्त्वांपैकी एक म्हणजे ऑडिटिंग. या कामात कॉर्पोरेट आर्थिक स्टेटमेंटचे पुनरावलोकन करणे आणि खात्याचे खाते पाहणे समाविष्ट आहे. हे अनेक लेखा पद्धतींचे मुख्य कार्य आहे. कर लेखा – कर लेखा ही एक महत्वाची गोष्ट आहे जी CAs ने अंमलात आणणे आवश्यक आहे.\nकोणतीही संस्था चालवण्यासाठी कर हाताळणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. ते वैयक्तिक आणि कॉर्पोरेट आयकर विवरण तयार करतात आणि कर योजना आयोजित करतात.\nफायनान्शिअल अकाउंटिंग – सनदी लेखापाल देखील आर्थिक लेखांकनाच्या कामात गुंतलेले असतात.\nते स्वतःला महत्त्वपूर्ण आर्थिक बाबींमध्ये गुंतवून ठेवतात, व्यवसायाबद्दल बोलण्यासाठी पुरवठादार आणि ग्राहकांना हाताळतात. बजेट विश्लेषण – चार्टर्ड अकाउंटंट विशिष्ट व्यावसायिक संस्थेसाठी आर्थिक व्यवस्था तयार करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी बजेट विश्लेषण करण्याचे काम देखील हाताळतात.\nकॉस्ट मॅनेजमेंट – कॉस्ट मॅनेजमेंट हे देखील सीए द्वारे पार पाडण्यासाठी आवश्यक काम आहे. व्यवस्थापन लेखापाल विविध संस्थांमध्ये काम करतात आणि व्यवसाय खाते पुनरावलोकन आणि भांडवली आर्थिक नियोजनात मदत करतात.\nCA Course कसा करावा \n CA Course मध्ये आर्टिकलशिप म्हणजे काय \nचार्टर्ड अकाऊंटन्सीमधील आर्टिकलशिप हा या प्रोग्रामचा एक विशिष्ट अभ्यासक्रम आहे, जो सीए-आयपीसीसी कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना करावा लागतो. या लेखमालेच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांसमोर एकच आव्हान आहे ते म्हणजे त्यांच्या लेखन उद्देशाशी जुळणारी परिपूर्ण जागा निवडणे. सीए आर्टिकलशिप कोर्स पात्रता निकषांनुसार, सीपीटी विद्यार्थ्यांना आयपीसीसी कोर्समधील दोन्ही गटांमधून येणे आवश्यक आहे.\nतसेच त्यांना CA लेख सुरू होण्यापूर्वी 100 तास ITT तसेच अभिमुखता कार्यक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेशासाठी किमान 55% ते 60% एकतर पदवी किंवा पदव्युत्तर गुण असणे आवश्यक आहे.\nCA Course नंतरचे अभ्यासक्रम कोणते \nचार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स नंतर भरपूर वाव आहे, जे उमेदवार शोधू शकतात. CA अभ्यासक्रमानंतरही उच्च शिक्षण घेतल्याने एखाद्या व्यक्तीला तुलनेने नामांकित नोकर्‍या सहज मिळण्याची शक्यता निर्माण होते आणि व्यक्तीची कौशल्येही वाढतात. सीए नंतर तुम्ही खालील कोर्सेस पाहू शकता.\nअभ्यासक्रमांचे वर्णन CFA (चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट)\nCFA हा CA नंतर पाठपुरावा करण्यासाठी सर्वात लोकप्रिय अभ्यासक्रमांपैकी एक आहे आणि जागतिक स्तरावर देखील मान्यताप्राप्त आहे.\nCFA साठी पात्रता मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.\nभारतातील CFA साठी सरासरी कोर्स फी INR 6,82,300 आहे. गुंतवणूक बँकिंग विविध गुंतवणूक बँकिंग अभ्यासक्रम आहेत जे उमेदवार सीए पदवी पूर्ण केल्यावर करू शकतात. उमेदवारांनी किमान 50% एकूण गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.\nगुंतवणूक बँकिंग कार्यक्रमासाठी अभ्यासक्रम शुल्क INR 2 ते 22 लाखांपर्यंत आहे. सीएस (कंपनी सेक्रेटरी) सीएस हा 3 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, जो बॅचलर डिग्रीच्या बरोबरीचा मानला जातो. या अभ्यासक्रमासाठी पात्रता 10+2 परीक्षा यशस्वीरित्या आहे. या कार्यक्रमासाठी एकूण कोर्स फी INR 22,600 आहे.\nसीपीए (सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट) सीपीए हा 2 ते 4 वर्षांचा कोर्स आहे, जो सीए प्रोग्राम पूर्ण केल्यावर जाण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. उमेदवारांनी अकाऊंटन्सीमध्ये ग्रॅज्युएशन केलेले असावे आणि त्यांच्याकडे बारावीत गणित, अर्थशास्त्र आणि खाते असावे. CPA साठी कोर्स फी 3.75-4 लाख आहे.\nLLB (Bachelors of Law) LLB हा 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमाची पात्रता मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेकडून यूजी पदवी असणे आवश्यक आहे.\nCLAT द्वारे या कोर्सची फी INR 15.52 लाख आहे. FRM (फायनान्शिअल रिस्क मॅनेजर) FRM किंवा फायनान्शिअल रिस्क मॅनेजर कोर्सेस 1 ते 3 वर्षापर्यंत चालतात. उमेदवारांनी त्यांचे पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे\nजे या अभ्यासक्रमासाठी मूलभूत पात्रता म्हणून आवश्यक आहे. परीक्षेसाठी ऑफर केलेले अभ्यासक्रम शुल्क $350 (INR 25815) आहे.\nCA Course साठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत \n(सीए) कोर्स करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला अनेक कौशल्ये असणे आवश्यक आहे किंवा ती आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यांना खाली तपासा. शिस्त, परिश्रम आणि कठोर परिश्रम वैचारिक समज विश्लेषणात्मक कौशल्ये संप्रेषण कौशल्ये अपयश स्वीकारण्याची क्षमता घट्ट रस्ता चालणे सामान्य व्यवसाय स्वारस्य आणि जागरूकता IT प्रवीणता संख्याशास्त्र संस्थात्मक आणि वेळ व्यवस्थापन कौशल्ये एक पद्धतशीर दृष्टीकोन स्वयं-प्रेरणा आणि वचनबद्धता\nशीर्ष 20 CA Course फर्म असलेले उमेदवार\nअनेकदा सर्वात नामांकित चार्टर्ड अकाउंटन्सी कंपन्यांमध्ये काम करताना दिसतात. खालील सारणीमध्ये भारतातील शीर्ष 20 CA कंपन्या पहा.\nपीडब्ल्यूसी डेलॉइट KPMG C.\nवासुदेव आणि कंपनी अर्न्स्ट अँड यंग (ईवाय)\nसाहनी नटराजन आणि बहल (SNB)\nएसएस कोठारी लुथरा आणि लुथरा\nसुरेश सुराणा अँड असोसिएट्स\nएलएलपी देसाई हरिभक्ती Sr Dinodia & Co.\nLLP TR चढ्ढा अँड कंपनी\nदीवान पीएन चोप्रा अँड कंपनी\nएसपी चोप्रा अँड कंपनी\nपी चोप्रा अँड कं. खन्ना आणि अन्नधानम\nएस अय्यर आणि कंपनी\nसीए कोर्स एखाद्या व्यक्तीसाठी अनेक संधी घेऊन येतो. उमेदवारांना अनेकदा प्रसिद्ध संस्थांमध्ये नामांकित उच्च पद मिळते. खालील कोष्टकात हा CA अभ्यासक्रम धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वोत्तम नोकऱ्या तपासा. नोकरी प्रोफाइल नोकरी वर्णन सरासरी पगार\nलेखा व्यवस्थापक – लेखा व्यवस्थापक दैनंदिन लेखा कार्याचे व्यवस्थापन आणि देखरेख करतात. ते लेखा डेटा आणि आर्थिक स्टेटमेन्टचे परीक्षण आणि विश्लेषण करतात. त्यांनी योग्य लेखा तत्त्वे, पद्धती आणि धोरणे देखील सेट केली. INR 686,609\nकर तज्ञ – कर आकारणी तज्ञ किंवा कर सल्लागार ग्राहकांसाठी कर दायित्व कमी करण्याचे मार्ग शोधतात. ते विविध गुंतवणूक पोर्टफोलिओवर करांचा अंदाज लावण्याचे काम देखील करतात. INR 674,232 प्रतिवर्ष\nलेखापाल – लेखापाल सध्याच्या नियमांचे आणि कायद्यांचे अचूकता आणि अनुपालन सुनिश्चित करणार्‍या आर्थिक विधानांचे परीक्षण करतात. ते कर संबंधित कार्ये देखील हाताळतात. INR 249,492 प्रतिवर्ष\nलेखापरीक्षण तज्ञ – लेखापरीक्षण तज्ञ लेखापरीक्षकांना पुरेसे तसेच योग्य लेखापरीक्षण पुरावे सुरक्षित करण्यात मदत करतात. लेखापरीक्षण तज्ञ दोन प्रकारचे असतात ज्यात दोन भिन्न स्पेशलायझेशन असतात, म्हणजे अंतर्गत लेखा परीक्षक आणि बाह्य लेखापरीक्षक. INR 364,298 वार्षिक\nCA Course बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न \nप्रश्न. CA उत्तीर्ण होणे सोपे आहे का\nउ. चार्टर्ड अकाउंटन्सीची परीक्षा फारशी कठीण नसते. बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार हा अभ्यासक्रम करू शकतात. योग्य तयारी आवश्यक आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम घोकून घेणारे विद्यार्थी या परीक्षेत सहज प्रवेश करू शकतात.\nप्रश्न. सीए कोर्सचा पगार किती आहे\nउ. सीए कोर्स असलेल्या व्यक्तीचे वेतन, जॉब प्रोफाइलवर आधारित बदलते.\nचार्टर्ड अकाउंटंट – वार्षिक ७.२५ लाख\nवित्तीय अधिकारी – वार्षिक 35 लाख\nसहाय्यक खाते व्यवस्थापक – 5 लाख\nआर्थिक विश्लेषक – 6 लाख\nप्रश्न. सीए ही एक धकाधकीची नोकरी आहे का\nउ. चार्टर्ड अकाउंटंटची नोकरी ही काही तणावाची नोकरी नाही. उमेदवार प्रामुख्याने या कोर्सची निवड करतात आणि तेव्हापासूनच त्यांना खूप मेहनत करण्याचे आणि त्यांच्या सादरीकरणासाठी वेळ देण्याचे प्रशिक्षण दिले जाते.\nप्रश्न. सरासरी विद्यार्थी सीए क्रॅक करू शकतो का\nउ. नाही. एकंदरीत CA परीक्षा उत्तीर्ण होणे फार कठीण नाही, परंतु सामान्य विद्यार्थ्यासाठी परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करणे खूप कठीण असते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रमापेक्षा अधिक स्मार्ट वर्क आवश्यक आहे.\nप्रश्न. CA श्रीमंत होऊ शकतो का\nउ. नक्कीच. CA अत्यंत श्रीमंत असू शकतात. हे ट्रेंडिंगपैकी एक आहे तसेच सर्वात जास्त पगाराच्या नोकऱ्यांपैकी एक आहे. अनुभवी CA चा पगार वार्षिक 35 लाखांपर्यंत असू शकतो.\nप्रश्न. CA साठी सर्वोत्तम कोर्स कोणता आहे\nउत्तर चार्टर्ड अकाऊंटन्सी प्रोग्रामसह काही सर्वोत्तम अभ्यासक्रम आहेत –\nCPA (प्रमाणित सार्वजनिक लेखापाल)\nCIA (प्रमाणित अंतर्गत लेखापरीक्षक)\nCFP (प्रमाणित वित्तीय नियोजक)\nACCA (असोसिएशन ऑफ सर्टिफाइड चार्टर्ड अकाउंटंट्स), इ.\nप्रश्न. CA साठी गणित अनिवार्य आहे का\nउत्तर 11वी आणि 12वी इयत्तांमध्ये गणित असणे हा कोर्स करण्यासाठी मुख्यतः एक घटक नाही. तथापि, CA परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गणित, अर्थशास्त्र आणि खाते यासारखे अभ्यासक्रम जाणून घेणे आवश्यक आहे.\nप्रश्न. CA साठी वयोमर्यादा आहे का\nउत्तर उमेदवार 12 वी इयत्ते पूर्ण करून CA अभ्यासक्रम करू शकतात आणि कार्यक्रमासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.\nप्रश्न. CA चा यशाचा दर किती आहे\nउत्तर जरी सीए परीक्षा सुरुवातीला फारशी कठीण नसली तरी सीए फायनल परीक्षेचा यशाचा दर थोडा कमी आहे. 2021 च्या जुलै सत्राच्या सीए अंतिम परीक्षेसाठी ICAI च्या प्रकाशनानुसार, नवीन अभ्यासक्रम गटासाठी उत्तीर्णतेचा दर 11.97% आणि जुन्या कोर्स गटाचा 1.57% आहे.\nप्रश्न. सीएफए सीए पेक्षा कठीण आहे का \nउत्तर सीएफए आणि सीए अभ्यासक्रमाच्या तुलनेत, कोणता एक कठीण आहे, सीए अभ्यासक्रमाला वरचा हात मिळतो कारण या कार्यक्रमाची उत्तीर्णता टक्केवारी सीएफएपेक्षा कमी आहे.\nटीप.. हया बद्दल अधिक माहिती या पेज वर ऍड केली जाईल त्यासाठी वारंवार या वेबसाईटला भेट देत रहा अथवा साईट वर Notification Allow करा..\nहे मित्रांसोबत शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/pages/z200312194638/view", "date_download": "2022-10-04T16:27:25Z", "digest": "sha1:UZCJGD2E7P7QVCAG2PYL5JYIDL6SDQPS", "length": 35010, "nlines": 76, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मतभिन्नतेचे दोन विषय - - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसिद्धचरित्र|प्रस्तावना|\nमतभिन्नतेचे दोन विषय -\nअस्सल आणि इतर प्रतींचा अधिक तपशील\nमतभिन्नतेचे दोन विषय -\nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nमतभिन्नतेचे दोन विषय -\nश्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.\nमतभिन्नतेचे दोन विषय -\nश्रीसिद्धचरित्राचे लेखक श्रीपति म्हणजे प्रात:स्मरणीय साध्वी गोदामाई यांचे बंधु श्रीपतराव कीर्तने हे होत अशा समजुतीचा एक पक्ष असून सदर श्रीपति हे गोदावरी माउलींचे बंधु नाहींत; तर श्रीतिकोटेकर महाराजांचे एक अनुग्रहीत शिष्य `श्रीपतिबोवा गोळख' नामक होते, त्यांनीं ही पोथी लिहिली असें दुसरें मत आहे. ही झाली पोथी कर्त्याबाबतची मतभिन्नता गुरुपरंपरा सांगताना व अन्यही सर्व स्थळीं सदर पोथींत देवचूडामणि ही एकच व्यक्ति होती या श्रद्धेनें सर्वत्र उल्लेख आले आहेत. चूडामणि हे ज्ञानदेवांचे शिष्य असाच सगळीकडे उल्लेख मिळतो; त्यामुळें `देवचूडामणि' हें एकाच सत्पुरुषाचे जोड-नांव (देववत्‍ चूडामणि) आहे असें मत असून दुसरें मत असें कीं, श्रीज्ञानदेवांचा अनुग्रह मुळांत देवनाथ नांवाच्या साधुपुरुषास मिळाला आणि त्यांचेपासून नंतर चूडामणि, गुंडामहाराज अशी परंपरा तयार झाली. याप्रमाणें `देव चूडामणि' या संज्ञेसंबंधीं दोन वेगळी मतें आहेत. कोल्हापूर येथील श्रीयुत अ.भा. ऊर्फ दादामहाराज किर्लोस्कर यांनीं समक्ष भेटींत व पत्रद्वारें, जुन्या पिढींतील कांहीं सांप्रदायिक व्यक्तींची नांवें व अनुषंगिक माहिती कळवून, ``श्रीपति म्हणजे श्रीपतिबोवा गोळख आणि देवचूडामणि म्हणजे देववत्‍ चूडामणि, देवनाथ व चूडामणि अशा दोन व्यक्ति नव्हेत'' अशी ठाम मतें कळविलीं आहेत. श्रीकिर्लोस्कर महाराज हेही या संप्रदायाशी संबंधित असल्यानें येथें त्यांचा परिचय करुन देणें आवश्यक वाटतें. श्रीकिर्लोस्करमहाराजांचे वय सुमारे सत्तर वर्षाचे आहे. अगदी बालपणीं, पूज्य गोदूताई-आईंनीं नेत्रांस अमृत करस्पर्श केल्यामुळें आपलें दृष्टिमांद्य नाहीसें झालें अशी आठवणही श्रीदादामहाराज सांगतात. कै. चंद्रोबा चव्हाण, नानाबोवा शिंदे, सदोबा हवलदार, वगैरे मंडळी श्रीतिकोटेकर महाराजांचा अनुग्रहीत असून भास्करपंत किर्लोस्करांच्या नित्य बैठकींतील असत. हे सर्व सज्जन जरी तिकोटेकरांचे शिष्य होते तरी खुद्द कोल्हापूरांतच गोदामाईंसारख्या महायोगिनीची सत्संगति नेहमीं मिळत असल्यानें सर्वजण गोदूताईनाही गुरुस्थानींच मानीत असत. कै. नानाबुवा शिंदे यांच्या सूचनेवरुन श्रीदादामहाराज इतरांना अनुग्रह देऊं लागले. यांचा शिष्यवर्गही हल्लीं बराचसा आहे. श्रीतिकोटेकर महाराजांच्या दत्तउपासनेचा वारसा किर्लोस्कर यांजकडे उत्कट भक्तिप्रेमानें चाललेला आजही दिसतो. ``श्रीसिद्धचरित्राची शिळा छाप पोथी हीच सर्वस्वी प्रमाण मानून सेवा मंडळानें त्याच पोथीचें पुनर्मुद्रण करावे. आणखी प्रती पाह्यच्याच असतील तर त्यासाठी लागेल तेवढा कालावधि घेऊन संशोधन करावे. तूर्त चाललेली घाई करुं नये. मिळतील त्या सर्व पोथ्यांतील सर्व पाठभेद कामतांच्या गुरुचरित्र आवृत्तिसारखें नोंदवावेत. टीपा, प्रस्तावना, छायाचित्रें वगैरेंची कांहीं आवश्यकता नाहीं'' अशा आशयाचें पत्र ज्या सज्जनांनीं सद्गुरु स्वामींकडे पाठविलें होते असें आम्हीं प्रस्तावनेच्या पहिल्या भागांत नमूद केलें होते ते सांप्रदायिक सज्जन म्हणजेच सदर किर्लोस्कर महाराज होत. (मतभिन्नतेचे दोन विषय `या मुद्द्यांचा ऊहापोह करण्यासाठीं मुख्यत: किर्लोस्कर महाराजांच्या पत्रव्यवहारानें चालना मिळाली. दुर्दैवानें दि. चार एप्रिल १९७० या दिवशीं किर्लोस्करदादांची कोल्हापूर येथें निर्घृण हत्या झाली. सिद्धचरित्राची ही आवृत्ति प्रकाशित होण्यापूर्वीच, पाशवी अत्याचारामुळें श्रीकिर्लोस्कर महाराजांना इहलोकीची यात्रा संपवावी लागली याचा संपादकांना व सेवा मंडळाला अत्यंत शोक होतो.) श्रीमत्‍ सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरुपानंद यांच्या अत्यंत अनाग्रही स्वभावाचा ज्यांना अल्प किंवा दृढ परिचय आहे त्यांच्या हें सहज लक्षांत येईल कीं `श्रीपति गोळख का श्रीपति कीर्तने गुरुपरंपरा सांगताना व अन्यही सर्व स्थळीं सदर पोथींत देवचूडामणि ही एकच व्यक्ति होती या श्रद्धेनें सर्वत्र उल्लेख आले आहेत. चूडामणि हे ज्ञानदेवांचे शिष्य असाच सगळीकडे उल्लेख मिळतो; त्यामुळें `देवचूडामणि' हें एकाच सत्पुरुषाचे जोड-नांव (देववत्‍ चूडामणि) आहे असें मत असून दुसरें मत असें कीं, श्रीज्ञानदेवांचा अनुग्रह मुळांत देवनाथ नांवाच्या साधुपुरुषास मिळाला आणि त्यांचेपासून नंतर चूडामणि, गुंडामहाराज अशी परंपरा तयार झाली. याप्रमाणें `देव चूडामणि' या संज्ञेसंबंधीं दोन वेगळी मतें आहेत. कोल्हापूर येथील श्रीयुत अ.भा. ऊर्फ दादामहाराज किर्लोस्कर यांनीं समक्ष भेटींत व पत्रद्वारें, जुन्या पिढींतील कांहीं सांप्रदायिक व्यक्तींची नांवें व अनुषंगिक माहिती कळवून, ``श्रीपति म्हणजे श्रीपतिबोवा गोळख आणि देवचूडामणि म्हणजे देववत्‍ चूडामणि, देवनाथ व चूडामणि अशा दोन व्यक्ति नव्हेत'' अशी ठाम मतें कळविलीं आहेत. श्रीकिर्लोस्कर महाराज हेही या संप्रदायाशी संबंधित असल्यानें येथें त्यांचा परिचय करुन देणें आवश्यक वाटतें. श्रीकिर्लोस्करमहाराजांचे वय सुमारे सत्तर वर्षाचे आहे. अगदी बालपणीं, पूज्य गोदूताई-आईंनीं नेत्रांस अमृत करस्पर्श केल्यामुळें आपलें दृष्टिमांद्य नाहीसें झालें अशी आठवणही श्रीदादामहाराज सांगतात. कै. चंद्रोबा चव्हाण, नानाबोवा शिंदे, सदोबा हवलदार, वगैरे मंडळी श्रीतिकोटेकर महाराजांचा अनुग्रहीत असून भास्करपंत किर्लोस्करांच्या नित्य बैठकींतील असत. हे सर्व सज्जन जरी तिकोटेकरांचे शिष्य होते तरी खुद्द कोल्हापूरांतच गोदामाईंसारख्या महायोगिनीची सत्संगति नेहमीं मिळत असल्यानें सर्वजण गोदूताईनाही गुरुस्थानींच मानीत असत. कै. नानाबुवा शिंदे यांच्या सूचनेवरुन श्रीदादामहाराज इतरांना अनुग्रह देऊं लागले. यांचा शिष्यवर्गही हल्लीं बराचसा आहे. श्रीतिकोटेकर महाराजांच्या दत्तउपासनेचा वारसा किर्लोस्कर यांजकडे उत्कट भक्तिप्रेमानें चाललेला आजही दिसतो. ``श्रीसिद्धचरित्राची शिळा छाप पोथी हीच सर्वस्वी प्रमाण मानून सेवा मंडळानें त्याच पोथीचें पुनर्मुद्रण करावे. आणखी प्रती पाह्यच्याच असतील तर त्यासाठी लागेल तेवढा कालावधि घेऊन संशोधन करावे. तूर्त चाललेली घाई करुं नये. मिळतील त्या सर्व पोथ्यांतील सर्व पाठभेद कामतांच्या गुरुचरित्र आवृत्तिसारखें नोंदवावेत. टीपा, प्रस्तावना, छायाचित्रें वगैरेंची कांहीं आवश्यकता नाहीं'' अशा आशयाचें पत्र ज्या सज्जनांनीं सद्गुरु स्वामींकडे पाठविलें होते असें आम्हीं प्रस्तावनेच्या पहिल्या भागांत नमूद केलें होते ते सांप्रदायिक सज्जन म्हणजेच सदर किर्लोस्कर महाराज होत. (मतभिन्नतेचे दोन विषय `या मुद्द्यांचा ऊहापोह करण्यासाठीं मुख्यत: किर्लोस्कर महाराजांच्या पत्रव्यवहारानें चालना मिळाली. दुर्दैवानें दि. चार एप्रिल १९७० या दिवशीं किर्लोस्करदादांची कोल्हापूर येथें निर्घृण हत्या झाली. सिद्धचरित्राची ही आवृत्ति प्रकाशित होण्यापूर्वीच, पाशवी अत्याचारामुळें श्रीकिर्लोस्कर महाराजांना इहलोकीची यात्रा संपवावी लागली याचा संपादकांना व सेवा मंडळाला अत्यंत शोक होतो.) श्रीमत्‍ सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरुपानंद यांच्या अत्यंत अनाग्रही स्वभावाचा ज्यांना अल्प किंवा दृढ परिचय आहे त्यांच्या हें सहज लक्षांत येईल कीं `श्रीपति गोळख का श्रीपति कीर्तने ' `देववत्‍ चूडामणि का देवनाथ आणि चूडामणि' या मतभिन्नतेचा निर्णय लावावा असें सद्गुरुंना जरुरीचें वाटणें संभवनीय नाहीं. तसेंच या संदर्भात ऊहापोह करुन योग्य ठरलेलें मतच मानणें आणि चूक ठरलेंले मत चुकीचें आहे असा अट्‍टाहास धरणें - यांतील कोणतीच भूमिका स्वामींजवळ नव्हती आणि नसेल.\n`करणें का न करणें हें आघवे तोचि जाणे हें आघवे तोचि जाणे विश्व चळतसे जेणें \nया बोधांत सद्गुरु कधीचेच समरसून राहिले आहेत. ओवींतील करणें व न करणें या क्रियापदांत यच्चयावत्‍ क्रियापदांचा अंतर्भाव आहे असें समजलें म्हणजे श्रीपति हे गोळख अथवा कीर्तने - कोणीतरी एक होत - व देवनाथ चूडामणि दोन व्यक्ति होत्या याबाबतींत `असणें का नसणें हें आघवे तोचि जाणे' हीच सद्गुरुंची अनाग्रही भूमिका राहणार. सद्गुरुंच्या या परमोच्च स्थितीचें आम्हास सतत स्मरण असल्यानें, पुढील विवेचनांत आम्ही फक्त उभय पक्षांचीं मतें नमूद करीत आहोत. दोन प्रकारच्या, ओवीसंख्येंत फरक असलेल्या, भिन्न पाठ देणार्‍या किमान दोन पोथ्या उपलब्ध आहेत हें कळल्यामुळें जसा आम्हांला अनेक पोथ्या मिळविण्याचा, अस्सल प्रत मिळविण्याच उद्योग हातीं घ्यावा लागला त्याचप्रमाणें वरील संदर्भात भिन्न मतें आहेत हें दृष्टोत्पत्तीस आल्यामुळें कांहीं गांठीभेटी, पत्रव्यवहार करावा लागला. कांहीं ग्रंथांतून याबद्दल उल्लेख मिळाले हा सर्व तपशील येथें नोंदवीत आहोंत. कोल्हापुरांत श्रीकिर्लोस्करांच्याच वयाचे व सद्गुरु विश्वनाथमहाराज रुकडीकर यांचे शिष्य श्री. अण्णासाहेब रुकडीकर हे आहेत. त्यांच्या माहितीप्रमाणें सिद्धचरित्राचे लेखक श्रीपति म्हणजे श्रीपतराव कीर्तने (गोदूताईंचे बंधु) हे होत. ``श्रीपति म्हणजे श्रीपति गोळख हें त्रिवार सत्य आहे'' अशा शब्दांत श्रीकिर्लोस्करांनीं आपलें मत सांगितलें. या बाबतींत जास्त प्रकाश टाकणारी माहिती किर्लोस्कर व रुकडीकर या दोघांच्याही संग्रहीं नाहीं ही खेदाची बाब होय. त्या त्या मताचा पाठपुरावा करणार्‍या आणखी कोणा जुन्या पिढींतील व्यक्तींची माहितीही आम्हांस मिळूं शकली नाहीं. खुद्द सिद्धचरित्रांत श्रीपतींनीं आपल्या आडनांवाचा कोठेही उल्लेख केलेला नाहीं अगर आपण गोदामाईचे (मांसवंशांतील) बंधु असाही सूचक निर्देश केला नाहीं. ऐकीव पुरावा, ग्रंथान्तर्गत पुरावा वगैरेची छाननी करुन, जवळजवळ निष्कर्षापर्यंत पोहोंचण्याइतका या बाबतींत ऊहापोह करणें (सहज नव्हे पण) शक्य आहे परंतु आम्ही वर नमूद केलेल्या भूमिकेप्रमाणें येथें केवळ दोन्ही मतें वाचकांपुढें मांडली आहेत.\n याही बाबतींत श्रीकिर्लोस्कर महाराजांशीं ज्या भेटी व पत्रव्यवहार झाला त्यांत त्यांची श्रद्धा खालीलप्रमाणें व्यक्त झाली आहे. १४ एप्रिल १९६९ च्या पत्रांत ते लिहितात :\n``........ तीच बाब ज्ञानेश्वर कृपाविभूषित श्रीदेवनाथांबद्दलची. हे तेच देवनाथ असतील. त्यांचें कार्य महत्त्वाचें, अमोल असेल परंतु आम्हा परंपरागतांना `देवचूडामणि' म्हणतांना देवनाथ डोळ्यासमोर येऊं नयेत. ब्र.भू. नानाबुवा शिंदे `देववत्‍ चूडामणि' असें म्हणाले होते. सद्गुरुंनीं सांगतानाही `देवनाथ चूडामणि' असे सांगण्यास हरकत नव्हती. ते देवनाथ प्रत्यक्ष दंवतुल्य असतील पण परंपरेच्या प्रस्तावनेंत त्यांचा संबंध नाहीं ........''\nदेवचूडामणि ही एकच व्यक्ति होती या श्रद्धेला बळकट पुरावा खुद्द सिद्धचरित्रांतच आहे आरंभापासून अखेरपर्यंत या पोथींत जेथें जेथें देवचूडामणि हें नांव आलें आहे तेथें तें एकाच व्यक्तीला अनुलक्षून आहे आणि जेथें गुरुपरंपरा सांगितली आहे तेथें `ज्ञानदेवांनीं चूडामणींना अनुग्रह दिला' अशा अर्थाच्या ओव्या मिळतात. हें सिद्धचरित्र पोथीपुरतें निरुपवाद असल्यानें, वाचकांना कोणत्याही अध्यायांत असे उल्लेख सापडतील. मूळ ओव्या उद्‍धृत करण्याची जरुरी वाटत नाहीं. १४ एप्रिल १९६९ रोजीं पत्र लिहिण्यापूर्वीही समक्ष भेंटींत श्रीकिर्लोस्कर महाराजांनीं हेच विचार व्यक्त केल्यामुळें आम्ही या संदर्भात `अधिकृत स्वरुपाची' कांही माहिती मिळूं शकते काय आरंभापासून अखेरपर्यंत या पोथींत जेथें जेथें देवचूडामणि हें नांव आलें आहे तेथें तें एकाच व्यक्तीला अनुलक्षून आहे आणि जेथें गुरुपरंपरा सांगितली आहे तेथें `ज्ञानदेवांनीं चूडामणींना अनुग्रह दिला' अशा अर्थाच्या ओव्या मिळतात. हें सिद्धचरित्र पोथीपुरतें निरुपवाद असल्यानें, वाचकांना कोणत्याही अध्यायांत असे उल्लेख सापडतील. मूळ ओव्या उद्‍धृत करण्याची जरुरी वाटत नाहीं. १४ एप्रिल १९६९ रोजीं पत्र लिहिण्यापूर्वीही समक्ष भेंटींत श्रीकिर्लोस्कर महाराजांनीं हेच विचार व्यक्त केल्यामुळें आम्ही या संदर्भात `अधिकृत स्वरुपाची' कांही माहिती मिळूं शकते काय याचे चिंतनांत असतांना, श्रीगुंडामहाराज देगलूरकरांचे वंशजांकडे तपास करावा अशी स्फूर्ति झाली. त्याप्रमाणें वारकरी संप्रदायांतील अध्वर्यु, वेदान्त व्यासंगी, श्रीज्ञानेश्वरीचे ख्यातनाम प्रवचनकार व गुंडामहाराजांच्या वंशांतलें ह.भ.प. श्रीधुंडामहाराज यांना ११ सप्टेंबर १९६८ रोजीं एक दीर्घ पत्र पाठविलें. त्या पत्राचें सविस्तर उत्तर त्यांचेकडून ताबडतोब आले. त्यांतील प्रस्तुत संदर्भासंबंधीचा मजकूर वाचकांपुढें ठेवीत आहोंत. श्रीधुंडामहाराज लिहितात :\n``श्रीदेवनाथ व श्रीचूडामणि हे एक नव्हेत. या दोन वेगळ्या व्यक्ति होत्या हें खरे आहे. सिद्धचरित्रांतील माहिती अपुरी आहे. श्रीदेवनाथ हे आळंदीस श्रीज्ञानेश्वर महाराजांचा अनुग्रह व्हावा म्हणून अनुष्ठान करावयास बसलें. शेवटीं प्राणत्याग करावयास सिद्ध झाले तेव्हां समाधींतून त्यांना अनुग्रह झाला व ते सिद्ध पुरुष झाले. ते फिरत देगलूर प्रांतांत आले असतां त्यांचा अधिकार पाहून चूडामणींनीं त्यांचा अनुग्रह घेतला. अशी कथा चरित्रांत आहे. ``परंपरेचा जो श्लोक प्रसिद्ध आहे तो `आदिनाथच मत्स्येंन्द्रं गोरक्षं गहिनी तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवंचूडामणिं नम: ॥' असा आहे त्यांत देवं चूडामणि अशी एकविभक्त्यन्त भिन्न पदें आहेत. एखाद्याच्या दृष्टिदोषानें किंवा अनवधानतेनें देवं वरील अनुस्वार चुकला व देवचूडामणि असा उच्चार होणें शक्य आहे. म्हणून देवं म्हणजे देवनाथ व चूडामणि असा वेगळा अर्थ आहे.\n``आपल्या संप्रदायांतील देवनाथांचे चरित्र विशेष उपलब्ध नाहीं. श्रीचूडामणींचें चरित्र जे आमच्या ``गुंडामाहात्म्यांत' आहे त्यापेक्षां अधिक माहिती मिळत नाहीं. श्रीचूडामणि महाराजांची मुख्य समाधीही देगलूर येथें आमच्या मठांतच आहे. त्यांचे वंशज तेथेंच पूजेस येतात. तात्पर्य देवनाथ व चूडामणि हे वेगळे पुरुष होऊन गेले.'' सदर पत्रांत उल्लेखिलेलें श्रीगुंडामहाराजांचें ओवीबद्ध चरित्र २४ अध्यायांचे असून ओवीसंख्या २९०० आहे. प्रस्तुत पोथी शके १८३६ मध्यें पुणें येथें आर्यभूषण छापखान्यांत छापली आहे. सध्यां हा ग्रंथ दुर्मिळ आहे. त्यांत गुरुपरंपरेचा उल्लेख अ दोनमध्यें ६३ ते ९० ओव्यांत आलेला आहे. श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा मंत्रोपदेश देवनाथांना झाला असा स्पष्ट निर्देश आहे. पुढील `तोचि प्रज्ञान उपदेश चूडामणीसी अविनाश लाधला तेणें जाहला संतोष क्रीडा निर्दोष पैं केली ॥८८॥\nया ओवीचा अर्थ महत्त्वाचा आहे.परंपरेशी निगडित अशा या जुन्या ग्रंथातूंन `देवनाथांना ज्ञानेश्वरांचा अनुग्रह झाला' असा उल्लेख मिळाला. तसेंच या संप्रदायाशीं साक्षात्‍ संबंध नसलेल्या पण एका थोर सत्पुरुषांनीं लिहिलेल्या दुसर्‍या एका ओवीबद्ध ग्रंथांत अशीच माहिती मिळाली. `आधुनिक महीपति' असा ज्यांचा यथार्थ उल्लेख होतो त्या संतकवि वै. श्रीदासगणूमहाराजांच्या अफाट वाड्मयांत अनेक साधुसंतांची चरित्रें लिहिलेली आहेत. प्रस्तुत संदर्भात, शके १८३० व शके १८४७ मध्यें रचलेल्या अनुक्रमें `संतकथामृत' व `भक्तिसारामृत' या दोन्ही ग्रंथांत कांहीं अध्यायांतून श्रीगुंडामहाराजांचे लीला चरित्र वर्णिले आहे तसेंच `भक्तिसारामृतांत' श्रीदेवनाथ महाराजांचें चरित्र आलें आहे. श्रीदासगणूमहाराजांच्या समग्र वाड्मयाचे खंड अलीकडे पुन: प्रकाशित झाले असल्यानें उपरोक्त ग्रंथ आज उपलब्ध आहेत. फक्त देवनाथ-चूडामणि यांच्या गुरुशिष्य संबंधापुरतेच श्रीदासगणूमहाराजांचे हे ग्रंथ व अध्याय तूर्त पाहायचे असल्यानें `श्रीभक्तिसारामृतांतील' श्रीदेवनाथमहाराजांसंबंधीचा दहावा अध्याय अवलोकन करीत असतां `श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेसाठीं श्रीदेवनाथांनीं समाधीजवळ एकवीस दिवस अनुष्ठान केले अशी हकीकत आहे. परस्पर भेटीचें व उपदेशाचें वृत्त श्रीदासगणूंच्याच भक्तिमधुर शब्दांत वाचूं.\n आनंद झाला माझ्या चित्ता तो वानूं कितीतरी ॥११०॥\nआतां इकडे करी कान उपदेश हा करी ग्रहण उपदेश हा करी ग्रहण \nश्रीज्ञानदेवांनीं दिलेल्या ज्ञानेश्वरीचें पठण नेवासें येथें श्रीदेवनाथांनीं मोहिनीराजापुढें केले. तें ऐकावयास स्वत: ज्ञानेश्वर महाराजही आले. ग्रंथ पूर्ण होतांच मोहिनीराज व ज्ञानदेवांनीं दोघांनींही प्रसन्न होऊन त्यांना उपदेशपरंपरा चालविण्याची आज्ञा दिली. असें या जातिवंत कीर्तनकार संतकवींनीं खुलवून, मोठें गोड वर्णन केलें आहे. पुढील ओव्या अधिक महत्त्वाच्या आहेत. श्रीचूडामणींना देवनाथांचा अनुग्रह होता असें त्यांत स्पष्ट दिसते. श्रीज्ञानदेव सांगतात :\n जड जीवां तारावें ॥२६१॥\n आहे तो तूं करुनि छात्र \nश्रीचूडामणि महाराजांचे विद्यमान्‍ वंशजापैकीं एक श्रीएकनाथ शंकर महाराज हे हल्लीं नांदेड येथें राहतात. श्रीसद्गुरु स्वरुपानंद स्वामींचें चरित्र त्यांचे वाचनांत आलें. कार्यवाहांना लिहिलेल्या १७ जुलै ६९ च्या पत्रांत ते म्हणतात : ``श्रीसद्गुरु चूडामणि महाराजांना ज्ञानदेवांचा अनुग्रह नसून देवनाथांचा आहे. वडील, चुलते, आजोबा यांचेजवळ बसून जी माहिती उपलब्ध झाली त्याप्रमाणें देवनाथ देगलूरचे अशी माहिती नाहीं. देवनाथांचा व चूडामणींचा पूर्व परिचय नव्हता. चूडामणि काशीयात्रेला गेले होते तेव्हां त्यांना उपदेश झाला. देवनाथ महाराष्ट्रीय होते याला मात्र सर्वाचें एकमत आहे ....'' या पत्रांतील शेवटच्या वाक्यांतून देवनाथांचें वास्तव्य फार करुन महाराष्ट्रांत नसून काशीसारख्या उत्तर हिंदुस्थानांतील क्षेत्रांत असावे असें दिसते. याला पोषक असें प्रमाण श्रीदासगणूंच्या पोथींतील देवनाथचरित्रांत `मी आहे हिंदुस्थानी माझा मुलूख दूर येथुनी माझा मुलूख दूर येथुनी महाराष्ट्राचा मजलागुनी मुळींच नाहीं परिचय ॥१३४॥ अ १० यांत मिळते. देवनाथ यांच नांवाचे दुसरे एक सत्पुरुष वर्‍हाड प्रांतांत सुरजी (अंजनगांव) येथें इ.स. १७५१ ते १८२१ या काळांत होऊन गेले. हे मुळांत कुस्तीगीर पहिलवान्‍ होते. सदर देवनाथांचे सद्गुरु कोणी गोविंदनाथ होते. श्रीदेवनाथांना काव्यस्फूर्ति असे. `देवनाथांची कविता' या नांवानें त्यांचा पद्यसंग्रह बर्‍याच वर्षापूर्वी छापलेला आहे. ``भक्ति लीलामृत' या संतकवि दासगणूमहाराजविरचित पोथींत याही देवनाथांची अधिक हकीकत जिज्ञासूंनीं वाचावी. सुर्जी अंजनगांवच्या सदर देवनाथांचा मात्र श्रीसिद्धचरित्राशीं कांहीही परंपरा संबंध नाहीं एवढें लिहून हा भाग आटोपतों.\nमृत व्यक्तिचे वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या दिवशी संस्कार कसे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/chaitra-navratri", "date_download": "2022-10-04T16:45:09Z", "digest": "sha1:7L3CLBJKAZ5RNTYGK6Y67KBU7DOTPWPT", "length": 9909, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nVIDEO: गरबा खेळताना 21 वर्षाच्या मुलाबरोबर जे झालं, त्याने सगळेच हळहळले\nNavratri 2022 : नवरात्रीत असा करा हवन, जाणून घ्या शुभ वेळ आणि साहित्य\n‘आई माऊलीचा उदो उदो’ जयघोषात एकविरा देवी उत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन\nआज महाअष्टमीच्या दिवशी होणार महागौरीची पूजा, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व\nनवरात्रीच्या सातव्या दिवशी होणार देवीच्या कालरात्री रुपाचा जागर जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व\nNavratri 2022 | शनि, राहू-केतू त्रास देत आहेत , मग दुर्गा महाअष्टमीला करा हे उपाय\nNavratri 2022 | देवीच्या पाचव्या रुपाचा जागर, स्कंदमातेची पूजा पद्धत, कथा आणि मंत्र\nNavratri 2022 | अकबरही विझवू शकला नव्हता ज्योत, हिमालयाच्या कुशीत लपलंय 9 ज्वालांचं शक्तीपीठ, जाणून घ्या मंदिराचं रहस्य\nChaitra Navratri 2022 | नवरात्रीच्या उपवासात हायड्रेट राहण्यासाठी या पेयांचा उपयोग आणि तंदुरुस्त राहा\nChaitra Navratri 2022 | चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसात परिधान करा देवीच्या नऊ रुपांचे कपडे, सर्व मनोकामना पूर्ण होतील\nराशीनुसार दुर्गा देवीला या रंगाची फुले अर्पण करा, सर्व इच्छा पूर्ण होतील\nChaitra Navratri : 51 शक्तीपीठांपैकी एक हिंगलाज शक्तीपीठ पाकिस्तानमध्ये, ‘नानी का हज’ म्हणून प्रसिद्ध\nChaitra Navratri 2022 : चैत्र नवरात्रीमध्ये चुकूनही या गोष्टी करू नका…\nChaitra Navratri 2022 : चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेच्या दरबारात भक्तांची गर्दी, मोदींसह या नेत्यांनी दिल्या शुभेच्छा\nरेल्वेतही मिळणार घरच्या जेवणाचा आनंद; भारतीय रेल्वेकडून नवरात्रीनिमित्त ‘खास थाळी’\nAdipurush: ये तो होना ही था ‘आदिपुरुष’च्या टीझरवरील हे भन्नाट मीम्स पाहिलेत का\nT20 World Cup : या 5 खेळाडूंनी T20 विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडले\nदीपिका आणि रणवीरच्या नात्यामध्ये सर्वकारी आलबेल, वाचा पोस्ट\nHappy Birthday Shweta Tiwari : वाचा अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आयुष्याबद्दल…\nखरोखरच रोहन श्रेष्ठ श्रद्धा कपूरला सोडून सारा अली खानला डेट करतोय\nटॉप 9 न्यूज – दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीच्या बातम्या\nपहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार\nशिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू. या बातमी सह पहा 36 जिल्हे 72 बातम्या\n4 Minute 24 Headlines : अधिक अपडेटसाठी पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/maharashtra-government-formation", "date_download": "2022-10-04T16:04:06Z", "digest": "sha1:HJWWNPNT3I3FZZYZC52XUNC5RRASUN4O", "length": 11204, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nEknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे पुन्हा गोव्यात; श्रीकांत शिंदेही सोबतच ; आमदारांना घेऊनच आज मुंबईकडे रवाना होणार\nCM Eknath Shinde : उद्धव ठाकरे आजही तुमचे नेते आहेत का शिंदे म्हणतात आदर नक्कीच आहे…\nEknath Shinde: ज्या ज्या माणसाला शरद पवारानं जवळ घेतलं त्या त्या माणसाला काखेत दाबून मारुन टाकलं, शहाजी बापूचं वक्तव्य, विलासराव हुशार म्हणून पळून गेले\nEknath Shinde:या कारस्थानाचे सूत्रधार देवेंद्र फडणवीसच, पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट आरोप, सरकार सुरक्षित असल्याचा दावा\nShivsena: उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाचा बंडखोर आमदारांनी जरुर विचार करावा, शिवसेना खासदार अनिल देसाई यांचा सल्ला\nEknath Shinde: एकनाथ शिंदे आणि बंडखोर मंत्र्यांच्या महिन्याभरातील निर्णयांच्या फायली सीएमओ ऑफिसच्या ताब्यात, बंडखोर मंत्र्यांना घेरण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न\nEknath Shinde: शिंदे-भाजपचं सरकार बनतंय पण खात्यांवर फिस्कटतंय दोन खात्यांवर पेच, इंडियन एक्स्प्रेसच्या पत्रकाराचं वृत्त\nEknath Shinde : एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होणार काय असेल सत्तास्थापनेचा फॉर्म्युला काय असेल सत्तास्थापनेचा फॉर्म्युला, 3 शक्यता जाणून घ्या\nEknath -Thackeray: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांनी टिळा लावावा, पंतप्रधान मोदींशीही चर्चा करावी, दीपक केसरकर यांचे आवाहन\nEknath Shinde: बंड एकनाथ शिंदेंचं, फटका शिवसेनेला, फायदा मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांना.. वाचा नेमकं काय घडलंय\nEknath Shinde: संपणार नाही, थांबणार नाही, आता माघार नाही… एकनाथ शिंदेंचे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना 10 सवाल\nShiv Sena:बंडखोर 20 आमदार शिवसेनेच्या संपर्कात, हे आमदार शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील, शिवसेनेला विश्वास\nEknath Shinde: बंडखोर 16 आमदारांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, 11 जुलैपर्यंत नोटिशीला उत्तर देण्याची मुभा, आता पुढे काय होणार\nSupreme Court: कोर्टाचे ते 8 थेट सवाल, ज्यानं एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना गटही भांबावले, काय घडले कोर्टात\nNilesh Rane: बाळासाहेबांचे नाव तुम्हीच वापरू नका; रस्त्यावर या मग बघा तुमचीच किंमत; ठाकरेंवर निलेश राणेंचा घणाघात\nAdipurush: ये तो होना ही था ‘आदिपुरुष’च्या टीझरवरील हे भन्नाट मीम्स पाहिलेत का\nT20 World Cup : या 5 खेळाडूंनी T20 विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडले\nदीपिका आणि रणवीरच्या नात्यामध्ये सर्वकारी आलबेल, वाचा पोस्ट\nHappy Birthday Shweta Tiwari : वाचा अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आयुष्याबद्दल…\nखरोखरच रोहन श्रेष्ठ श्रद्धा कपूरला सोडून सारा अली खानला डेट करतोय\nपहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार\nशिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू. या बातमी सह पहा 36 जिल्हे 72 बातम्या\n4 Minute 24 Headlines : अधिक अपडेटसाठी पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स\nबंद असलेल्या समृद्धी महामार्गाचा वापर यासह अधिक अपडेटसाठी पहा सुपरफास्ट 50 न्यूज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/an-ex-serviceman-died-during-the-amrit-mahotsav-program-of-freedom-in-nashik/", "date_download": "2022-10-04T16:08:24Z", "digest": "sha1:RAPEDNLSWSAAVZ7XGMAFLYH5QLANIA7S", "length": 9170, "nlines": 138, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | Hello Maharashtra", "raw_content": "\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nनाशिक : हॅलो महाराष्ट्र – आपल्याला कुठे कधी कसा मृत्यू येईल हे सांगता नाही येत. याचा प्रत्यय देणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. यामध्ये ‘आझादीका अमृत महोत्सव’ कार्यक्रमात एका माजी सैनिकाचा कार्यक्रम चालू असताना अचानक मृत्यू (ex serviceman died) झाला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये राष्ट्रगीत म्हणत असताना अचानक माजी सैनिक खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू (ex serviceman died) झाला.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू pic.twitter.com/U2JwogUuAu\nनाशिकमधील संदीपगर येथील शाळेत सोमवारी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आझादीका अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सैनिक चंद्रभान मालुंजकर यांना यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. चंद्रभान मालुंजकर 1962 च्या युद्धात सहभागी झाले होते.\nया कार्यक्रमादरम्यान शाळेच्या परिसरात सकाळी 9 वाजता प्रभातफेरी काढण्यात आली होती. यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना अचानक ते खाली कोसळले (ex serviceman died). यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या अगोदरच त्यांचा मृत्यू (ex serviceman died) झाला होता. मालुंजकर यांनी निवृत्तीनंतर सातपूर परिसरात माजी सैनिक संघटनांच्या माध्यमातून नव तरुणांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या माघारी त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.\nहे पण वाचा :\nपुलाअभावी अंत्यसंस्कारासाठी पूरातून नेला मृतदेह, मन हेलावून टाकणारा Video आला समोर\nचालत्या बाईकवर विजेचा खांब पडल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी\nफलंदाजाला ‘स्लो मोशन’मध्ये आऊट देणारे अम्पायर Rudi Koertzen यांचे निधन\nदेवीच्या पाया पडला अन् मग दागिने चोरून पसार झाला, CCTV फुटेज आले समोर\nनाराजी दूर नाही झाली तर अकेला काफी है; मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया\nRSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती\nBusiness : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई \nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा\nRSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती\nBusiness : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई \nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा\nएसटी बस आणि कारचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/narhar-kurandkar/", "date_download": "2022-10-04T16:19:43Z", "digest": "sha1:PGTW255NCQEGCI3AIYELOAUJDMWC7S3F", "length": 24109, "nlines": 101, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "नरहर कुरुंदकर | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nनरहर कुरुंदकर (१५ जुलै, इ.स. १९३२ – १० फेब्रुवारी, इ.स. १९८२) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते.\nत्यांनी प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड‎ येथे शिक्षक तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्य होते.. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेअध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता\n१९५५ साली नांदेडच्या प्रतिभा निकेतनमधून त्यांच्या शिक्षकी पेशाची सुरुवात झाली. पुढे १९६३ साली नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. इतिहास, संगीत, संस्कृत, काव्यशास्त्र, साहित्य या विषयांवरील संशोधनास अनौपचारीक मार्गदर्शनही केले. पीपल्स कॉलेजच्या प्राचार्यपदाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांचे गुरू भालचंद्र महाराज कहाळेकर यांचा त्यांच्या जडणघडणीत विशेष वाटा होता. कहाळेकर हे मार्क्सवादी राष्ट्रभक्त होते आणि ते मराठी भाषेचे प्राध्यापक होते. ‘कशाचा विचार करावा, यापेक्षा कसा विचार करावा हे त्यांनी मला शिकवले’ हे कुरुंदकर मोठ्या कृतज्ञतेने सांगत असत. विचारवंत म्हणून त्यांच्या मनाची व स्वभावाची जडणघडण होण्यात आचार्य जावडेकर, महात्मा गांधी, विन्स्टन चर्चिल, विल ड्युरंट, बटर्‌रड रसेल या व्यक्तिमत्त्वांचा व त्यांच्या लिखाणाचा प्रभाव होता. मार्क्सवादी विचारांचा कुरुंदकरांवर विशेष प्रभाव होता. ‘सामाजिक व्यवस्थेचे मूळ ‘अर्था’ मध्ये म्हणजेच संपत्तीत आहे’ असा कुरुंदकरांचा विश्वास होता. ते म्हणतात, ‘जडवादी वा भौतिक विचार हा अन्य कोणत्याही विचारांपेक्षा अधिक प्रभावी असतो.’ परंतु त्यांनी अत्याधिक आदर्शवादाचा विचार कधीही मांडला नाही. विचारवंतांनी मांडलेले विचार वास्तवात अंमलात आणणे शक्य झाले पाहिजे असा त्यांचा विश्र्वास होता. म्हणूनच आपल्या ‘जागर’ या पुस्तकात त्यांनी प्रगतीवादी आणि आदर्शपणाच्या गप्पा मारणार्‍या आणि वास्तवात तसे न वागणार्‍या शक्तींच्या दिखाऊपणाचा, दंभाचा बुरखा फाडला आहे.\nआचार्य कुरुंदकरांनी भूषविलेल्या अनेक भूमिकांपैकी एक महत्त्वाची भूमिका म्हणजे परिणामकारक वक्ता एक प्रभावी वक्ता म्हणून ते समाजाच्या सर्व स्तरातील, सर्व वयोगटाच्या लोकांमध्ये अधिक परिचित आणि लोकप्रिय होते. त्यातही सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सॉक्रेटिसप्रमाणे ते नेहमीच तरुणाईने वेढलेले असत. अनेकानेक कठीण विषयांचे सहज सोप्या शब्दांत विश्र्लेषण करणे, विषय कितीही गंभीर असला, तरी हास्य विनोदांची पेरणी, बुद्धिचातुर्य, उपरोध यांचा खूबीने वापर करत सभा नेहमी जागृत ठेवणे हे त्यांच्या वक्तृत्व शैलीचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. याच शैलीच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषय-विचार लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले.\nराष्ट्रसेवा दल या संघटनेत त्यांचा आयुष्यभर सक्रिय सहभाग होता. ‘राष्ट्रसेवा दलाच्या वैचारिक बांधणीत कुरुंदकरांचा सिंहाचा वाटा होता’ या यदुनाथ थत्ते यांच्या विधानावरून राष्ट्रसेवा दलातील त्यांच्या कार्याची कल्पना येते. ‘वाटा तुझ्या माझ्या’ हे आचार्यांचे सूत्रबद्ध प्रश्नोत्तर स्वरूपातील पुस्तक म्हणजे राष्ट्रसेवा दलाच्या ज्ञान प्रसाराच्या कार्यास दिलेले महत्त्वाचे योगदान आहे.\nलेखन आणि वाचन हे आचार्य कुरुंदकरांचे आवडते छंद होते, किंबहुना हेच त्यांचे जीवन होते. मराठी साहित्य विश्वाला- विशेषत: समीक्षेला- त्यांनी आपल्या लिखाणातून एक नवीन दिशा दिली. मराठी कथा, कादंबरी, कविता, नाटक, वैचारिक साहित्य, ललित लेखन, दलित साहित्य अशा अनेक विषयांवर त्यांनी मांडलेले मौलिक समीक्षात्मक विचार हे खरोखरच मराठी साहित्यातील मैलाचा दगड आहेत. आचार्य कुरुंदकरांशिवाय `मराठी साहित्य समीक्षा’ या विषयाचा विचारच होऊ शकत नाही. रूपवेध (१९६३) हा त्यांचा स्वतंत्ररित्या लिहिलेल्या मौलिक समीक्षापर लेखांचा संग्रह आहे. यास मराठीतील उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून शासनाकडून गौरव प्राप्त झाला आहे. धार आणि काठ (१९७१) या ग्रंथात त्यांनी मराठी कादंबरीचा विकास आणि उत्कर्षाचा सर्वंकष आढावा घेतला असून, मराठी कादंबरीच्या अभ्यासासाठी तो एक परिपूर्ण ग्रंथ मानला जातो. पायवाट (१९७४) या पुस्तकामध्ये त्यांचे मराठी समीक्षा, कविता आणि नाटक ह्या सर्व वाङ् मय प्रकारांवरील समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत.\nमराठी साहित्य आणि आचार्य कुरुंदकर हे एक अविभाज्य अन् अजोड समीकरण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते वर्षानुवर्षे सक्रिय कार्यकर्ते होते. विदर्भ, मुंबई, बडोदा या ठिकाणी झालेल्या प्रादेशिक मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य पुरस्कार समितीच्या सदस्य पदावरही त्यांनी काम केले. त्याचबरोबर साहित्य अकादमी आणि नॅशनल बुक ट्रस्ट इत्यादी संस्थांच्या उपक्रमांशी महाराष्ट्राचे-विशेषत: मराठवाड्याचे-प्रतिनिधी म्हणून ते जोडलेले होते.दलित चळवळीस मार्गदर्शन करणार्‍या दलित नेत्यांनाही ते ‘चळवळ पूरक’ मार्गदर्शन करत असत. तथाकथित सवर्ण व वर्णव्यवस्थेतील अनेक स्तरांतील अन्य घटक-जाती-जमाती यांच्यामध्ये आचार-विचारांचे आदानप्रदान झाले पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी यथाशक्ति कार्य केले, लेखन केले. त्यांच्या भजन (१९८१) या पुस्तकातील विविध लेखांमधून त्यांनी दलित साहित्य आणि तत्कालीन सामाजिक समस्यांचा मागोवा घेतला आहे. तसेच त्यांच्या मनुस्मृती (१९८२) या पुस्तकातून स्त्री, शुद्र यांच्यावर लादलेल्या अन्यायाचे विश्लेषण प्रखरतेने मांडले आहे. समाजातील स्त्रीचे स्थान, हिंदू-मुस्लीम संबंध हे सुद्धा त्यांच्या अभ्यासाचे, लेखनाचे विषय होते. हमीद दलवाई यांच्या मुस्लीम सत्यशोधक चळवळीचे ते समर्थक होते. जातीयवाद आणि जमातवादी राजकारणाचे घातक परिणाम सांगणारे शिवरात्र (१९७०) या पुस्तकातील त्यांचे विचार हे आजही अंतर्मुख करतात.\nराष्ट्रवाद आणि समाजवाद ह्या संकल्पना परस्परांना पूरक आहेत असे आचार्य कुरुंदकरांचे मत होते. त्याचबरोबर ते लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. राष्ट्रीय आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या छाया प्रकाश (१९७५) या पुस्तकात त्यांनी लोकशाही विरुद्ध हुकूमशाही या संबंधातील आपले विचार मांडले आहेत. राष्ट्रवाद, समाजवाद आणि लोकशाही ह्या तीन गोष्टी सर्वार्थाने जाणून घ्यायच्या असतील, तर इतिहास अभ्यासणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. करुंदकर पठडीतले इतिहासकार नव्हते परंतु इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन यांची नवी क्षितिजे धुंडाळण्यासाठी कुरुंदकर निर्धारपूर्वक, सातत्याने कार्यरत होते.\nइतिहासाचे अभ्यासक म्हणून त्यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी कालौघात बदलणार्‍या शब्दांच्या अर्थाशी निगडीत असलेल्या अर्थ व संकल्पना आणि प्रक्रियांचा केलेला अभ्यास होय. ह्या प्रक्रियांच्या माहितीशिवाय हा सारा अभ्यास किती अपुरा आणि एकांगी आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून सांगितले. त्यांनी इतिहासाच्या अभ्यास पद्धतीला एक नवी दिशा दिली त्यांनी लिहिलेले इतिहासपर ग्रंथ हे पुढील अभ्यासकांसाठी मार्गदर्शनपर ठरत आहेत. त्यांच्या या ग्रंथात मुख्यत्वे करून मागोवा (१९६७) – प्राचीन ऐतिहासिक लेखांचा संग्रह: जागर (१९६९) – भारतीय इतिहास, राजकारण, अर्थकारण, धर्म यांवरील प्रगल्भ विचार ; शिवराय – छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनरहस्य उलगडून दाखवणारे पुस्तक – यांचा समावेश होतो. श्रीमानयोगी या शिवरायांवरील गाजलेल्या पुस्तकाची त्यांनी लिहिलेली प्रस्तावनाही विशेष उल्लेखनीय आहे.\nकेवळ राजकीय इतिहास लिहिणे पुरेसे नाही तर आपण सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास, कलेचे महत्त्व व ज्ञान इत्यादी विषयी लिहिले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. इतिहासाबरोबरच तत्त्वज्ञान, मानवशास्त्र, धर्म, अर्थशास्त्र, समाजशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांचे ते गाढे अभ्यासक होते.आपल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात आचार्य कुरुंदकरांनी आपल्या असामान्य बुद्धी, वाक्चातुर्य, विद्वत्ता व लेखन यांच्या साहाय्याने मोलाची भर घातली. आकलन (१९८२) या ग्रंथामध्ये महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल… इत्यादी सुप्रसिद्ध नेत्यांच्या सामाजिक व राजकीय कामगिरीचा व त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचा आढावा आचार्यांनी घेतला आहे. यातून ही व्यक्तिमत्त्वे आपल्यापर्यंत पोहोचतातच, शिवाय तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीचे आकलनही आपल्याला होते. वाटचाल या आत्मचरित्रात्मक पुस्तकातून त्यांनी स्वत:च्या व्यक्तित्वासह अनेक समकालीन, प्रसिद्ध व्यक्तींची भेट आपणास घडविली आहे.\nऔरंगाबाद येथे एका व्यासपीठावरून बोलताना भाषणास सुरुवात करतानाच त्यांचे अकस्मात निधन झाले. एवढ्या कमी वयात अन् अचानकपणे झालेला त्यांचा मृत्यू म्हणजे महाराष्ट्राच्या विचार विश्वाला बसलेला मोठा, दुर्दैवी धक्काच होता…\nतू कसलेली विचारांची शेतं, पहिली वहिली कणसं धरत होती.\nअन् कणसाच्या कसदार दाण्यात, भरू लागलं होतं टचटचून दूध.\nत्या दुधाच्या मुक्या हाळीनं, झेपावू लागले होते पाखरांचे थवे दाही दिशांनी… (पण)\nविचारांच्या सुगीचे स्वप्न साकारत असतानाच कोसळलास.\nज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे हे आचार्यांबद्दलचे श्रद्धांजलीपर शब्दच सर्व काही सांगून जातात.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nडॉ. जयंत विष्णू नारळीकर इरावती कर्वे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/550241", "date_download": "2022-10-04T17:58:04Z", "digest": "sha1:ZKTTKCKGZDZIA7JLIFNW6JI4SEO2SKSI", "length": 2662, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. ७९३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. ७९३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:१३, १६ जून २०१० ची आवृत्ती\n२१ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: os:793-æм аз\n०४:१९, ४ मे २०१० ची आवृत्ती (संपादन)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: new:सन् ७९३)\n०८:१३, १६ जून २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: os:793-æм аз)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2022-10-04T17:05:01Z", "digest": "sha1:ZL7V56TREBOQDZBRMJSA52EWZE2R52CT", "length": 6721, "nlines": 75, "source_domain": "navprabha.com", "title": "येस बँक खातेदारांना महिन्याला ५० हजारच काढता येणार | Navprabha", "raw_content": "\nHome बातम्या येस बँक खातेदारांना महिन्याला ५० हजारच काढता येणार\nयेस बँक खातेदारांना महिन्याला ५० हजारच काढता येणार\nसातत्याने आर्थिक स्थिती खालावत असल्याचे कारण देत भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी निर्बंध लागू केले. बँकेला भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने, बँकेच्या प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. या निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. हे निर्बंध तत्काळ लागू होत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. दरम्यान, निर्बंधांंमुळे ग्राहकांमध्ये घबराट असून, काही ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी मध्यरात्रीच एटीएममध्ये धाव घेतली.\nडबघाईला गेलेल्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने गुरुवारी निर्बंध आणले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन येस बँकेच्या खातेदारांना दिलासा देताना सर्व खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली. अशातच रिझर्व्ह बँकेनेहे येस बँकेच्या फेररचनेची घोषणा केली. नवी योजना येस बँक आणि एसबीआयला पाठवली आहे. त्यावर त्यांचे मत मागवले आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँकेच्या कर्मचार्‍यांची नोकरी आणि पगार एक वर्षापर्यंत सुरक्षित असेल. ठेवीदार आणि कर्जदारांवर त्याचा परिणाम होणार नाही, असे सीतारामन यांनी सांगितले. येस बँकेच्या कारभारावर २०१७ पासून रिझर्व्ह बँकेने नजर ठेवली होती.\nPrevious articleगोव्यात खातेधारकांत खळबळ\nNext articleम्हादईप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रिय जलशक्ती मंत्र्यांची भेट\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/boulders-fall-on-pune-mumbai-railway-line-due-to-heavy-rain-au135-781237.html", "date_download": "2022-10-04T16:15:36Z", "digest": "sha1:GLEUMR33NPEFHB2G42AHKIUQRUTN7O7W", "length": 11651, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nPune rain : मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई लोहमार्गावर कोसळली दरड, पुण्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प\nअप लाइनवर ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद आहे. अप लाइनवरील वाहतूक मिडल लाइनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र अप लाइन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे.\nरणजीत जाधव | Edited By: प्रदीप गरड\nपुणे : पुणे-मुंबई लोहमार्गावर (Pune Mumbai railway line) दरड कोसळली आहे. मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान ही घटना मध्यरात्री घडलेली असून, अद्याप दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अप लाइनवर ही दरड कोसळल्याने (Boulders fall) मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद आहे. अप लाइनवरील वाहतूक मिडल लाइनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र अप लाइन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. या दरड कोसळण्याच्या घटनेमुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक प्रभावित झालेली आहे. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून विषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, आज 12 ऑगस्ट रोजी लोणावळ्याजवळ (Lonavala) पुणे-मुंबई लोहमार्गावर ही दरड कोसळली. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.\nघटना घडल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. बोल्डर आणि ओएचईचा खांब पडल्याने हा मार्ग ठप्प झाला आहे. दरड हटवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. विकेंड असल्याने साधारणपणे शुक्रवार ते रविवारच्या दरम्यान अनेक जण मुंबई-पुणे रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र, मध्यरात्री या घाट परिसरात दरड कोसळळ्याने रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. तर दरड बाजूला करण्याचे काम सुरू असून याला वेळ लागण्याची शक्यता रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी बंदोबस्तासाठी आरपीएफचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.\nPune Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; खडकवासला धरण 100 टक्के भरलं, मुठा नदीत पाण्याचा विसर्ग\nMaharashtra Rain : पुण्यात पावसाचा धुमाकूळ धरणं ओव्हर फ्लो, भिडे बाबा पूल पाण्याखाली\nPune : पुण्यातल्या पाचपैकी चार जणांना मानसिक आरोग्याच्या समस्येनं ग्रासलं, विविध वयोगटाच्या अभ्यासातून बाब उघड\nदरड हटवताना कर्मचारी – व्हिडिओ\nप्रभावित झालेल्या रेल्वे गाड्या\n18519 उत्तर प्रदेश वेळ 02.05 तास ते 02.53 तास\n22158 उत्तर प्रदेश वेळ 04.14 ते 04.25 तास\n17317 उत्तर प्रदेश वेळ 04.52 ते 49\nगेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र मागील तीन दिवसांपासून लोणावळा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. लोणावळ्यात आत्तापर्यंत 3408 मिमीपेक्षा अधिक पाऊस बरसला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. अद्यापही पाऊस सुरू असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/videos/shivsena-mp-priynak-chutrvedi-comment-to-expansion-ministry-in-maharashtra-au149-779476.html", "date_download": "2022-10-04T16:57:18Z", "digest": "sha1:6UYPGYF26BJNNCKD5ZLWZA4EKGPUIUMT", "length": 9685, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nगद्दार लोकं वंदनीय बाळासाहेबांचं नाव कसं घेणार\nसरकार असंविधानिक असून नैतिकतेने स्थापन झाले नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आज शपथविधी घेतना काही मंत्र्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले गेले नाही त्यावर प्रियंका चुतुर्वेदी म्हणाल्या की, ज्यांनी कोणी शपथ घेतली आहे, ते गद्दार असल्यानेच त्यांनी नाव घेतली नाहीत अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.\nशिंदे-फडणवीस सरकारचा आज शपथविधी झाला मात्र ज्या दोन मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी शपथ घेतली त्या संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्याविषयी मात्र विरोधकांसह राजकीय नेत्यांमध्ये नाराजगी दिसून येत आहे. मविआचे सरकार असताना संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात आला होता. मात्र आज ज्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला त्याच मंत्र्यांना पहिल्या टप्प्यात त्यांना मंत्रिपद देण्यात आल्याची टीका शिवसेनेचे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. हे सरकार असंविधानिक असून नैतिकतेने स्थापन झाले नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आज शपथविधी घेतना काही मंत्र्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले गेले नाही त्यावर प्रियंका चुतुर्वेदी म्हणाल्या की, ज्यांनी कोणी शपथ घेतली आहे, ते गद्दार असल्यानेच त्यांनी नाव घेतली नाहीत अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.\nआलीयाचा जबरदस्त शिमरी ड्रेस लुक; अन् बेबी बंप\nNeha Sharma : नेहाच्या बाथरोबमधल्या फोटोजने वाढवला तापमानाचा पारा\nAlia Bhatt Hot Photos: आलियाने दाखवला बेबी बंपमध्ये जलवा\nShweta Tiwari Photo: वय 41 चे अदा तरूणीपेक्षा ही भन्नाट\nटॉप 9 न्यूज – दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीच्या बातम्या\nपहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार\nशिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू. या बातमी सह पहा 36 जिल्हे 72 बातम्या\nअर्थव्यवस्थेची पार वाट लागली, नॅशनल पॉवर ग्रिडही फेल; 'हा' संपूर्ण देशच गेला अंधारात\nरश्मी ठाकरे यांच्याकडून टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन; प्रताप सरनाईक म्हणतात, अशा प्रकारे...\nMarathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nटी-20 विश्वचषकापूर्वी धक्क्यांवर धक्के, हा खेळाडू संघाबाहेर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/eating-honey-before-going-to-bed-at-night-has-many-benefits/", "date_download": "2022-10-04T16:12:25Z", "digest": "sha1:ROWFLPVTZXSHMOSSLVR6RK7P6CD7JSHO", "length": 8111, "nlines": 133, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "रात्री झोपण्यापूर्वी मध खाण्याचे होतात भरपूर फायदे | Hello Maharashtra", "raw_content": "\nरात्री झोपण्यापूर्वी मध खाण्याचे होतात भरपूर फायदे\n मध हा अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थ म्हणून ओळखला जातो. अनेकजण अत्यंत आवडीने मधाचे सेवन करतात. मधामध्ये अनके पोषकतत्त्वे असतात. काही पाककृती मधेही मधाचा समावेश केला जातो. रात्री झोपण्यापूर्वी मध खाल्ल्यास त्याचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो. आज आपण जाणून घेऊया रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्याने त्याचे होणारे फायदे..\n1) मधाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मधामध्ये ॲंटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असताात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत होती .त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी दुधासह एक चमचा मधाचे सेववन करावे.\n2) मधामुळे पचनशक्ती वाढते. मधामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक मलत्यागाद्वारे सहजरित्या बाहेर फेकले जातील. यामुळे पचनाशी संबंधित तक्रार आपणास उद्भवणार नाहीत.\n3) ज्यांना सर्दी खोकला आहे त्यांनाही मधाच्या माध्यमातून रामबाण उपाय आहे. सर्दी- खोकला या तक्रारींवर कोमट पाण्यात २ चमचे मध घालून ते पाणी प्यावे. यामुळे बराच फरक पडतो.\n4) मधाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील थकवा दूर होतो. दिवसभर काम केल्यानं आपल्याला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो. तसेच स्नायू पेशींमध्ये ताण येऊ शकतो. मात्र मधाचे सेवन केल्यानं आपल्या शरीरावरील ताण कमी होण्यास मदत होते. तसेच तुमच्यता सकारात्मक बदल दिसून येतो.\n5) मधामुळे त्वचा तजेलदार राहते. मध आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचे कार्य करतो. यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते. तसेच तुमचा रंगही उजळतो.\nIDFC First Bank च्या शेअर्सने एका दिवसात घेतली 10 टक्क्यांनी उसळी\nTraffic rule मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं, यानंतर बाईकस्वाराने पेटवली बाईक\nRSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती\nIDFC First Bank च्या शेअर्सने एका दिवसात घेतली 10 टक्क्यांनी उसळी\nTraffic rule मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं, यानंतर बाईकस्वाराने पेटवली बाईक\nRSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती\nBusiness : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई \nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/311497", "date_download": "2022-10-04T15:44:34Z", "digest": "sha1:S3UJIU6NEMSCGDE4KQFRDOHK7RAZPDMV", "length": 2113, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १८७१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १८७१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:२८, २४ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती\n२२ बाइट्स वगळले , १३ वर्षांपूर्वी\n०८:१३, ११ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: gan:Category:1871年)\n१३:२८, २४ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: nl:Categorie:1871)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AC%E0%A5%A9%E0%A5%A7", "date_download": "2022-10-04T17:44:45Z", "digest": "sha1:KZKFBBZQT7FTTTMNLXLCIINEDCHG4A2L", "length": 3827, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ६३१ - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.पू.चे ६३० चे दशक\nइ.स.पू.चे ७ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/vidarbha/29668/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AB-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87/ar", "date_download": "2022-10-04T16:57:33Z", "digest": "sha1:FR33TM37IV4EKMJO2IQVMWKWQUVTRFCW", "length": 10922, "nlines": 153, "source_domain": "pudhari.news", "title": "खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ईडीचे छापे | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/विदर्भ/खासदार भावना गवळींच्या ५ संस्थांवर ईडीचे छापे\nखासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ईडीचे छापे\nउमरखेड( यवतमाळ) : पुढारी वृत्तसेवा\nशिवसेनेच्या खासदार भावना गवळी अडचणीत सापडल्या आहेत. यवतमाळ – वाशिमच्या खासदार असलेल्या गवळींच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयानं ( ईडी ) छापे टाकले आहेत. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या आहेत. या प्रकरणी गवळींनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण बोलू, असं त्यांनी सांगितलं आहे.\nगवळी यांच्या संस्थांवर छापे पडल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. वाशिम – यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांसह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याची माहिती २० ऑगस्ट रोजी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.\nजळगावात सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; अल्पवयीन मुलगा ताब्यात\nअवनी लेखारा : संकटाशी झुंजत ‘सुवर्ण’ला गवसणी घालणारी मुलगी\nयानंतर आज मुंबई येथील ईडीचे अधिकारी रिसोड तालुक्यात धडकले. काहीजण देगाव येथील बालाजी पार्टिकलला पोहोचले. काही अधिकारी रिसोड शहरातील दि रिसोड अर्बन कॉ. ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड येथे दाखल झाले आहेत. त्यांनी शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.\nनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी सज्ज\nगोंदिया जिल्ह्यात हत्तीच्या हल्ल्यात पहिला बळी\nईडीला संपूर्ण सहकार्य, माध्यमांशी नंतर बोलणार : भावना गवळी\nया प्रकरणी खासदार भावना गवळींशी संपर्क साधला असताना त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. ईडीचे अधिकारी तपास करत असल्याच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला. ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत असून त्यांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. त्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण यावर भाष्य करू, असं गवळींनी सांगितलं.\nMNS : मनसेच्या दहीहंडीला पोलिसांचा मज्जाव; मनसेचे आंदोलन\nलाज शरम सगळंच विसरली; प्रियांका चोप्रा हिच्या ‘त्या’ फोटोवर युजर्स संतापले\nखासदार भावना गवळी यांच्याकडून संस्थांच्या माध्यमातून लूटमार सुरू आहे. शिवसेना नेत्यांची माफियागिरी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी दिली. त्यांनी गवळी यांच्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईचं स्वागत केलं. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.\nसत्ताधारी पक्षाकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे आरोप आधी भाजपकडून केले जायचे. तेव्हा भाजप विरोधी पक्षात होता. मात्र आता भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडूनही तेच सुरू आहे. ईडीच्या नोटिसा अनेकांना जातात. धाडी पडतात. मात्र त्यांचं पुढे काय होतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.humansofmaharashtra.com/about-us/", "date_download": "2022-10-04T16:53:31Z", "digest": "sha1:W5AERADN6R2NPJCBV55WY3IXTZRI2TM2", "length": 6151, "nlines": 51, "source_domain": "www.humansofmaharashtra.com", "title": "About Us - Humans of Maharashtra", "raw_content": "\nहजारो वर्षांचा इतिहासाची ओळख असलेला महाराष्ट्र, अनेक थोर राजे महाराज्यांचे शौर्य ते प्रभू रामचंद्रांच्या सहवास अनुभवलेला महाराष्ट्र, महाराष्ट्र ज्यात अनेक क्रांतिकारी घडले, मुघलांचा संहार करण्यासाठी करून दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र.\nज्ञान, विज्ञान, आणि संस्कृती जपणारा महाराष्ट्र, स्वाभिमान आणि अभिमानाची जगाला ओळख करून देणारा महाराष्ट्र. शिक्षण असो वा क्रीडा क्षेत्र, कला असो वा संगीत क्षेत्र नवनवीन उच्च कोटीचे कलाकार देणारा महाराष्ट्र.\nछत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, टिळक – आगरकर – राजगुरू – स्वा. सावरकर – चाफेकरांचा महाराष्ट्र, फुले – शाहू – आंबेडकरांचा महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर – संत तुकाराम – संत एकनाथांचा महाराष्ट्र, पंढरीच्या पांडुरंगाचा महाराष्ट्र.\nझाशीची राणी – अहिल्याबाई होळकर – मासाहेब जिजाऊंचा महाराष्ट्र, सावित्रीबाई फुले – आनंदीबाई जोशी – लता मंगेशकर – मा. राष्ट्रपती प्रतिभा पाटील ताईंचा महाराष्ट्र, सिंधुताई सपकाळ – मेधा पाटकर – साधनाताई व मंदाकिनी आमटेंचा महाराष्ट्र.\nमहर्षी कर्वे – संत गाडगेबाबा – केशवसुतांचा महाराष्ट्र, बाळासाहेब ठाकरे – पु.ल.देशपांडे – आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र, सचिन तेंडुलकर – प्रकाश आमटे – शरद पवारांचा महाराष्ट्र, आण्णा हजारे – नाना पाटेकर – दादा कोंडकेंचा महाराष्ट्र.\nअजरामर इतिहास, अफाट शौर्य, अगणित योद्धे व क्रांतिकारी, अचंबिक करणारे शोधन करणारे शास्रज्ञ, उच्च कोटींचे कलाकार, अद्वितीय संस्कृती, शिक्षण क्षेत्रात पुढाकार घेणारे महर्षी, निस्वार्थी समाजसेवक, भक्कम महिला शक्ती, लोकहितवादी राजकारणी, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा, व बुद्धिमान प्रजेची शिदोरी लाभलेला आपला महाराष्ट्र.\nलिहावं तेवढं कमी, वाचावं तेवढं कमी, ऐकावे तेवढं कमी. महाराष्ट्राच्या इतिहासापासून आजपर्यंत च्या सर्व व्यक्तिमत्वांची माहिती आम्ही आपणासमोर घेऊन येणार आहोत जेणे करून संबंध महाराष्ट्र आपल्या सर्व नायकांशी जोडला जाईल. तसेच चालू स्थितीबद्दल नवनवीन बातम्या व माहिती, प्रत्येक क्षेत्रातील महाराष्ट्राची प्रगती आपल्यासर्वांसमोर आम्ही मांडणार आहोत.\nप्रयत्न आहे महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या पर्यंत न पोहोचलेल्या परंतु महाराष्ट्रातील सत्य घटना, इतिहास, वलोकांच्या कार्याशी HumansOf Maharashtra.com च्या माध्यमातून परिचित करून देण्याचा.\nगनिमी काव्याच्या तंत्राने ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडणारे महान क्रांतिकारक ‘राजे उमाजी नाईक’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/astrology/todays-panchang-in-marathi-25-06-2022/", "date_download": "2022-10-04T15:38:59Z", "digest": "sha1:5VWKM4LLAQLRQKP5W5ZC52RFX77OXAVN", "length": 12855, "nlines": 206, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Today’s Panchang (पंचांग) in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nचेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स कसे कमी करायचे ट्रार करा 'हे' उपाय\nवसई : मुख्यमंत्र्यांमध्ये उठणं-बसणं भासवलं, कोट्यवधी लुबाडले\nInd vs SA T20: चहर बनला 'जंटलमन', इंदूरमध्ये दीपक चहरनं सोडला हा गोल्डन चान्स...\nAdipurushच्या ट्रोलिंगवर ओम राऊतनं सोडलं मौन, म्हणाला हा सिनेमा मोबाईलवर...\nवसई : मुख्यमंत्र्यांमध्ये उठणं-बसणं भासवलं, कोट्यवधी लुबाडले\nधनुष्यबाणाची लढाई, निवडणूक आयोगाची डेडलाईन, पण शिवसेना अजूनही तयार नाही\nना शिंदेंचा दसरा मेळावा बघणार ना ठाकरेंचा, मग काय करणार\nलेडी कंडक्टरसाठी रोहित पवार मैदानात, म्हणाले...\nआदिवासी मुलीला NASA मध्ये जाण्याची संधी, प्रोजेक्ट पाहून शास्त्रज्ञ हैराण\nतब्बल 88,000 रुपये पगार आणि 5000 पदं; सरकारी नोकरीची उद्याची शेवटची तारीख\nVIDEO - ट्रॅफिक रूल मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं; बाईकस्वाराने तिथंच पेटवलं\nJ-K कारागृह महासंचालकाचं हत्या प्रकरण, नोकराच्या डायरीमुळे मोठा खुलासा\nचेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स कसे कमी करायचे ट्रार करा 'हे' उपाय\nजगभरातल्या काही विचित्र शाळांमधले नियम माहिती आहेत का\nकच्चे गाजर खाण्याचे शरीरासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या\nसफेद कपड्यांवरील डाग लवकर जात नाही मग 'या' ट्रीक्स करतील मदत\nAdipurushच्या ट्रोलिंगवर ओम राऊतनं सोडलं मौन, म्हणाला हा सिनेमा मोबाईलवर...\n'माहेरवाशीण नेमकी कशी ओळखायची'; अभिनेत्रीनं सांगितली मजेशीर गोष्ट\nबॉयकॉट बॉलिवूडच्या वादात आता रितेशची उडी; केलं मोठं वक्तव्य\nकपड्यांशिवायच रॅम्पवर आली मॉडेल बेला, शरीरावर स्प्रेने साकारला ड्रेस; LIVE VIDEO\nInd vs SA T20: चहर बनला 'जंटलमन', इंदूरमध्ये दीपक चहरनं सोडला हा गोल्डन चान्स...\nभारतानं वर्ल्ड कप जिंकावा म्हणून हे काय करतोय धोनी 2011 चा 'धोनी रिटर्न्स'\nएक दोन नव्हे तर रोहितनं टीममध्ये केले इतके बदल, पाहा इंदूरमध्ये कुणाला संधी\nवुमन ब्रिगेडची विजयी हॅटट्रिक, आशिया कपमध्ये पुन्हा चमकली 'ही' मुंबईची पोरगी\nअखेर ती वेळ आलीच... Jio 5G उद्या 'या' चार शहरात होणार लाँच\nArchitectural Style साठी जगप्रसिद्ध आहेत 'ही' मंदिरं; एकदा तरी भेट नक्की द्या\n मोठी कंपनी भारतात IPO लाँच करण्याच्या तयारीत\nदसरा, दिवाळीत घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय; कमी गुंतवणूक करून कमवा भरपूर नफा\nचेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स कसे कमी करायचे ट्रार करा 'हे' उपाय\nजगभरातल्या काही विचित्र शाळांमधले नियम माहिती आहेत का\nकच्चे गाजर खाण्याचे शरीरासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या\nसफेद कपड्यांवरील डाग लवकर जात नाही मग 'या' ट्रीक्स करतील मदत\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआदिवासी मुलीला NASA मध्ये जाण्याची संधी, प्रोजेक्ट पाहून शास्त्रज्ञ हैराण\n एकमेकांना वाचवता वाचवता घडली भयंकर दुर्घटना; अपघाताचा थरारक VIDEO\nकपड्यांशिवायच रॅम्पवर आली मॉडेल बेला, शरीरावर स्प्रेने साकारला ड्रेस; LIVE VIDEO\nVIDEO - नवरीसमोर अति उत्साह, जोश पडला महागात; लग्नाच्या दिवशीच नवरदेव रुग्णालयात\nVIDEO दसऱ्याच्या पूजेसाठी शूभ मुहूर्त काय आपट्यांच्या पानांना का आहे महत्त्व\nदसरा आणि विजयदशमी दोघांमध्ये फरक काय यामागे आहेत रंजक कथा\nPune : घरासाठी घेतलेल्या जागेवर का उभे राहिले सारसबागेचे महालक्ष्मी मंदिर\nDussehra Special: श्री रामाशिवाय या युद्धांमध्ये लंकापती रावणाचा झाला होता पराभव\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय चंद्रास्ताची वेळ\nहिंदू महिने आणि वर्ष\nशुक्ल पक्षीय महिना :\nShardiya Navratri 2022: या 6 राशीच्या लोकांसाठी यंदाची शारदीय नवरात्र असेल शुभ\nया राशींचे लोक जगतात रॉयल आणि राजेशाही जीवन, तुमची रास आहे का यामध्ये\nबुध ग्रहाची सुरू होतेय वक्री चाल, या 5 राशीच्या लोकांचे नशीब जोमात\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mpsc360.com/dysp-sanket-devalekar/", "date_download": "2022-10-04T16:05:48Z", "digest": "sha1:67I3ZE7R77MRDXGRCSWUXOAD7Q5K3VJB", "length": 10972, "nlines": 58, "source_domain": "mpsc360.com", "title": "तलाठी ते DySP, अपयशाचे रूपांतर यशात करणारा संकेत देवळेकर यांचा प्रवास", "raw_content": "\nतलाठी ते DySP, अपयशाचे रूपांतर यशात करणारा संकेत देवळेकर यांचा प्रवास\nरत्नागिरी जिल्ह्यातील मु. पो. नाचणे या गावातील दोन शिक्षकांचा मुलगा असलेले संकेत देवळेकर (DySP Sanket Devalekar) आज डीवायएसपी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जिल्ह्यातून राज्यसेवेसाठी पात्र ठरलेले ते एकमेव उमेदवार होतेच शिवाय २०१९ सालामध्ये ते डीवायएसपी पदावर निवडले गेले त्यातही त्या वर्षीचे ते पहिलेच उमेदवार होते.\nरत्नागिरीतल्या कुवरबाव मधल्या राधाबाई गोपाळराव जागुष्टे हायस्कूल मध्ये संकेत देवळेकर यांचे शिक्षण झाले आहे. त्यांचे शिक्षक मस्तीखोर मुलगा म्हणूनच ते सुपरिचित होते. देवळेकर पास झाल्यानंतर त्यांनी याविषयी एक आठवण सांगितली ती म्हणजे एकदा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आला होता आणि शाळेच्या ज्या फळावर ते लिहिले होते त्याच फळ्याखाली त्यांना ओणवे उभे केले होते, कारण त्यांनी त्या दिवशी कोणाला तरी बेदम मारले होते. त्यांची आई शिक्षिका असल्याने शाळेत त्यांच्यावर शिक्षिकांचे लक्ष होतेच. शाळेत स्कॉलरशिपही मिळाली होती. तर कनिष्ठ महाविद्यालयात वडील जॉईंट सेक्रेटरी असल्याने तिथेही त्यांच्यावर लक्ष ठेवले होते.\nअभियांत्रिकी महाविद्यालयात मात्र त्यांना मोकळेपणा मिळाल्याने खूप मस्ती केली, अगदी पाच सेमिस्टरला केटी मिळेपर्यंत ती मस्ती सुरू होती. डीवायएसपी झालेल्या देवळेकर यांना अभियांत्रिकीमध्ये केवळ ५३ टक्के पडले आहेत. पण मेहनत आणि कष्ट काय जादू करू शकतात हे आत्ताच्या देवळेकर यांच्याकडे पाहिल्यानंतर कळते. त्यांच्या महाविद्यालयाच्या २० वर्षाच्या इतिहासात एवढे कमी गुण कोणालाही मिळाले नसतील, इतके हे गुण कमी होते. शेवटच्या सेमिस्टरला केटी लागल्यानंतर प्राचार्यांनी वडिलांना बोलावुन तुमच्या मुलाचे काही होणार नाही, त्याच्यासाठी वेगळा मार्ग शोधा असा सल्ला दिला होता.\nअर्थात डीवायएसपी झाल्यानंतर महाविद्यालयाच्या त्याच प्राचार्यांनी देवळेकर यांच्या पालकांना बोलावून सत्कारही केला होता. २०१२ सालापासून युपीएससी च्या परीक्षेचा प्रवास सुरू केला. त्यानंतर २०१९ सालापर्यंत त्यांनी ४५ वेळा परीक्षा दिल्या, त्यात ते अयशस्वीही झाले. पण सातत्य आणि चिकाटीने ते प्रयत्नशील राहिले. २०१२ पासून पाच ते सहा वेळा युपीएससीची परीक्षा दिली. चौथ्यांदा युपीएससीची परीक्षा दिली तेव्हा तलाठी या पदासाठी त्यांची निवड झाली.\nत्यानंतर २०१७ ला युपीएससी ची पूर्वपरीक्षा दिली ती पास होणार याची खात्री होतीच. त्यावेळी तहसीलदार साहेबांनी त्यांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी जाण्याचा सल्ला दिला कारण देवळेकर यांची हुशारी लक्षात यायला वेळ लागला नव्हता. त्यामुळे सुट्टी घेऊन परीक्षेची तयारी करायची आज्ञाच दिली. या सर्व अपयशाच्या काळातही देवळेकर यांचे शिक्षक सातत्याने प्रोत्साहन देत राहिले. त्यामुळे अपयशाचे रूपांतर यशात करण्यात देवळेकर यांना यश मिळाले आहे. या सर्वात सातत्याने उमेद टिकवून, टिच्चून अभ्यास करण्याला फार महत्त्व असल्याचे देवळेकर यांच्या खडतर प्रवासातून लक्षात येतेच. युपीएसीसीची परीक्षा देताना मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे दोन टप्पे असतात, मुख्य परिक्षेत जर विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवले तर मुलाखतीच्या टप्प्यात कमी मार्क मिळाले तरीही विद्यार्थ्यांना पदाचे प्राधान्य कायम ठेवता येते.\nपरीक्षा देणाऱ्यांना विद्यार्थ्यांना DySP Sanket Devalekar यांनी एक मंत्र सांगितला, वेळेचे नियोजन करा, एखादा यशस्वी विद्यार्थी जेव्हा अयोग्य गोष्ट बोलून जातो त्यावर चर्चा करण्यात वेळ घालवू नका. त्यापेक्षा नियोजनपूर्वक अभ्यास करा, आदल्या वर्षीचे पेपर सोडवा. त्यात अपेक्षित उत्तराचा भाग पुस्तकातून रिवाईज करायचा. आपल्या मनाप्रमाणे पोस्ट मिळत नाही तोपर्यंत नियोजनबद्ध अभ्यास करायलाच हवा. तेव्हाच अपेक्षित यश आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. वाटेने भरकटण्यापेक्षा योग्य सुनियोजित सराव, अभ्यास हाच यशाचा मार्ग ठरणार आहे, हे देवळेकर यांच्या अनुभवातून लक्षात येईल.\nतरुणांनो, तुम्हीही तलाठी होण्याचं स्वप्न बघताय मग ‘ही’ महत्त्वाची पुस्तकं येतील कामी; बघा लिस्ट\nउडाणटप्पू म्हणून गणला गेलेला पोरगा जेंव्हा PSI होतो\nहॉटेल कर्मचारी ते दमदार पोलीस अधिकारी\nMaha Forest : वन विभागमध्ये भरती, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी..\nमुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती ; पदवीधरांना नोकरीची संधी, 40000 पगार…\nना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट; 8वी, 10वी पाससाठी रेल्वेत 3000…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/latest/101991/general-guwahati-bikaner-express-derailed-guwahati-bikaner-express-derails-near-west-bengal/ar", "date_download": "2022-10-04T15:54:23Z", "digest": "sha1:TXCGSBQKUPS2BLNYG7G6KKT62AOOSHW7", "length": 11117, "nlines": 157, "source_domain": "pudhari.news", "title": "गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेसला अपघात; ९ ठार, ४५ जखमी | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेसला अपघात; ९ ठार, ४५ जखमी\nगुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेसला अपघात; ९ ठार, ४५ जखमी\nकोलकाता; वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमधील जलपायगुडी येथील डोमोहानी गावात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता भीषण रेल्वे दुर्घटना घडली. बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. 45 हून अधिक लोक जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत कित्येकजण रेल्वे डब्यांमध्ये अडकून पडले होते. जलपायगुडीच्या जिल्हाधिकार्‍यांनी 9 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही दुर्घटना कशी झाली, याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.\nCold Wave : आगामी आठवड्यात थंडीची लाट कायम राहणार\nअनेक प्रवासी अजूनही डब्यांतून अडकलेले आहेत. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंधार आणि धुक्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेनंतर लगेचच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बिकानेर एक्स्प्रेस मंगळवारी रात्री राजस्थानातील बिकानेरहून निघाली होती. गुरुवारी सकाळी 5.44 वाजता पाटणा रेल्वे स्थानकावरून ती गुवाहाटीसाठी निघाली होती. 8134054999 हा आपत्कालीन नंबर रेल्वेने जारी केला आहे. 036-2731622 आणि 036-2731623 हे हेल्पलाईन नंबरही जारी केले आहेत. बिकानेरहून रेल्वे निघाली तेव्हा 308 प्रवासी होते.दुर्घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून, त्यात डबे रुळावरून उतरताना दिसत आहेत.\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nUttar Pradesh Election : उत्तर प्रदेशमध्ये तीन मंत्र्यांसह तब्बल १४ आमदारांनी भाजपला दिली सोडचिट्टी\nमृतांच्या नातेवाईकांना पाच लाख नुकसानभरपाई\nया दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. तसेच गंभीर जखमींसाठी 1 लाख, तर जखमींसाठी प्रत्येकी 25 हजारांची मदत देणार असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधून दुर्घटनेविषयी चर्चा केली. तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून दुर्घटना आणि बचावकार्याची माहिती घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दुर्घटनेतील मृतांप्रति शोकसंवेदना व्यक्त केली असून, जखमींना लवकरात लवकर आराम पडो, अशी प्रार्थना केली आहे.\nकुख्यात दाऊद इब्राहिम याचा पुतण्या सोहेल कासकर अमेरिकेतून पसार\nIndia vs South Africa : राहणे-पुजाराच्या कसोटी करिअरचा THE END\n‘मराठी पाटया’चे श्रेय फक्त आणि फक्त महाराष्ट्र सैनिकांचं, निर्णयाबददल महाराष्ट्र सरकारचही अभिनंदन : राज ठाकरे\nराशिभविष्य (दि.१४ जानेवारी २०२२) https://t.co/punJ18VSuWराशिभविष्य-दि-१४-जानेवारी-२०२२/ar #pudharionline\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nव्हॉटस्अपचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक\nहिंगोली : 30 हजारांची लाच घेताना सरपंच अडकला जाळ्यात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/latest/25334/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%A8-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3/ar", "date_download": "2022-10-04T17:27:11Z", "digest": "sha1:MY7VUFSKZ7J7F37YVFI4NC2D3A6NFHCV", "length": 7651, "nlines": 151, "source_domain": "pudhari.news", "title": "पंढरपूर : श्री विठ्ठलाला भाविकाकडून २ तोळ्याची सोन्याची राखी अर्पण | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/Latest/पंढरपूर : श्री विठ्ठलाला भाविकाकडून २ तोळ्याची सोन्याची राखी अर्पण\nपंढरपूर : श्री विठ्ठलाला भाविकाकडून २ तोळ्याची सोन्याची राखी अर्पण\nपंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा राखी पौर्णिमे निमित्त पुणे येथील एका भाविकाने श्री विठ्ठलाला दोन तोळे सोन्याची राखी अर्पण केली आहे. ज्ञानेश्वर रोहीदास भुरूक व विक्रम रोहीदास भुरूक रा. धायरी, जि. पुणे यांनी त्‍यांच्या आईच्या नावे इंदुबाई रोहीदास भुरूक यांनी आज विठ्ठलास सोन्याची राखी अर्पण केली.\nकाबूलमध्ये अडकलेले १६८ भारतीय सुखरुप मायदेशी परतले\nकल्‍याण सिंह : राम जन्‍मभूमी आंदोलनाचे नायक\nएकनाथ शिंदे म्‍हणाले, मी शिवसेनेला कंटाळलोय हा जावईशोध राणेंनी कुठून लावला \nभाविकाकडून विठ्ठलाला अर्पण केलेली ही दोन तोळे सोन्याची राखी असून, या राखीची अंदाजीत रक्कम रू. १,१०,०००/ रूपये इतकी आहे. ही राखी भेट स्वरूपात विठुरायाला अर्पण करण्यात आली.\nमेहबुबा मुफ्ती ‘तालिबानी’ भाषा बोलण्याचे कारण आहे तरी काय\nबहार विशेष : तालिबानी संकटाचे आव्हान\nयावेळी विक्रम रोहीदास भुरूक यांचा स्त्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते ” श्री” चे उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर रोहीदास भुरूक व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपहा व्हिडिओ : काबूल ग्राऊंड रिपोर्ट : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://thanedinman.com/category/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0/page/2/", "date_download": "2022-10-04T15:52:15Z", "digest": "sha1:72HJHJQ7CHBKZ5VNJ7IHVU42ZHNRY7NK", "length": 9974, "nlines": 161, "source_domain": "thanedinman.com", "title": "एमएमआर परिसर Archives - Page 2 of 495 - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nपाठविले 5 रुपये, गेले 78 हजार रुपये\nश्री घोलाई देवीमातेचे अलौकिक शक्तिस्थान\nकचर्‍याची समस्या समूळ नष्ट करणार\nHome Category एमएमआर परिसर\nसोशल कट्टा: वसईच्या मिठाची हरवत चाललेली चव\nपाणी, ऊन आणि वारा याशिवाय मिठाची शेती केवळ अशक्य; पण गंमत म्हणजे या तिन्ही गोष्टी निसर्गाने अगदी विनामूल्य व सहज...\nशहापूरमधील ग्रामीण जनतेसाठी क्रिस्टल केअर’ ठरणार वरदान\n शहापूरच्या ग्रामीण भागात योग्य आणि वेळेत उपचार मिळत नसल्याने उपचारासाठी हॉस्पिटलच्या शोधात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दाही...\nकल्याणमध्ये मोठी दुर्घटना टळली\n पश्चिमेला आग्रा रोडवर लावण्यात आलेल्या व कल्याण पूर्वेतील मलंग रोडवर असलेल्या नवरात्रौत्सवाच्या तीन कमानी मुसळधार पाऊस आणि...\nसमुद्रकिनार्‍याचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखणार\n सनटेक रियल्टीच्या सनटेक फाउंडेशनने आपल्या लाइफ बाय द सी उपक्रमांतर्गत वसईच्या सुरुची बीचवर शाश्वत, पर्यावरणस्नेही जीवनशैली मोहिमेचे...\nसातारा हिल मॅरेथॉनमध्ये केडीएमसीच्या अभियंत्यांची चमकदार कामगिरी\n देशातील अवघड स्पर्धांपैकी एक आणि नामांकित स्पर्धा अशी ख्याती असणार्‍या सातारा हिल मॅरेथॉन 2022 मध्ये कल्याण...\nसेवा पंधरवड्यांतर्गत सिडकोची विशेष मोहीम\nदिनमान प्रतिनिधी नवी मुंबई राज्य सरकारच्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या विशेष मोहिमेंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022...\nविरार-मनवेलपाडा रस्त्याची पुन्हा दुरुस्ती\n महिनाभरापूर्वी केलेले रस्तादुरुस्तीचे काम पाण्यात वाहून गेल्यानंतर विरार-मनवेलपाडा रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्याची नामुष्की वसई-विरार महापालिकेवर ओढवली आहे....\nखेळाडूंचा उचित सन्मान केला जाईल\n कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली तर महापालिकेतर्फे खेळाडूंचा नक्कीच उचित सन्मान...\nपालघरमध्ये भूमापनासाठी रोव्हर यंत्रणा\n जमीन मोजणीसाठी वापरण्यात येणार्‍या इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन पद्धतीच्या सोबतीने जिल्ह्यात नव्याने रोव्हर यंत्रणेचा वापर करून निरंतर संच...\nवसई पूर्वेला गोखिवर्‍याहून स्टेशनकडे जाताना रस्त्याच्या एका बाजूला मिठागरं लागतात. वाढत्या शहरीकरणाच्या फटक्यात तग धरून राहिलेली, पावसाळ्यात हिरवीगार, पाण्याने दुथडी...\nचांगल्या नफ्यासाठी गुळात भेसळ\nइयान वादळाने अमेरिकेचे मोठे नुकसान\nपाकच्या ट्विटर अकाउंटला भारतात स्थगिती\nजीएसटी संकलन 1.47 लाख कोटींवर\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27151/", "date_download": "2022-10-04T16:59:53Z", "digest": "sha1:5GVWGIDFLFLWTXRT4ZLSDHFBB2WRE64S", "length": 18331, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पोथॉस ऑरिया – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपोथॉस ऑरिया : ( पोथॉस ऑरियस पो. औरिया ). ⇨ अंजनवेलीच्या वंशातील व ⇨ ॲरॉइडी कुलातील ही शोभेची मोठी वेल [→ महालता] ⇨ अपिवनस्पतीप्रमाणे वाढते. ही इंग्लंडमध्ये १८८० साली सॉलोमन बेटांतून नेली गेली. भारतात व इतरत्र बागेत सावलीत लावली जाते. कमानी, मंडप, इतर मोठी झाडे यांवर चढवून दिल्यास शोभेत भर पडते. ती सदापर्णी, बहुवर्शायू (अनेक वर्षे जगणारी) असून आगंतुक वायवी मुळ्यांनी चिकटून वर चढते. पाने साधी, एकाआड एक, मोठी, गर्द हिरवी, लांब सपक्ष देठाची, जाड टोकदार, हृदयाकृति-अंडाकृती असून विविध आकाराच्या पिवळट-शेंदरट (काही प्रकारात रुपेरी) ठिपक्यांनी चितारलेली असतात. हिची सामान्य शारीरिक लक्षणे अंजनवेलीत वर्णिल्याप्रमाणे असून फार मंद प्रकाशात वाढविल्यास पानांवरील पिवळट ठिपके कमी होतात. बाटलीत किंवा जलजीव पात्रात (जलचर प्राणी व जलीय वनस्पती ठेवलेल्या पात्रात) फक्त पाण्यात ती बरेच दिवस जगते व मंदपणे वाढते. फाटे लावून अभिवृद्धी (लागवड) करता येते. हिला द्विलिंगी फुलांचे फुलोरे [स्थूलकणिशे → पुष्पबंध] पानांच्या बगलेत किंवा देठाच्या जवळपास येतात. मृदुफळे लांबट व लहान असून बिया १–३ असतात ए. एंग्लर या वनस्पतीविज्ञांनी हिचा अंर्तभाव सिंडॅप्सस वंशात केला असल्याने हिला सिडॅप्सस ऑरिया या नावानेही ओळखतात. सामान्य लोकांत ‘मनी प्लँट’ या नावाने ती परिचित आहे.\nगजपिप्पली : (गजपिंपळी, करिपिप्पली, हत्तिपिंपळी लॅ. पो. ऑफिसिनॅलिस, सिंडॅप्सस ऑफिसिनॅलिस). पोथॉस ऑरिया व ही वेल समवंशी असल्याने अनेक लक्षणांत त्यांचे साम्य आहे. ही बंगालमधील मिदनापूर भागात विपुल आढळते, तसेच उपहिमालयात (३३०–१,००० मी. उंचीत) व अंदमान बेटांत आढळते. हिचा प्रसार दक्षिणेस आंध्र प्रदेशांत झाला आहे. फुलोऱ्यावरील महाछद बाहेरून हिरवा व आत पिवळा असतो. हिच्या मृदुफळाच्या सुकविलेल्या चकत्या बाजारात मिळतात. त्यात स्टेरॉल आणि सिंडॅप्सिन ए व बी अशी दोन ग्लुकोसाइडयुक्त रंगद्रव्ये असतात. या चकत्यांचा काढा व चूर्ण औषधात वापरतात. दमा, खोकला आणि जुलाब यांवर चूर्णाच्या काढ्याचा उपयोग करतात अंगदुखीत वा सांधेदुखीत त्याचा लेप करतात. हे चूर्ण तिखट, सुगंधी, उत्तेजक, स्तंभक (आंकुचन करणारे), ज्वरनाशक, कृमिनाशक. पौष्टिक, कामोत्तेजक व वायुनाशी असते इतर् औषधी घटकांत मिसळून देतात. खोडापासुन धागा मिळतो पानांची भाजी करतात. कौटिलीय अर्थशात्रात या वनस्पतीचा उल्लेख मद्यवर्गात केलेला आढळतो हिचे गुणधर्म काही अंशी तरी काळी (इ.स.पू. तिसरे शतक) माहीत होते, हे उघड आहे.\nवैद्य, प्र. भ. परांडेकर, शं, आ.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/bjp-leader-beats-bjp-worker-video-goes-viral-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T17:01:46Z", "digest": "sha1:Z3IWQWKVD76ZP3RLHOUXD6ZRL3ODIPYR", "length": 10023, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भाजप नेत्याकडून भाजपच्याच कार्यकर्त्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nभाजप नेत्याकडून भाजपच्याच कार्यकर्त्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल\nभाजप नेत्याकडून भाजपच्याच कार्यकर्त्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल\nनवी दिल्ली | होळी समारंभातील भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सुप्रियो यांनी भाजपच्याच एका कार्यकर्त्याच्या कानाखाली लगावल्याचं दिसत आहे.\nरविवारी 28 मार्च दिवशी टाॅलीगंज येथे एक होळी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बाबुल सुप्रियो यांनी उपस्थिती लावली होती. सुप्रियो या समारंभात 12 वाजता हजर होणार होते. मात्र काही कारणांमुळे त्यांना उशिर झाला आणि ते दुपारी अडीच वाजता आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत देखील केलं.\nआयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळेस स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होत. यादरम्यान सुप्रियो प्रसारमाध्यमांशी बोलताना एका कार्यकर्त्याने त्यांना तुम्ही आधीच उशिरा आले असून सगळे तुमची वाट पाहत असल्याचं सांगितलं. मात्र त्यावेळेस सुप्रियो यांनी त्याला थांबण्यास सांगितलं. काही वेळानंतर सुप्रियो यांनी त्या कार्यकर्त्याला पक्षाच्या कार्यलयात नेऊन कानाखाली लगावली.\nदरम्यान, हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांनी कॅमेरामध्ये रेकाॅर्ड केला. आपला व्हिडीओ रेकाॅर्ड झालं असल्याचं समजताच सुप्रियो यांनी त्यांचा कॅमेरा काढून घेतला आणि काही वेळ त्यांच्या कडेच ठेवला. मात्र आता हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\n‘तुझ्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत का’; षटकार मारल्यावर स्टोक्सनं शार्दुलची बॅट तपासली\n‘ही’ प्रसिद्ध गायिका लवकरच करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश\n“रिषभ पंत असाच खेळत राहिला तर एक दिवस धोनीलाही मागे टाकेल”\nमहाराष्ट्रात कोणासोबत सरकार बनवणार… अमित शहांच्या नव्या वक्तव्याने मोठी खळबळ\nअल्पवयीन बालिकेचा विवाह रोखण्यात यश ; मंत्री यशोमती ठाकूर यांची धडक कारवाई\nशरद पवारांना नेमकं काय झालंय; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती\n‘त्यानं माझ्या स्कर्टमध्ये हात घातला अन्…’; ‘या’ अभिनेत्रीनं सांगितलं होळी न खेळण्यामागचं धक्कादायक कारण\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/maharashtra/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7-135595/", "date_download": "2022-10-04T16:37:22Z", "digest": "sha1:XJY26N5YGZBNSGQID57NTMNIVVSFK4QT", "length": 13247, "nlines": 134, "source_domain": "dainikekmat.com", "title": "पीककर्जावरील अनुदान, घोषणा अडीच वर्षांपूर्वीची, अनुदान मिळालेच नाही", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रपीककर्जावरील अनुदान, घोषणा अडीच वर्षांपूर्वीची, अनुदान मिळालेच नाही\nपीककर्जावरील अनुदान, घोषणा अडीच वर्षांपूर्वीची, अनुदान मिळालेच नाही\nमुंबई : पीककर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची गोंडस घोषणा सुमारे अडीच वर्षांपूर्वी राज्य सरकारने केली. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी पात्र शेतक-यांच्या याद्याही तात्काळ मागविण्यात आल्या. परंतु पीककर्जाची दिलेल्या मुदतीत नियमितपणे परतफेड करूनही अद्याप एका पैशाचेही प्रोत्साहन अनुदान मिळू शकले नाही. या अनुदानासाठी मागील अडीच वर्षांपासून सातत्याने खोडा घातला जात आहे. आता तरी यावर ठोस निर्णय घेऊन शेतक-यांना थेट मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.\nनियमित कर्ज परतफेड करणा-या सर्व शेतक-यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा अडीच वर्षापूर्वी झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही घोषणा झाली. त्यामुळे पीककर्जाची नियमित परतफेड करणा-यांनाही आर्थिक लाभ होईल, अशी शेतक-यांना आशा होती. विशेष म्हणजे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी जुलै महिन्याच्या १ तारखेपासून हा लाभ द्यायला सुरुवात केली होती. मात्र, अचानक झालेले सत्तांतर आणि त्याबद्दल असलेली निराशा यामुळे या योजनेला शिंदे सरकारने स्थगिती दिली. मात्र, ही योजना पुढे नेण्याची घोषणाही करण्यात आली. परंतु अद्याप त्याबाबतची कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतक-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.\nदरवर्षी नियमितपणे व्याजासह पीककर्जाची परतफेड केल्याने प्रोत्साहन अनुदान मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा फोल ठरली आहे. ही योजना केवळ कागदावरच राहिली असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये या प्रोत्साहन अनुदान योजनेची घोषणा केली होती. या घोषणेनुसार जानेवारी २०२० मध्ये यासाठी पात्र शेतक-यांच्या याद्या मागविण्यात आल्या होत्या. परंतु हे काम चालू असतानाच राज्यावर कोरोनाचे संकट आले आणि ही योजना जैसे थे अवस्थेत तशीच मागे पडली. दरम्यान, राज्य सरकारने २७ जून २०२२ ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा या योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा केली. या नव्या घोषणेनंतर पुन्हा एकदा पात्र शेतक-यांच्या याद्या मागविण्यात आल्या.\nशेतक-यांना कोणत्या ना कोणत्या मदतीसाठी सातत्याने प्रतीक्षा करावी लागते. नियमित पीककर्ज परतफेड करणा-यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय होऊनही अडीच वर्षे झाली, तरी अद्याप अनुदानाचा लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे यासाठीही शेतक-यांना अजून प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे शेतक-यांत अस्वस्थता आहे.\nपात्र शेतक-यांच्या याद्या मागविल्या\nया प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० ही तीन वर्षे पीककर्जाची नियमित परतफेड करणारÞे सर्व शेतकरी पात्र असणार आहेत. चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) या योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचा अध्यादेश २९ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार पुन्हा एकदा पात्र शेतक-यांच्या याद्या मागविण्यास सुरुवात केली आहे.\nPrevious articleशिंदे गटाला मिळणार आता केंद्रात मंत्रिपद\nNext articleराजभवनावर फडकणार १५० फुटांचा तिरंगा ध्वज\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणा-या नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\n५० प्रवाशांसह बस कोसळली दरीत\nरॉसोचे शतक; भारताला २२८ धावांचे आव्हान\nएसटी भरतीतील उमेदवारांना नियुक्ती पत्र\nतुळजापुरला पायी जाणार्‍या भक्ताचा वाहनाच्या धडकेत मृत्यू\nखोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांचा समृध्दी महामार्गावर अपघात\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4/", "date_download": "2022-10-04T17:27:43Z", "digest": "sha1:TY4B4K2OQX3T3C2NFEIDK2UZSG2LHDC2", "length": 14154, "nlines": 164, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "‘मी गावी बसून व्हिडिओ एडिटिंग नाही करू शकत’", "raw_content": "\n‘मी गावी बसून व्हिडिओ एडिटिंग नाही करू शकत’\nहैयुल रहमान १० वर्षांपूर्वी झारखंडच्या एका गावातून मुंबईला व्हिडिओ एडिटर म्हणून काम करायला आला. पण गेल्या वर्षभरात दोनदा कोविड-१९ मुळे टाळेबंदी लागली आणि काम गेल्यामुळे त्याला आपला गाशा गुंडाळून गावी परत जावं लागलं आहे\n१० एप्रिल २०२१. सकाळी १०.३०. हैयुल रहमान अन्सारी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर आलाय. १२.३० वाजता झारखंडच्या रांजी जिल्ह्यातल्या हातियाला जाणारी हातिया एक्सप्रेस येईल. तिची तो वाट पाहतोय. तिथे उतरून रिक्षाने बस स्टँडला जायचं आणि तिथून शेजारच्या छत्रा जिल्ह्यातल्या आपल्या गावी, असारहियाला जाणारी बस पकडायची.\nया सगळ्या प्रवासाला दीड दिवस तरी लागणार.\nआपल्या गाडीत चढण्यापूर्वी स्थानकाच्या एका निवांत कोपऱ्यात उभ्या असलेल्या ३३ वर्षीय रहमानने मला सांगितलं की गेल्या वर्षभरातली मुंबई सोडून गावी जाण्याची ही त्याची दुसरी वेळ आहे.\nघरी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असलेल्या रहमानला काहीच दिवसांपूर्वी त्याच्या नव्या कामावर सांगण्यात आलं होतं की कामं कमी झालीयेत. “ते म्हणाले, ‘रहमान, सॉरी. आम्ही काही तुला कामावर घेऊ शकणार नाही. काही दिवसांनी परत बघ’.” इतक्या सहज त्याची नोकरी गेली. जी अजून सुरू देखील झाली नव्हती.\nदहा वर्षांपूर्वी जमशेदपूरच्या करीम सिटी कॉलेजमधून मास कम्युनिकेशन विषयात बीए केल्यानंतर रहमान मुंबईला आला होता. व्हिडिओ एडिटर म्हणून तो छोटी छोटी कामं घ्यायचा. स्वतःपुरती कमाई करून तो घरी पैसे पाठवत असे.\nव्हिडिओ पहाः ‘मला करोनाची नाही, माझ्या नोकरीची काळजी आहे’\n२०२० साली मार्च महिन्यात देशभरात टाळेबंदी लागली आणि त्याचं काम सुटलं – आणि त्याच बरोबर महिना ४०,००० हा पगारही थांबला. रहमान त्याच्या गावच्या इतर चौघांसोबत भाड्याने एका खोलीत राहत होता. वांद्रे पश्चिमच्या लाल मिट्टी भागातल्या या खोलीचं प्रत्येक जण २,००० रुपये भाडं भरत होता. कठीण काळ होता. त्याला आठवतंय की एकदा तर अशीही वेळ आली होती की अन्नधान्यासाठी देखील पुरेसे पैसे त्याच्या हातात नव्हते.\n“गेल्या वर्षी मला महाराष्ट्र शासनाकडून कुठलीही आणि कसल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही,” रहमान सांगतो. त्याच्या आधीच्या एका सहकाऱ्याने त्याला डाळ, तांदूळ, तेल आणि खजूर दिले होते. “मला तेव्हा फार वाईट वाटत होतं आणि मी त्याबद्दल कुणाशी बोलू पण शकत नव्हतो.”\nगेल्या वर्षी मे महिन्याच्या मध्यावर रहमानने तीन महिन्याचं भाडं बाजूला काढलं आणि गावी, असरहियाला जायचं ठरवलं. मग त्याने आणि त्याच्या खोलीतल्या मित्रांनी खाजगी बस भाड्याने घेऊन गावी जाण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाला १०,००० रुपये भाडं पडणार होतं. त्याने त्याच्या घरमालकाला भाडं नंतर भरतो अशी विनंती केली.\nएकदा गावी पोचल्यानंतर रहमानने आपल्या पाच भावांसोबत शेतीत काम करायला सुरुवात केली. पेरणी आणि कापणीवर लक्ष ठेवलं. त्याचे आई-वडील, भाऊ आणि त्यांच्या घरचे सगळे गावी एकत्र राहतात. रहमानची बायको, सलमा खातुन, वय २५ आणि त्यांची दोघं मुलं, मोहम्मद अखलाक, वय ५ आणि सइमा नाझ, वय २ त्यांच्या सोबतच राहतात.\nमहामारी येण्याआधी रहमान घरखर्चासाठी, शेतीसाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी घरी १०,०००-१५,००० रुपये पाठवत असे. टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाले आणि काम मिळण्याच्या शक्यता पाहून तो मुंबईला परत आला. १० महिने गावी राहिल्यानंतर तो २०२१ मध्ये फेब्रुवारीच्या शेवटी मुंबईला परतला.\nअसरहियातल्या आपल्या शेतात सेल्फीसाठी उभा हैयुल रहमान अन्सारी (डावीकडे) आणि १० एप्रिल २०२१ रोजी मुंबई सोडण्याआधी लोकमान्य टिळक टर्मिनसवर\nत्याचं १० महिन्यांचं भाडं थकलं होतं. शेतीतल्या कामातून आणि लखनौमध्ये एडिटिंगची छोटी छोटी कामं करून मागे टाकलेले १८,००० रुपये त्याने मुंबईला परत आल्यावर घरमालकाला देऊन टाकले.\nपण नव्या ठिकाणी कामाला सुरुवात करण्याआधीच ५ एप्रिल नंतर महाराष्ट्रात अंशतः टाळेबंदी जाहीर झाली (१४ एप्रिलपासून पूर्ण टाळेबंदी लागली). कोविड-१९ची दुसरी लाट जोर धरत असल्यामुळे कामं कमी व्हायला लागली आणि रहमान जिथे कामाला लागला होता त्यांनी त्याला सांगितलं की ते काही त्याला कामावर घेऊ शकत नाहीत म्हणून.\nपूर्वी काम मिळेल का नाही याची फारशी चिंता रहमानला सतावत नसे. “जेव्हा कधी मी एखाद प्रोजेक्ट घ्यायचो तेव्हा कधी सहा महिने, कधी दोन वर्षं तर कधी तीन महिने सलग काम असायचं. मला त्याची सवय झालीये,” तो सांगतो. “पण जेव्हा अचानकच ऑफिसं बंद होतात, तेव्हा सगळंच फार अवघड होऊन जातं.”\nपूर्वी कसं, एखाद्या ठिकाणी कामाचं काही झालं नाही तर तो दुसऱ्या ठिकाणी अर्ज करू शकायचा. “पण आता दुसरीकडे कुठे काम मिळवणं सुद्धा सोपं राहिलेलं नाही. टाळेबंदीमुळे करोनाची तपासणी करावी लागते, सॅनिटाइझ करायला लागतं... आणि लोक अनोळखी लोकांना त्यांच्या इमारतींमध्ये येऊ पण देत नाहीत. आमच्यासाठी ही फार मोठी समस्या झालीये,” रहमान सांगतो.\nआपल्या गावी राहण्यासारखं दुसरं सुख नाही, पण तो म्हणतो, “पण मी हे असं [व्हिडिओ एडिटिंग] काम गावी करू शकत नाही ना. तुम्हाला पैसा हवा असतो ना तेव्हा शहरातच यावं लागतं.”\n#छत्रा #दुसरी लाट #कोविड-१९ #व्हिडिओ-एडिटिंग #टाळेबंदी #स्थलांतरित-कामगार\n‘म्हणे, दिल्लीत शेतकरीच नाहीत’\n‘म्हणे, दिल्लीत शेतकरीच नाहीत’\n‘शेतकऱ्याची जिंदगीच दुःखाने भरलीये’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2020/12/Grampanchaytnivdnuk.html", "date_download": "2022-10-04T16:07:30Z", "digest": "sha1:MOBNYM45RKZBD7X2YSLSEXNIGVU7HBCJ", "length": 6519, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीसाठी शेवटच्या दिवशी ४९२ उमेदवारांचे ५१४ उमेदवारी अर्ज दाखल", "raw_content": "\nHomeजतवार्ता जत तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीसाठी शेवटच्या दिवशी ४९२ उमेदवारांचे ५१४ उमेदवारी अर्ज दाखल\nजत तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीसाठी शेवटच्या दिवशी ४९२ उमेदवारांचे ५१४ उमेदवारी अर्ज दाखल\nतर आज अखेर एकूण ८९० उमेदवारांचे ९१५ उमेदवारी अर्ज दाखल\nजत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४९२ उमेदवारांनी ५१४ उमेदवारी अर्ज दाखल केले असून, आज अखेर ८९० उमेदवारांनी ९१५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ग्रामपंचायत निहाय दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची संख्या खालील प्रमाणे आहे. अंकलगी ३०, अंकले ५०, भिवर्गी ३३, धावडवाडी २७, डोर्ली २०, घोलेश्वर २८, गुड्डापूर ३५, गुगवाड ३६, जालीहाळ खुर्द १९, करेवाडी (तिकोंडी) २२, कुडणूर २२, कुलाळवाडी ३०, लमाण तांडा (उटगी) ११, लमाण तांडा (दरीबडची) १४, मेंढेगिरी २७, मोरबगी २५, निगडी बुद्रुक ३४, सनमडी - मायथळ ४१, शेड्याळ ३८, शेगाव ४८, सिध्दनाथ २१, सिंगनहळ्ळी २७, सोनलगी २७, तिकोंडी १९, टोणेवाडी १०, उमराणी ८१, उंटवाडी २३, उटगी ५८, वळसंग ३०, येळदरी २९ याप्रमाणे आहेत.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathistudy.com/english-grammar/", "date_download": "2022-10-04T16:43:46Z", "digest": "sha1:OGGWA666VQL7DSMF5XXWYOMSIR2P6LE3", "length": 15842, "nlines": 235, "source_domain": "www.marathistudy.com", "title": "(Std.10-State Board) ANNUAL EXAM - ENGLISH GRAMMAR |", "raw_content": "\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik mulyamapan nondi Pdf\nसायकल म्हणते, मी आहे ना _ इयत्ता सहावी _ मराठी बालभारती\nइयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तरसूची २०२२\nOnline test _माझ्या देशावर माझे प्रेम आहे_इयत्ता आठवी _ मराठी बालभारती\nAll१० वी बालभारती५ वी बालभारती६ वी बालभारती७ वी बालभारती८ वी बालभारती\nKathalekhan in Marathi | कथालेखन मराठी | इयत्ता दहावी\n[सकारात्मक विचार – गाडीवान ते मार्गदर्शक] Positive Thinking – Driver to Guide\n[ स्पॅनिश धावपटूची प्रेरणादायक कथा ] Inspiring Story Of Spanish Runner\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक | Government circular regarding prompt action on proposals for compassionate appointment of non-teaching…\nशिक्षक पाठटाचण बाबत परिपत्रक | Circular Teachers Pathtachan\nशिष्यवृत्ती परीक्षेची निवड यादी जाहीर _NMMS Exam\nमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi\nविद्यार्थी मित्रांनो इंग्रजी विषय म्हटल्यावर मनात भीती, धडधड असते. पण काळजी करू नका आम्ही तुम्हाला इयत्ता 10 वी च्या बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त इंग्रजी व्याकरण, भाषाभ्यास यांवर आधारित असणाऱ्या वेबपेजवर घेऊन जाणार आहोत. जेथे इ. 8 वी. ते 10 वी. च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे सहज सोप्या भाषेत इंग्रजी विषयाचे व्याकरण, भाषाभ्यास तुम्हाला पहायला मिळेल. आम्हाला खात्री आहे, या वेबपेज वरील माहिती तुमच्या मनातील इंग्रजीची भीती घालवण्यास निश्चितच मदत करेल व तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करेल.\n👇याकरिता खाली घटकनिहाय लिंकवर जा.👇\n💥💥💥 विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाच्या अतिशय महत्त्वाच्या Links..💥💥💥\nअनु. क्र. घटक येथे पहा\nआमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.\nPrevious article(इयत्ता 10 वी मराठी कुमारभारती)_ कृतिपत्रिका आराखडा\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | all subject akarik mulyamapan nondi Pdf\nमोफत ऑनलाईन अंतराळ विज्ञान कोर्स : इस्रो\nमाध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा ( इ.10 वी) निकाल | SSC Board Exam...\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nखालीलप्रमाणे इंग्रजी या विषयाच्या काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात. 🔰 इंग्रजी वर्णनात्मक...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\nदहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर | 10th...\nविज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Science vrnnatmk...\nभाषा वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | bhaasha akarik...\nगणित वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Maths vrnnatmk...\nहिंदी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | hindi akarik...\nजि.प.प्राथ.शाळा विरगाव शाळेतील विद्यार्थीनी समृद्धी हिचा माझी आई निबंध |...\nराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही बाबत शासन परिपत्रक...\n|| मराठी || अखंडित ज्ञानामृत शिक्षक, विद्यार्थी हितावह www.marathistudy.com\nइंग्रजी वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | English...\nसामाजिकशास्त्रे वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | Social...\nवर्णनात्मक नोंदी सर्व विषय | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/kuldeep-yadav", "date_download": "2022-10-04T15:58:17Z", "digest": "sha1:VUI5MGBSXVJXKGJ35WJZBFWA7KDNUZN5", "length": 9779, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nT20 World Cup 2022 : वर्ल्ड कपमध्ये नाही घेतलं म्हणून खवळला, केला हा रेकॉर्ड\nIND vs ZIM: कुलदीप यादवला सतावतेय धोनीची आठवण, दिग्गज खेळाडूने सांगितलं कारण….\nIND vs WI 5th T20: तो आला, खेळला, त्याने जिंकलं, एक चौकार देत काढल्या 3 विकेट, पहा VIDEO\nIND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरीज जिंकल्यानंतर टीम इंडियासाठी आणखी एक चांगली बातमी\nKL Rahul आणि कुलदीप यादवला वेस्ट इंडिजचं तिकीट मिळणार T 20 सीरीज आधी फिटनेसबद्दल महत्त्वाची Update\nIND vs SA: टीम इंडियाला हरवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने 14 वर्षाच्या भारतीय क्रिकेटपटूची घेतली मदत\nIPL 2022, Purple Cap : पर्पल कॅपमध्ये कुलदीपची आगेकूच, उमरान मलिकला धक्का, तुमचा आवडता खेळाडू नेमका कुठे\nDC vs RR IPL 2022: असं वाटलं, अश्विन पीचवर बसतोय पण त्याने थेट SIX मारला, Must Watch Video\nIPL 2022, Purple cap: युजवेंद्र चहलची चिंता वाढली, मित्रच पर्पल कॅप हिसकावणार \nDC vs KKR, IPL 2022: कुलदीपने KKR ची वाट लावली, दिल्लीला 147 धावांचे टार्गेट, स्पेशल Highlights चा एकही व्हिडिओ नका चुकवू\nVideo : युझवेंद्र चहलने कुलदीपची गच्ची (मान) पकडली, त्याला फलंदाजीला ढकललं, पाहा व्हिडिओ\nIPL 2022: वर्षभर बेंचवर बसवलं त्याचा बदला अवघ्या 4 षटकांत कुलदीपने मॅच फिरवली\nKKR vs DC : कुलदीपच्या एका षटकाने सामना फिरवला, वाचा दिल्ली कॅपिटलच्या यशामागचं कारण\nMI vs DC Kuldeep Yadav: पुरेशी संधी न देताच घरी पाठवलेल्या कुलदीपने आज ‘संपला’ बोलणाऱ्यांची तोंड केली बंद\nIND VS SL: कुलदीप यादवला संधी न देताच बाहेर का केलं जसप्रीत बुमराहने दिलं अजब उत्तर\nAdipurush: ये तो होना ही था ‘आदिपुरुष’च्या टीझरवरील हे भन्नाट मीम्स पाहिलेत का\nT20 World Cup : या 5 खेळाडूंनी T20 विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडले\nदीपिका आणि रणवीरच्या नात्यामध्ये सर्वकारी आलबेल, वाचा पोस्ट\nHappy Birthday Shweta Tiwari : वाचा अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आयुष्याबद्दल…\nखरोखरच रोहन श्रेष्ठ श्रद्धा कपूरला सोडून सारा अली खानला डेट करतोय\nपहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार\nशिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू. या बातमी सह पहा 36 जिल्हे 72 बातम्या\n4 Minute 24 Headlines : अधिक अपडेटसाठी पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स\nबंद असलेल्या समृद्धी महामार्गाचा वापर यासह अधिक अपडेटसाठी पहा सुपरफास्ट 50 न्यूज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://jyotikranti.com/chairman.aspx", "date_download": "2022-10-04T15:42:08Z", "digest": "sha1:WT5LHL3JOA6YRCD52SCABHU35KM3WXD6", "length": 4504, "nlines": 38, "source_domain": "jyotikranti.com", "title": "ज्योती क्रांती को. ऑप. क्रेडिट सोसायटी ली. Jyoti Kranti Multistate Co-Operative Bank", "raw_content": "ज्योती क्रांती को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.\nज्योती क्रांती पतसंस्थेची स्थापना सन 2000 साली करण्यात आली. याच वाटचालीच्या आधारावरती ज्योती क्रांती को.आॅप.क्रेडीट सोसायटी लि.जवळा,ता.जामखेड जि.अहमदनगर संस्थेची स्थापना सन 2010 साली झाली. आजपर्यंत संस्थेच्या 6 जिल्हयामध्ये 48 शाखा आहेत. संस्थेला महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या 5 राज्यांचे कार्यक्षेत्र आहे. लवकरच संस्थेच्या शाखा ह्या इतर राज्यांमध्ये देखील सुरू होणार आहेत. गेल्या 17 वर्षांपासून संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. सतत आॅडीट ‘अ’ वर्ग असणारी व ISO प्रमाणीत असणारी संस्था आहे.\nआपल्या सभासदांना योग्य सेवा मिळावी यासाठी संस्थेचे 11 तास कामकाज चालते. वेळ सकाळी 9:00 ते रात्री 8:00 पर्यंत अविरतपणे चालु राहते. ज्योती क्रांती मल्टीस्टेट ही सर्व बॅंकींग सेवा देणारी एकमेव संस्था आहे. संस्थेच्या सर्व शाखा कोअर बॅंकींग प्रणालीमध्ये जोडलेल्या आहेत. खातेदार कोणत्याही शाखेमधून पैशांची देवाण घेवाण करू शकतात. संस्थेला आय.सी.आय सी आय (ICICI) बॅंकेमार्फत स्वःत चा IFSC कोड मिळालेला आहे यामुळे भारतातील कोणत्याही बॅंकेमधुन पैसे संस्थेच्या खातेदारांच्या खातेवरती जमा करता येतात. आमच्या संस्थेचे सर्व कर्मचारी सभासद, खातेदारांना योग्य माहीती देतात. ग्रामीण व शहरी भागामध्ये बॅंकींग क्षेत्राचे कामकाज चालावे यासाठी संस्था सतत कार्य करत असते. गरजवंतांना कर्ज देण्याचे कामही संस्था करते. समाजातील प्रत्येक गरीब,मागास,दिन दुबळ्यांना सहकार्य करण्यासाठी संस्था सतत अग्रेसर असते व यापुढे देखील राहील. संस्थेच्या सर्व सभासद, ग्राहक,ठेविदार, कर्जदार व शुभचिंतक यांना शुभेच्छा....\nअध्यक्ष: श्री हजारे अजिनाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/could-be-a-layoff-soon-google-warned-its-employees-says-reports/articleshow/93582324.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2022-10-04T15:41:25Z", "digest": "sha1:YZO6S7ZDK2UHMZWQ2J4YLQ3WNHBO2NOS", "length": 10854, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Google Warned it's Employees about Layoff | कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी; दिग्गज कंपनीने दिला इशारा, लवकरच होणार कर्मचारी कपात\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nकर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी; दिग्गज कंपनीने दिला इशारा, लवकरच होणार कर्मचारी कपात\nEmployees Layoff: मंदी येणाच्या शक्यतेने अनेक कंपन्यांनी नवी कर्मचारी भरती बंद केली आहे. अशात आता काही कंपन्यांकडून कर्मचारी कपात करण्याचा इशारा दिला जात आहे.\nनवी दिल्ली: जगातील सर्वात मोठे आणि क्रमांक एकचे सर्च इंजिन असलेल्या गुगलमध्ये काम करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार गुगलमधील अधिकाऱ्यांनी कंपनीत लवकरच कर्मचारी कपात होणार असल्याचा इशारा दिलाय.\nकंपनीसाठी चांगले रिझल्ट नाही आले तर कर्मचाऱ्यांची सुट्टी केली जाऊ शकते. या महिन्याच्या सुरुवातीला गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले होते की ते अनेक कर्मचाऱ्यांच्या कामापासून समाधानी नाहीत.\n पीएम किसान योजनेअंतर्गत e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख\nगुगल क्लाउड सेल्स विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मते, त्याचे वरिष्ठ अधिकारी कंपनीच्या एकूणच विक्री क्षमतेचा आढावा घेतली. जर पुढील ३ महिन्यात रिझल्ट चांगले आले नाही तर कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते. कंपनीने दिलेल्या या इशाऱ्यानंतर अनेक कर्मचारी काळजीत आहेत.\nवाचा- 'फिफा'कडून भारतावर निलंबनाची कारवाई; वर्ल्डकप देखील होणार नाही\nपिचाई यांच्या मते, गुगलची प्रोडक्टिव्हिटी कमी आहे, जिथे ती हवी होती. २०२२च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला फार चांगली अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. कर्मचाऱ्यांनी जास्ती जास्त योगदान कंपनीकडून प्रोत्साहन दिले जाईल. गेल्या काही महिन्यात कंपनीने नवी भरती थांबवली आहे.\nवाचा- सैफच्या मुलांना संपत्तीवर सोडावे लागणार पाणी; एवढा पैसा कुठे जाणार\nफक्त गुगलच नाही तर जगभरातील अन्य कंपन्यांनी अशा पद्धतीने नवी कर्मचारी भरती थांबवली आहे. फेसबुकची मुळ कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देखील काही दिवसांपूर्वी नवी भरती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.\nमहत्वाचे लेखस्वातंत्र्यदिना दिवशी आली वाईट बातमी; बँकेने ग्राहकांना दिला EMI चा झटका\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसिनेन्यूज मी मुलाचं नाव राम कधी ठेऊ शकत नाही, सैफचं जुनं वक्तव्य Viral\nADV- सर्वात मोठा टीव्ही उत्सव- स्मार्ट टीव्हीवर 60% पर्यंत सूट मिळवा.\nटीव्हीचा मामला मल्हारला कळलाय मोनिकाचा डाव, दोघांची रंगली जुगलबंदी, हा Video नक्की पाहा\nन्यूज टी-२० वर्ल्डकपसाठी मी ऑस्ट्रेलियाला जाणारच; दुखापतीवर बोलताना बुमराहने केली मोठी घोषणा\nमुंबई अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण तुरुंगातून सुटका नाही, नेमक्या अडचणी कोणत्या\nलातूर लातूर: एसटी बस आणि कारचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर; देवदर्शानासाठी गेलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू\nसिनेन्यूज धनुष -ऐश्वर्यानं घेतला मोठा निर्णय, या एका कारणासाठी घटस्फोट थांबवला\nमुंबई राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना मोठा दिलासा; हायकोर्टाकडून जामीन मंजूर\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nविज्ञान-तंत्रज्ञान ६३ अडल्ट साइट्सवरील बंदीची फक्त घोषणा, साइट्स सुरूच, पाहा संपूर्ण लिस्ट\nविज्ञान-तंत्रज्ञान संगीत प्रेमींसाठी खास TWS Earbuds, किंमत १५०० रुपयांपेक्षा कमी, फीचर्स A1\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2022-10-04T17:44:48Z", "digest": "sha1:B3HAV6AWOO65JIQPHOA5AODANEXOVTIN", "length": 5745, "nlines": 195, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: zea:Jan Mayen\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: hi:यान मायेन\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ur:جان ماین\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: frr:Jan Mayen\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lt:Jan Majenas\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ang:Ian Magen\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: se:Jan Mayen\nr2.7.2) (सांगकाम्याने बदलले: ar:جان ماين\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: su:Jan Mayen\nनाव-भाषांतर, replaced: असुन → असून\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ms:Jan Mayen\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: tr:Jan Mayen\nr2.7.1) (सांगकाम्याने काढले: tr:Jan Mayen\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: tr:Jan Mayen\nसांगकाम्याने काढले: tr:Jan Mayen\nसांगकाम्याने वाढविले: xal:Ян Майенин Арл\nसांगकाम्याने वाढविले: be:Востраў Ян-Маен\nसांगकाम्याने वाढविले: ar:جان مايان\nसांगकाम्याने वाढविले: el:Γιαν Μαγιέν\nसांगकाम्याने वाढविले: eu:Jan Mayen\nसांगकाम्याने वाढविले: yo:Jan Mayen\nसांगकाम्याने वाढविले: fy:Jan Mayen\nसांगकाम्याने वाढविले: ace:Jan Mayen\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17172/", "date_download": "2022-10-04T17:07:59Z", "digest": "sha1:47BGNNQANMFASKJFXCWCZRDLF6QU5XJT", "length": 85624, "nlines": 250, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "जीवविज्ञान, सागरी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nजीवविज्ञान, सागरी : सतत सागरामध्ये आपले जीवन व्यतित करणाऱ्या जीवांचा संपूर्ण अभ्यास जीवविज्ञानाच्या ह्या शाखेत अंतर्भूत केला गेलेला आहे. अन्न व जीवनातील इतर गरजा यांसाठी सागरावर प्रत्यक्ष अवलंबून असणाऱ्या, पण हवेत व जमिनीवर राहणाऱ्या विशिष्ट जीवांच्या अभ्यासाचाही त्यामध्ये समावेश करतात. या शाखेत जगातील विशाल महासागरांतील सहस्रावधी जीवांसंबंधीच्या सर्व आवश्यक घटनांची माहिती स्थूलमानाने दिली जाते. तिच्या काही शाखांमध्ये निसर्गेतिहास, वर्गीकरणविज्ञान, गर्भविज्ञान, आकारविज्ञान, शरीरक्रियाविज्ञान, परिस्थितिविज्ञान व भौगोलिक वितरण (प्रसार) इत्यादींचा संबंध येतो. त्याचप्रमाणे ⇨ महासागरविज्ञानाचाही येथे जवळचा संबंध येतो, कारण सागराची भौतिक लक्षणे व सागरातील जीव यांचे परस्परसंबंध निकट असतात. काही जीवांचे कंकाल (सांगाडे) समुद्रतळावर मोठ्या प्रमाणावर साचून राहतात व काही जीव उष्ण कटिबंधीय समुद्रात प्रचंड प्रवाल-भित्ती निर्माण करतात. यांच्या अभ्यासाने सागरी जीवविज्ञानाची मदत सागरी भूविज्ञानाचे आकलन होण्यास होते. सागरी जीवविज्ञानाचा उपयोग मानवी कल्याण साधण्याच्या दृष्टीनेही बराच झाला आहे. विशेषतः व्यापारी प्रमाणावर चालणाऱ्या सागरी मासेमारीचे योग्य नियमन करण्यास सागरी माशांची संपूर्ण जीववैज्ञानिक माहिती उपयुक्त ठरते असा अनुभव आहे. जहाजांची खराबी करणाऱ्या जीवांच्या प्रक्रियांना अडथळा करून ती खराबी टाळण्यासाठी त्या जीवांच्या प्रक्रियांच्या माहितीची आवश्यकता असते. समुद्रात जीवरक्षक नौका व तराफे यांच्या साहाय्याने जीव बचावून जगण्याचा प्रसंग ओढवल्यास विविध सागरी जीवांचा अन्न आणि पाणी यांकरिता उपयोग करून घेण्यास त्यांच्याबद्दलची माहिती उपयुक्त ठरते. वाढत्या लोकसंख्येला अन्नपुरवठा करण्याची समस्या अंशतः तरी दूर करण्यास सागरी उत्पादांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होण्याकरिता सागरी जीवविज्ञान उपयुक्त ठरत आहे इतकेच नव्हे, तर ते उत्पाद अधिक सुलभ रीत्या मिळविण्यासही त्याचे साहाय्य होत आहे असे आढळते.\nसागरी पर्यावरण : महासागर आणि त्यालगतच्या समुद्रांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सु. सत्तर टक्के भाग व्यापलेला असून त्याचे घनफळ एक अब्ज घन किलोमीटरांपेक्षाही अधिक आहे व याचा बराच मोठा भाग असंख्य संबंधित जीवांना सुयोग्य आढळला आहे. त्यांपैकी कोणताही भाग पूर्णतः जीवरहित नाही मग तो अत्यंत थंड असो किंवा फार खोल आणि अंधारी असो. महासागराच्या वरच्या थरात म्हणजे सु. २०० मी. खोलीपर्यंत रंगयुक्त वनस्पती आढळतात कारण तेथपर्यंत सूर्यप्रकाश परिणामकारकपणे जाऊ शकतो व त्याचा उपयोग त्या वनस्पतींना प्राथमिक अन्ननिर्मितीकरिता होतो. जीवांची वाढ होत असताना त्यांना लागणारी खनिज लवणे सागरात उपलब्ध असून त्यांची सापेक्ष संहती (एकक घनफळातील प्रमाण) बहुसंख्य सागरी जीवांच्या देहद्रवाच्या (शरीरातील द्रवाच्या) संहतीइतकीच असते. काही थोड्या विभागांव्यतिरिक्त महासागरांच्या सर्व भागांत श्वसनास भरपूर अशी ऑक्सिजनाची संहती असून ती जेथे कमी पडेल तेथे अननिल (ऑक्सिजन न घेता) श्वसन करणारे जीव असतात. सागरात सर्वसाधारणपणे २० से. ते ३००से. या पल्ल्यातील तापमान आढळते व ते सजीवांना इष्ट त्या मर्यादेतच असते. घनता व श्यानता (दाटपणा) या दृष्टीने सागरातील पाणी त्यातील सर्व प्रकारच्या जीवांना तरंगण्यास फार सोईचे माध्यम असते.\nजीवांची विविधता : समुद्रात प्रचंड व भिन्नतापूर्ण असा जीवसंग्रह असून त्यात सर्वांत लहान आणि सर्वांत मोठ्या जीवांचा समावेश आहे. किनाऱ्याजवळच्या पाण्यातील, सूक्ष्मदर्शकातूनही न दिसणारे पण विलग केलेले सूक्ष्मजंतुभक्षक (सूक्ष्मजंतूंवर उपजीविका करणारे अतिसूक्ष्म कारक) सोडले, तर सूक्ष्मजंतू हेच सर्वांत लहान जीव होत. आकारमानात त्याच्या अगदी विरुद्ध टोकास असलेल्या (सर्व प्राण्यांत) अजस्र निळा देवमासा सु. ३४ मी. लांब असतो आणि त्याचे वजन सु. १,३२,००० किग्रॅ.पर्यंत असू शकते. अतिसूक्ष्म आदिजीवांपासून (प्रारंभिक, सूक्ष्म व एका पेशीच्या बनलेल्या जीवापासून) ते खोल समुद्रातील सु. ११ मी. लांबीच्या स्क्विड (आर्किट्युथिस ) सारखे अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी सागरात सापडतात, तर लहानात लहान मासा (पृष्ठवंशी) शिंड्लेरिया द. पॅसिफिक महासागरात आढळत असून याची लांबी प्रौढावस्थेत १५ मिमी. व वजन ५ मिग्रॅ. पेक्षा कमी असते. सागरी वनस्पती, सागरी प्राणी आणि सागरातील सूक्ष्मजंतू असे या जीवांचे वर्गीकरण येथे उपयुक्त ठरलेले असल्यामुळे त्यांसंबंधी काही तपशील खाली दिला आहे.\nसागरी वनस्पती : यांमध्ये ⇨कायक वनस्पतींपैकी ⇨शैवलांचा मुख्य भरणा असून फारच थोड्या बीजी वनस्पती आढळतात. शैवलांचे प्रजोत्पादन फुले व बीजे यांऐवजी बीजुकासारख्या (प्रजोत्पादक सूक्ष्म पेशीसारख्या) अन्य साधनाने होते. या गटात भिन्न प्रकारच्या, एककोशिक (एकाच पेशीचे शरीर असलेल्या) आणि सूक्ष्म (आकारमान १ ते २,००० मायक्रॉन मायक्रॉन = १०-३ मिमी.) वनस्पतींची संख्या मोठी आहे काही थोड्या अनेककोशिक आणि सापेक्षतः मोठ्या असतात. सूक्ष्म वनस्पती महासागरातील वरच्या प्रकाशित पाण्याच्या थरात सर्वत्र विपुल असून सागरी जीवनास आवश्यक अशा प्राथमिक अन्नाचे प्रचंड संश्लेषण (घटक द्रव्यांपासून पदार्थ तयार करण्याची क्रिया) करतात. त्यांचे प्रजोत्पादन समविभाजनाने [दोन पूर्णपणे सारखे भाग होण्याने → कोशिका] घडून येते प्रसुप्त बीजुकाद्वारे प्रतिकूल परिस्थितीशी जमवून घेऊन अनुकूल परिस्थिती येताच ती बीजुके रुजतात प्रजोत्पादनाचा वेग बऱ्याच अंशी उपलब्ध होणाऱ्या नायट्रोजन व फॉस्फरस यांच्या पोषक लवणांच्या प्रमाणांवर अवलंबून असतो. ही लवणे खोल पाण्यात भरपूर असतात कारण तेथे त्यांचा वापर होत नाही. ज्या ठिकाणी खोलवरचे पोषकद्रव्ययुक्त पाणी वर येण्याची प्रक्रिया चालू असते तेथे सूक्ष्म वनस्पतींची उत्पत्ती खूप होते आणि प्राथमिक अन्नोत्पादनही भरपूर होते यामुळेच व्यापारी मासेमारीही भरभराटीस येते. स्थूल सागरी शैवलांपैकी काही लाल, हिरवी आणि तपकिरी रंगांची असून सामान्यपणे समुद्राच्या तळाशी किंवा एखाद्या घनरूप पृष्ठभागाला मुळासारख्या अवयवांनी (दृढ थरांनी) चिकटलेली असतात त्यांचा अनेक वेळा उथळ पाण्यात दाट संचय आढळतो. परंतु ५० मी. किंवा त्यापेक्षा कमी खोल पाणी असलेल्या समुद्राच्या सीमेजवळच्या त्यांच्या मर्यादित क्षेत्रामुळे अन्नोत्पादक म्हणून त्यांना कमी महत्त्व आहे. कोरॅलिनेसी या लाल शैवल कुलापासून प्रवाल-भित्ती निर्माण होते. ह्या वनस्पती प्रवाळांच्या समुद्रासमोरील पृष्ठभागावर प्रतिरोधक लेप तयार करतात व कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेटांचे कंकाल असलेल्या प्रवाळांना दृढता आणतात त्यामुळे त्यांची झीज थांबते. हॅलिमेडा हे हिरवे शैवल आपल्या सपाट चकतीसारख्या कॅल्शियमयुक्त कंकालांचे खाजणाच्या तळावर निक्षेपण करून (थर घालून ) प्रवाळद्वीप वलये बनविण्यास मदत करते. ईलग्रास [→ सवाला] व खाऱ्या दलदलीतील गवते (उदा., स्पार्टिनाच्या काही जाती) यांसारख्या सागरी वनस्पतींना मुळे असतात व ती त्यांच्या तळाशी असलेल्या वाळूतून वा चिखलातून पोषकद्रव्याचे शोषण करतात. यांचे बीजोत्पादन सामान्य फुलझाडांप्रमाणे होते. उपसागर व नदीमुख यांतील भूवैज्ञानिक संरचनांच्या निर्मितीवर यांचा महत्त्वाचा परिणाम होतो. तेथे ही गवते गाळ एकत्र धरून चिखलाची मैदाने, वाळूचे तट व दलदली किनारे निर्माण करतात. समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या उंच पातळीत किंवा जवळपास जेथे पाण्याची पातळी सारखी वाढत असते अशा ठिकाणी दलदली गवते वाढतात आणि तेथे पिटाचे [→ पीट] थर साचतात काही थरांची जाडी कित्येक मीटर असते.\nफार थोडे प्राणी प्रत्यक्ष मोठ्या सागरी वनस्पती खातात. सागरी ससा (टेथीस ) व काही इतर शंखधारी प्राणी (गॅस्ट्रोपॉड) आणि काही मासे स्थूल शैवले खातात सागरी गाई [→ मॅनॅटी] इतर मोठ्या वनस्पती खातात तसेच या मोठ्या वनस्पती स्थानबद्ध जीवांना चिकटून राहण्यास व इतर काहींना लपून राहण्यास उपयोगी पडतात.\nसागरी प्राणी : स्वरूप व आकारमान यांचा विचार केल्यास सागरात प्राण्यांची एक प्रेक्षणीय मालाच असून तीत सर्व प्रमुख संघ गोवलेले असतात. टिनोफोरा (कोंब जेलीज), एकायनोडर्माटा (तारामीन, सागरी काकडी व शल्यकंदुक), कीटोग्नॅथा (ॲरो वर्म्‌स) ब्रॅकिओपोडा (लॅम्प वर्म्‌स) व फोरोनिडा (टफ्डेड ट्यूब वर्म्‌स) हे पाच संघ सागरी आहेत. एकूण प्राण्यांच्या वर्गांपैकी ४४ टक्के वर्ग सागरी असून त्यांचे ९४ टक्के प्रतिनिधी सागरात कोठेतरी आढळतात. उभयचर (पाण्यात आणि जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गातील प्राण्यांव्यतिरिक्त इतर सर्व पृष्ठवंशी वर्गांतील काही प्राणी सागरी समुदायात समाविष्ट आहेत. नानाविध मासे, कासवे व काही साप सागरात आढळतात. पेंग्विनासारखे पक्षी उडता येत नसल्याने बराच काळ सागरात पोहतात ॲल्बॅट्रॉसासारखे इतर पक्षी दीर्घकाल महासागरावर भराऱ्या मारतात व घरट्यासाठी जमिनीवर उतरतात. करढोक (कॉर्मोरंट) पक्षी पाण्याखाली चांगले पोहतात व बरेच खोलपर्यंत जाऊन येतात. देवमासे, डॉल्फीन व सागरी गाई या स्तनी प्राण्यांचे जलजीवनाकरिता जे विशिष्टीकरण झालेले असते त्यामुळे ते सागर सोडून जाऊच शकत नाहीत, परंतु सील (जलव्याघ्र), सागरसिंह, सागरउद्र (सी ऑटर) हे व इतर काही स्तनी प्राणी फक्त प्रजोत्पादनार्थ जमिनीवर येतात. सागरी अपृष्ठवंशी प्राण्यांचे नानाविध प्रकार असून त्यांमध्ये बिळे पाडणारे कृमी, मृदुकाय (मॉलस्क) व कवचधारी (क्रस्टेशिया) प्राणी भरपूर असतात. अनुकूल परिस्थितीत वाळूच्या पृष्ठभागावर तारामीन, शल्यकंदुक (सी अर्चिन), भंगुरतारा (ब्रिटल स्टार) व सँड डॉलर इ. वावरत असतात. आंतरगुही (शरीरात पचन- देहगुहा असलेल्या) व ब्रायोझोआ यांपैकी काही प्राण्यांचे निवह (वसाहती) घन पदार्थास चिकटून असतात किंवा स्वैरपणे तरंगतात. सायफोनोफोरातील निवह प्राण्यांत पोहणे, तरंगणे, अन्न पकडणे, अन्नाचे अंतर्ग्रहण, प्रजोत्पादन यांसारख्या विभिन्न कार्यांसाठी विशेषीकरण झालेले आढळते. उष्ण कटिबंधीय सागरातील मोठमोठ्या प्रवाल-भित्ती बऱ्याच अंशी निवह- प्रवालांच्या कंकाली स्रावणापासून व आंतरगुही प्राण्यांपासून बनलेल्या असतात. सागरी प्राण्यांत सर्वांत संख्येने अधिक व विभिन्न असे कवचधारी प्राणी असून ते मोठ्या संख्येने वरच्या पातळीत पोहतात व वनस्पतीप्लवक (पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पती) आणि तरंगणारे कुजके कार्बनी (सेंद्रिय) पदार्थ (अपरद) यांवर ते निर्वाह करतात. ते स्वतः नंतर हेरिंग, मॅकेरेल यांसारख्या वेलापवर्ती (पृष्ठभाग व तळ यांमधील भागात राहणाऱ्या) माशांचे आद्यान्न बनतात. खेकडे, शेवंडे व क्रेफिश यांचा एक मृतजीवोपजीवी (मृत जीवांवर उपजीविका करणारा) गट तळाशी अपमार्जक (घाण पदार्थ नष्ट करणारा) म्हणून राहतो. प्रौढावस्थेत स्थानबद्ध अवस्थेत अन्य घन वस्तूवर घट्ट चिकटून बसणाऱ्या बार्नेकलांचा दुसरा गट आहे, त्यांच्या रूपांतरित पायांनी ते कार्बनी अपरद व लहान जीव पकडण्यासाठी परिसरातील पाणी लोटून देतात.\nसागरी सूक्ष्मजंतू : समुद्रातील असंख्य सूक्ष्मजंतू मृत शरीरांचे अपघटन करून (मोठ्या रेणूंचे तुकडे करून) त्यांतील मौलिक पदार्थ वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणारी आद्य पोषकद्रव्ये म्हणून मुक्त करतात. ते किनाऱ्यालगत कार्बनी पदार्थांच्या वैपुल्यामुळे व समुद्रतळाशी भरपूर असतात, परंतु किनाऱ्यापासून दूरवरच्या सागरी प्रदेशात ते कमी असतात. जमिनीवरील सूक्ष्मजंतू, विशेषतः मानवी वस्तीतून आलेले, अनेकदा उपसागरात व नदीमुखात विपुल असतात ते खऱ्या अर्थाने सागरी नव्हेत. कारण सागरी पर्यावरणात (परिस्थितीत) त्यांची वाढ व प्रजोत्पादन होत नाही, परंतु ते समुद्रात बराच वेळ जगू शकतात व त्यांची मोठी भर जमिनीकडून सागरात होत असते. ते धोकादायक प्रदूषक (दूषित करणारे) असणे शक्य आहे म्हणून त्यांना सागरी जीवसमुदायात महत्त्व प्राप्त झाले आहे.\nसागरी जीवनाचे अनुक्षेत्र वर्गीकरण : सागरी पर्यावरणाचे सोयीस्कर असे स्वेच्छ (कोणत्याही नियमाने न बांधलेले) विभाग करून त्यांतील जीवांच्या राहणीवरून व चलनरीतीवरून त्यांचे काही संवर्ग (गट) केले आहेत. सागराच्या वेलापवर्ती भागात तळावरील सर्व पाण्याचा समावेश होतो, तर सागराच्या संपूर्ण तळाचा समावेश नितलस्थ भागात होतो. पहिल्यातील जीवांपैकी सशक्त व चांगले पोहणारे ते तरणक आणि न पोहणारे व प्रवाहाबरोबर वाहत जाणारे ते प्लवक करंडक वनस्पती [→ डायाटम], प्रकाशसंश्लेषी (सूर्यप्रकाशात हरितद्रव्याच्या मदतीने कार्बन डाय-ऑक्साइडापासून अन्ननिर्मिती करणारे) डायानोफ्लॅजेलेटा आणि तरंगणारी इतर शैवले यांसारख्या वनस्पतींचा अंतर्भाव वनस्पतीप्लवकात करतात. प्लवकी प्राण्यांत प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्या जीवांच्या झुंडींचा अंतर्भाव होत असून त्यांचेच प्राणिप्लवक बनते [→ प्लवक ]. चिखलात बिळे करणाऱ्या, घन पदार्थाच्या पृष्ठभागांना चिकटून राहणाऱ्या, किंवा तळावर वावरणाऱ्या अशा सर्व जीवांचा नितलवासींत अंतर्भाव होतो. नितलस्थ विभागात दोन तंत्रे मानली आहेत : (१) वेलांचली किंवा भरती-ओहोटीच्या टप्प्याचे तंत्र आणि (२) खोल सागरी तंत्र. पहिल्या तंत्रात समुद्रसपाटीपासून पाण्याच्या २०० मी. खोलीपर्यंतचा व दुसऱ्यात सागराच्या सर्वांत जास्त खोलीपर्यंतचा असे भाग येतात. (इ) वेलांचली तंत्रात (अ) सत्यवेलांचली व (आ) उपवेलांचली असे पुन्हा विभाग असून उपवेलांचली विभाग सागराच्या दिशेकडे तर सत्यवेलांचली भरतीच्या सर्वांत वरच्या खुणेपासून ५० मी. खोलीपर्यंत असतो, कारण स्थानबद्ध वनस्पतींची वाढ होऊ देणारी ती सर्वांत जास्त खोली असते. वेलांचली तंत्रातील जीवांचे प्रकार बव्हंशी तळाचा\nप्रकार व लाटांच्या क्रियेचा त्यांच्यावर कसा व किती परिणाम होतो यांवर अवलंबून असतात. उघड्या रेताड समुद्रकिनाऱ्यावर, विशेषतः भरती- ओहोटीच्या पट्ट्यात, जीवसंख्या सामान्यपणे फारच कमी असते मात्र लाटांचे तडाखे घेणाऱ्या खडकाळ किनाऱ्यावरचे काही जीव बहुधा आधाराला चिकटून राहिलेले असतात. याउलट संरक्षित उपसागर व प्रवेशद्वारे यांमध्ये शैवले व बार्नेकल, शिंपले इ. प्राण्यांचे आच्छादन असून त्यांमधून विविध खेकडे व कृमी वावरत असतात. भूशिरे व बहिर्वेशने (प्रक्षेप पुढे आलेले भूभाग) यांनी जबर लाटांच्या माऱ्यापासून संरक्षित ठेवलेल्या भागात रेताड व चिखलयुक्त तळातील बिळात वावरणारे मृदुकाय व एकायनोडर्म प्राणी यांची गर्दी असते. किनारा व वरील पाणी यांतून उपवेलांचलीत पुष्कळ कार्बनी द्रव्य जमते म्हणून तेथे प्राणिसंख्या भरपूर असते अशा ठिकाणी महत्त्वाची तलस्थ मासेमारी केंद्रे स्थापन झाली आहेत.\nदुसऱ्या म्हणजे खोल सागरी (ई) तंत्रात महासागराच्या तळाचा नव्वद टक्के भाग येतो त्यापैकी आदिनितलस्थ विभागात फारच थोडा प्रकाश असल्याने तेथे वनस्पतींची वाढ होत नाही. एक हजार मी. समोच्चरेषेच्या खाली (सम पातळीच्या रेषेखाली) वितलीय विभागात कायम अंधार असतो. संपूर्ण खोल सागरी तंत्रातील जीव वरच्या प्रकाशयुक्त विभागात बनलेल्या अन्नावर अवलंबून असतात त्यातील मर्यादित अन्नांश तळाकडे येतो आणि त्यावर मर्यादित जीवसंख्या व जीवप्रकार जगतात. परिणामतः खोल सागरातील बहुतेक सर्व प्राणी डोळ्यात न भरणारे असतात तथापि १,८०० मी. खोलीवरच्या सागरी कोळ्याचे (पिक्नोगोनिडा) छायाचित्र घेण्यात आले.\nवेलापवर्ती (भरती-ओहोटीच्या) भागाचे तटीय व महासागरी असे दोन प्रांत असून तटीय प्रांत वेलांचली क्षेत्रावर आणि महासागरी प्रांत खोल सागरी तंत्रावर पसरलेला असतो. संपूर्ण तटीय प्रांताला सूर्यप्रकाश आणि जवळच्या जमिनीतून व खालील उथळ भागातून पोषक लवणे उपलब्ध असल्याने वनस्पतिप्लवक बहरते त्यावर जगणारे प्राणिप्लवक त्यातील तात्पुरत्या जीवांमुळे व नितलस्थ प्राण्यांच्या डिंभकावस्थेतील (अळीसारख्या अवस्थेतील) जीवांमुळे वैशिष्ट्यपूर्ण बनते. महासागरी प्रांतात हे दुर्मिळ असतात. महासागरी प्रांतावरील प्रकाशित भाग म्हणजे वरचा (उच्च) वेलापवर्ती भाग होय. येथे ज्या ठिकाणी खोल भागातून पोषक लवणे वर येतात तेथे वनस्पतिप्लवक विपुल वाढते प्राणिसंख्याही इतकी वाढते की, महत्त्वाच्या मोठ्या माशांची व इतर वेलापवर्ती मासेमारी किफायतशीर होते याउलट अप्रकाशित वितलीय वेलापवर्ती क्षेत्रात प्राणिसंख्या तुरळक असून सामान्यतः मासे लहान, गर्द रंगाचे आणि संदीप्तिशील असतात [→ जीवदीप्ति ].\nसागरी जीवांची जीवनवृत्ते : सागरी सूक्ष्मजंतू व सूक्ष्म शैवले यांचे प्रजोत्पादन साध्या समविभाजनाने होते. अनुकूल परिस्थितीत त्याच्या वाढलेल्या वेगामुळे दाट स्थानिक संच बनतात व त्याला बहर म्हणतात. उष्ण सागरात काही विषारी शैवलांना (डायानोफ्लॅजेलेटा) असामान्य लाल बहर येतो व त्यामुळे पाणी लाल दिसते व त्या शैवलांच्या विषारी स्रावाने खूप मासे मरतात तसेच हे विषारी पदार्थ किनाऱ्यावर आपटून फुटणाऱ्या लाटांबरोबर येऊन हवेत पसरतात, जवळच्या मानवासारख्या इतर प्राण्यांच्या श्वसन तंत्रात प्रकोप होतो व किनाऱ्यावरील आश्रयस्थानांतील रहिवाशांना ती सोडावी लागतात. स्थूल शैवलांचे प्रजोत्पादन लैंगिक व अलैंगिक प्रकारे होते [→ शैवले ] कित्येकांत जीवनचक्रामध्ये बीजुके धारण करणारी व गंतुके बनविणारी अशा दोन पिढ्या एकाआड एक होतात [→ एकांतरण, पिढ्यांचे ].\nसागरी प्राणी : यांच्या जीवनवृत्तात उल्लेखनीय विविधता आढळते. बहुतेक सर्व स्थानबद्ध जीवांचे लैंगिक प्रजोत्पादन होते. पाण्यात अंडी व शुक्राणू (पुं-प्रजोत्पादक पेशी ) सोडल्यावर तेथेच निषेचन (फलन) होते यानंतर डिंभकावस्था येते. डिंभ पोहणारा व प्रौढापेक्षा भिन्न असून काही दिवस किंवा आठवडे तो स्वैरपणे पोहतो आणि त्याचे कायांतरण (रूपांतरण) होते यानंतर तो प्रौढ होतो. बहुसंख्य कवचधारी प्राण्यांत आंतरिक (शरीरात घडून येणारे) निषेचन होते. निर्मोचनानंतर (कात टाकल्यानंतर) पिलांची वाढ होते व अनेक डिंभकावस्थांनंतर प्रौढावस्था येते.\nबहुतेक सागरी प्राण्यांच्या प्रजोत्पादनाचा व विकासाचा साचा पुढील तिन्हींपैकी एका प्रकारात येतो : (१) निषेचन आंतरिक व विकासाच्या सुरुवातीच्या अवस्थांत पितरांकडून संरक्षण अपत्यसंख्या शेकड्यांनी होते उदा., उदरपाद प्राणी (गॅस्ट्रोपोडा) (२) निषेचन आंतरिक किंवा बाह्य (शरीराबाहेर) आणि सुरुवातीच्या असाहाय्य अवस्थांपुरती तरतूद संतती हजारांवर उदा., काही तलवासी कवचधारी प्राणी (३) निषेचन बाह्य व सुरुवातीच्या अवस्थांची काही तरतूद नसते अपत्यसंख्या लाखांवर उदा., बहुतेक मृदुकाय, एकायनोडर्म प्राणी व कित्येक मासे. विशिष्ट गोगलगाई आपली थोडी अंडी प्रतिकारक्षम वेष्टनात घालतात, त्यामुळे पर्यावरणाशी जमवून घेण्याइतपत चांगला विकास होईपर्यंत गर्भसंरक्षण होते यांची संख्या सापेक्षतः कायम राहते, परंतु दीर्घकालात ती काहीशी कमीजास्त होते. कोणत्या प्राण्यांची संख्या वेळोवेळी कोणत्या पद्धतीने बदलली जाते हे त्या प्राण्यांच्या संवर्गावरूनच ठरते.\nसागरी जीवांचे क्रियाविज्ञान : सागरी पाण्यातील व गोड्या पाण्यातील आणि स्थलवासी जीवांचे क्रियाविज्ञान यांत तत्वतः फरक नसतो. जीवन व्यापार (प्रक्रिया) चालू ठेवण्यास लागणारी ऊर्जा व वाढीला आवश्यक ती द्रव्ये सर्व सजीव आपल्या परिसरातून मिळवितात. बहुसंख्य जीवांच्या अन्नात कार्बन संयुगे असतात त्यांच्या ऑक्सिडीकरणाने [→ ऑक्सिडीभवन] ऊर्जा मिळते, शिवाय विविध खनिज लवणांची संहती व जलांश यांबरोबर जीवद्रव्याचे (कोशिकांतील म्हणजे पेशींतील जिवंत द्रव्याचे) संघटन कायम राखावे लागते. सागरी जीवांत असे संघटन राखण्याचे अनेक मार्ग आहेत. पातळ आवरण असलेल्या किंवा ते पूर्ण नसलेल्या सागरी प्राण्यांना पर्यावरणाशी जमवून घेणे सोपे जाते, कारण बहुतेकांच्या रक्ताचे संघटन सागरी पाण्याप्रमाणेच असते. पाणी व खनिजे यांची संहती राखण्याकरिता त्यांचे शोषण किंवा उत्सर्जन करणे यात फारशी ऊर्जा खर्च होत नाही. पुष्कळ माशांचे रक्त सागरी पाण्यापेक्षा कमी संहत असते व तर्षणाने (विरघळविणाऱ्या पदार्थाच्या म्हणजे विद्रावकाच्या अर्धपार्य पटलातून जास्त संहतीच्या विद्रावात जाण्याने) देहकलेतून (शरीरावरील पातळ आवरणातून) पाणी बाहेर जाण्यास प्रतिबंध करणे भाग पडते. बहुतेक माशांमध्ये पचनमार्गाच्या भित्ती खनिज लवणांच्या विद्रावांना पार्य (आरपार जाऊ देणाऱ्या) असल्याने या माशांनी अंतर्ग्रहण केलेले लवणयुक्त पाणी रक्तप्रवाहात मिसळते. क्लोमांवरील (कल्ल्यांवरील) खास अवयव रक्तातील जादा खनिज लवणे शरीराबाहेर टाकण्यास मदत करतात. उपास्थिमिनांपैकी (ज्यांचा सांगाडा कूर्चेचा बनलेला असतो अशा माशांपैकी) काहींचे लवणनियमन वेगळे असते. अनेक कवचधारी प्राणी नदीमुखातील बदलत्या असंहत पाण्यात येतात तेव्हा आपल्या रक्तापेक्षा कमी संहतीच्या माध्यमात जगण्याकरिता विशेष अनुयोजना (व्यवस्था) दर्शवितात त्यांचे सामान्यतः बहुतेक सर्वांगाचे रक्षण अपार्य कवचाने केलेले असते उरलेल्या पार्य भागांतून प्रवेश करणाऱ्या अधिकतर पाण्याचा निचरा मूत्रपिंडासारख्या अवयवातून होतो त्या वेळी बरीच ऊर्जा खर्च होते.\nपुष्कळ सागरी वनस्पतींतील कोशिकारसात सोडियम व पोटॅशियम यांच्या सापेक्ष संहतींच्या बाबतीत सागराच्या पाण्यापेक्षा बराच फरक आढळतो वनस्पतीत त्यामुळे पोटॅशियमाची संहती वाढते ती बाहेरील पाण्याच्या समपातळीत राखण्यास सोडियम काढून टाकावा लागतो. हे काम पंपासारखा एक अवयव (सोडियम पंप) करतो. जे पदार्थ ऊर्जेचा पुरवठा करणाऱ्या पदार्थांच्या वापरास प्रतिबंध करतात अशांना या पंपावर नियंत्रण घालता येते. कालवे व क्लॅम्स (पुटक) यांसारखे प्राणी भरती-ओहोटीच्या पट्ट्यात राहतात प्रत्येक ओहोटीच्या वेळी त्यांना ऑक्सिजनयुक्त पाण्यावाचून जगावे लागते. या वेळी (अननिल जीवनकालात) तयार झालेले चयापचयाचे (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक आणि रासायनिक घडामोडींचे) अंतिम उत्पाद अम्लीय असतात. कवचाच्या कॅल्शियम कार्बोनेटामुळे त्यांचे उदासिनीकरण होऊन (अम्लता नाहीशी होऊन) प्राण्यांना त्यापासून काही इजा होण्यास तात्पुरता आळा घातला जातो. पुढे भरतीच्या वेळी भरपूर ऑक्सिजनयुक्त पाणी मिळते त्या वेळी त्याचा अधिक उपयोग करून चयापचयात तयार होऊन साचलेले पदार्थ ऑक्सिडीकरणाने बाहेर जातात.\nसागरी जीवांचा भौगोलिक प्रसार : महासागर आणि त्याजवळच्या समुद्रातील पादपजात (वनस्पतींच्या जाती) व प्राणिजात यांमध्ये जागोजागी फरक पडतो, याचे कारण फारच थोडे जीव सागरातील बदलत्या भौतिक लक्षणांतील फरक सहन करू शकतात. तापमानाचाही प्रसारावर परिणाम होतो. सागरी अधिवासाचे (जीवांना राहण्यास लागणाऱ्या सामान्य स्थितीचे) अनेक प्रांत केलेले असून त्या प्रत्येकाची लाक्षणिक पादपजात व प्राणिजात असते. उत्तर ध्रुवीय, उत्तर समशीतोष्ण, उष्ण कटिबंधीय, दक्षिण ध्रुवीय व दक्षिण समशीतोष्ण हे प्रमुख प्रांत असून प्रत्येकात अनेक उपप्रांत आणि त्याबरोबरच त्या प्रत्येकाची विशिष्ट पादपजात व प्राणिजात असते [→ वनस्पतिभूगोल प्राणिभूगोल]. उथळ पाण्यातील स्थानबद्ध जीवांच्या वितरणाचा बराच अभ्यास झाला आहे. जहाजांची खराबी होणे, गोद्यांचे बांधकाम, नौकापर्यटनाला साहाय्य इ. संबंधात त्याचे महत्त्व आढळले आहे. खाद्य शिंपले, बार्नेकलांच्या विविध जाती व इतर त्रासदायक आणि खराबी करणारे जीव अटलांटीक महासागराच्या दोन्ही किनाऱ्यांवर आढळतात. तापमानातील ऋतुमानसापेक्ष कमाल व किमान मर्यादांच्या एकत्रीकरणाने यांपैकी प्रत्येक जातीचा दक्षिणोत्तर वितरणीय प्रकार निश्चित होतो. हे जीव टिकून राहणे किंवा त्यांची प्रजोत्पादनक्षमता यावर तापमानाचा अनिष्ट परिणाम होतो.\nसागरी अन्नचक्र : सागरी पर्यावरण हे एक बंदिस्त तंत्र असून त्यामध्ये विविध जीवांच्या पोषणाच्या संदर्भात निश्चित झालेल्या चक्रामध्ये जीवन चालू असते. सागरात तयार होणाऱ्या वनस्पतिद्रव्याचा बहुतांश वनस्पतिप्लवकात अंतर्भूत होत असल्याने बहुतेक शाकाहारी प्राणी त्याचा वापर गाळणीसारख्या संरचनेच्या साहाय्याने करतात. फार बारीक वनस्पती गाळून घेण्याकरिता विशेष संरचना असतात. प्लवकातील कवचधारी प्राण्यांच्या तोंडाजवळच्या उपांगांवर ताठ केसांच्या गाळणीचे दाट जाळे असते. क्लॅम, कालवे व शिंपले क्लोमांनी आपले अन्न गाळून घेतात. हे प्राणी त्या अन्नापासून प्राणिज पदार्थ बनवितात आणि ते स्वतः प्राथमिक मांसाहारी प्राण्यांचे भक्ष्य बनतात. या गटात आपल्या जबरदस्त जबड्यांनी इतर जीवांवर हल्ला करणाऱ्या अतिशय लहान शरकृमीसारख्या (बाणाप्रमाणे स्वरूप असलेले पर असणाऱ्या कृमीसारख्या) प्राण्यांपासून ते तिमि-शृंगास्थी (टाळ्याच्या बुळबुळीत आवरणापासून निघणाऱ्या शिंगासारख्या पदार्थांचे पट्ट असणाऱ्या) देवमाशापर्यंतचे अजस्त्र प्राणी समाविष्ट होतात. ह्यांशिवाय इतर मांसाहारी जीव अनुक्रमाने वरच्या पातळीत जात असून शेवटी सर्वांत श्रेष्ठ परभक्षकांचे (दुसऱ्यास खाणाऱ्यांचे) स्थान असते. त्यांच्या मृत्यूनंतर सूक्ष्मजंतूंमुळे त्यांचे अपघटन होते आणि त्यातून मुक्त झालेल्या द्रव्यांचा प्रकाशसंश्लेषी वनस्पती उपयोग करतात. या सामान्य जीवचक्रामध्ये अनेक घटनांमुळे एकूण तंत्र जटिल होते या चक्राच्या प्रत्येक अवस्थेत मृत्यू व अपघटने होत असतात.\nमानव व सागरी अन्न : फार प्राचीन काळापासून आपल्या अन्नासाठी माणूस काही अंशी सागरावर अवलंबून आहे. जुनी वा सुधारलेली आधुनिक हत्यारे उपयोगात आणून मोठे मासे पकडणे सोपे असल्याचे आढळल्याने, त्यांचाच पाठपुरावा तो करतो. तथापि मोठ्या माशांच्या उत्पत्तीचा वेग मंद असतो. मानवी लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने अन्नपुरवठ्याची समस्या गंभीर होत चालली आहे. या संदर्भात सागरी उत्पादन वाढविणे व त्या उत्पादांचा जास्तीत जास्त परिणामकारक वापर करणे इकडे लक्ष देण्याची मोठी गरज भासत आहे आणि त्या दिशेने प्रयत्नही चालू आहेत. सुक्या प्लवकाच्या वजनावरून प्राथमिक अन्नद्रव्याचा अंदाज केल्यास ते वर्षाला दर हेक्टरी सु. ७·५ टन मिळते असे आढळले आहे, परंतु याचा उपयोग करण्यात दोन मुख्य अडचणी येतात. बहुसंख्य संबंधित वनस्पती व त्यांवर निर्वाह करणारे प्राणिप्लवक अत्यंत सूक्ष्म असतात त्यांना वेगळे करण्याचे काम सार्डिन किंवा अँकोव्ह यांसारखे लहान मासे पकडण्यापेक्षा अत्यंत जिकिरीचे व कष्टाचे असते शिवाय ज्या शीघ्रगतीने वनस्पतिप्लवक वाढते त्याच गतीने प्राणिप्लवक त्याचा वापर करते. मोठ्या जीवांच्या अखंड परभक्षणाने शाकाहारी प्राणिप्लवकावर मर्यादा पडते. परिणामतः कमाल वेगाने वाढणाऱ्या जीवांचे गट कमी असतात. यावरून असे दिसते की, समुद्रात निर्माण झालेल्या एकूण अन्नाचा अल्पांश असलेल्या मोठ्या मांसभक्षक माशांवरच मानवाने अवलंबून राहणे प्राप्त आहे. काही आणीबाणीच्या प्रसंगी प्राणिप्लंवकांचा अन्न म्हणून उपयोग केला गेला, त्यावरून असे आढळते की, मानवाला जगण्यासाठी काही काळ प्राणिप्लवकातील सर्वसाधारण जीवांची मदत होणे शक्य आहे, इतकेच नव्हे, तर त्यांची रुची व सांद्रता सामान्यतः ग्राह्य असते. स्थानिक परिस्थितीत काही बदल करून शिंपले, कालवे व क्लॅम यांसारख्या मृदुकायांचे उत्पादन वाढविण्याच्या शक्यतेकडेही बरेच लक्ष दिले जात आहे. शतकानुशतके कालवे व शिंपले यांचे संवर्धन (वाढ) कृत्रिम आधार देऊन आणि परभक्षक व स्पर्धक यांना टाळून केले जात आहे. काही प्रमाणात सागरी जीवविज्ञानाच्या माहितीचा उपयोग खोल सागरी मासेमारीमध्ये करून माशांच्या पुरवठ्याच्या नवीन जागा ठरवणे व इष्टतम अन्नाचे उत्पादन कायमपणे चालू ठेवणे यांकरिता केला गेला आहे. पॅसिफिक महासागरातील विषुववृत्तीय प्रवाहाच्या माहितीमुळे उत्पादनक्षम ट्युना माशांची संख्या समजून घेणे शक्य झाले आहे. पॅसिफिकमधील हॅलिबट माशांच्या संख्येतील बदल लक्षात घेऊन एकूण मासेमारीचे नियमन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार करण्यात आले आहेत त्यामुळे या माशांच्या उपलब्धतेवर इष्ट परिणाम झाले आहेत. वायव्य अटलांटिक प्रदेशातील हॅडॉक माशांच्या बाबतीत, बाजारात येणाऱ्या माशांचे योग्य आकारमान नियंत्रित करण्यासाठी, मासे पकडण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या जाळ्यांतील छिद्रांच्या आकारमानावर नियंत्रण घातले गेले आहे. यामुळे लहान मासे जाळ्यात न अडकता निसटून जाऊ लागले व त्यामुळे योग्य त्या आकारमानाच्या माशांची संख्या वाढू लागली.\nसागरी जीवविज्ञानातील संशोधनाचे तंत्र : सागरी जीवांचे संकलन व याद्या तयार करणे यांवर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भर दिला जात होता, त्या वेळी सागरी जीवविज्ञानात अभ्यासाकरिता नमुने गोळा करणे आणि त्यांचे परिरक्षण करणे (बिघडू न देता साठवून ठेवणे ) यांवर विशेष लक्ष दिले जाई. यांमध्ये तळातील प्राणी पकडण्याकरिता तळावरील गाळ काढणारी विविध प्रकारची यंत्रे व जाळी वापरीत आणि वेलापवर्ती नमुने मिळविण्यास भिन्न आकारमानांची वर्तुळाकार जाळी वापरीत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून मात्र त्याकरिता सुधारित तंत्रे व अधिक कार्यक्षम यंत्रणा यांचा वापर आवश्यक ठरला, कारण सागरी जीवांची संख्या प्रचंड असून सागरी जीवविज्ञानाच्या परिमाणात्मक व गतिक बाजूलाही अधिक महत्त्व देण्याची आवश्यकता निर्माण झाली. सागरी पर्यावरणाच्या अभ्यासाकरिता आवश्यक त्या उपकरणांत अचूकपणा आणला गेला. कोणत्याही खोल भागाचे तापमान मोजण्यास उत्क्रमण तापमापक (ज्या विशिष्ट ठिकाणचे तापमान मोजावयाचे आहे तेथे तापमापक उलटा होऊन पाऱ्याचा स्तंभ तुटला जाऊन तापमान नोदले जाते असा तापमापक) तयार केला गेला असून विश्लेषणाकरिता पाण्याचे नमुने पृष्ठभागावर आणण्यास सोयीचे असे आपोआप बंद होणारे पात्रही बनविले गेले. क्षारता (अल्कलिनिटी), ऑक्सिजन, पोषक लवणे, वनस्पतींतील रंग (पिंजके) इत्यादींचे विश्लेषण जहाजावर लागलीच करणे शक्य होऊ लागले, कारण याकरिता नवीन आयतनी (घनफळात्मक) व वर्णमापी [→ वर्ण व वर्णमापन] तंत्रांचा वापर सुरू झाला. तसेच प्रकाशविद्युत् (प्रकाशाच्या क्रियेमुळे विद्युत् स्थितीत बदल होणारी) साधने पाण्यात सोडून प्रकाशाचा शिरकाव मोजणे व विविध प्रकारच्या उपकरणांनी बऱ्याच खोलीवरच्या तळावरील थराचे दंडगोलाकार नमुने गोळा करणे याही बाबतीत यश आले आहे. नमुने गोळा करण्यास हल्ली वापरात आणलेली सुधारित यंत्रणाही अशीच अचूक, सुलभ व कार्यक्षम बनावटीची तयार करण्यात आली आहे. सागरी जीवांच्या नैसर्गिक अधिवासात प्रत्यक्ष निरीक्षण करणे हे पाण्याखालील कॅमेरे, दूरचित्रवाणी व पाणबुड्यांची सुधारित साधने यांमुळे शक्य झाले आहे. विशिष्ट कॅमेरे, विजेचे दिवे वा झेनॉन वायूच्या विसर्जन नलिका इ. आधुनिक साधनांचा उपयोग खूप खोलीवर छायाचित्रण करण्यासाठी होतो, तसेच दूरचित्रवाणीमुळे निरीक्षकाला पाण्यातील कॅमेऱ्याच्या कक्षेतील (पल्ल्यातील) घटनांचे अखंड निरीक्षण करता येते. जल-फुप्फुसाच्या (दाबाखालील हवेचा नियंत्रित पुरवठा करून पाण्याखाली श्वासोच्छ्‌वास करण्यास मदत करणाऱ्या साधनाच्या) साहाय्याने ७० मी. खोलीवरच्या सागरी जीवांची जवळून पाहणी करता येऊ लागली आहे. काळ्या आणि फिक्या रंगाच्या बाटल्यांचा व विविध मूलद्रव्यांच्या किरणोत्सर्गी समस्थानिकांचा (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या व भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचा) वापर करून हिरव्या वनस्पतींनी तयार केलेल्या प्राथमिक अन्नाच्या निर्मितीचा वेग ठरविता येऊ लागला आहे. तसेच समस्थानिकांच्या गुणधर्माचा उपयोग करून फार प्राचीन काळातील परिस्थितीसंबंधी (जलवायुमानासंबंधी) माहिती मिळवणे शक्य झाले आहे. सागरी जीवांच्या आकारवैज्ञानिक व वर्गीकरणवैज्ञानिक अभ्यासांकरिता बहुधा परिरक्षित नमुने वापरतात आणि त्यासाठी संग्रहालये व विद्यापीठे यांचे साहाय्य घेतात. तसेच क्रियावैज्ञानिक व गर्भवैज्ञानिक अभ्यासांकरिता जिवंत नमुन्यांची जरूरी असते, म्हणून जीववैज्ञानिक स्थानकांमध्ये (केंद्रांमध्ये ) हे काम करावे लागते. ही स्थानके समुद्रकिनाऱ्यावर असल्यास तेथे पकडलेले नमुने प्रयोगशाळेत सत्वर नेणे सोयीचे होते आणि तेथे खास अभिसरणाची व्यवस्था असलेल्या समुद्राच्या पाण्यात त्यांना ठेवता येते म्हणून अशी व्यवस्था आता अनेक देशांत केलेली आढळते.\nअमेरिकेतील फ्लॉरिडा ते मेन या प्रदेशातील खाऱ्या दलदलींचा तपशीलवार अभ्यास केला गेला असून त्यांतील सर्व प्रकारच्या वनस्पती व प्राणी यांच्या नैसर्गिक परस्परसंबंधाची माहिती संकलित केली गेली आहे. त्यावरून जवळच्या मनुष्यसमाजाला या दलदली फार उपयुक्त असल्याने त्यांचे संरक्षण करण्याचे शास्त्रज्ञांनी आवाहन केले आहे. अलीकडे अशा ठिकाणी इतका केरकचरा टाकला जातो की, त्यामुळे त्या दलदलीचे स्वरूप लवकरच पालटून त्याचे नैसर्गिक व्यावहारिक महत्त्व कमी होत जाऊन शेवटी अन्नोत्पादनात बरीच घट येईल अशी भीती व्यक्त केली गेली आहे. व्यापारी मासेमारीवर झालेला त्याचा अनिष्ट परिणाम अनुभवास येत आहे.\nभारत सरकारने महाराष्ट्रातील मासेमारी खात्यातर्फे दोन सागरी जीववैज्ञानिक संशोधन स्थानके स्थापलेली असून त्यांपैकी एक मुंबईत व दुसरे रत्नागिरीत आहे. यामध्ये गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासेमारीसंबंधी संशोधन चालू आहे. पदव्युत्तर संशोधनाकरिता येथे काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन शिक्षणाची सोय केली जाते. सध्या या दोन्ही स्थानकांतील कार्यवाही कोकण कृषि विद्यापीठातर्फे केली जाते.\nपहा : मत्सोद्योग शैवले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kokanmedia.in/2022/07/08/skmeditorial8july/", "date_download": "2022-10-04T17:49:27Z", "digest": "sha1:25MVISQIOPDA6KVP2WUNGM7PLA2ZQFPA", "length": 22076, "nlines": 118, "source_domain": "kokanmedia.in", "title": "न-कर्त्याचा नव्हे, कर्त्याचा वार शनिवार! - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nन-कर्त्याचा नव्हे, कर्त्याचा वार शनिवार\nमराठीत अनेक म्हणी आणि वाक्प्रचार आहेत. त्यापैकी न कर्त्याचा वार शनिवार हा एक आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात शनिवारी करू नये. त्यादिवशी सुरू केलेली कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत, कार्याला गती प्राप्त होत नाही. कधी कधी तर कामे एवढी रखडतात की ती अर्ध्यातून सोडून द्यावी लागण्याची परिस्थिती ओढवते, असा समज आहे. याला समाजाला संपूर्ण छेद देत नकर्त्याचा नव्हे, तर कर्त्याचा वार शनिवार असा नवा वाक्प्रचार अस्तित्वात आला आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या नावाने माधवराव भिडे या द्रष्ट्या मराठी उद्योजकाने ही संस्था स्थापन केली. तिला मुद्दामहून शनिवारचे नाव देण्यात आले. मराठी उद्योजकांनी एकत्र यावे, त्यांचे एक व्यासपीठ असावे, वैचारिक आणि आर्थिक देवाणघेवाण व्हावी, आर्थिक उलाढालीबरोबरच एक उद्योजकीय कुटुंब निर्माण व्हावे आणि एकमेकांना मदत करून सर्वांनीच श्रीमंत व्हावे, अशी सॅटर्डे क्लबची संकल्पना आहे.\nउद्योग करणे हे मराठी माणसाचे काम नाही. ते गुजराती किंवा इतर परप्रांतीयांनीच करावे, असाही एक दृढ समज असतो. पण उद्योग आणि व्यापार क्षेत्राकडे डोळसपणाने पाहिले, तर मराठी माणसाचीसुद्धा उद्योगाच्या बाबतीत कशी आणि किती प्रगती होऊ शकते, याचे उदाहरण म्हणून सॅटर्डे क्लबशी जोडल्या गेलेल्या उद्योजकांकडे पाहता येईल. सेवानिवृत्त होईपर्यंत रेल्वेत नोकरी करणारे माधवराव भिडे यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी स्वतःचा उद्योग सुरू केला आणि त्यातूनच सॅटर्डे क्लबची कल्पना त्यांना सुचली. बावीस वर्षांपूर्वी रुजलेले हे बीज आता महाराष्ट्रव्यापी झाले आहे. छोट्या छोट्या उद्योगापासून कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारे उद्योजक या क्लबशी जोडले गेले आहेत आणि एकमेकांना मदत करत आपला उत्कर्ष साधत आहेत. नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा, असा संदेश या क्लबच्या माध्यमातून मिळतो. सहकाराची कास धरली तर कितीतरी प्रगती साधता येते. वैयक्तिक प्रगतीबरोबरच कौटुंबिक आणि सामाजिक प्रगतीही साधली जाऊ शकते, हेच सॅटर्डे क्लबने सिद्ध केले आहे. म्हणूनच शनिवारच्या नावाने सुरू झालेला झालेली ही औद्योगिक चळवळ मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नव्हे तर छोट्या छोट्या शहरांपर्यंतही पोहोचली आहे.\nरत्नागिरीतही चार वर्षांपूर्वी सॅटर्डे क्लबच्या शाखेची स्थापना झाली. त्यातून अनेक छोटे-मोठे उद्योजक जोडले. एकमेकांशी जोडले जातानाच स्वतःची सामाजिक पतही ते उंचावत आहेत. कोकणात अनेक उद्योजक आहेत. ते स्वतःपुरताच विचार करत असतात, पण सहकाराच्या माध्यमातून, सहकार्याच्या भावनेतून ते इतर उद्योजकांशी जोडले गेले, तर एकत्रितरीत्या कितीतरी प्रगती साधली जाऊ शकेल. अनेक कारणांनी कोकणातील अनेक उद्योग आजारी पडले आहेत. कित्येक उद्योग बंद पडले आहेत. काही स्थलांतरित झाले आहेत. राजकीय व्यासपीठांवर या उद्योगांसाठी कितीतरी घोषणा होतात. प्रत्यक्षात कोणतीच ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे आजाराच्या गर्तेतून पुन्हा उभे राहिलेले उद्योग क्वचितच पाहायला मिळतील. एक प्रकारचा संकुचितपणा कोकणवासीयांमध्ये असतो, तोही त्याला कारणीभूत असतो. उद्योग सॅटर्डे क्लबशी जोडले गेले, तर तो संकुचितपणा दूर व्हायला मदत होईल. व्यक्तिमत्त्व विकासाकरिता उपयुक्त असलेले प्रशिक्षणही या क्लबमध्ये मिळत असल्याने त्याचासुद्धा कितीतरी मोठा लाभ होऊ शकेल. अडचणीत असलेले उद्योग पुनरुज्जीवित होतील आणि पुन्हा चांगली उभारी घेऊ शकतील. चांगले चाललेले उद्योग प्रगतीची नवी उंची गाठू शकतील. हे करत असतानाच अनेक बेरोजगारांना रोजगारही मिळू शकेल. उद्योजकांच्या या चळवळीत कोकणवासीयांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हायला हवे.\n(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ८ जुलै २०२२)\n(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)\nसाप्ताहिक कोकण मीडिया – ८ जुलै २०२२\nहा अंक सॅटर्डे क्लब-रत्नागिरी चॅप्टरच्या वर्धापनदिनानिमित्त विशेषांक आहे.\nया अंकात काय वाचाल\nअग्रलेख : न-कर्त्याचा नव्हे, कर्त्याचा वार शनिवार https://kokanmedia.in/2022/07/08/skmeditorial8july\nमुखपृष्ठकथा : सॅटर्डे क्लब – मराठी उद्योजकांची आश्वासक चळवळ : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची स्थापना २००० साली माधवराव भिडे यांनी केली. आता ती मराठी उद्योजकांची आश्वासक चळवळ बनली आहे. सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी चॅप्टरचा वर्धापनदिन ८ जुलै रोजी आहे. त्या निमित्ताने, या चळवळीविषयी माहिती देणारा लेख…\nप्रवास सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी चॅप्टरचा… -: रत्नागिरी चॅप्टरच्या वाटचालीविषयीचा लेख…\nरत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या उद्योजकांची आणि त्यांच्या उद्योगांची ओळख करून देणारे लेख या अंकात आहेत. हापूस कॅनिंगपासून फूड फार्मपर्यंत, रोपवाटिकेपासून टायर उद्योगापर्यंत, वेलनेस-फिटनेसपासून हॉटेलपर्यंत, इलेक्ट्रिकल-मेकॅनिकल उद्योगापासून नारळ उद्योगापर्यंत, मसाले उद्योगापासून व्यवसाय सल्लागारापर्यंत अशा वेगवेगळ्या उद्योगांत कार्यरत असलेल्या उद्योजकांची ओळख यातून होईल.\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nमामलेदार केशव जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले चिरनेरचे सत्याग्रही\nराजू भाटलेकर यांना पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान\nमहाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे डेरवण येथे आयोजन\nइन्फिगो देणार सहजतेने गणित शिकण्याची दृष्टी\nमाणगावचे यक्षिणी मंदिर आणि कोकणातील अन्य मंदिरांमधील काष्ठशिल्पांचा समृद्ध वारसा\nदेवरूख महाविद्यालयाला फाइन आर्ट कलाप्रकारात सहा पारितोषिके\nकरकरे सरांच्या तासानंतर गणित वाटले अगदी सोप्पे\nसवाल नको, कृतियुक्त जबाबही हवा\nPrevious Post: पाणीपातळी, वाहतुकीपासून इमर्जन्सी नंबर्सपर्यंत… सारी माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर; राज्यात सर्वप्रथम रत्नागिरीत उपक्रम सुरू\nNext Post: ‘आर्थिक चुका होऊ न देणे ही आमची जबाबदारी’\nशारदीय नवरात्र - दिवस नववा\nशारदीय नवरात्र - दिवस आठवा\nशारदीय नवरात्र - दिवस सातवा\nशारदीय नवरात्र - दिवस सहावा\nशारदीय नवरात्र - दिवस पाचवा\nनवरात्रानिमित्त एसटीच्या लांजा आगारातर्फे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नवदुर्गा दर्शन बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती सोबतच्या इमेजमध्ये...\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nविषय Select Category अंबरनाथ (1) अग्रलेख (20) अग्रलेख. (1) अध्यात्म (270) झोंपाळ्यावरची गीता (139) अर्थसंकल्प (3) आयुर्वेद (1) आरोग्य (73) इतिहास (28) उत्सव (2) उद्योग (16) उद्योजक (12) कणकवली (5) करोना संचारबंदी (7) कला (9) कल्याण (4) कुटुंब (2) कुडाळ (6) कोकण कृषी विद्यापीठ (3) कोकणची खाद्ययात्रा (1) कोकणातील गणेशोत्सव (9) कोमसाप (10) क्रीडा (16) खाद्ययात्रा (1) खेड (9) गायक (1) ग्रंथ विक्री (1) ग्रामपंचायत (3) चक्रीवादळ (1) चिपळूण (57) छायाचित्रे (2) जैवविविधता (2) ठाणे (6) डोंबिवली (2) तर काय कराल (1) दापोली (38) देवगड (1) देवरूख (19) दोडामार्ग (1) नवी दिल्ली (6) नवी मुंबई (5) नवी वाट (1) नागपूर (8) नाटक (7) पनवेल (22) परंपरा (7) परीक्षा (7) पर्यटन (13) पर्यावरण (14) पाककृती (1) पालघर (2) पुणे (22) बातम्या (2,082) बालरंगभूमी (1) बोलीभाषा (5) भाजप (1) मंडणगड (7) मत्स्यव्यवसाय (1) मनोरंजन (1) महावितरण (4) महिला (5) माझी शाळा – माझे शिक्षक (24) मालवण (2) मुंबई (28) मुख्यमंत्री (21) योग शिबिर (2) रत्नागिरी (1,591) रत्नागिरीतील गायक (3) राजापूर (37) रायगड (12) लांजा (23) लेख (279) वाचक विचार (2) वाचनालय (8) विद्यार्थी (9) वेंगुर्ले (1) वैद्यकीय शिबिर (1) व्यक्ती (80) व्यवसाय (26) व्यवसाय प्रशिक्षण (3) शिक्षण (2) शिशुशिक्षण (3) शेती (12) श्रद्धांजली (3) संगीत नाटक (1) संशोधन (5) संस्कृती (304) सफाळे (1) सांस्कृतिक (30) साखरपा (4) साप्ताहिक कोकण मीडिया (41) सामाजिक उपक्रम (19) सावंतवाडी (17) साहित्य (235) सिंधुदुर्ग (870) सिंधुसाहित्यसरिता (41) स्पर्धापरीक्षा (6) स्वच्छता (2) हापूस विक्री (1) Palghar (1) Photographs (5) Thane (6) Uncategorized (349)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक\nसर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक\nसाहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण\nमर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा\n१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २\nवीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग\nऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/oneplus-10-pro-to-be-launched-in-india-soon-see-features/articleshow/90141556.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=articleshow", "date_download": "2022-10-04T17:05:59Z", "digest": "sha1:4FVVGXSZCAK4HCKWJPP47ZTUZHRUNDOX", "length": 12844, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\n या दिवशी भारतात येणार OnePlus चा प्रीमियम स्मार्टफोन, मिळतील हे जबरदस्त फीचर्स\nOnePlus च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीचा प्रीमियम फोन OnePlus 10 Pro लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो. जाणून घ्या OnePlus 10 Pro च्या लाँचबद्दल सविस्तर.\nOnePlus 10 Pro चीनमध्ये लाँच\nकंपनीचा आतापर्यंतचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन\nभारतात लवकरच करू शकतो एन्ट्री\nनवी दिल्ली: OnePlus च्या ज्या प्रीमियम फोनची Smartphone Users आतुरतेने वाट पाहत आहे. तो, OnePlus 10 Pro लवकरच भारतात लाँच करण्यात येणार आहे. आता कंपनीने त्याचा लाँच टीझर रिलीज केला असून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर OnePlus 10 Pro स्प्रिंग लाँच कन्फर्म झाले आहे. नवीन टीझरमध्ये लाँच तारखेबद्दल माहिती देण्यात नसली तरी युजर्सना नवीन अपडेट्ससाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी, टिपस्टरने OnePlus 10 Pro च्या संभाव्य लाँच तारखेबद्दल माहिती शेअर केली होती. Tipster नुसार, OnePlus 10 Pro भारतात २२ किंवा २४ मार्च रोजी लाँच केला जाऊ शकतो. ही तारीख स्प्रिंग लाँच मध्ये येते. OnePlus 10 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. OnePlus चे नवीन डिवाइस OnePlus 9RT नंतर भारतातील कंपनीचे नवीन डिवाइस असेल. कंपनीने मागील वर्षी स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसह OnePlus 9RT ला लाँच केले होते.\nवाचा: आवाजाने कंट्रोल होणारा 'हा' AC वाचवितो बिलाचे पैसे, खरेदीवर मिळतोय ५० टक्के डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nनवीन OnePlus 10 Pro च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हे हॅसलब्लाड कंपनीने सह-विकसित केले आहे. सध्या कंपनीने या फोनच्या दोन रंगांबद्दल सांगितले आहे. हे व्होल्कॅनिक ब्लॅक आणि एमराल्ड फॉरेस्ट कलर पर्यायांमध्ये सादर केले जाईल.नवीन OnePlus 10 Pro मध्ये 2K रिझोल्यूशनसह ६.७ इंचाची LTPO2 स्क्रीन आहे. त्याचा डिस्प्ले रिफ्रेश रेट १२०Hz आहे. यात HDR 10+ आणि १३०० nits पर्यंत कमाल ब्राइटनेस आहे. कंपनी याला OxygenOS आधारित Android 12 सह सादर करू शकते. यामध्ये ५००० mAh बॅटरी दिली जाऊ शकते.\nOnePlus 9RT फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. फोनचा मुख्य कॅमेरा ५० MP चा असेल. फोनच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये ४ K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सेल्फीसाठी, OnePlus 9RT स्मार्टफोनमध्ये १६ MP Sony IMX471 सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. OnePlus 9RT स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC चिपसेट सपोर्टसह येईल. फोन ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्टसह Android 11 आधारित Oppo च्या ColorOS ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.\n 'या' दिवशी एन्ट्री करणार Redmi चा नवीन बजेट स्मार्टफोन, पाहा काय असेल यात खास\nवाचा: Inbase ची Urban Lyf M स्मार्टवॉच भारतात लाँच, वॉचमध्ये पर्सनल ट्रेनर सारखे अनेक हेल्थ फीचर्स, पाहा किंमत\nवाचा: फोनच्या डिस्प्लेवर नेटवर्क सिम्बॉल 'मिसिंग' असेल तर, 'असे' करा मिनिटांत फिक्स, पाहा टिप्स\nमहत्वाचे लेखSamsung च्या ‘या’ स्मार्टफोनने भारतीयांना लावले वेड, तब्बल १५०० कोटींच्या हँडसेट्सची विक्री; मोडले सर्व रेकॉर्ड\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nब्युटी चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी बाब रामदेवांनी सांगितलेले हे उपाय नक्की करा, एका महिन्यात फरक जाणवेल\nसिनेन्यूज सैफने केली तीच चूक; 'तान्हाजी'नंतर 'आदिपुरुष'मध्येही ठरला अपयशी\nहेल्थ हृदयातील पंपिंग वाढवण्याचे 5 साधेसोपे उपाय, रक्ताच्या नसा उघडून 100 च्या स्पीडने धावेल रक्त\nदेश Video: केसीआर मोठा निर्णय घेण्यापूर्वीच टीआरएस नेत्याचा प्रताप समोर, दारुसह कोंबडी वाटप सुरु\nमटा ओरिजनल लटकेंच्या पत्नी विरोधात उमेदवार देऊन शिंदे ठाकरेंची अडचण करणार\nजळगाव विजेच्या खांब्यावर चढला, शॉक लागल्याने खाली कोसळला; उपचारादरम्यान अनर्थ घडला...\nमुंबई अवधूत गुप्तेही शिंदे गटात ठाकरेंचं 'शिवसेना गीत' रचणाऱ्या संगीतकाराचं आता शिंदेंसाठी गाणं\nमुंबई 'शिवसैनिक होऊन दाखवा', शिंदे गटावर करारा आसूड, आनंद शिंदे यांचं खणखणीत गाणं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/vodafone-idea-82-rs-prepaid-plan-with-sonyliv-subscription/articleshow/93492207.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2022-10-04T16:11:52Z", "digest": "sha1:PBTXPPD3UB5Y4KYUYCA2PZFPBRQZLAHB", "length": 12742, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "SonyLIV, अवघ्या ८२ रुपयांच्या प्लानमध्ये मिळेल SonyLIV चे सबस्क्रिप्शन, क्रिकेट-चित्रपटांचा घेता येईल आनंद - vodafone idea 82 rs prepaid plan with sonyliv subscription - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nअवघ्या ८२ रुपयांच्या प्लानमध्ये मिळेल SonyLIV चे सबस्क्रिप्शन, क्रिकेट-चित्रपटांचा घेता येईल आनंद\nVodafone Idea Prepaid Plan: Vodafone Idea (VI) कडे ८२ रुपयांचा शानदार रिचार्ज प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसांसाठी SonyLIV चे सबस्क्रिप्शन मिळेल.\nवीआयकडे आहे शानदार प्रीपेड प्लान.\nवीआयच्या या प्लानमध्ये मिळेल SonyLIV चे सबस्क्रिप्शन.\nचित्रपट-सीरिज पाहण्यासाठी उपयोगी येईल हा प्लान.\nनवी दिल्ली: खासगी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (VI) ने आपल्या ग्राहकांसाठी एक स्वस्त प्लान्स आणला आहे. तुम्हाला जर KBC 2022 सारख्या कार्यक्रमाचा मोबाइलवर आनंद घ्यायचा असल्यास वीआयचा हा प्लान खूपच फायद्याचा ठरेल. या प्लानची किंमत फक्त ८२ रुपये आहे. म्हणजेच, अवघ्या ८२ रुपयांच्या प्रीपेड रिचार्जमध्ये तुम्ही थेट स्मार्टफोनवर क्रिकेट, चित्रपट, सीरिजचा आनंद घेऊ शकता. वोडाफोन आयडियाच्या ग्राहकांना ८२ रुपयांच्या रिचार्जमध्ये २८ दिवसांसाठी SonyLIV चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. वीआयच्या ८२ रुपयांच्या या प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया.\nवाचा: Samsung चा फोन खरेदी करायचाय कंपनीने ‘या’ ६ बेस्टसेलर स्मार्टफोन्सच्या किंमतीत केली मोठी कपात\nतुम्हाला जर केबीसी सारखे कार्यक्रम, या व्यतिरिक्त क्रिकेट, लोकप्रिय चित्रपट-सीरिज पाहायला आवडत असल्यास तुम्ही ८२ रुपयांचा प्रीपेड प्लान खरेदी करू शकता. हा एक डेटा वाउचर आहे. म्हणजेच, ८२ रुपयांच्या प्लानसोबतच तुमच्याकडे दुसरा अॅक्टिव्ह प्रीपेड प्लान असणे गरजेचे आहे. ८२ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला १४ दिवसांसाठी ४ जीबी डेटा दिला जातो. परंतु, SonyLIV चे सबस्क्रिप्शन २८ दिवसांसाठी आहे. तुम्ही SonyLIV अॅपचा वापर केवळ फोन करू शकता. तुम्हालाला टीव्हीवर पाहता येणार नाही. एकदा प्लान घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा डिअॅक्टिव्हेट करता येणार नाही. रिचार्जनंतर २८ दिवसांसाठी हा प्लान अॅक्टिव्हेट होईल. या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या भाषेतील अनेक चित्रपट, सीरिज, SonyLIV ओरिजनल्स देखील आहेत.\nवाचा - Samsung ने लाँच केले हटके डिझाइनसह येणारे दोन फोल्डेबल स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nतुम्ही वीआयच्या रिचार्ज व्यतिरिक्त देखील थेट SonyLIV चे सबस्क्रिब्शन घेऊ शकता. १ वर्षासाठीच्या सोनीलिव्ह प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला ९९९ रुपये खर्च करावे लागतील. तर मोबाइल ओनली प्लानची वर्षाची किंमत ५९९ रुपये आहे. परंतु, तुम्हाला केवळ केबीसीचा हा सीझन पाहायचा असेल, अथवा एखादी लोकप्रिय सीरिज पाहायची असल्यास वोडाफोन आयडियाचा हा वाउचर एक चांगला पर्याय आहे.\nवाचा: आता एका क्लिकवर पाहता येईल ट्रेनचे लाइव्ह स्टेट्स आणि प्लॅटफॉर्म नंबर, Paytm ने सुरू केली नवीन सेवा\nमहत्वाचे लेखData Plans: १०९५ GB पर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह भन्नाट बेनिफिट्स देणारे Jio चे 'हे' प्लान्स आहेत लय भारी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nब्युटी चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी बाब रामदेवांनी सांगितलेले हे उपाय नक्की करा, एका महिन्यात फरक जाणवेल\nहेल्थ पुरूषांनाही होतो एंड्रोपॉज, ज्यामुळे लैंगिक आयुष्य येतं धोक्यात, 13 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका\nसिनेन्यूज सैफने केली तीच चूक; 'तान्हाजी'नंतर 'आदिपुरुष'मध्येही ठरला अपयशी\nआर्थिक राशीभविष्य आर्थिक भविष्य ५ ऑक्टोबर २०२२ : दसऱ्याच्या दिवशी 'या' राशींना होईल ग्रहयोगांचा फायदा\nमुंबई Tik-Tok स्टार लेडी कंडक्टरवर एसटी महामंडळाची कारवाई, रोहित पवार म्हणाले, हेच खरे हिरो\nमुंबई एसटीतील चालक आणि वाहक पदाच्या भरतीतील उमेदवारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र\nजळगाव विजेच्या खांब्यावर चढला, शॉक लागल्याने खाली कोसळला; उपचारादरम्यान अनर्थ घडला...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://online.mycareer.org.in/varg-varmul-gan/", "date_download": "2022-10-04T15:33:23Z", "digest": "sha1:SCDCVX3PXMFOON5JQNJKOKKYVJWOOOUY", "length": 9188, "nlines": 355, "source_domain": "online.mycareer.org.in", "title": "महाराष्ट्रातील नं. 1 स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन कोर्स व सराव प्रश्नसंच | My Career", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील नं 1 स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन कोर्स व सराव प्रश्नसंच\nअंकगणित – वर्ग वर्गमूळ व घन घनमूळ\nमित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘Finish Quiz’ बटणवर क्लिक करावे.\nएकूण प्रश्न – 25 , एकूण गुण – 25, वेळ – 25 मिनिटे\nतुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 25\nतुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)\nविद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट Leaderboardवर पाहावी\nआपले मार्क्स ‘Leaderboard’ वर दाखविण्यासाठी ‘Send’ बटणवर क्लिक करावे.\n१) अनुनासिके मुख्यतः कशाच्या साहाय्याने उच्चारली जातात\n२) पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा.\n३) पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे\n४) खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही\n५) पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत\n६) खालीलपैकी मृदू व्यंजन कोणते\n७) ‘मुळाक्षरे’ यासाठी खालीलपैकी पर्यायी शब्द कोणता आहे\n८) खालीलपैकी कोणत्या अक्षराला स्वतंत्र उभा दंड आहे\n९) खालीलपैकी घर्षक व्यंजन कोणते\n१०) पुढीलपैकी ‘वर्त्स्य ध्वनी’ कोणाला म्हणतात\n११) दिलेल्या पर्यायांतून स्पर्श व्यंजन ओळखा.\n१२) मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत\n१३) ‘म’ हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते\n१४) क्, च्, त्, ट्, प् – या गटातील व्यंजनांना काय म्हणतात\n१५) ‘ए’ – हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे\n१६) दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक……. निर्माण होतो.\n१७) मराठीची पारंपरिक वर्णमाला एकूण…….. वर्णांची आहे.\n१८) एकच व्यंजन दोन वेळा जोडले की, त्या संयुक्त व्यंजनाला …… म्हणतात.\n१९) ‘क्ष’ व ‘ज्ञ’ या वर्णांना वर्णमालेत कोणी स्थान दिले\n२०) मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात\n२१) ‘जन’ – या शब्दातील ‘ज’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे\n२२) ‘फ’ हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे\n२३) ‘व’ या वर्णाचा उच्चार…. होतो.\n२४) एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो, त्यास काय म्हणतात\n२५) श्, ष्, स् – या वर्णांना….. म्हणतात.\nसामान्य ज्ञान – विज्ञान व तंत्रज्ञान\nइंग्रजी व्याकरण – Articles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B9_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2022-10-04T16:41:09Z", "digest": "sha1:76GSUQY3EOYYKMUUQDOQA5HOONODVJUT", "length": 10786, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इटियाडोह धरण - विकिपीडिया", "raw_content": "\nगाव: गोठणगाव, तालुका: अर्जुनी, जिल्हा: गोंदिया\nइटियाडोह धरण हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील एक मोठे धरण आहे.हे धरण गाढवी नदीवर बांधण्यात आलेले आहे.ते अर्जुनी या गावाजवळ आहे.यातील पाण्याचा वापर सिंचनासाठी होतो. या धरणातील पाण्याचा लाभ मुख्यत्वेकरून गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांना होतो. हा गोदावरी नदिच्या खोऱ्यात बांधण्यात आलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम सन १९६५ मध्ये सुरू करण्यात आले. या धरणासाठी मंजूर निधी ७.३४ करोड इतका होता. परंतु याचे काम पूर्ण करण्यास रु. ९.१८ करोड इतका निधी लागला.याची सिंचनक्षमता ४००८० हेक्टर इतकी आहे.\nबांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम\nउंची : २९.८५ मी (सर्वोच्च)\nलांबी : ४२०.६१ मी\nलांबी : ८५.३४४ मी.\nसर्वोच्च विसर्ग : ३२२० घनमीटर / सेकंद\nसंख्या व आकार : ०\nक्षेत्रफळ : ४६.९१ वर्ग कि.मी.\nक्षमता : २८८.८३ दशलक्ष घनमीटर\nवापरण्यायोग्य क्षमता : २२५.१२ दशलक्ष घनमीटर\nओलिताखालील क्षेत्र : ७८०१.९३ हेक्टर\nओलिताखालील गावे : १७\nलांबी : ७७.२५ कि.मी.\nक्षमता : ३९.६२ घनमीटर / सेकंद\nओलिताखालील क्षेत्र : ६०७५० हेक्टर\nओलिताखालील शेतजमीन : ३९५१६ हेक्टर\nजलप्रपाताची उंची : २० मी.\nसर्वोच्च विसर्ग : ६ क्यूमेक्स / संयंत्र\nक्षमता : १६० मेगा वॅट\nजनित्र : २ X ८० मेगा वॅट\nगुगलवरची चित्रे (इंग्रजी मजकूर)\nपर्यटन दुवा (इंग्रजी मजकूर)\nभारतातील जलस्त्रोतांबद्दलची माहिती प्रणाली (इंग्रजी मजकूर)\nइटियाडोह धरण • उजनी धरण • उरमोडी धरण • ओझरखेड धरण • कण्हेर धरण • कालिसरार धरण • कोयना धरण • खडकवासला धरण • चासकमान धरण • जायकवाडी धरण• डिंभे धरण • दूधगंगा धरण • नीरा देवघर धरण • पवना धरण • पानशेत धरण • बलकवडी धरण • भंडारदरा धरण • भाटघर धरण • माजलगाव धरण • मुळशी धरण • मुळा धरण • राधानगरी धरण • लॉईड्‌स डॅम • वर्धा धरण • वारणा धरण • वीर धरण • सिद्धेश्वर धरण • सूर्या धरण\nअंजानसारा धरण • अस्खेडा धरण • काटेपूर्णा धरण • खडकपूर्णा धरण • गंगापूर धरण• जयगांव धरण • जामदा धरण • टेमघर धरण • दुधना धरण • देवगड धरण • धोम धरण • नलगंगा धरण • पुजारीटोळा धरण • पूस धरण • पेच धरण • पैनगंगा धरण • बोरी धरण • भातसा धरण • भाम धरण • भीमकुंड धरण • मांजरा धरण • माणिकडोह धरण • सती धरण • सापली धरण • हातपूर धरण • हूमण धरण\nकठाणी धरण • कडवा धरण • करंजवन धरण • गिरणा धरण • गोसीखुर्द धरण • घोड धरण • चणकापूर धरण • चांदोली धरण • तानसा धरण • तारळी धरण• तिल्लारी धरण •तुलतूल धरण • तेरणा धरण• दरणा धरण • दहीगाव धरण • नाथसंग्रह धरण • निळवंडे धरण • पिंजल धरण • पुनंद धरण • बाभळी, बंधारा • बारवी धरण • बेंबला धरण • मांडओहळ धरण • येडगांव धरण • येलदरी धरण • वाघड धरण • वाघूर धरण • वाण धरण • वैतरणा धरण • आढळा प्रकल्प\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A5%A8%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2022-10-04T17:03:57Z", "digest": "sha1:OQZPR6H6U5XMEZSBG5DJUGX554I6SPOV", "length": 9615, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय महामार्ग २२८ (जुने क्रमांकन) - विकिपीडिया", "raw_content": "राष्ट्रीय महामार्ग २२८ (जुने क्रमांकन)\n(राष्ट्रीय महामार्ग २२८ या पानावरून पुनर्निर्देशित)\nरा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी.\nराष्ट्रीय महामार्ग २२८ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ३७४ किमी लांबीचा हा रस्ता अहमदाबाद जवळील साबरमती आश्रमला दांडीशी जोडतो.[१]\n२ राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना\n३ हे सुद्धा पहा\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना[संपादन]\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ\nभारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ\nराष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १ • राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग २\nदिल्ली–गुरगांव • मुंबई–पुणे • बंगळूर–म्हैसुर\nराष्ट्रीय महामार्ग (नवीन क्रमांक)\n१ • १-ए • १-बी • १-सी • १-डी • २ • २-ए • ३ • ४ • ४-ए • ४-बी • ५ • ५-ए • ६ • ७ • ७-ए • ८ • ८-ए • ८-बी • ८-सी • ८-डी • ८-ई • ९ • १० • ११ • ११-ए • ११-बी • १२ • १२-ए • १३ • १४ • १५ • १६ • १७ • १७-ए • १७-बी • १८ • १९ • २० • २१ • २१-ए • २२ • २३ • २४ • २४-ए • २५ • २५-ए • २६ • २७ • २८ • २८-ए • २८-बी • २९ • ३० • ३०-ए • ३१ • ३१-ए • ३१-बी • ३१-सी • ३२ • ३३ • ३४ • ३५ • ३६ • ३७ • ३७-ए • ३८ • ३९ • ४० • ४१ • ४२ • ४३ • ४४ • ४४-ए • ४५ • ४५-ए • ४५-बी • ४५-सी • ४६ • ४७ • ४७-ए • ४८ • ४९ • ५० • ५१ • ५२ • ५२-ए • ५२-बी • ५३ • ५४ • ५४-ए • ५४-बी • ५५ • ५६ • ५६-ए • ५६-बी • ५७ • ५७-ए • ५८ • ५९ • ५९-ए • ६० • ६१ • ६२ • ६३ • ६४ • ६५ • ६६ • ६७ • ६८ • ६९ • ७० • ७१ • ७१-ए • ७२ • ७२-ए • ७३ • ७४ • ७५ • ७६ • ७७ • ७८ • ७९ • ७९-ए • ८० • ८१ • ८२ • ८३ • ८४ • ८५ • ८६ • ८७ • ८८ • ९० • ९१ • ९२ • ९३ • ९४ • ९५ • ९६ • ९७ • ९८ • ९९ • १०० • १०१ • १०२ • १०३ • १०४ • १०५ • १०६ • १०७ • १०८ • १०९ • ११० • ११९ • १५० • १५१ • १५२ • १५३ • १५४ • २०० • २०१ • २०२ • २०३ • २०४ • २०५ • २०६ • २०७ • २०८ • २०९ • २१० • २११ • २१२ • २१३ • २१४ • २१५ • २१६ • २१७ • २१८ • २१९ • २२० • २२१ • २२२ • २२३ • २२४ • २२६ • २२७ • २२८\nकर्नाटक • केरळ • बिहार • गुजरात • मध्य प्रदेश • राजस्थान • तामीळनाडू • उत्तर प्रदेश • महाराष्ट्र\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना • सुवर्ण चतुष्कोण • पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर\nभारतातील राष्ट्रीय महामार्ग (जुने क्रमांकन)\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०२२ रोजी १७:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://thanedinman.com/social-bag-7/", "date_download": "2022-10-04T15:33:39Z", "digest": "sha1:Z4TKPVLGOTLO5ATCQSQZPYOJKHN5FOZE", "length": 15603, "nlines": 111, "source_domain": "thanedinman.com", "title": "सोशल कट्टा - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nजुनी चाळ संस्कृती व डालडाचे डबे \nपूर्वींच्या विशेषतः मुंबईतील चाळींमधील संस्कृती म्हणजे एक विलक्षण नमुना होता माणसांनी आणि सामानानी खच्चून भरलेल्या अमुक बाय तमुकच्या एक किंवा दोन खोल्या. प्रत्येक खोलीच्या बाहेर सार्वजनिक गॅलरी..प्रत्येक घराच्या भिंतीसह, भौगोलिक सीमा स्पष्ट करणारा गॅलरीला लावलेला वेगवेगळा रंग माणसांनी आणि सामानानी खच्चून भरलेल्या अमुक बाय तमुकच्या एक किंवा दोन खोल्या. प्रत्येक खोलीच्या बाहेर सार्वजनिक गॅलरी..प्रत्येक घराच्या भिंतीसह, भौगोलिक सीमा स्पष्ट करणारा गॅलरीला लावलेला वेगवेगळा रंग प्रत्येकाच्या गॅलरीत एक पाण्याचे व आवश्यकतेनुसार कोळशांचे पिंप.. दिवसा चाळीतील सर्व घडणार्‍या व घडू शकणार्‍या घटनांची नोंद ठेवणार्‍या ज्येष्ठ नागरिकांचे लाईव्ह उउढत दिवसभर कार्यरत असायचे. तरीही 3 नंबरमधल्या माधवचे, 8 नंबरमधल्या यमुशी जुळलेले कनेक्शन गुप्त राहत असे, हा मोठाच इंटेलिजन्स फेल्युअर असायचा. त्याच गॅलरीत रात्री पथारी पसरून झोपणारे अनेकजण असत प्रत्येकाच्या गॅलरीत एक पाण्याचे व आवश्यकतेनुसार कोळशांचे पिंप.. दिवसा चाळीतील सर्व घडणार्‍या व घडू शकणार्‍या घटनांची नोंद ठेवणार्‍या ज्येष्ठ नागरिकांचे लाईव्ह उउढत दिवसभर कार्यरत असायचे. तरीही 3 नंबरमधल्या माधवचे, 8 नंबरमधल्या यमुशी जुळलेले कनेक्शन गुप्त राहत असे, हा मोठाच इंटेलिजन्स फेल्युअर असायचा. त्याच गॅलरीत रात्री पथारी पसरून झोपणारे अनेकजण असत त्यात कांही सरप्लस परमनंट पाहुणे असायचे. तर रात्री इराणी हॉटेलमध्ये बसून सिगारेट ओढणारे, वारंवार प्रेमभंग होणारे, दिलीपकुमारला किंवा तलत मेहमूदला कुणीतरी मित्राने घातलेल्या शिव्या सहन न झालेले, ना.सी. फडके किंवा बाबुराव अर्नाळकर यांच्या कादंबरीवर चिंतन करणारे बरेच तरुण हे रात्री उशिरा येऊन गुपचूप झोपता यावे म्हणून गॅलरीला कायमची बेडरूम मानत असत.\nही गॅलरी म्हणजे या चाळ संस्कृतीचे एक ’ प्रेक्षणीय दालन ’ होते. घरात कपडे ठेवायला जागा कमी असल्याने वाळलेले आणि वाळवायचे असंख्य कपडे हे गॅलरीत दोरीवर किंवा दांड्यावरच असत.तेव्हा कपड्यांना इस्त्री म्हणजे कपड्याची घडी घालून ती पलंगावरील गादीखाली ठेऊन देणे. बाहेर काढलेल्या चपलांच्या जोडांवरून घरात किती माणसे आहेत, कुणी पाहुणी आली आहेत का यांचा अंदाज बांधता येई. प्रत्येक घरापुढे जुनी खुर्ची, छत्री, काठी, कोळशाची शेगडी, नारळाच्या शेंड्या, सुंभाच्या दोर्‍या अशा अनेक अजब वस्तू पडलेल्या असत.\nसर्वात महत्वाची वस्तू म्हणजे, तारेची कडी लावलेले, डालडा वनस्पती तुपाचे किमान 2 डबे, प्रत्येकाच्या गॅलरीत आढळत असत. यातील एका डब्यात तुळशीचे रोपटे आणि दुसरा टमरेल म्हणून वापरले जात असे. आता हे डबे केवळ दुर्मिळच नव्हेत तर चक्क पुराणवस्तुमध्ये गेले आहेत. परवा एका अँटिक विक्रेत्या साईटवर डालडाचे 3 जुने डबे, ऑनलाईन चक्क 2000 रुपयांना विकायला आले असून, “ त्वरा करा ” अशी सूचनाही आहे.\nआर्थिक परिस्थिती थोडीशी बरी असलेल्या लोकांकडे भांडी घासण्यासाठी रामा नावाचा एक गडी असायचा. रामा म्हणजे अत्यंत कष्टाळू, इमानदार आणि खूप गंमतीदार व्यक्तिमत्व कुठल्यातरी मिलमध्ये किंवा कंपनीत कष्टाची कामे करून, भागत नाही म्हणून तो 10 घरांची भांडी घासण्याचे कष्ट उपसत असे. चाळीत पाण्याचे कायमच दुर्भिक्ष असे. प्रत्येकाच्या घरात पाण्याचा जमेल तसा साठा केलेला असे. घरातील घासायच्या सर्व भांड्यांचा द्रोणागिरी सारखा पर्वत एका हातात आणि पाण्याची जड बालदी दुसर्‍या हातात घेऊन हा रामा, मजल्यावरच्या सामायिक मोरीत वेगाने जा – ये करायचा. तिथे अन्य घरांमधून याच कर्मकांडासाठी आलेले त्याचे भाईबंद एकत्रितपणे हा ’ बासना घासना ’चा विधी करीत असत. भांड्यांचा होणारा आवाज, पाण्याचा आवाज आणि त्यांचे कोकणातील विशिष्ट लेहेजातील संवाद हे फक्त जाणकारांनाच कळत असत.\nरोजच्या गरजा पूर्ण भागविण्याइतका पर कॅपिटा इन्कम कुणाचाच नसायचा. महत्वाचे सण जर महिना अखेरीस येत असतील तर सगळ्यांची एक तणावपूर्ण डिझास्टर मॅनेजमेंट सुरू असे. तरीही भाजीवाल्या, मासळीवाल्या, बोहारणी, डोक्यावर पत्र्याच्या बॅगा घेऊन बिस्किटे विकणारे, बालदीला तळ लावून देणारे, कल्हईवाले इत्यादी उद्योपतींसाठी अशी ही चाळ म्हणजे मोठी बाजारपेठ असे. एकमेकांकडून आणून का होईना पण वृत्तपत्रे वाचली जात असत. क्वचित एखाद्याकडे रेडिओ असे. मोठ्या मंडळींनी कधीतरी एखादा सिनेमा किंवा नाटक व तरुण मंडळींनी कांहीतरी जुळवाजुळव करून गुपचूप पाहिलेला एखादा हिंदी सिनेमा म्हणजे मोठीच सांस्कृतिक झेप असे. मे महिन्यात अनेक जण आणि एरवी रेल्वेत नोकरी असलेली मंडळी प्रवासाला निघायची. पत्र्याची ट्रंक, घोंगडी किंवा सतरंजीत करकचून सामान भरलेली वळकटी, पाण्याचा फिरकीचा पितळी तांब्या आणि अनेक कळकट मळकट पिशव्या असे सामान घेऊन मंडळी बाहेर पडत असत. परत येताना मात्र ट्रिपचा खर्च निघेल आणि पुढील कांही दिवस बरे जातील इतक्या गोष्टी वाढलेल्या असायच्या.\nहळदीकुंकू, सत्यनारायणाची पूजा, मंगळागौर असे सण कुठल्या ना कुठल्या तरी घरी सुरु असल्याचे. अनेक घरात गणपती आणला जात असे. दिवाळी म्हणजे मोठाच सण. दिवाळीत आकाश कंदील बनविणे, फराळाचे पदार्थ बनविणे, रांगोळ्या काढणे, किल्ले बनविणे असे विविध ’ प्रोजेक्टस ’, वर्क शॉप्स ’ प्रत्येक घरात सुरु होत असत. तेव्हा आकाश कंदील विकत मिळत नसत. चाळीतील प्रत्येक घरासमोर स्वतः केलेला आकाश कंदील लागत असे. ज्या घरासमोर आकाश कंदील लागला नाही त्या घरातील, त्यावर्षी कुणीतरी निवर्तलेले असे. अशा घरासाठी बहुतेक सर्व अन्य घरांमधून फराळाचे पदार्थ पाठविले जात असत.\nवरकरणी गरीब वाटणारी पण नाती, भावनिक ओलावा, संस्कृती जपणारी एक संपन्न संस्कृती आता वेगाने लयाला जात आहे.\nविविध अडचणींमध्ये, तुटपुंज्या पैशात, कमी जागेत, अनेक कटकटींमध्ये सुद्धा अत्यंत आनंदाने राहतो आहे असे जर तुम्ही कुणाला पाहिलेत तर नक्की समजा की त्याचे बालपण कुठल्यातरी चाळीत गेलेले आहे.\nशहरातील झाडांवर भरेना कावळ्यांची शाळा\nसांडपाणी आणि पाणी वितरणासाठी 1 हजार कोटी\nसांडपाणी आणि पाणी वितरणासाठी 1 हजार कोटी\nचांगल्या नफ्यासाठी गुळात भेसळ\nइयान वादळाने अमेरिकेचे मोठे नुकसान\nपाकच्या ट्विटर अकाउंटला भारतात स्थगिती\nजीएसटी संकलन 1.47 लाख कोटींवर\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thanedinman.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1/", "date_download": "2022-10-04T16:54:57Z", "digest": "sha1:QCUAXZG7T7N3TV4HNYVSP6KJR26IQIH2", "length": 8130, "nlines": 128, "source_domain": "thanedinman.com", "title": "बॉलिवूड Archives - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nबॉयकॉट द # बॉयकॉट\nविनोद दिनकर तिडके | ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा गेल्या दोन वर्षांत सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होणारा हॅशटॅग आहे. ज्या बॉलिवूड ...\n‘फरमानी’ हमे तुम पर ‘नाज’ है\nटीम बाइमाणुस कलाकाराला कोणतीही जात, धर्म नसतो तो फक्त कलेचा उपासक असतो आणि तिचं सादरीकरण हेच त्यांचं कर्तव्य आपल्या देशात ...\nप्रख्यात गायक व गझलकार भूपिंदर सिंह यांचे निधन\n बॉलिवूडमधील प्रख्यात गायक व गझलकार भूपिंदर सिंह यांचे सोमवारी निधन झाले. पत्नी मिताली सिंह यांनी त्यांच्या निधनाची ...\nयहाँ सिर्फ शरीर बिकता हैं\nराजश्री शिलारे | आपण स्त्रियांना सुंदरतेच्या बेड्यांमध्ये कैद केले आहे. मग ती स्त्री एखादी सामान्य महिला असो वा अभिनेत्री. स्त्री ...\n‘भूलभुलैया-2’चा ट्रेलर प्रदर्शित बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन मागच्या बर्‍याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही. आगामी काळात त्याच्याकडे काही चित्रपट आहेत. ...\nमहाराष्ट्राची लाडकी सूनबाई म्हणून जिनिलिया देशमुखला ओळखले जाते. जिनिलियाने तिच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांत काम केले आहे. मात्र लग्नानंतर तिने ...\nजयंत पाटील आणि ’अशी ही बनवाबनवी’\n मराठी चित्रपटसृष्टीतील काही चित्रपट हे आजही मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतात. मराठीतील कल्ट सिनेमा म्हणून ओळखला जाणारा असाच ...\nभारत गणेशपुरे यांची अमिताभवरील पोस्ट चर्चेत नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत ...\nएकेकाळी देशातील लाखो तरुणींच्या दिलाची धडकन होता तो. जितेंद्र यांच्या सुपरहिट यशामध्ये काही प्रमाणात वाटा होता तो त्यांच्यातील चाळकरी संस्कारांचा. ...\n‘झुंड’च्या ट्रेलरला तुफानी प्रतिसाद बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ...\nचांगल्या नफ्यासाठी गुळात भेसळ\nइयान वादळाने अमेरिकेचे मोठे नुकसान\nपाकच्या ट्विटर अकाउंटला भारतात स्थगिती\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/526/", "date_download": "2022-10-04T16:11:05Z", "digest": "sha1:O7BWZWVDD5D4TIACDFWTU3APWD2BU4AT", "length": 8666, "nlines": 65, "source_domain": "desimarathi.com", "title": "संपले रडायचे दिवस..उद्याचा शनिवार या राशींसाठी घेऊन येणार सुवर्ण संधी. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / राशी / संपले रडायचे दिवस..उद्याचा शनिवार या राशींसाठी घेऊन येणार सुवर्ण संधी.\nसंपले रडायचे दिवस..उद्याचा शनिवार या राशींसाठी घेऊन येणार सुवर्ण संधी.\nआज अशा राशि बद्दल सांगणार आहोत ज्यांच्यासाठी उद्याचा शनिवार खूपच फायदा घेऊन येणार आहे. माणसाच्या आयुष्यातील परिस्थिती काळानुसार बदलत असते. ज्योतिषानुसार दररोज ग्रह नक्षत्रात बरेच बदल होत असतात ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात सुख आणि दुखाचा सामना करावा लागतो.\nमेष रास दिवसाची सुरुवात आनंदित होईल. मित्राच्या भेटीचे योग आहेत. नवीन ओळखी होऊ शकतात, छोटेखानी समारंभ आयोजित केला जाऊ शकतो, उत्तरार्धात आचार विचार आणि प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला ग्रह देतात वाणी आणि नियंत्रित ठेवून वाद टाळू शकता. शत्रुंपासून सावध राहा अध्यात्माकडे ओड करा\nमिथुन राशि दिवस तुमचा मनोरंजन करण्याचा आणि आनंद घेण्याचा दिवस आहे असे ग्रह म्हणतात. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. कार्यालय सहकार्याचे वातावरण राहील, मित्रासह पर्यटनस्थळांना भेटी चे आयोजन केले जाईल, सुरुची जेवण येण्याची संधी.\nकर्क रास प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही परिश्रमपूर्वक काम केले तर पुढे जाण्याची संधी आहे. पोटाचे आरोग्य जपा विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल दुपारनंतर परिस्थिती अधिक अनुकूल राहील तब्येत सुधारून तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी व्हाल. कार्यालयात सहकार्याचे वातावरण राहिले अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्पर्धकांवर विजय मिळवला आहे.\nकुंभ रास दिवस हा शुभ राहील. व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला मानसन्मान मिळेल. नोकरी किंवा व्यवसायत यश मिळेल. अधिकारी आणि वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न राहतील आरोग्यही चांगले राहील विविध मार्गाने उत्पन्न वाढेल. मित्रांना भेटाल मुलांच्या समाधानकारक प्रगती मुळे आपले हृदय आणि मन आनंदित होईल सांसारिक जीवनात आनंद राहील.\nमीन रास आपण भौतिक लेखन कार्यात सक्रिय नवीन कार्य सुरू करण्यास दिवस शुभ असेल. छोटा प्रवास धार्मिक स्थळी भेट देण्याची शक्यता आहे. परदेशात असलेला मित्र आणि प्रयोजनाची संपर्क होऊ शकेल शरीराला आनंद आणि थकवा दोन्हीचा अनुभव येईल आपले काम निर्विघ्न पार पडेल धनलाभ होईल मित्रांपासून फायदा मिळण्याचे योग आहेत.\nPrevious श्री स्वामी समर्थ महाराज खूपच खुश आहेत या 5 राशींवर, स्वर्गाचा अनुभव पृथ्वीवर देणार या राशींना.\nNext वजन कमी करण्याचा गावठी उपाय व्यायाम न करता वजन कमी करा, ऑक्सिजन लेव्हल वाढेल,मांड्या,पोट चरबी ज,ळेल\nकाळे ओठ 4 दिवसात नैसर्गिकरित्या गुलाबी या घरगुती उपायाने तुमचे ओठ पुन्हा गुलाबाच्या पाकळ्यांसारखे दिसतील\nशेतात फे’कून दिलेल्या या मु’लीला एका जो’डप्याने सांभाळले पण मुलगी मो’ठी झाल्यावर असे होते की..\nकरोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22415", "date_download": "2022-10-04T16:05:57Z", "digest": "sha1:PQW6O6QNYHPTMT3NZXD5ZHPWY55FIFJA", "length": 7633, "nlines": 76, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: इस्पितळांतील मृतांची अंत्यसंस्काराची परवड", "raw_content": "\nHome >> गोवा >> इस्पितळांतील मृतांची अंत्यसंस्काराची परवड\nइस्पितळांतील मृतांची अंत्यसंस्काराची परवड\nचाचणी अहवालाच्या विलंबामुळे कुटुंबीयांचे हाल\nपणजी : राज्यातील विविध इस्पितळांत निधन पावलेल्या मृतदेहांची सक्तीने कोविड-१९ चाचणी केली जाते. या चाचणींचे अहवाल मिळण्यात बराच अवधी लागत असल्याने मृतांच्या कुटुंबीयांची बरीच परवड होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. केवळ कोविड चाचणी अहवालासाठी दोन ते तीन दिवस मृतदेह इस्पितळांच्या शवागारात ठेवावे लागत आहेत.\nराज्यात इस्पितळांसाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोणत्याही इस्पितळात आपत्कालीन विभागात रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याची कोविड-१९ चाचणी करणे अनिवार्य आहे. या चाचणीअंती संबंधित रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्ण करोनाग्रस्त असल्याचे आढळून आल्यास त्यांना थेट ‘कोविड-१९’ इस्पितळात पाठवले जाते तर करोना चाचणीमध्ये संसर्ग आढळल्यास संबंधित विभागात उपचारासाठी पाठवले जातात. उपचारावेळी संबंधित रुग्ण दगावल्यास त्यांची नव्याने चाचणी केली जाते आणि या चाचणी अहवालानुसार पुढील प्रक्रिया होते.\n- इस्पितळात रुग्णांचे निधन झाल्यानंतर कोविड-१९ चाचणीच्या निमित्ताने दोन ते तीन दिवस मृतदेह ताब्यात मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे अशा कुटुंबीयांची बरीच परवड होत आहे.\n- करोनामुळे अंतिमसंस्कार करण्याचे जबर आव्हान निर्माण झाले आहे. एखादी व्यक्ती निधन पावल्यास त्यांचे अंतिमसंस्कार लवकरात लवकर पार पाडण्याकडे लोकांचा कल आहे.\n- मृतदेह ताब्यात मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्यामुळे पुढील प्रक्रियेसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा लोकांचा अनुभव आहे.\n- मृतदेहांच्या चाचण्या प्राधान्यक्रमाने हाती घेऊन लवकरात लवकर त्याचे अहवाल देण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.\nम्हापसा पालिका कर्मचाऱ्यांची मूक निदर्शने\nजिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आरजी पक्षाकडून उमेदवार जाहीर\nआरजी, काँग्रेसचे उमेदवार जाहीर\nशांतीनगर-वास्को येथून गांजासह एकाला अटक\nमृत्यूपत्र करा आणि निर्धास्त व्हा\nम्हापसा मार्केटमधून गुटखा जप्त\nमुख्यमंत्र्यांचा भाऊ असल्याचे भासवून क्लबमध्ये शिरण्याचा प्रयत्न\nसुरीहल्ला प्रकरणात आणखी पाच जणांना अटक\nघर फोडून बाहेर येताच अट्टल चोरट्यांच्या हातात बेड्या\nवृद्धाश्रमातील खून प्रकरणातून पुराव्याअभावी सिक्वेरा निर्दोष\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2022-10-04T18:02:49Z", "digest": "sha1:STBKRIEK7GJMFFM6BVLSCS6UDP4OQZQB", "length": 5223, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अल्वरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख अल्वर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nहंपी ‎ (← दुवे | संपादन)\nसाक्षी तंवर ‎ (← दुवे | संपादन)\nअलवार (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदुस्थानातील संस्थानांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nराजस्थानमधील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nअलवार जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nअलवार लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nहेमचंद्र विक्रमादित्य ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील जिल्ह्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/मे २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतामधील शहरांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nअलवर (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nराजा तोडरमल ‎ (← दुवे | संपादन)\nरेल्वे इंजिन ‎ (← दुवे | संपादन)\nमेवाड ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील किल्ल्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nअल्वार (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nराजस्थान ‎ (← दुवे | संपादन)\nराजस्थान संपर्क क्रांती एक्सप्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nअर्जुन मत्रेजा ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील किल्ल्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nजितेंद्र कुमार ‎ (← दुवे | संपादन)\nआर.डी. शर्मा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/02/fulpakharu.html", "date_download": "2022-10-04T16:46:12Z", "digest": "sha1:JTQACFQUZXULVSJF7F2TGC3KJGR67NW5", "length": 5242, "nlines": 35, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: फुलपाखरू", "raw_content": "\nफुलपाखरू हा आकर्षक रंगांचे पंख असलेला एक कीटक आहे. त्याच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश व कीटक या अवस्था असतात. मोनार्क जातीची फुलपाखरे लांब प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत. फुलपाखरांच्या रंगीत व मनोहर पंखांमुळे हे कीटक उडताना लक्ष सहजतेने आकर्षून घेतात. हे कीटक लेपिडॉप्टेरा गणातील आहेत. ‘लेपिडॉप्टेरा’ या शब्दाचा अर्थ ‘ज्याच्या पंखावर विपुल खवले आहेत असा प्राणी’ असा आहे. या कीटकांना पातळ पंखांच्या दोन जोड्या असतात. शरीर, पंख व पाय यांवर असंख्य खवले असतात. या कीटकांना जबडे अजिबात नसतात.\nफुलपाखरांचे अन्न फुलांतील मध हे होय. त्यांच्या तोंडात एक सोंडेसारखी लांब नळी असते तिला शुंड म्हणतात. फुलांवर बसल्यावर गुंडाळलेली शुंड सरळ करून फुलामध्ये शिरते व तिच्या साहाय्याने मध चोषून घेतला जातो. फुलपाखरांचे शरीर हलके आणि पंख मजबूत व मोठे असल्याने बराच वेळपर्यंत ती हवेत सारखी उडत राहतात. इकडून तिकडे उडत जाताना फुलपाखरू सरळ रेषेत कधीही जात नाही. एकदा वर, तर एकदा खाली ह्याप्रमाणे नेहमी नागमोडी मार्गाने ते उडत जाते.\nबिबळ्या कडवा या जातीच्या फुलपाखपाची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते. अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते. या अळीलाच सुरवंट म्हणतात. या फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतेवेळी भुकेने वखवखलेला असतो. मादी तिच्या आयुष्यात १०० ते ५०० पर्यंत अंडी घालते. अंड्यांचा रंग पांढरा, पिवळट अगर विटकरी असतो. त्यांचा आकार गोल, चपटा अगर अर्धवर्तुळाकार असतो.\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22416", "date_download": "2022-10-04T16:47:33Z", "digest": "sha1:XDBN5UJLWK6BD5B4BON2QNBYNYNBMAF4", "length": 11202, "nlines": 82, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: झुआरीनगरमधील प्रतिबंधित क्षेत्र कायम", "raw_content": "\nHome >> गोवा >> झुआरीनगरमधील प्रतिबंधित क्षेत्र कायम\nझुआरीनगरमधील प्रतिबंधित क्षेत्र कायम\nआढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय; जीवनावश्यक वस्तू सुरळीत पुरवण्याची सूचना\nआढावा बैठकीत उपस्थित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार एलिना साल्ढाणा व प्रशासकीय अधिकारी. (अक्षंदा राणे)\nवास्को : झुआरीनगरमधील रहिवाशांनी तेथील सरकारी प्राथमिक शाळेत उघडण्यात आलेल्या कोविड केंद्रात जाऊन स्वत:ची चाचणी करून घ्यावी. जर सर्व रहिवाशांच्या अहवालातून करोना संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाल्यास चौदा दिवसांनंतर हा परिसर प्रतिबंधित क्षेत्रातून मुक्त केला जाईल. तूर्त येथील प्रतिबंध हटवता येणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.\nझुआरीनगर परिसर गेल्या एक महिन्यापासून प्रतिबंधित क्षेत्रात आहे. हे प्रतिबंध हटवावे, यासाठी येथील रहिवासी सलग दोन दिवस रस्त्यावर उतरले होते. या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शुक्रवारी संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. यामध्ये वरील निर्णय घेण्यात आला.\nया बैठकीत राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, आरोग्य सचिव नीला मोहनन, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय, मुरगावाचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई, पोलिस महासंचालक मुकेशकुमार मीना, दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंग, वास्कोचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू राऊत देसाई, वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा, कुठ्ठाळी आरोग्य केंद्राचे डॉ. सुकूर क्वाद्रोज उपस्थित होते.\nआमदार एलिना यांनी मांडल्या समस्या\nझुआरीनगरच्या रहिवाशांनी त्यांना कामावर जाता येत नसल्याचे तसेेच, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही सुरळीत होत नसल्याचे म्हटले होते. याशिवाय वैद्यकीय चाचणीही केली जात नसल्याची टीका केली होती. याच विषयावरून रस्त्यावर उतरून त्यांनी आमदार एलिना साल्ढाणा यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे आमदार एलिना यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करून बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या बैठकीत एलिना यांनी झुआरीनगरमधील रहिवाशांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. नंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रतिबंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर रहिवाशांना कोणतीही अडचण भासणार नाही, याची योग्य व्यवस्था करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.\nआमदार एलिना साल्ढाणा यांनी प्रतिबंधित क्षेत्र हटवण्याविषयी विचारणा केली असता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यावर खुलासा केला. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या क्षेत्रातील प्रतिबंध हटवता येणार नाहीत, असे जिल्हाधिकारी रॉय व आरोग्य सचिव मोहनन यांनी स्पष्ट केले. येथील रहिवाशांनी प्रथम करोना चाचणी करून घ्यावी. चाचणीत सर्वजण निरोगी असल्याचे स्पष्ट झाल्यास चौदा दिवसांनी प्रतिबंध हटवता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.\n- प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करावा.\n- रेशन कार्डधारकांना रेशन कार्डवरून किराणा माल उपलब्ध करून द्यावा.\n- प्रतिबंधित क्षेत्रात कोणीही प्रवेश करू नये, तसेच येथून कोणीही बाहेर जाऊ नये.\n- कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सतर्क रहावे.\nम्हापसा पालिका कर्मचाऱ्यांची मूक निदर्शने\nजिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आरजी पक्षाकडून उमेदवार जाहीर\nआरजी, काँग्रेसचे उमेदवार जाहीर\nशांतीनगर-वास्को येथून गांजासह एकाला अटक\nमृत्यूपत्र करा आणि निर्धास्त व्हा\nम्हापसा मार्केटमधून गुटखा जप्त\nमुख्यमंत्र्यांचा भाऊ असल्याचे भासवून क्लबमध्ये शिरण्याचा प्रयत्न\nसुरीहल्ला प्रकरणात आणखी पाच जणांना अटक\nघर फोडून बाहेर येताच अट्टल चोरट्यांच्या हातात बेड्या\nवृद्धाश्रमातील खून प्रकरणातून पुराव्याअभावी सिक्वेरा निर्दोष\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2022-10-04T17:13:19Z", "digest": "sha1:XR6VPMO4GXK5YJ26JXJYL5E7WM2UEYOR", "length": 6410, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चौथाई व सरदेशमुखी - विकिपीडिया", "raw_content": "\n(चौथाई या पानावरून पुनर्निर्देशित)\nचौथाई व सरदेशमुखी या एखाद्या साम्राज्याच्या उत्पन्नांच्या बाबींपैकी दोन महत्त्वाच्या बाबी होत्या. चौथाई एकंदर एकचतुर्थांश व सरदेशमुखी ही पूर्ण उत्पन्नाच्या एकदशांश भाग एवढी असे.[१] मराठा साम्राज्यात या दोन्ही वसूल्या मराठी राज्याबाहेर पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल केल्या जात. चौथाई दौलतीकडे म्हणजे राज्याच्या खजिन्यात जमा होत असे तर सरदेशमुखीचा वसूल छत्रपतींच्या खाजगी उत्पन्नात जात असे.\nचौथाईची सुरुवात शिवाजी महाराजांपूर्वी अनेक वर्षे सुरू झाली होती. धरमपूरच्या राजवंशातील एक राजपूत सत्ताधीश दमण येथील पोर्तुगीजांकडून चौथाई वसूल करीत असे. पुढे इ.स. १५७९ ते इ.स. १७१६च्या दरम्यान दमणचे लोक रामनगरच्या राजाला चौथाई देत. याबद्दल राजा गुरांचे व प्रजेचे चोरांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी घेत असे. औरंगजेबाच्या दक्षिण भारतातील स्वारीत कैदी केल्यानंतर शाहूला अहमदनगर प्रदेशातून चौथाई मिळे. इ.स. १७१९ मध्ये दिल्लीच्या बादशाहने आपल्या दक्षिणेतील सहा सुभ्यांवरील चौथाई व सरदेशमुखीच्या वसुलीचे अधिकार छत्रपती शाहूस दिले होते. इंग्रजांच्या आगमनानंतर व मराठा साम्राज्याच्या शेवटच्या काळात इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावकडून चौथाई व सरदेशमुखीचे सर्व हक्क इ.स. १८०२ साली काढून घेतले.\n^ कमल गोखले. चौथाई - सरदेशमुखी. मराठी विश्वकोश. २४ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2022-10-04T17:52:12Z", "digest": "sha1:NKCWZYGI7SRWISZBSLO32WBONPMJFIXO", "length": 28291, "nlines": 97, "source_domain": "navprabha.com", "title": "कशी रुजणार गोव्यात चित्रपट संस्कृती? | Navprabha", "raw_content": "\nHome अंगण कशी रुजणार गोव्यात चित्रपट संस्कृती\nकशी रुजणार गोव्यात चित्रपट संस्कृती\n– विष्णू सुर्या वाघ\nअखेर परवा रविवारी ‘इफ्फी’चे सूप वाजले. १० दिवसांचा गोंधळ महागोंधळात संपला. मिरवणार्‍यांनी मिरवून घेतले. राबणारे राबले. बाहेरगावचे बरेच पाहुणे चित्रपटांची तिकिटे मिळत नसल्याचे सांगत वेळेआधीच पळाले. आता सध्या इफ्फीचे पोस्टमार्टम ‘ऑनलाईन’ चालू आहे. यंदाचा इफ्फी ‘स्वस्त आणि मस्त’ झाल्याचे इएसजीचे चेअरमन (की व्हाईस चेअरमन) सांगत आहेत. दरवर्षी होणार्‍या खर्चात किमान ५० टक्के बचत केल्याचा दावा उपाध्यक्षांकडून केला जात आहे. ‘इफ्फी’च्या एकूण सजावटीचे कंत्राट कितीला दिले ते अद्याप अधिकृतपणे सांगितले गेलेले नाही. अर्थात सजावट करवून घेताना आयत्या वेळी काही गोष्टींचा अंतर्भाव केला असेल तर त्याबद्दलचा हिशेब आताच मिळणार नाही.चित्रपट महोत्सवाच्या काळात जी माहिती पुस्तिका इएसजीतर्फे प्रसारित करण्यात आली त्यात इएसजीचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे नाव होते. उपाध्यक्ष म्हणून दामू नाईक यांचे नाव टाकले आहे. यावरून स्पष्ट झाले की दामू नाईक यांना अध्यक्ष बनविण्याची जी घोषणा माजी मुख्यमंत्र्यांनी केली होती ती घोषणाच राहिली.\nगेल्या वर्षी इफ्फी उद्घाटनाच्या दिवशी मला अध्यक्ष केल्याची बातमी माहिती खात्यामार्फत ‘पेरण्यात’ आली. मी चौकशी केली तेव्हा कळले की, अशा प्रकारचा कोणताही सोपस्कार फाईलवर कागदोपत्री झालेला नाही. इएसजीच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्षपद हा केवळ एक तांत्रिक उपचार आहे. माजी मुख्यमंत्री शब्दांचे खेळ करण्यात पटाईत होेते, त्यामुळे त्यांनी काहीही सांगितले तरी लोकांना पटायचे. सुदैवाने मला या डावातली चलाखी कळली व मी उद्घाटन समारंभापासून दूर राहिलो. पुढे भाषा माध्यम प्रश्‍नावरून माझे मतभेद झाले तेव्हा मला इएसजीच्या ‘उपाध्यक्ष’ पदावरून काढण्यात आले. याचा अर्थ स्पष्ट होता- मला कधी अध्यक्ष बनवण्यात आलेच नव्हते. तीच गोष्ट दामू नाईक यांच्याबाबतीत घडली आहे. ते प्रत्यक्षात इएसजीचे उपाध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्षाला कोणतेच अधिकार घटनेने बहाल केले नाहीत. आज ना उद्या दामू नाईक यांना कळेल, ही माझी अपेक्षा आहे.\nहा लेख लिहायला बसलो त्याच्या काही तास आधी दामू नाईक यांची एका इंग्रजी साप्ताहिकातली मुलाखत वाचायला मिळाली. गोव्यात झालेले आजवरचे चित्रपट महोत्सव फारसे यशस्वी झाले नाहीत याचे खापर त्यांनी केंद्रात राज्य करणार्‍या कॉंग्रेसप्रणित आघाडी सरकारवर फोडले. भाजपाचे सरकार यंदाच सत्तेवर आले आहे, आता या पुढचे इफ्फी कसे होतात ते बघा असा त्यांच्या म्हणण्याचा रोख आहे. दामूबाबना कळायला हवे की इफ्फीचे आयोजन भारतीय जनता पक्ष करत नाही, ते आयोजन माहिती व प्रसारण खाते करते.\nया खात्याचे सचिव विमल जुल्का यांना अनेक वर्षांचा ‘इफ्फी’चा अनुभव आहे. फिल्मफेस्टिव्हल डायरेक्टर शंकर मोहन हे तर इफ्फीच्या लोणच्यात पुरते मुरून गेले आहेत. ‘इफ्फी’चा संपूर्ण ढाचा बदलायचा असेल तर ते एकटे केंद्रीय माहिती प्रसारणमंत्रीच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीत हे खाते प्रकाश जावडेकर यांना बहाल केले तेव्हा अपेक्षा बर्‍याच वाढल्या होत्या. पण इफ्फीच्या उद्घाटनाला अवघा आठवडा उरलेला असताना जावडेकरांच्या हाती नारळ देण्यात आला व अरुण जेटली नि राजवर्धन राठोड जोडगोळीला या खात्याची मंत्रिपदे मिळाली. केंद्र सरकार ‘इफ्फी’कडे किती गांभीर्याने पाहते याचा हा पुरावा आता तर असे ऐकिवात आहे की, लोकसभा अधिवेशनानंतर जेटलींच्याही हातून माहिती व प्रसारण काढले जाणार आहे. मंत्रालयच हेलकावे खायला लागल्यावर ‘एफ्फी’ची काय कथा\nपुढच्या वर्षापासून ‘इफ्फी’चे संपूर्ण आयोजन ‘इएसजी’ आपल्या हातात घेईल असे एक वक्तव्य दामूबाबनी या मुलाखतीत केले आहे. त्यांनी हे जरूर करून दाखवावे. माझे त्यांना पूर्ण सहकार्य राहील. मात्र हे आव्हान स्वीकारताना ते व्यवहार्य आहे की नाही याचा विचार करावा. मुळात ‘इफ्फी’ हे इएसजीचे अपत्य नाही. उलट ‘इएसजी’ हे ‘इफ्फी’चे बाळ आहे. ‘इफ्फी’चा प्रारंभ माहिती व नभोवाणी खात्याने केला, त्यासाठी चित्रपट संचालनालय बनवले. खास महोत्सव सचिवालय निर्माण केले हा इतिहास दामूंना अर्थातच माहीत असणार. ‘इफ्फी’ची सारीच सूत्रे इएसजीकडे सोपवली तर डीएफएफवाल्यांना काय काम राहील ‘इफ्फी’ हा ब्रँड त्यांचा आहे. त्यामुळे तो इएसजीला ‘लॉक-स्टॉक-व-बॅरल’ पद्धतीने कधीच मिळणार नाही. मात्र दिल्लीवाल्या बाबूंची खाबूगिरी व दादागिरी कमी करण्याचे काम इएसजीने करायलाच हवे. गोवा मनोरंजन संस्था ही निव्वळ आयोजक संस्था न राहता सहआयोजक म्हणून ठळकपणे पुढे यायला हवी. यासाठी इफ्फीतील जबाबदार्‍यांची वाटणी ५०-५० पद्धतीने करता येईल. आंतरराष्ट्रीय सिनेमा विभाग आणि इंडियन पॅनोरमा विभाग या स्पर्धात्मक विभागांचे संपूर्ण आयोजन चित्रपट संचालनालयाने करावे. या विभागासाठी येणार्‍या चित्रपटांचे मानधन, ज्युरीची निवड व त्यांचा खर्च, बक्षिसांची रक्कम, पारितोषिके या सर्वांचा खर्चही संचालनालयाने करावा. याव्यतिरिक्त असणारे इतर सर्व विभाग इएसजीकडे सोपवावे. आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शकाचा रिट्रोस्पेक्टिव्ह, भारतीय सिनेकर्मीचा रिट्रोस्पेक्टिव्ह, फेस्टिव्हल कॅलिडिओस्कोप, कंट्री फोकस, प्रादेशिक सिनेमा, थीम सिनेमा, नॉन फिचर चित्रपट, डॉक्युमेंट्रीज, बायोपिक, जुने चित्रपट यांचे आयोजन इएसजीने करावे व संपूर्ण गोव्यातून उपलब्ध असलेल्या चित्रपटगृहांतून आणि जिथे थिएटर नाही तिथे तात्पुरती थिएटर्स मांडून या चित्रपटांचे प्रदर्शन करावे. कला अकादमी व आयनॉक्स या थिएटर्समध्ये फक्त वर्ल्ड सिनेमा आणि इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपट दाखवावे. उर्वरित विभाग मॅकेनिज पॅलेस, ब्लॅक बॉक्स, सम्राट, अशोक, नॅशनल, पर्वरीचे येऊ घातलेले मल्टीप्लेक्स, मडगावचे ओशियाना व रवींद्र मंदिर, वास्कोचे शिवम् व रवींद्र मंदिर, फोंड्याचे म्हालसा व कला मंदिर अशा गोवाभर पसरलेल्या सिनेमाघरांमधून दाखवावेत. मात्र याची संपूर्ण आखणी ऑगस्टअखेरपर्यंत करणे आवश्यक आहे.\nइफ्फी आयोजनावर इएसजीकडून होणारा अवाढव्य खर्च लक्षात घेतला तर वर दिलेला प्रस्ताव अयोग्य किंवा एकांगी आहे असे कुणीच म्हणणार नाही. उलट इएसजीलाही चित्रपटाशी संबंधित काही गोष्टी हळूहळू शिकता येतील. सध्या मनोरंजन संस्था ही केवळ ‘इफ्फी’ची बिले फेडणारी कंपनी बनून राहिली आहे. डीएफएफकडून काही अधिकार मागून घ्या असा कंठशोष मी गेली पाच वर्षे करीत होतो, पण एकाही मुख्यमंत्र्याला केंद्रीय मंत्रालयाशी पंगा घेण्याचे धाडस झाले नाही. पर्रीकर अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री बनले तेव्हा ‘केंद्राची मनमानी खूप झाली, ‘इफ्फी’ गोव्यातून घेऊन जाताहेत तर जाऊ द्या- आम्ही ‘गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ करायला समर्थ आहोत,’ असे मी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते, पण त्यांनीही कानाडोळा केला.\nगेल्या दहा वर्षांत ‘इफ्फी’ जसाच्या तस्सा राहिला त्याचे एकमेव कारण म्हणजे या काळात इएसजीही तशीच्या तशीच राहिली ती एक इंचभरही पुढे सरकली नाही. उलट पैशांच्या अभावी इएसजीचे नियमित कार्यक्रमही हळूहळू बंद झाले. दहा वर्षांच्या काळात इएसजीचा व्याप किती वाढायला हवा होता ती एक इंचभरही पुढे सरकली नाही. उलट पैशांच्या अभावी इएसजीचे नियमित कार्यक्रमही हळूहळू बंद झाले. दहा वर्षांच्या काळात इएसजीचा व्याप किती वाढायला हवा होता पण पुढे जाण्याऐवजी इएसजी मागे मागे जात राहिली. ज्यांनी इएसजीला जन्माला घातले त्यांनीच तिला निधीविना उपाशी मारले. ‘इएसजी’ हे ‘मनोहारी’ बाळ आहे तरी ते कुपोषित आहे. पायाभूत विकास महामंडळासारखा खुराक इएसजीला कधीच मिळाला नाही, अन्यथा आज गोवा मनोरंजन संस्थाही सरकारी तिजोरीत वर्षाकाठी किमान ३०० कोटी रुपयांची भर टाकताना दिसली असती.\nआता दामूबाबनी मनावर घेतलेच आहे तर मी त्यांना काही विधायक सूचना करू इच्छितो. त्यांच्या कारकिर्दीत इएसजीचे भले व्हावे हीच माझी इच्छा आहे. सर्वप्रथम त्यांनी ‘उपाध्यक्ष’ या नात्याने आपले आर्थिक अधिकार किती व कोणते आहेत याची माहिती करून घ्यावी. इएसजीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने एकूण पाच विभागांत इएसजीची विभागणी करावी. हे पाच विभाग पुढीलप्रमाणे-\n१) प्रशासकीय, २) तांत्रिक, ३) महोत्सव, ४) शैक्षणिक व ५) सांस्कृतिक.\nइएसजीच्या प्रशासनात सुधारणा घडवणे, आर्थिकदृष्ट्या संस्थेला बळकटी देणे, दैनंदिन कामकाज चालवणे, अर्थपुरवठा करणे, धोरणात्मक निर्णय घेणे इत्यादी प्रमुख जबाबदार्‍या प्रशासकीय विभागाकडे राहतील. तांत्रिक विभागाचे उद्दिष्ट असेल गोव्यात परिपूर्ण फिल्मसिटी उभारणे, कॅमेरा-लाईट्‌स इत्यादी तांत्रिक उपकरणे आणणे व ती व्यावसायिकांना पुरवणे, डबिंग युनिट, एडिटिंग युनिट, प्रोसेसिंग युनिट बसवणे, चित्रपटाशी संबंधित सहउद्योगांना चालना देणे. महोत्सव विभाग हा संपूर्णपणे इफ्फी व तत्सम अन्य महोत्सवांना समर्पित केलेला विभाग असेल. यांचे काम वर्षभर चालूच असेल. चित्रपटसंस्कृती वाढवण्यासाठी काय काय करता येईल त्याची आखणी या विभागातर्फे करण्यात येईल.\nचित्रपट संस्कृती बळकट करण्याच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी सर्वाधिक महत्त्वाचा ठरू शकणारा विभाग म्हणजे शैक्षणिक विभाग. दिग्दर्शन, अभिनय, संगीत, तंत्र यांची सर्वांगीण माहिती देणारी प्रशाला स्थापन करून हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देता येईल.\nचित्रपट ही एक संकीर्ण कला आहे. तो अनेक कलांचा संगम आहे. नाट्य, संगीत, नृत्य, नाद, लय अशा अनेकविध रंगांनी ही कला बहरत जाते. कोणत्याही चित्रपट कथेत कथानकापेक्षा महत्त्वाचा असतो तो पडद्यावर उमटणारा सांस्कृतिक अभिलेख. त्यामुळे इएसजीने सांस्कृतिक कार्यक्रमांशी, विशेषतः लोकसांस्कृतिक कार्यक्रमांशी जवळीक राखली पाहिजे.\nइएसजीचा प्रवाह संकुचित न ठेवता वाहता ठेवला तरच तो विस्तारत जाईल. विशेष म्हणजे त्यासाठी राज्याच्या वार्षिक बजेटमध्ये खास तरतूद करण्याची गरज आहे. गेली काही वर्षे गंगाजळी रिकामी झाल्यामुळे इएसजीला कलाकार व कंत्राटदारांची बिलेही फेडणे दुरापास्त झाले होते. ती पाळी भविष्यात येऊ नये हीच प्रार्थना\nवार्षिक प्रतिनिधींकडून आलेल्या ‘इफ्फी’बाबतच्या सूचना\nसर्वांना तापदायक ठरलेली तिकेटिंग पद्धत पुढील वर्षापासून बंद करा.\nओपनिंग/क्लोजिंग चित्रपटाचे किमान ३ वाढीव शो आयोजित करा.\nउद्घाटन व समारोप समारंभात पक्षकार्यकर्त्यांची तसेच खुशमस्कर्‍यांची खोगीरभरती बंद करा.\nसलग पाच वर्षे ‘इफ्फी’निमित्त दूरगावाहून येणार्‍या प्रतिनिधींच्या निवास व भोजनाची तयारी.\nराज्यभरातील चित्रपटगृहांत ‘इफ्फी’चे सिनेमे. गोवाभर माहोल\nइएसजींकडे अर्ध्या-अधिक विभागांचा ताबा.\nगोमंतकीयांचे व गोमंतकीयांशी संबंधित चित्रपट दाखवण्यासाठी विशेष सिनेमागृह.\nसंपूर्ण महोत्सवाचे शेड्युलिंग तथा वेळापत्रक दहा दिवस आधी जाहीर व्हावे.\nग्रामीण कलाकार व लोकसंस्कृतीला इफ्फीत हवे मानाचे दान.\nपुन्हा सुरू करा निर्मिती सहाय्य योजना\nदिगंबर कामत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालखंडात चित्रपट निर्मिती सहाय्य योजना मोठ्या गाजावाजात चालू करण्यात आली. ही योजना गेली पाच वर्षे बंदच आहे. कारण काय तर इएसजीकडे पैसा नाही. गेल्या दोन वर्षांत या योजनेला सुधारित स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. इएसजीचे बजेट बनवताना फिल्म निर्मिती योजनेची तरतूद केली. यातील सहा कोटी रुपये फीचर फिल्मसाठी तर चार कोटी रुपये शॉर्ट फिल्मसाठी राखीव ठेवण्यात आले होते. पण इएसजीच्या पदरात भोपळा सोडाच पण आवळाही पडला नाही. आता तरी सरकारने निधीचे दान योग्य वेळी इएसजीच्या पदरात घालावे. दामू नाईकनी त्यासाठी जबाबदारी स्वीकारावी.\nNext articleगोव्यातील लष्कराचे पर्रीकरांना कोडे\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/kolhapur/105725/the-old-goddess-descended-the-building/ar", "date_download": "2022-10-04T15:58:01Z", "digest": "sha1:DAWXWEBVRIW3I25ZXNMPFEW4YYIC7T4Z", "length": 8544, "nlines": 152, "source_domain": "pudhari.news", "title": "कोल्हापूर : जुनी देवल क्लबची इमारत उतरवली | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/कोल्हापूर/कोल्हापूर : जुनी देवल क्लबची इमारत उतरवली\nकोल्हापूर : जुनी देवल क्लबची इमारत उतरवली\nकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा\nभारतातील पहिला संगीत क्लब म्हणून ख्याती असलेल्या व अनेक दिग्गज गायकांच्या संगीत मैफलींचा साक्षीदार असणार्‍या जुन्या देवल क्लबची इमारत उतरवण्यात आली. ही जागा नव्याने विकसित करण्यात येणार असल्याचे देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी सांगितले.\nCM Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा लोकप्रिय मुख्यमंत्री, योगींचे नाव यादीच्या बाहेर\nभालजी पेंढारकर, गुंडोपंत वालावलकर, बाबा आळतेकर, किशाबापू पेटकर, जयंतराव देशपांडे, बापूसाहेब तोफखाने आदींनी कोल्हापूरच्या गायन क्षेत्रात योगदान दिले. या इमारतीसाठीची जागा शाहू महाराजांनी देणगी म्हणून दिली होती. 1996 साली या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होऊन 1919 मध्ये इमारत पूर्ण झाली. त्या काळात गायन तसेच नाटकांच्या अनेक तालमी या देवल क्लबमध्ये होत. अनेक संगीत मैफलींची साक्षीदार ही इमारत आहे.\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nकोल्हापूर : पंचगंगा कामगारांचा दसरा गोड : फरकाची रक्कम खात्यावर जमा\n‘कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या समस्या मार्गी लावू’\nगेल्या दहा वर्षांपासूनही इमारत धोकादायक झाली होती. ही इमारत पाडून या जागेवर नवीन तीन मजली इमारत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तीन मजल्याच्या या इमारतीत वरच्या मजल्यावर गायनातील दिग्गजांच्या नावे गुरुकुल शिक्षण विभाग सुरू करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.\n‘बॉस माझी लाडाची’मधून भाग्यश्री लिमये हिचं पुनरागमन\nकेवळ लग्न झाले म्हणून महिलेचे मूळ निवासस्थान बदलले जाऊ शकत नाही; हायकोर्टाने दिला मोठा निर्णय\nडोळ्यांकडे पाहून मृत्यूची भविष्यवाणी करता येणार, संशोधकांचा दावा, ब्रिटिश जर्नलमध्ये माहिती प्रसिद्ध\nSushant Singh Rajput Birth Anniversary : १२ बायोपिक, ३०० कोटींची कंपनी, चंद्रावर जमीन सोडून गेलेला अभिनेता\nICC T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी आहे भारत विरुध्द पाकिस्तान सामना\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nव्हॉटस्अपचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक\nहिंगोली : 30 हजारांची लाच घेताना सरपंच अडकला जाळ्यात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.allinmarathi.com/2021/05/buddha-purnima-wishes-in-marathi.html", "date_download": "2022-10-04T16:20:15Z", "digest": "sha1:DG4BXUOYAIUMMZWIIOIV7YJBTSIQZ5VG", "length": 18108, "nlines": 200, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी | Buddha purnima wishes marathi | buddha jayanti status marathi. - All in Marathi", "raw_content": "\nबुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२१ / Buddha purnima wishes marathi.\nबुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२१ / Buddha purnima wishes marathi.\nभगवान गौतम बुद्ध जयंती शुभेच्छा मराठी / Buddha jayanti wishes marathi.\nबुद्ध पौर्णिमा बॅनर मराठी २०२१ / Buddha purnima banner marathi.\nबुद्ध पौर्णिमा स्टेटस मराठी २०२१ / Buddha purnima status marathi.\nबुद्ध पौर्णिमा मेसेजेस मराठी २०२१ / Buddha purnima messages marathi.\nबुद्ध पौर्णिमा संदेश मराठी २०२१ / Buddha purnima sms marathi.\nबुद्ध पौर्णिमा फोटो मराठी २०२१ / Buddha purnima images marathi.\nनमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या बुद्ध पौर्णिमा- बुद्ध जयंती शुभेच्छा मराठी या पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे .\nभगवान बुद्धांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाल्यामुळेे भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस बुद्ध पौर्णिमा ( बुद्ध जयंती ) म्हणून साजरा करतात.\nभगवान बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता. आणि संपूर्ण भारतभरातील बौद्ध अनुयायी हिंदू समाजात मोठ्या उत्साहात साजरे करतात.\nजंगलात भटकल्यानंतर आणि कठोर तपश्चर्ये केल्यावर, बोधगया येथे बोधीच्या झाडाच्या खाली आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांना सत्याचे ज्ञान प्राप्त झाले. आणि यानंतर बुद्धांनी ज्ञानाचा प्रकाश जगभर पसरविला.हिंदू धर्मात गौतम बुद्ध यांना भगवान श्री विष्णूचा नववा अवतार मानले जाते.\nआजच्या आपल्या बुद्ध पौर्णिमा- बुद्ध जयंती शुभेच्छा मराठी या पोस्टमध्य आम्ही Buddha purnima wishes marathi ,Buddha jayanti wishes marathi,Buddha purnima status marathi,Buddha purnima messages marathi, Buddha purnima in marathi ,Buddha purnima images marathi ,Buddha purnima sms marathi ,Buddha jayanti messages marathi इत्यादी घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की, बुद्ध पौर्णिमा संदेश मराठीचा संग्रह आवडला असेल तर तुम्ही तुमच्या व्हाट्सअप्प, फेसबुक, शेरचॅट, इंस्टाग्राम इत्यादि वर share करायला विसरू नका.\nभगवान गौतम बुद्ध जयंती शुभेच्छा मराठी / Buddha jayanti wishes marathi.\nअवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे\nदया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे\nविश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती\nबुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nबुद्ध पौर्णिमा बॅनर मराठी २०२१ / Buddha purnima banner marathi.\nबुद्ध विचार आहे, दुराचार नाही\nबुद्ध शांती आहे, हिंसा नाही\nबुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही\nबुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही\n बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा\nदुसऱ्यावर अवलंबून राहू नका.\nबुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nबुद्ध पौर्णिमा स्टेटस मराठी २०२१ / Buddha purnima status marathi.\nआपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे\nकोणाचीही भीती न बाळगणे.\nकधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका.\nकोणावरही अवलंबून राहू नका.\nबुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा\nबुद्ध पौर्णिमा मेसेजेस मराठी २०२१ / Buddha purnima messages marathi.\nभगवान गौतम बुद्ध यांच्या\nबुद्ध पौर्णिमेचा सण आहे\nआनंद आणि साधनेने भरलेले घर असो\nजो पण येईल तुमच्या मनाजवळ\nतो नेहमी आनंदाने भरलेला असो\nबुद्ध पौर्णिमा संदेश मराठी २०२१ / Buddha purnima sms marathi.\nबुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या\nआयुष्यातले दुःख नाहीसे करून\nसुख शांती आणि समाधान\nघेऊन येवो हीच आमची प्रार्थना.\nमनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.\nबुद्ध पौर्णिमा फोटो मराठी २०२१ / Buddha purnima images marathi.\nबुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी\nआपणास मन शांती लाभो\nप्रेम आणि श्रद्धेचे फुले\nतुमच्या मनात नेहमी वाढो..\nप्रेम स्वभाव आणि शांती हीच आहे\nआजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो\nतुमच्या खुशाली ची आशा…\nबुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.\nतुमचा शत्रु जितकी इजा पोहोचवीत नाही\nतितकी नकारात्मक विचार देतात.\nम्हणून नेहमी सकारात्मक रहा.\nबुद्ध पूर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा नमो बुद्धाय.\nतुम्ही तीच गोष्ट गमावता\nज्या गोष्टीला तुम्ही अधिक\nबिलगता अथवा चिकटून राहता.\nप्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो\nत्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो.\nही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की\nतुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल.\nआपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी\nतुलना करत राहिल्यास तुम्हाला\nकधीच मनःशांती मिळणार नाही.\nआपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा.\nएक हजार पोकळ शब्दांपेक्षा एका\nचांगल्या शब्दाने मनाला शांंतता मिळते.\nत्यामुळे नेहमी चांगलेच बोला.\nवाह्यात बोलून शब्द संपदा खर्च करू नका.\nएक हजार लढाई जिंकण्यापेक्षा\nस्वतःवर विजय मिळवणे हे अधिक\nचांगले आहे. कारण स्वतःवर विजय\nमिळवला तर सर्व काही जिंकता येते,\nकोणीच हिरावून घेऊ शकत नाही.\nकोणते काम करून झाले आहे हे\nमी कधीच पाहात नाही.\nकोणते काम करायचे शिल्लक\nआहे याकडेच माझे लक्ष असते.\nदुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे.\nतुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले\nअसता त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते.\nपृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या\nछायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची\nछाया अधिक शीतल असते.\nजे संतापजनक विचारांपासून नेहमी दूर\nराहतात त्यांना नेहमीच मानसिक शांती मिळते.\nकारण त्यांचे मन शांत असते\nविचारांचे काहूर माजलेले नसते.\nतुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही\nविचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी\nअडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर\nकशी येईल हे कधीच सांगता येत नाही.\nत्यामुळे जी वेळ आहे त्याचा\nव्यवस्थित उपयोग करून घ्या.\nसत्यवाणीच सनातन धर्म आहे\nसत्य, सदर्थ आणि सधर्मावर\nसंत सदैव दृढ असतात.\nमी काय केले कधीच\nमी काय करू शकतो.\nकाय सामर्थ्य आहे हे तुम्हाला जर\nकळत असेल तर तुम्ही कोणत्याही\nदिवशीचे जेवण हे एखाद्याबरोबर\nवाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही.\nएका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती\nउजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे.\nतुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो\nवाढणार. आनंद हा वाटल्याने\nकधीच कमी होत नसतो.\nभूतकाळ आधीच निघून गेला आहे\nतुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट\nआहे आणि ती म्हणजे वर्तमानकाळ\nनेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.\nहा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा,\nम्हणजे तुमच्या मनाला शांती\nआणि आनंद दोन्ही गोष्टी मिळतील.\nज्याला हेतुपुरस्सर खोटं बोलण्यात\nती व्यक्ती कुठलाही पाप करू शकते.\nम्हणून हृद्यात ठरवून घ्यावे की\nमी विनोद करतानादेखील असत्य बोलणार नाही.\nजीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते.\nपण त्यातून आलेले शब्द हे\nघायाळ करतात, रक्ताचा सडा\nघालत नाहीत इतकाच फरक आहे.\n…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद\nतुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-aditya-thackeray-on-maharashtra-cm-eknath-shinde-cabinet-supreme-court-uddhav-thackeray-sgy-87-3062064/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-04T17:28:55Z", "digest": "sha1:HB2Q4AUXYP4HEJUIV3A72OPM3NWZTKCD", "length": 22853, "nlines": 259, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"हवेत विमान थांबवत...,\" आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला; तात्पुरते मुख्यमंत्री म्हणून केला उल्लेख | Shivsena Aditya Thackeray on Maharashtra CM Eknath Shinde Cabinet Supreme Court Uddhav Thackeray sgy 87 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\n“हवेतल्या हवेत विमान थांबवत…,” आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, तात्पुरते मुख्यमंत्री म्हणून केला उल्लेख\nराज्याचा आणि तरुणांचा विकास आता थांबला असून सर्व लक्ष घाणेरड्या राजकारणाकडे आहे, आदित्य ठाकरेंची टीका\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nराज्याचा आणि तरुणांचा विकास आता थांबला असून सर्व लक्ष घाणेरड्या राजकारणाकडे आहे, आदित्य ठाकरेंची टीका\nसध्याचे मुख्यमंत्री तात्पुरते असून, हे सरकार कोसळणार आहे असा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्यात सरकार आहे की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन लोकांच्या जम्बो कॅबिनेटमध्ये खरा मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही अशी टीकाही त्यांनी केली. मातोश्रीबाहेर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत काही समर्थकांनी युवासेनेत प्रवेश केला. यावेळी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेऱे ओढले.\n“आपल्या राज्यात लोकशाहीची स्थिती आहे का लोकांनी निवडून आणलेलं सरकार आहे का लोकांनी निवडून आणलेलं सरकार आहे का हे प्रश्न विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन लोकांचं जम्बो कॅबिनेट असून, यामध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे तेच समजत नाही. कधी माईक खेचला जातो, कधी चिठ्ठी दिली जाते, कधी हवेतल्या हवेत विमान थाबंवलं जातं,” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\n“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर…\n“हे सगळं सुरु असताना आपण तरुणांनी हे सरकार नक्की कोणाचं आहे हा प्रश्न विचारला पाहिजे. विदर्भात अतिवृष्टी झाल्याने पूर आला, महिलांवर अत्याचार होत आहेत, पण उत्तर देण्यासाठी सरकार कुठेच नाही,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.\n“हे सरकार पडणार असून सध्याचे जे तात्पुरते मुख्यमंत्री आहेत, ते दिल्लीवरुन कधी कधी महाराष्ट्रात येतात. माझा कुठे दौरा झाला की तिथे जातात, थोडे फोटो काढतात आणि परत दिल्लीला जातात,” असंही ते म्हणाले.\n“आपल्या हातून भगवा खेचणं दूरच, त्याला हात लावायचा कुणी प्रयत्न केला तरी…”, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद\nपुढे बोलताना म्हणाले “२० जूनला फूट पडली त्याच्या आधीपर्यंत राज्यात मुख्यमंत्री करोनापासून मुक्त करण्यासंबंधी बोलत होते. दुसरीकडे साडे सहा लाख खोटींची गुंतवणूक आणली. उद्योग आणले आणि सोबत रोजगारही आणले. मुंबईचा विकासही करत होतो. राज्याचा आणि तरुणांचा विकास आता थांबला असून सर्व लक्ष घाणेरड्या राजकारणाकडे आहे. त्यामुळेच हे राजकारण बदलण्याची आपली जबाबदारी आहे”.\n“ही फक्त शिवसेनेची, महाराष्ट्राची नाही, तर देशातील कायद्याची लढाई आहे. जो काही कोर्टाचा निर्णय येईल, तो २०-३० वर्ष देशाला लागू होणार. आपल्या सत्याच्या बाजूने जायचं आहे, सत्तेच्या नाही,” असं आवाहनही त्यांनी केलं.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“आपल्या हातून भगवा खेचणं दूरच, त्याला हात लावायचा कुणी प्रयत्न केला तरी…”, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद\n भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ५७ धावांनी पराभव, मालिका मात्र २-१ ने जिंकली\n ५० जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, उत्तराखंडमधील भीषण अपघात\nसांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांअभावीच ‘स्वच्छ’ स्पर्धेतील मानांकनात घसरण ; महापालिका आयुक्तांची कबुली\nपुणे : कात्रज चौकात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nपुणे : मेट्रोच्या कामासाठी येरवडा भागात वाहतूक बदल\nऔरंगाबाद : पीएफआयचा न्यायाधीश, पोलिसांविरोधात कट ; एटीएसची न्यायालयात माहिती\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nमुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\n“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान\n“सकाळी नऊ वाजता बांग देणाराही आता…” राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांवर टीकास्र\nराज ठाकरेंची भूतदया, रस्त्यावर जखमी अवस्थेतील म्हैस पाहताच थांबले, अन्…\nशिंदे गटाने १८०० बसेस बुकिंग करण्यासाठी १० कोटी खर्च केले दीपक केसरकरांनी दिली माहिती\nअनिल देशमुखांच्या जामिनावरून आमदार अमोल मिटकरींची भाजपावर टीका; म्हणाले, “हे प्रकरण जाणीवपूर्वक…”\nशरद पवारांकडून ठाकरे-शिंदे गटाला दसरा मेळाव्यात मर्यादा पाळण्याचा सल्ला, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांनी…”\nDasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “उद्या संध्याकाळपर्यंत…”\n“सिद्धेश कदम वडिलांना बोलण्यापासून रोखत नसतील तर…”, किशोरी पेडणेकर संतापल्या; म्हणाल्या…\nनिधीअभावी आरोग्य विभाग कुपोषित, दुप्पट निधी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने निर्माण झाला आशेचा किरण\nगणवेश घालून रील्स बनवणं लेडी कंडक्टरच्या अंगाशी आलं; झाली निलंबनची कारवाई\n“अनिल देशमुखांना ठरवून…” अटकेबाबत जयंत पाटलांचं गंभीर विधान\n“सकाळी नऊ वाजता बांग देणाराही आता…” राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांवर टीकास्र\nराज ठाकरेंची भूतदया, रस्त्यावर जखमी अवस्थेतील म्हैस पाहताच थांबले, अन्…\nशिंदे गटाने १८०० बसेस बुकिंग करण्यासाठी १० कोटी खर्च केले दीपक केसरकरांनी दिली माहिती\nअनिल देशमुखांच्या जामिनावरून आमदार अमोल मिटकरींची भाजपावर टीका; म्हणाले, “हे प्रकरण जाणीवपूर्वक…”\nशरद पवारांकडून ठाकरे-शिंदे गटाला दसरा मेळाव्यात मर्यादा पाळण्याचा सल्ला, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांनी…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://goanvarta.net/story.php?id=22417", "date_download": "2022-10-04T17:33:38Z", "digest": "sha1:RPWVB2MKIVMD37X5K2UXOG7DMKKF37KG", "length": 10380, "nlines": 76, "source_domain": "goanvarta.net", "title": "The Goan EveryDay: खाणींप्रमाणे पर्यटनही ठप्प होण्याची भीती", "raw_content": "\nHome >> गोवा >> खाणींप्रमाणे पर्यटनही ठप्प होण्याची भीती\nखाणींप्रमाणे पर्यटनही ठप्प होण्याची भीती\nहॉटेल व्यावसायिक चिंताग्रस्त; क्वारंटाईन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी\nमडगाव : राज्यात विमानमार्गे दाखल होणाऱ्या पर्यटकांना क्वारंटाईन करण्यासाठी दक्षिण गोव्यातील हॉटेल्स घेण्यात आली. परंतु, कमिशन देणाऱ्याच हॉटेलमध्ये प्रवाशांना सक्तीने ठेवण्यात येते. यासाठी काही दलालही सक्रिय आहेत. या क्वारंटाईन घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी दक्षिण गोव्यातील हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. तसेच हॉटेलातील ग्राहकांची कमी, वाढीव बिले, जीएसटी व परवान्यांसाठीचा येणारा खर्च पाहता भविष्यात खाणींप्रमाणे पर्यटन व्यवसायही ठप्प होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.\nदक्षिण गोवा हॉटेल मालक संघटनेतर्फे घोगळ (मडगाव) येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी इम्रान सय्यद, शेन लॉरेन्स, सौम्यदीप दास, विवेक पांडे यांच्यासह सुमारे २० हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. यामध्ये सौम्यदीप दास व विवेक पांडे यांनी व्यवसाय चालू नसला तरी भाडेतत्त्वावर घेतलेल्या हॉटेल व्यावसायिकांना महिनाभरानंतर भाडे द्यावे लागते व इतरही खर्च द्यावा लागत असल्याचे सांगितले.\nव्यावसायिक इम्रान सय्यद यावेळी म्हणाले की, करोना महामारीच्या कालावधीत हॉटेल व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवला होता. त्यानंतर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी दक्षिण गोव्यातील सुमारे ३५ हॉटेल्सनी नावनोंदणी केली आहे. मात्र, विमानतळावर प्रवासी येताच त्यांनी दक्षिण गोव्यातील क्वारंटाईनसाठी निवडलेल्या हॉटेलमध्ये आधीच ऑनलाइन बुकिंग केले असतानाही राज्य सरकारच्या त्याठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांना सक्तीने ठरावीक हॉटेलमध्येच क्वारंटाईन होण्यास भाग पाडले जाते. त्याठिकाणी हॉटेल्सच्या यादीतही येथील हॉटेल्सची नावे नसतात. काही दलाल यासाठी सक्रिय असून त्यांच्याद्वारे हा प्रकार सुरू आहे.\nगैरप्रकाराची चौकशी करा : सय्यद\nकमिशन देणाऱ्याच हॉटेलची नावे प्रवासी क्वारंटाईनसाठीच्या यादीत टाकली जात आहेत. यातील दलालास एका व्यक्तीमागे सुमारे ७०० ते ८०० रुपये मिळतात. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केल्यास त्यांच्याकडून मिळणारी वागणूक न सांगण्यासारखी नाही. त्यामुळे महामारीच्या कालावधीत जी हॉटेल्स कमिशन देतात त्यांनाच व्यवसाय देण्याचा गैरप्रकार होत आहे. याची नोंद घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिस चौकशी करावी, अशी मागणी इम्रान सय्यद यांनी केली.\nअस्तित्वाचा प्रश्न : लॉरेन्स\nहॉटेल्स बंद असली तरीही वाढीव वीजबिले इतकी आली की ती भरू शकत नाही. त्याशिवाय पाणी बिल, जीएसटी भरावे लागते. हॉटेल व्यवसाय बंद असला तरीही अग्निशामक व इतर आठ प्रकारचे परवाने घ्यावेच लागतात. त्याशिवाय हॉटेल सुरू राहण्यासाठी ५० टक्के कामगारांनाच कामावर बोलावण्यात येत असून व्यवसाय झाला नाही तरी त्यांना दरमहिना पगार द्यावा लागतो. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसमोर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याचे शेन लॉरेन्स यांनी सांगितले.\nम्हापसा पालिका कर्मचाऱ्यांची मूक निदर्शने\nजिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आरजी पक्षाकडून उमेदवार जाहीर\nआरजी, काँग्रेसचे उमेदवार जाहीर\nशांतीनगर-वास्को येथून गांजासह एकाला अटक\nमृत्यूपत्र करा आणि निर्धास्त व्हा\nम्हापसा मार्केटमधून गुटखा जप्त\nमुख्यमंत्र्यांचा भाऊ असल्याचे भासवून क्लबमध्ये शिरण्याचा प्रयत्न\nसुरीहल्ला प्रकरणात आणखी पाच जणांना अटक\nघर फोडून बाहेर येताच अट्टल चोरट्यांच्या हातात बेड्या\nवृद्धाश्रमातील खून प्रकरणातून पुराव्याअभावी सिक्वेरा निर्दोष\nराज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी\nघोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल\nगोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ \nकंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाची मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/bjp-leader-vinod-tawde-reacted-on-the-death-of-vinayak-mete-au37-782620.html", "date_download": "2022-10-04T16:32:35Z", "digest": "sha1:DPHVAJZSHQBEU6JUGIT5KZOJGFE3EMIZ", "length": 11178, "nlines": 188, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nVinayak Mete Accident | विनायक मेटेंच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक- भाजपाचे नेते विनोद तावडे\nविनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील सर्वच नेत्यांचा प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही विनायक मेटेंच्या निधनाचे दुख व्यक्त केले आहे. विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी कळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर पनवेलच्या एमजीएम रूग्णालयाचे रवाना झाले आहेत.\nशितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल |\nमुंबई : शिवसंग्रामचे नेते आणि मराठा समाजाचे बुलंद आवाज विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे आज अपघाती निधन झाले. पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. खोपोली येथील बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला असून या अपघातामध्ये (Accident) विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाचा मोठा धक्का बसलायं. भाजपाचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी विनायक मेटे यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या आहेत.\nभाजपाचे नेते विनोद तावडे म्हणाले की…\nविनोद तावडे म्हणाले की, खूपच धक्का बसणारी बातमीयं. राज्यात भाजपाचे सरकार आल्याने मराठा समाजाच्या मागण्या कशा मार्गी लावायच्या याबाबत दिल्लीमध्ये बैठकही झालीयं. विनायक मेटे हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. आम्ही सोबत काम केले असून त्यांची समाजासाठी एक वेगळीच तळमळ नेहमीच बघायला मिळायची. मात्र, अशा पध्दतीने ते अचानक जातील असे कधीच वाटले नव्हते. आजही ते मराठा समन्वय समितीची बैठकीसाठी मुंबईकडे येताना त्यांचा अपघात झालायं. खरोखरच आजचे दु:ख हे शब्दामध्ये सांगण्यासारखे नाहीयं.\nVinayak Mete No more : रक्तबंबाळ चेहरा, बेशुद्ध अवस्था विनायक मेटे यांचा अखेरचा फोटो समोर, कारचाही चक्काचूर\nVinayak Mete Passed Away : विनायक मेटे यांचा कार अपघातात अकाली मृत्यू आंदोलनांचा बुलंद आवाज हरपल्यानं हळहळ\n“2014 नंतरचे नवे स्वातंत्र्य स्वातंत्र्या तुझी खरी व्याख्या काय स्वातंत्र्या तुझी खरी व्याख्या काय”, स्वातंत्र्यदिनापूर्वी सामानातून ‘रोखठोक’ सवाल\nमराठा समन्वय समितीची बैठकीसाठी मुंबईकडे येत असताना अपघात\nविनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील सर्वच नेत्यांचा प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही विनायक मेटेंच्या निधनाचे दुख व्यक्त केले आहे. विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी कळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर पनवेलच्या एमजीएम रूग्णालयाचे रवाना झाले आहेत. आज मराठा समन्वय समितीची बैठक असल्याने पहाटेच विनायक मेटे हे मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र, अचानकच एका ट्रकचा आणि मेटेंच्या गाडीचा अपघात झाला.\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/754/", "date_download": "2022-10-04T17:40:28Z", "digest": "sha1:LPPYFBI757NXDIQPRFM5WT33QJUEVGFU", "length": 8511, "nlines": 66, "source_domain": "desimarathi.com", "title": "तोंड येणे कायमचे बंद.. करा हा जुनाट उपाय! परत कधीच तोंड येणार नाही. पोट साफ.. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / अध्यात्म / तोंड येणे कायमचे बंद.. करा हा जुनाट उपाय परत कधीच तोंड येणार नाही. पोट साफ..\nतोंड येणे कायमचे बंद.. करा हा जुनाट उपाय परत कधीच तोंड येणार नाही. पोट साफ..\nदोन दिवस हे जेल लावा तोंडातील फोड तोंडातील अल्सर यापासून कायमची सुटका मिळवा.\nनमस्कार मित्रांनो अपचनामुळे किंवा शरीरातील उष्णता वाढल्यामुळे तोंडात फोड येऊन प्रचंड आग आणि वेदना होतात याला तोंड येणे असे देखील म्हटले जाते. या आजाराकडे आपण फारसे गांभीर्याने बघत नसलो तरीही जेवताना तोंडातील फोड आल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच आता हा सोपा घरगुती उपाय फक्त दोन ते तीन दिवस केल्याने तोंड येण्याचे या समस्येपासून तुमची कायमची सुटका होईल.चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा ते.\nतोंडातील अल्सर घालवणारा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे हळद पावडर मित्रांनो हळद परिपूर्ण तर असतेच पण तोंडातील जखमा आणि उरण बरे करण्यासाठी देखील हळद पावडर उपयुक्त असते.\nआपण साधारण अर्धा चमचा या प्रमाणात हळद पावडर एक वेळच्या उपाय साठी घ्यायचे आहे. यानंतर चा दुसरा घटक म्हणजे मध. माधामधील प्रोबायोटिक तत्व आणि अँटिबायोटिक गुणधर्म माउथ अल्सर वर प्रभावी ठरतात. आपण एक चमचा या प्रमाणात मध घेऊन या हळदीमध्ये मिक्स करायचे आहे.\nमित्रांनो बद्धकोष्ट यामुळे देखील तोंड येण्याचे प्रकार घडतात यासाठी एक चमचा मध आणि अर्धा चमचा हळद पावडर एक कप पाण्यामध्ये मिसळून हे पाणी दररोज सकाळ-संध्याकाळ पिल्याने अपचनाची समस्या कायमची नष्ट होते.मधा मधील प्रोबायोटीक गुणधर्म आणि हळद यामुळे पचनक्रिया ला चालना मिळते आणि अन्नपचन सुरळीत झाल्याने तोंडातील अल्सर हळूहळू कमी होत जातात.\nआता हे तयार झालेली पेस्ट तोंडातील आतील बाजूला जिभेवर स्वच्छ बोटांच्या मदतीने चोळायचे आहे. यानंतर तोंडामध्ये जिलाळ तयार होईल ती आपापल्या शक्तीनुसार तशीच साठवून ठेवायचे आहे. साधारण एक ते दोन मिनिटानंतर तिथुंकून टाकायचे आहे. असा हा सोपा घरगुती उपाय दिवसातून दोन-तीन वेळा करा आणि सोबतच हळदीचे हे पाणी देखील साधारण तीन ते चार दिवस पिल्याने तुमचा माउथ अल्सर हमखास नष्ट होईल.\nPrevious फरशी पुसताना जे पाणी वापरता त्यामध्ये हा पदर्थ मिसळा. मुंग्या, झुरळ, पाली घरात परत दिसणार नाहीत..\nNext सलमान खानसोबत काम केलेली ही अभिनेत्री लग्नाच्या 17 वर्षानंतरही आई बनू शकली नाही, अगदी चांगली कारकीर्द सुद्धा गमावली.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \nया वनस्पती ची ४ पाने खा आणि पोट दुखी,गैस ,मुतखडा यांसारख्या अनेक समस्येपासून मिळवा सुटका….\nकि’न्नर असल्या कारणाने आईने काढले होते घराबाहेर मग पायलट बनवून उज्वल केले कुटुंबीयांचे नाव\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/15th-may/", "date_download": "2022-10-04T16:17:09Z", "digest": "sha1:ZRD2X5WL5ONGWNYUI6JB5PGY7BJMX6MJ", "length": 8746, "nlines": 112, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "१५ मे – दिनविशेष | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nभारतीय वृक्ष दिन / आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन\n१७१८: जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.\n१७३०: रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.\n१८११: पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.\n१८३६: सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्‍या बेलीज बीड्‌सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.\n१९२८: मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.\n१९३५: मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.\n१९४०: दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.\n१९४०: सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे मॅक्डोनाल्डस (McDonald’s) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.\n१९५८: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३ चे प्रक्षेपण केले.\n१९६०: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४ चे प्रक्षेपण केले.\n१९६१: पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू.\n२०००: दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू – काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ जण ठार.\n१८१७: भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक देवेन्द्रनाथ टागोर . (मृत्यू: १९ जानेवारी १९०५)\n१८५९: नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्युरी . (मृत्यू: १९ एप्रिल १९०६)\n१९०३: साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग . (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७७)\n१९०७: क्रांतिकारक सुखदेव थापर . (मृत्यू: २३ मार्च १९३१)\n१९१४ – तेनसिंग नोर्गे,(चित्रित), एडमंड हिलरीसह एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करणारा.\n१९६७: अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने यांचा जन्म.\n१३५०: संत जनाबाई यांचे निधन.\n१७२९: वैशाख व. १४, शके १६५१ मराठेशाहीच्या आपत्‌प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन.\n१९९३: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा. (जन्म: २८ जानेवारी १८९९)\n१९९४: जागतिक हौशी स्‍नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचे निधन.\n१९९४: चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू पी. सरदार यांचे निधन.\n२०००: जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते सज्जन यांचे निधन.\n२००७: लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक जेरी फेलवेल . (जन्म: ११ ऑगस्ट १९३३)\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n१४ मे – दिनविशेष १६ मे – दिनविशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%89", "date_download": "2022-10-04T16:57:57Z", "digest": "sha1:B23ZYIHJCPO7QOPUQ2N6HEH5XMP3JHOL", "length": 4855, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाउ - विकिपीडिया", "raw_content": "\nΑα आल्फा Νν न्यू\nΒβ बीटा Ξξ झी\nΓγ गामा Οο ओमिक्रॉन\nΔδ डेल्टा Ππ पाय\nΕε इप्सिलॉन Ρρ रो\nΖζ झीटा Σσ सिग्मा\nΗη ईटा Ττ टाउ\nΘθ थीटा Υυ उप्सिलॉन\nΙι आयोटा Φφ फाय\nΚκ कापा Χχ काय\nΛλ लँब्डा Ψψ साय\nΜμ म्यू Ωω ओमेगा\nवाउ(डायगॅमा) हे जुन्या ग्रीक वर्णमालेतील एक अक्षर आहे. रोमन लिपीमधील f ह्या अक्षराचा उगम वाउमधूनच झाला आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०६:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathimandalkorea.com/mmk/?m=20200804", "date_download": "2022-10-04T16:08:52Z", "digest": "sha1:GD7KULKDEBKRA2C3Y52ENDJ56EAYD2KK", "length": 1457, "nlines": 32, "source_domain": "marathimandalkorea.com", "title": " August 4, 2020 – मराठी मंडळ कोरिया", "raw_content": "\n एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ \n एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ \nनिवेदन – विषय : मराठी मंडळ कोरिया श्रीगणेशउत्सव २०२०\nप्रिय म.म.को सभासद वर्ग , आपण सर्वांस कळवण्यात येते कि ह्या वर्षी कोरिया सहित सर्व जगात कोव्हीड ( covid ) महामारीची ( साथीची )...\nमराठी मंडळाची पुढील कार्यक्रमांची दर्शिका\nनवीन अपडेट्स आणि माहितीसाठी सबस्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/varun-chakravarthy-love-horoscope.asp", "date_download": "2022-10-04T15:46:56Z", "digest": "sha1:YUURGDCIKRXEYR3C2YKAPOIB5TE3GUSE", "length": 17618, "nlines": 298, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "वरुण चक्रवर्ती प्रेम कुंडली | वरुण चक्रवर्ती विवाह कुंडली Sports", "raw_content": "\nचायनीज राशि भविष्य 2022\nलाल किताब राशि भविष्य 2022\nस्टॉक मार्केट 2022 भविष्यवाणी\nतमिळ राशि भविष्य 2022\nतेलगू राशि भविष्य 2022\nकन्नड राशि भविष्य 2022\nमल्याळम राशि भविष्य 2022\nगुजराती राशि भविष्य 2022\nमराठी राशि भविष्य 2022\nबंगाली राशि भविष्य 2022\nपंजाबी राशि भविष्य 2022\nसाप्ताहिक प्रेम राशि भविष्य\nसेलिब्रिटी राशि भविष्य/ कुंडली\nशनी साडे साती रिपोर्ट\nसूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ\nलाल किताब काय आहे\nलाल किताब चार्ट ऑनलाइन\nलाल किताब कुंडली ऑनलाइन\nलाल किताब फेसबुक चर्चा\nमोफत लाल किताब इ- पुस्तक\nकेपी सिस्टम म्हणजे काय\nऑनलाइन केपी चार्ट बनवा\nकेपी होररी चार्ट ऑनलाइन\nसाई बाबा मदत करा\nगणपतीला विचारा : गणपती तुमच्यासाठी बोलतो\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » वरुण चक्रवर्ती 2022 जन्मपत्रिका\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nअपुष्ट जन्म वेळेसह डेटा वगळा\nवरुण चक्रवर्ती 2022 जन्मपत्रिका\nवरुण चक्रवर्ती प्रेम जन्मपत्रिका\nवरुण चक्रवर्ती व्यवसाय जन्मपत्रिका\nवरुण चक्रवर्ती जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nवरुण चक्रवर्ती 2022 जन्मपत्रिका\nवरुण चक्रवर्ती ज्योतिष अहवाल\nवरुण चक्रवर्ती फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nतुम्हाला एकट्याने आयुष्य व्यतीत करणे आवडणार नाही आणि जसजसे तुमचे वय वाढत जाईल तसतसा तुमचा आनंद आणि दुःख वाटून घेण्यासाठी तुम्हाला जोडीदाराची आवश्यकता भासेल. तुम्ही तुमचे घर स्वतः रचाल आणि लग्न केल्यानंतर तुमच्या घराला पूर्णत्व येईल. तुमचे घर हाच तुमचा देव असेल. जर तुम्ही स्त्री असाल तर मुले झाल्यानंतर तुम्ही पूर्ण आनंदी व्हाल. तुम्ही अर्थातच प्रेमासाठी लग्न कराल आणि जसजशी वर्ष सरत जातील तुम्ही तुमच्या जोडीदाराचा जास्तीत जास्त िवचार कराल आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही एक-दोन दिवसांचा विरहसुद्धा सहन करू शकणार नाही.\nवरुण चक्रवर्तीची आरोग्य कुंडली\nतुमच्यात भरपूर चैतन्य आहे. तुम्ही मजबूत आहाता आणि अति कष्ट घेतले नाहीत तर तुम्हाला कोणताही विकार शिवणार नाही. केवळ तुमच्यात भरपूर कष्ट करण्याची क्षमता आहे म्हणून ते केलेच पाहिजेत, असे समजण्याचे कारण नाही. स्वतःशी सौजन्याने वागा, आरोग्याच्या बाबतीत फार निष्काळजी राहू नका. व्यवस्थित काळजी घेतलीत तर उतारवयात तुम्ही तुमची पाठ थोपटाल. आजार उपटलाच तर बहुतेक वेळा तो अचानक उद्भवतो. तो आलाच तर तो प्रकट होण्यासाठी बराच काळ घेतो. थोडा खोलात जाऊन विचार केलात तर लक्षात येईल, तुम्हीच त्याला आमंत्रण दिले आहे. तो टाळता आला असता, यात संशय नाही. तुमचे डोळे हा तुमचा कमकुवतपणा आहे, त्यांची काळजी घ्या. वयाच्या पस्तीशीनंतर तुम्हाला डोळ्यासंबंधी विकार होण्याची शक्यता आहे.\nवरुण चक्रवर्तीच्या छंदाची कुंडली\nफावला वेळ जोमदारपणे घालवणे तुम्हाला आवडते आणि त्याचा तुम्ही सदुपयोग करता. तुमच्या उर्जेचा विचार करता फुटबॉल, टेनिस इत्यादी खेळ तुमच्यासाठी उत्तम राहतील आणि तुमचे कौशल्य त्यात उत्तम असेल. प्रौढ वयात तुम्हाला चालण्याचा व्यायाम जास्त आवडेल. पण चार मैल चालण्याऐवजी चौदा मैल चालण्याचा तुम्ही विचार कराल. सुट्टी घालविण्यासाठी समुद्रकिनारी बसणे आणि केवळ खाण्यापिण्यात वेळ घालवणे तुम्हाला मान्य नसते. दूरवर दिसणाऱ्या टेकड्या तुम्हाला साद घालतात आणि त्या जवळून कशा दिसतात हे पाहण्याची तुम्हाला हौस असेल.\nनायकांना सूचित करणे. दुरुस्ती करण्यास सांगणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com", "date_download": "2022-10-04T17:21:57Z", "digest": "sha1:XGS7ND5Z4SLH44Q4ZUCSKEGO5VP4Y6IV", "length": 5433, "nlines": 74, "source_domain": "marathilekh.com", "title": "Marathi Lekh: All Information in Marathi", "raw_content": "\nमुलांना काळ्या वर्णाच्या मुलींशी लग्न का करावे वाटत नाही\nऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा ॥ संत चोखामेळा महाराजांचा हा अभंग प्रसिद्ध आहे़. डोंगा …\nब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले\n2010 या वर्षाचा जून महिना 21 तारीख, कधीही न कल्पिलेला प्रसंग माझ्यासोबत घडला. बरं ते ब्रेकअप होतं की आणखी काही …\nप्रेम म्हणजे बालपण आणि त्याने स्वतःच शुद्धलेखन पूर्ण असताना माझ्यासोबत खाल्लेली छडी. प्रेम म्हणजे तुला तो आवडतो ना असं मैत्रिणीने …\nआपण स्वतःशी प्रेम कसे करू शकतो मला तर माझ्यात फक्त दोष दिसतात.\nसंपूर्ण भारतात उत्साहात साजरा करणारा हा सण दहा दिवसांचा असतो आणि हा दिवस गणेश देवाचं जन्म दिवस मानाला जातो. परंतु …\nमागच्या महिन्यात मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात मेंनहोलमध्ये वाहून जाऊन बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ. अमरापूरकर यांचा दुर्दैवी अंत झाला. …\nमुलांना काळ्या वर्णाच्या मुलींशी लग्न का करावे वाटत नाही\nब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले\nआपण स्वतःशी प्रेम कसे करू शकतो मला तर माझ्यात फक्त दोष दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/tag/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2022-10-04T17:02:07Z", "digest": "sha1:BQPDALDLQXWHMBMTSMJB4EYVV5RIMQ23", "length": 2006, "nlines": 36, "source_domain": "marathilekh.com", "title": "गंगा आली रे अंगणी Archives - Marathi Lekh", "raw_content": "\nगंगा आली रे अंगणी\nगंगा आली रे अंगणी | Ganga Aali Re Angani Marathi Lyrics गीत – ग. दि. माडगूळकर संगीत – दत्ता डावजेकर …\nमुलांना काळ्या वर्णाच्या मुलींशी लग्न का करावे वाटत नाही\nब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले\nआपण स्वतःशी प्रेम कसे करू शकतो मला तर माझ्यात फक्त दोष दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/maharashtra/solapur/102965/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8/ar", "date_download": "2022-10-04T17:14:17Z", "digest": "sha1:3DDJJ7EKSF2M7N5FIY54BFJZEVBTGPW6", "length": 8847, "nlines": 147, "source_domain": "pudhari.news", "title": "सोलापूर : दारूच्या नशेत पत्नीचा लाकडाने मारून खून | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/महाराष्ट्र/सोलापूर/सोलापूर : दारूच्या नशेत पत्नीचा लाकडाने मारून खून\nसोलापूर : दारूच्या नशेत पत्नीचा लाकडाने मारून खून\nसोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : कळमण (ता. उत्तर सोलापूर) येथे घरगुती भांडणावरून दारूच्या नशेत पती मैनोद्दीन अब्बास शेख (वय 60, रा. कळमण, ता. उत्तर सोलापूर) याने पत्नी लतिफा (वय 55) हिचा लाकडाने मारहाण करून खून केला. याप्रकरणी मैनोद्दीन याच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे निरीक्षक अरुण फुगे यांनी सांगितले.\nयाबाबत अधिक माहिती अशी, कळमण गावात मैनोद्दीन हा पत्नी लतिफा, मुलगा व सून यांच्याबरोबर राहात होता. 14 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मैनोद्दीन याचे पत्नी लतिफा हिच्याबरोबर घरगुती कारणावरून भांडण झाले. त्यानंतर मैनोद्दीन हा घराबाहेर गेला.\nतो दारू पिऊन पुन्हा घरी आला. त्यावेळी त्याने लतिफा हिला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यातून वाद वाढत गेला व दारूच्या नशेत मैनोद्दीन याने लतिफाला लाकडाने बेदम मारहाण केली. सासू लतिफाला मारहाण होत असताना सून यास्मिन शेख हिने तिला सासरा मैनोद्दीन याच्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केला. पण मैनोद्दीनने तिला शिवीगाळ करून घरातून बाहेर जाण्यास सांगितले. तसेच तिलासुध्दा मारहाण करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून यास्मिन ही घराबाहेर गेली. तिने पती समीर शेख याला फोन करून घडला प्रकार सांगितला.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nया दरम्यान डोक्यात वर्मी घाव बसल्याने लतिफा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. तिची हालचाल बंद झाल्याचे लक्षात येताच मैनोद्दीन याने तेथून पळ काढला.\nआईला मारहाण झाल्याचे समजताच समीर हा तत्काळ घटनास्थळी धावला. त्याने गंभीर जखमी लतिफाला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना लतिफाचा रात्री मृत्यू झाला.\nयाप्रकरणी यास्मिन हिने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून सासरा मैनोद्दीन शेख याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर करीत आहेत.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/31948/", "date_download": "2022-10-04T17:43:48Z", "digest": "sha1:CE3PTMFIR67T2XDRBNLNCC7OE2Q4R57T", "length": 19566, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "लिडियन संस्कृति – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nलिडियन संस्कृति : आशिया मायनरमधील नवाश्मयुगीन काळातील एक संस्कृती. प्राचीन प. ॲनातोलिया प्रदेशात हा भूप्रदेश असून त्याच्या उत्तरेस मिशीया, पुर्वेस फ्रिजिया आणि दक्षिणेस केरीया हे भूप्रदेश होते. लिडिया प्रदेश नामावरून तिला लिडियन संस्कृती म्हणतात.\nतुर्कस्तानच्या पश्चिम भागात सु. इ. स. पू. एक हजार ते इ. स. पू. पाचशे या काळात ती भरभराटीस आली. हिच्या आरंभीच्या इतिहासाची निश्चित माहिती उपलब्ध नाही. ग्रीक वाङ्‍मयात आणि ज्यू व ख्रिस्ती पुराणांत लिडियाचा उल्लेख ‘मिओनिया ’असा येतो. मिओनिअस या दैवी पुरुषापासून उत्पन्न झालेल्या तीन राजघराण्यांचा उल्लेख त्यात असला, तरी त्यांतील फक्त तिसरे म्हणजे शेवटचे घराणे इतिहासास ठाऊक आहे. मुख्यतः हीरॉडोटसच्या लेखनातून व ॲसिरियन लेखांतून त्यांची माहिती मिळते. यांचा पहिला मोठा ज्ञात राजा गायजीझ (सु. कार. इ. स. पू. ६८५-६५२) याने फ्रिजियन सत्तेचा नाश करून मर्मनाडी वंशाची स्थापना केली, सुमेरियन टोळीवाल्यांचाही पराभव केला परंतु इ. स. पू. ६५२ मध्ये गायजीझचाच पराभव करून या टोळीवाल्यांनी त्यास ठार मारले. आर्डिस याने हे संकट निवारले व त्यापुढच्या तीन राजांनी सबंध पश्चिम तुर्कस्तानावर अंमल बसविला. हेलस नदी ही त्यांची पूर्वसीमा. शेवटचा राजा क्रिसस याच्या काळात व्यापार-उदिमाची मोठीच भरभराट झाली. ग्रीस व त्याभोगतालचे प्रदेश आणि पश्चिम आशिया यांतील व्यापार लिडियामधूनच होत असे. या व्यापारातून लिडियन समाज व राजा क्रिसस यांना इतकी संपत्ती प्राप्त झाली की, क्रिसस याला ‘भूलोकावरील कुबेर’ हे बिरुद मिळाले. इ. स. पू. ५४६ मध्ये इराणचा दुसरा सायरस (इ. स. पू.५८५-५२९) याच्याशी संघर्ष उद्‍‌भवून लिडियन राज्याचा विनाश झाला. चांदीची व सोन्याची नाणी लिडियातच प्रथम वापरात आली. किंबहुना चलनाचा सर्वप्रथम उपयोग येथेच झाला. याचे मुख्य कारण म्हणजे सोने-चांदी या धातूंची विपुल प्रमाणात उपलब्धता होय.चांदीच्या नाण्यांवर वजन, राजाचे नाव, मूर्ती इत्यादी गोष्टी कोरल्या जात. ही नाणी सर्वत्र स्वीकारली जात, म्हणून व्यापार सुलभ झाला. लिडियाचा धर्म व संस्कृती ही आरंभी काहीशी स्वतंत्र दिसली आणि त्यांवर आशियाई प्रभाव आढळला, तरी पुढे ग्रीक संस्कृतीचा प्रभावच तीवर प्रबळ झालेला दिसतो. सार्डीझ या राजधानीच्या उत्खननातील अवशेषांत शिल्पांवर आरंभी फ्रिजियन व नंतर ग्रीक कलांची छाप दिसते. लिडियन धर्मात निसर्गपूजेस प्राधान्य होते. मिडिअस हा मुख्य देव. याच्याइतकाच मान सूर्यास मिळत असे. सिबली ही धरित्री देवता, सूर्य हा तिचा पुत्र व तिचा पतीही तोच मानला गेला आहे. या तिघांशिवाय ते ग्रीक देवदेवतांची पूजाअर्चा करीत असत. डेल्फायला मोठा मान असे. येथील ज्योतिषाकडून सर्व राजांनी भविष्य ऐकल्याची नोंद आहे. लिंगपूजाही प्रचलित होती. सार्डीझनजीक अनेक थडगी आहेत. त्यापैकी स्तूपासारख्या एका ढिगाऱ्याचा व्यास २१० मीटर असून त्यावर सु. तीन मीटर उंचीचे अश्मलिंग आहे. धर्मकृत्यांत पुरूष व स्त्री दोघेही पौरोहित्य करीत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/32839/", "date_download": "2022-10-04T17:09:28Z", "digest": "sha1:7UKOHX3PVSGGTSA72WEEU6TMQ7BZL42D", "length": 31753, "nlines": 235, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "विश्वस्तपद्धति – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nविश्वस्तपद्धति : (ट्रस्टीशिप). ‘विश्वस्त’ ही एक संकल्पना आहे. ज्यावेळी एखाद्या मालमत्तेचे प्रशासन किंवा विनियोग विशिष्ट हेतूने केला जावा असे अभिप्रेत असते, त्यवेळी ज्या व्यक्तीस प्रशासनाची किंवा विनियोगाची क्षमता दिलेली असेल, किंवा सुपूर्द केलेली असेल त्या व्यक्तीस ‘विश्वस्त’ असे म्हटले जाते. विश्वस्ताचे कर्तव्य हे असते, की ⇨ न्यासाच्या उद्दिष्टांप्रमाणे त्या मालमत्तेचे प्रशासन आणि विनियोग व्हावा. विश्वस्ताचा त्या मालमत्तेवर संपूर्ण ताबा असतो पण त्या मालमत्तेचे स्वामित्व मात्र त्याच्याकडे नसते. ही मालमत्ता वस्तूच्या स्वरूपात असेल, किंवा पैशाच्या स्वरूपात असेल.\n(१) विश्वस्तकल्पना ही अनेक संदर्भात पहावयास मिळते. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये काही देशांबाबत इतर देशांना विश्वस्त केले गेले. स्वायत्त नसलेल्या प्रदेशांच्या राज्यव्यवस्थेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेने केलेली योजना म्हणजे ‘विश्वस्त मंडळा’ ची (ट्रस्टीशिप कौन्सिल) पद्धती होय. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाने अशा स्वरूपाची महादेश पद्धती (मॅन्डेट सिस्टिम) निर्माण केली, तिचीच विकसित अवस्था म्हणजे, संयुक्त राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण केलेली आंतरराष्ट्रीय विश्वस्त पद्धती होय. विश्वस्त योजनेखालील प्रदेशांचा प्रत्यक्ष राज्यकारभार जरी निरनिराळ्या राष्ट्रांकडे सोपविण्यात आला असला, तरी तो संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली व संयुक्त राष्ट्रांनी ठरविलेल्या धोरणाप्रमाणे चालविणे, हे त्या राष्ट्राचे कर्तव्य असते.म्हणजेच त्या राष्ट्रांना आपल्या स्वत:च्या राष्ट्रावर जसा सार्वभौमत्वाचा हक्क असतो, तसा हक्क ह्या प्रदेशांबाबत त्यांना नसून, हा कारभार केवळ विश्वस्त (ट्रस्टी) ह्या नात्यानेच करावयाचा असतो.\nविश्वस्त योजनेची सुरूवात पहिल्या महायुद्धानंतर झाली कारण त्या युद्धात पराभूत झालेल्या देशांच्या वसाहतींच्या व्यवस्थापनाचा प्रश्‍न महत्वाचा होता. त्यांना विजेत्या राष्ट्रांच्या हाती सोपविण्याऐवजी राष्ट्रसंघाने या देशांसाठी महादेश पद्धती सुरू केली. राष्ट्रसंघाच्या सनदेमध्ये (अनुच्छेद २३ व) याबाबतची तरतूद करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांनी मान्य केलेली सध्याची विश्वस्त म्हणजे याच संरक्षणव्यवस्थेची विकसित अवस्था होय. तसे पाहिले तर, विश्वस्ताची कल्पना १८८५ च्या बर्लिन परिषदेत मांडण्यात आली होती, कारण परतंत्र वसाहतीत राहणाऱ्या लोकांच्या विकासाचा प्रश्‍न काही लोकांना महत्वाचा वाटला. १९३० साली आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने (आय्एल्ओ : इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन) परतंत्र देशांतील जनतेच्या विकासाचा प्रश्‍न हाती घेतला पाहिजे, असे मत व्यक्त केले होते.\nसंयुक्त राष्ट्रांची स्थापना झाल्यानंतर (१९४५) जुन्या संरक्षणयोजनेत सुधारणा करण्याचे ठरले, कारण राष्ट्रसंघाचे याबाबतचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. फ्रान्स आणि इंग्लंड या संरक्षक राज्यांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही. म्हणून संयुक्त राष्ट्रांनी महादेश पद्धतीऐवजी ‘विश्वस्त मंडळ’ स्थापन करण्याचे ठरवले. त्याबाबतची तरतूद संयुक्त राष्ट्रांच्या घटनेच्या अनुच्छेद ७३ मध्ये केली आहे. परतंत्र देशातील जनतेचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय विकास घडवून आणण्यासाठी काही विकसित राष्ट्रांनी त्यांचे विश्वस्त म्हणून काम करावे आणि त्यांना स्वातंत्र्याच्या मार्गास लावून द्यावे, अशी त्यामागची कल्पना होती. संयुक्त राष्ट्रांनी विश्वस्त योजनेचे काम पार पाडण्यासाठी विश्वस्त मंडळ नावाची एक कायम स्वरूपी यंत्रणा स्थापन केंली. संयुक्त राष्ट्रांच्या घटक संस्थांपैकी ती एक संस्था आहे.\nविश्वस्त मंडळाकडे विश्वस्त प्रदेश म्हणून पुढील तीन प्रकारचे प्रदेश सोपविण्यात आले: (१) पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली असलेले बहुतेक सर्व प्रदेश (नामिबिया वगळून), (२) दुसऱ्या महायुद्धकाळात दोस्त राष्ट्रांनी जिंकून घेतलेले प्रदेश आणि (३) स्वतंत्र राष्ट्रांनी स्वेच्छेने विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द केलेले प्रदेश.\nहे सर्व प्रदेश विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द करण्याचा मुख्य उद्देश भाषा, धर्म, वंश इ. भेद न बाळगता त्या प्रदेशांतील लोकांना मानवी हक्क आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वशासनासाठी लायक बनवणे हे होते.\nसंयुक्त राष्ट्रांच्या घटनेतील तरतुदींप्रमाणे विश्वस्त योजनेखाली असणाऱ्या प्रदेशांना विश्वस्त मंडळाच्या काही सभासदांकडे राज्यकारभारासाठी सोपवले जाते. विश्वस्त मंडळाची रचना पुढीलप्रमाणे असते : (१) ज्या राष्ट्रांकडे हे प्रदेश कारभारासाठी सोपविण्यात आलेले आहेत ती विश्वस्त राष्ट्रे, (२) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे पाच कायम सदस्य, (३) संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दर तीन वर्षांसाठी निवडलेली प्रतिनिधी राष्ट्रे.\nविश्वस्त मंडळ विश्वस्त योजनेखाली असणाऱ्या प्रदेशांच्या प्रगतीबाबतचे अहवाल तपासणे, तक्रारींची चौकशी करणे, प्रदेशांची पाहणी करण्यासाठी शिष्टमंडळ पाठवणे, अर्ज-विनंत्यांचा विचार करणे इ. कामे करते. विश्वस्त मंडळाच्या सभासद राष्ट्रांना प्रत्येकी एक मत असते आणि निर्णय बहुमताने घेतला जातो. मंडळाची बैठक वर्षातून दोनदा होते.\nआरंभीच्या काळात एकूण अकरा वसाहतींना विश्वस्त योजनेखाली ठेवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात सु. ५० पेक्षा जास्त देश स्वतंत्र झाले आणि आता फक्त एक-दोनच प्रदेश विश्वस्त मंडळाकडे आहेत. बहुतेक विश्वस्त प्रदेशांना टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देण्यात आले आहे.\nविश्वस्त पद्धतीमुळे जुन्याच साम्राज्यवादी देशांना त्यांच्या वसाहतीवर राज्य करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्याचा गैरवापर केला, अशी टीका केली जाते पण बहुतेक वेळा विश्वस्त पद्धतीखाली असणाऱ्या देशांना या योजनेचा फायदा झाला आणि त्यांना स्वातंत्र्य मिळाले, ही गोष्ट अमान्य करता येत नाही [ महादेश राष्ट्रसंघ संयुक्त राष्ट्रे ].\n(2) ‘विश्वस्त’ ही गांधीवादी अर्थव्यवस्थेतील एक महत्वाची संकल्पना आहे. ⇨ महात्मा गांधीनी श्रीमंतांनी संपत्तीचे विश्वस्त व्हावे स्वामी होऊ नये, अशी कल्पना मांडली होती. याचा अर्थ श्रीमंतांनी आपली मालमत्ता लोकहितार्थ वापरावी केवळ स्वत:च्या उपभोगासाठी वापरू नये, असे त्यांना अभिप्रेत होते. माणसाने आपल्या गरजा किमान ठेवाव्यात, या तत्वज्ञानाला अनुसरून त्यांची विश्वस्ताची कल्पना होती. सन्मानाने जगण्यास लागणाऱ्या संपत्तीपेक्षा जेवढी जास्त संपत्ती असेल. त्यावर श्रीमंतांनी हक्क सांगू नये त्या संपत्तीवर समाजाची मालकी असावी व ती समाज्याच्या कल्याणासाठीच वापरली जावी, असे म. गांधींना वाटत होते. या भूमिकेमागे आर्थिक समतेचे तत्व होते. भांडवलदार, संस्थानिक, जमीनदार ह्यांनी विश्वस्त कल्पना अंमलात आणल्यास समाजातील विषमता नष्ट होईल. या कल्पनेनुसार भांडवलदार स्वत:हून कारखान्यावरील मालकी हक्क सोडून देऊन विश्वत म्हणून भूमिका बजावतो व कामगारही मालकाच्या बरोबरीने विश्वस्त बनतात. या मार्गाने भांडवलशाहीचे रूपांतर समतेवर आधारलेल्या अर्थव्यवस्थेत होईल, असे म. गांधींचे मत होते. मात्र धनिकास आपल्या संपत्तीवरील हक्क सक्तीने, बळीने वा हिंसक मार्गाने सोडावयास न लावता त्याचे हृदयपरिवर्तन करून त्यास त्यागास प्रवृत्त केले पाहिजे. त्यातूनही कारखानदार विश्वस्ताची भूमिका अमान्य करू लागल्यास अहिंसक असहकार पुकारावा, असे म. गांधींनी सुचवले. विश्वस्त वृत्ती ही माणसाच्या मूलभूत चांगुलपणावर व सत्प्रवृत्तीवर भर देणारी नैतिक संकल्पना असून, तिचा उगम प्युरिटन धर्ममतामध्ये आहे. जगातील यच्चयावत वस्तूंवर अखेर परमेश्‍वराचीच सत्ता आहे माणसाला त्याने फक्त उपजीविकेचाच अधिकार दिला आहे, अशी ही धारणा होती. म. गांधींनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या उद्‌घाटन प्रसंगी १९१६ सालच्या फेब्रुवारी महिन्यात जे भाषण केले, त्यात त्यांनी विश्वस्त वृत्तीचा प्रथम उल्लेख केला. संस्थानिकांनी आपणास प्रजेच्या संपत्तीचे विश्वस्त मानून तिच्या कल्याणासाठी राज्याच्या उत्पन्नाचा विनियोग करावा, असा सल्ला त्यांनी त्या भाषणात दिला. म. गांधींचे सहकारी किशोरलाल मशरूवाला, नरहरी पारीख व प्यारेलाल यांनी ही संकल्पना स्पष्ट करण्याच्या उद्देशाने आपापसांत चर्चा करून एक मसुदा १९४२ साली स्थानबद्ध असताना तयार केला व म. गांधीनी त्यात इष्ट ते योजना प्रसिध्द करण्यात आली. म. गांधीप्रणीत सर्वोदयाच्या तत्वाज्ञानात आर्थिक व सामाजिक समतेला प्राधान्य आहे आणि त्यासाठी विश्वस्तकल्पना आधारभूत मानली आहे. [⟶ सर्वोदय ].\nचौसाळकर, अशोक साठे, सत्यरंजन\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahahelp.in/2017/11/maha-tait-2017.html", "date_download": "2022-10-04T16:10:55Z", "digest": "sha1:2Z4HS2VWFAD2DHZTUFRANFE275K2QWEX", "length": 4085, "nlines": 95, "source_domain": "www.mahahelp.in", "title": "MahaHelp: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता & बुद्धिमत्ता चाचणी MahaTAIT-17", "raw_content": "\nमहाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता & बुद्धिमत्ता चाचणी MahaTAIT-17\nमहाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी अधिसूचना\nवैशिष्ट्ये चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरूप परीक्षेचे माध्यम परीक्षेचा अभ्यासक्रम व आराखडा अभियोग्यता चाचणीकरीता उमेदवाराची अर्हता कालावधी परीक्षा शुल्क\nलेखनिक / मदतनिस घोषणापत्र\nNISHTHA Training - निष्ठा प्रशिक्षण\nLearn From Home पूर्ण संकल्पना\nअपने महाविद्यालय को खोजे\nमहत्वाची सुचना - या साईट वरिल माहिती सोबत मि सहमत असेल असे नाही.या साईटचा उद़देश्य इंटरनेटवर असणारी माहिती महाराष्ट्रातील शिक्षक, सुशिक्षित बेरोजगार व विद्यार्थांना महिती देणे व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे आहे. आणि या साईटला जोडलेल्‍या लिंक मध्‍ये मुळात बदल अथवा हॅक झाल्‍यास त्‍याला मि जबाबदार राहणार नाही.\nContact for Other Details on, Email- mahahelp1@gmail.com. नियमितपणे अपडेट होणाऱ्या या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईट ला नियमितपणे भेट देत रहा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/ncp-mla-rohit-pawat-meet-injured-govinda-prathamesh-sawant-in-kem-hospital-mumbai-vvg94", "date_download": "2022-10-04T17:25:28Z", "digest": "sha1:NFIK5RHGE2XGVMNNIYTFRFPEV2W7TUL5", "length": 8085, "nlines": 63, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Rohit Pawar News | रोहित पवारांनी रुग्णालयात घेतली जखमी गोविंदाची भेट", "raw_content": "\nजखमी गोविंदा प्रथमेश सावंतची शिंदे सरकारकडून उपेक्षा; रोहित पवारांनी केली 'ही' मागणी\nशिंदे सरकारने गोविंदा प्रथमेश सावंतला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.\nRohit Pawar News : दहीहंडी उत्सवात गंभीर जखमी झालेल्या करीरोड येथील गोविंदा प्रथमेश सावंत हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचा स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संघर्ष सुरूच आहे. प्रथमेश सावंतवर गेल्या महिन्याभरापासून केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच करी रोड येथील साईभक्त क्रिडा मंडळाचा गोविंदा प्रथमेश सावंत याची मुंबईत (Mumbai) केईएम रुग्णालयात जाऊन आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भेट घेतली. शिंदे सरकारने गोविंदा प्रथमेश सावंतला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.\nबाप पळवणारी टोळी महाराष्ट्रात फिरतेय; उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका\nदहीहंडी उत्सवात गंभीर जखमी झालेल्या करीरोड येथील गोविंदा प्रथमेश सावंत याच्यावर गेल्या महिन्याभरापासून उपचार सुरू आहेत. याच प्रथमेशची आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली.त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.\nरोहित पवार म्हणाले, 'प्रथमेश हा जखमी झाल्याने त्याच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहेच. त्याचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीतही आलं आहे. त्याची एक बहिण शिक्षण घेत आहे. आज प्रथमेश याच्या घरामध्ये कमावती व्यक्ती केवळ त्याचे काका हेच एकमेव अएसल्याने त्यांच्यावरच संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक भार पडत आहे'.\n'प्रथमेश हा भविष्यात त्याच्या कुटुंबाचा आधार असून तो आज रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. तो लवकर बरा व्हावा,अशी माझी सदिच्छा आहे. प्रथमेशच्या कुटुंबावर ताण असल्यामुळे जखमी गोविंदांना देण्यात येणारी सरकारने घोषित केलेली रक्कम प्रथमेशच्या कुटुंबाला लवकरात लवकर द्यावी', अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.\n'हॉस्पिटलमधून घरी गेल्यानंतर त्याला संपूर्ण बरं होण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे. तोपर्यंत त्याला खऱ्या अर्थाने आर्थिक मदतीची गरज भासणार आहे. याचा सरकारने विचार करून त्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी. सरकारने प्रथमेश याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस नोकरी दिल्यास त्याच्या कुटुंबालाही सुरक्षा मिळेल', असेही ते म्हणाले.\nबाळासाहेबांनी सत्तेसाठी विचारधारा बदलली नाही; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला\n'प्रथमेशला भेटायला गेलो असताना एक प्रकर्षाने जाणवली आणि ती नमूद करायला पाहिजे. ती म्हणजे मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उत्तम सेवा दिली जाते. येथील डॉक्टर मंडळी, नर्स आणि इतर स्टाफ हे सर्वजण चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत', असेही रोहित पवार म्हणाले.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/india-news/har-ghar-tiranga-terrorists-family-hoisted-the-tricolor-at-home/articleshow/93566607.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2022-10-04T17:10:56Z", "digest": "sha1:56NMKDBCGN7BKWY6UIGTX4QSIKY4CN6K", "length": 13919, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nदहशतवाद्याच्या कुटुंबीयांनी फडकावला तिरंगा; स्वातंत्र्यदिनी मुलाला दिला महत्त्वाचा संदेश\nIndependence Day 2022: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वत्र देशभक्तीपूर्ण वातावरण दिसून येत आहे. घराघरांवर तिरंगा डौलाने फडकत आहे. श्रीनगर येथेही एका दहशतवाद्याच्या कुटुंबीयांनी घरावर तिरंगा फडकावला आहे.\nश्रीनगरः दहशतवादी शाहनवाज याच्या कुटुंबीयांनी 'आझादी का अमृतमहोत्सव' या उपक्रमांतर्गत घरावर राष्ट्रध्वज फडकावला आहे. शाहनवाज याचे कुटुंबीय अजूनही भारतात राहतात. त्याच्या या कृतीने सारेच आश्चर्यचकित झाले आहेत. यावेळी शाहनवाजच्या वडिलांनी त्याला एक संदेशही दिला आहे. (Jammu Kashmir News)\nरविवारी शाहनवाजच्या कुटुंबीयांनी घरी राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी शाहनवाजला एक महत्त्वाचा संदेशही दिला. मुलाने दहशतवादाचा मार्ग सोडून पुन्हा भारतात यावे, अशी शाहनवाजच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. आमचं सगळं हिंदुस्तानात आहे. पाकिस्तानशी आमचा कोणाताही संबंध नाही, असंही ते यावेळी म्हणाले.\nशाहनवाज कंठचे २२ वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर त्याला प्रशिक्षण देत दहशतवादी बनवले होते. आपला मुलगा पुन्हा भारतात परतावा व त्याने दहशतवादाच्या दलदलीतून बाहेर पडावे, अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आजच्या अमृत महोत्सवी दिनाच्या निमित्ताने त्यांनी शाहनवाजला पुन्हा परतण्याचे आवाहन केलं आहे.\nवाचाः भारत माता की जय अभूतपूर्व ‘अमृत’ अनुभव; ऐतिहासिक शनिवार वाड्यावर मध्यरात्री फडकला तिरंगा\nकिश्तवाडयेथील हुलर गावात राहणारे अब्दुल रशीद कंठ आणि त्यांचा दुसरा मुलगा नवाज कंठ यांनी रविवारी नगर परिषदचे अध्यक्ष सज्जाद यांना फोन करुन तिरंगा देण्यास सांगितलं. नगर परिषद अध्यक्ष सज्जाद हे यांनी तिरंगा दिल्यानंतर कुटुंबीयांसोबत घरावर मोठ्या दिमाखात ध्वजारोहण केले.\n२०००मध्ये दहशतवादी शाहनवाजला घेऊन गेले होते. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता नव्हता. २०१५पर्यंत कधीतरी त्यांच्याशी संपर्क होत होता. मात्र, त्यानंतर आजपर्यंत त्यांच्यासोबत काहीच संपर्क झालेला नाही. आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी आम्ही आमच्या मुलाला परत येण्याचं अवाहन करत आहोत. असं, शाहनवाजचे वडील अब्दुल रशीद कंठ यांनी म्हटलं आहे.\nवाचाः पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे ठरतोय मृत्यूचा सापळा; दीड वर्षात १२५ प्रवाशांचा मृत्यू, २११ जण जखमी\nदरम्यान, जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी १९वर्षीय तरुणाला अटक रविवारी अटक केली. हा तरुण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील हँडलर्ससोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हबीबुल इस्लाम उर्फ सैफुल्ला असे या तरुणाचे नाव आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या महंमद नदीम (वय २५) याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे ‘एटीएस’ने केलेल्या तपासादरम्यान हबीबुल इस्लामपर्यंत पोलिस पोहोचले. हे दोघेही जैश-ए-महंमदशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.\nमहत्वाचे लेखIndependence Day:स्त्रियांचा अपमान करण्याची सवय सोडा, मुलगा आणि मुलीला समानतेने वागवा: पंतप्रधान मोदी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nक्रिकेट न्यूज रोसूने रडवले... भारताची चिंता वाढली, गोलंदाजांची धुलाई करत आफ्रिकेचा धावांचा डोंगर\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nजळगाव विजेच्या खांब्यावर चढला, शॉक लागल्याने खाली कोसळला; उपचारादरम्यान अनर्थ घडला...\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nमुंबई दसरा मेळाव्याची जय्यत तयारी, शिंदे गटाने भरली १० कोटींची कॅश, फक्त १०० रुपयांत साखर-तेलासह ४ वस्तू मिळणार... वाचा, मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन\nदेश Breaking : उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना, वऱ्हाड घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, बचावकार्य सुरु\nदेश राजस्थानात घडतंय बिघडतंय, गहलोत समर्थक मंत्र्याची पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी बॅटिंग\nमुंबई अनिल देशमुखांना ११ महिन्यांनी जामीन मिळवून देणारे वकील कोण काय केला बिनतोड युक्तिवाद, वाचा...\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2022-10-04T16:41:57Z", "digest": "sha1:HENM2HB5CG4XJP2FINQBTR4BFUAF6IQ6", "length": 6129, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तानसेन - विकिपीडिया", "raw_content": "\nतानसेन ऊर्फ रामतनु ऊर्फ तन्नामित्र (जन्म - इ.स. १४९३, बेहट, ग्वाल्हेर - मृत्यु - २६ एप्रिल १५८९) हे अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक रत्न होते. तानसेन हे संगीतशास्त्रात निपुण होते. त्यांना 'मियां तानसेन' असे सुद्धा म्हणत.\nतानसेनच्या वडिलांचे नाव मकरंद पांडे होते. गुरू हरिदास हे तानसेन यांचे गुरू होते. त्यांच्याकडे तानसेनने सुमारे १० वर्षे संगीताचे शिक्षण घेतले.\nतानसेन एक उत्तम गायक होता. त्यामुळे रेवा संस्थान नरेश राजा रामचंद्र यांनी तानसेन यांना राजगायक म्हणुन ठेवून घेतले. व नंतर अकबर बादशहाला प्रसन्न करण्यासाठी भेट म्हणून तानसेनला देउन टाकले.\nतानसेन हे अकबर बादशहा याच्या दरबारातील नवरत्नापैकी एक होते. त्यांच्या पत्नीचे नाव हुसेनी होतो. त्यांना चार मुले व एक मुलगी होती. सुरतसेन, शरदसेन, तरंगसेन व विलास खान आणि मुलगी सरस्वती असे होते.\nतानसेन यांनी निर्माण केलेले शास्त्रीय संगीतातले राग[संपादन]\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nइ.स. १४९३ मधील जन्म\nइ.स. १५८९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०२२ रोजी २२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/forests-and-sanctuary/", "date_download": "2022-10-04T15:43:16Z", "digest": "sha1:7NCNKP6I65HK2VXFFFICVNM665LUKTKZ", "length": 168515, "nlines": 314, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "जंगले आणि अभयारण्ये | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nपैठणची स्वत:ची अशी एक ओळख आहे. शालीवाहन राजाची राजधानी म्हणून पैठण शहराचे महत्व वेगळे आहे. राजा रामदेवरायच्या काळात ज्या शहराला दक्षिण काशी म्हणून ओळख मिळाली ते हेच पैठण. औरंगाबाद पासून दक्षिणेकडे 50 कि.मी अंतरावर असलेला पैठण तालुका गोदावरी नदीच्या तीरावर वसला आहे. पैठण तालुक्याला मराठवाड्याचं प्रवेशद्वार असंही म्हणतात. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे समाधीस्थळ याच शहरात आहे. नाथषष्टीच्या निमित्ताने येथे मोठी यात्रा भरते. लाखोच्या संख्येने वारकरी या यात्रेत सहभागी होतात. येथेच संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते.\nपदरावरती नाचरा मोर विणणाऱ्या गर्भ रेशमी पैठणीचं शहर पैठण. या शहराची आणखी एक ओळख आहे. ती म्हणजे रंगी-बेरंगी पक्षांचं आश्रयस्थान असलेलं जायकवाडी पक्षी अभयारण्य. हजारो स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षांनाही नाथसागराच्या जलाशयाचं आकर्षण आहे.\nदक्षिण गंगा म्हणून ज्या गोदावरीला मान मिळाला, त्या गोदावरीवर बांधलेला प्रकल्प मराठवाड्याच्या विकासाला संजीवन देणारा ठरला. सुमारे 55 कि.मी लांब आणि 27 कि.मी रुंद असा अथांग जलाशय सपाट जमिनीवर पसरलेला असल्याने त्याला उथळ बशीसारखं रुप मिळालं आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, पैठण, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासे तालुक्यातील मिळून 118 गावातील 34105 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. जलाशय क्षेत्रात झाडोरा कमी असला तरी जलाशयाच्या बाहेरच्या बाजूने लिंब, आंबा, जांभूळ, चिंच, वड, ऊंबर, शिसम, सुबाभूळ, आमलतारा चंदन यासारखी झाडं आहेत. 10 ऑक्टोबर 1986 रोजी हे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.\nनाथसागर जलाशयात माशांच्या 50 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. पाणपक्ष्यांना प्रिय असणारी दलदल, शेवाळ, पानवनस्पती, छोटे मासे, कीटक या खाद्य पदार्थांची आणि वैविध्यपूर्ण जलीय अधिवासाची विपुलता यामुळे नाथसागराचा जलाशय देशी-विदेशी पक्ष्यांचे माहेरघरच बनला आहे.\nकायम वास्तव्यास असलेल्या 200 प्रजातींच्या पक्षांशिवाय हिवाळ्याची चाहूल लागताच विविधरंगी मनोहरी पक्षी नाथसागर जलाशयाच्या आश्रयास येतात. दक्षिण आफ्रिका, नेपाळ, तिबेट, चीन, रशिया येथून दरवर्षी येणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांच्या 70 च्या आसपास प्रजाती इथं पहायला मिळतात.. फ्लेमिंगो, पिनटेल, शॉवेलर, व्हीजन, कॉमन टिल, ब्ल्यू विंगटिग, सॅडपायपर, स्टील करल्यू, रफ अॅन्ड रिव्ह असे अनेक प्रजातीचे पक्षी जायकवाडी जलाशयावर पहायला मिळातात. त्याशिवाय राखी बदक, काळा शेराटी, पांढरा शेराटी, पाणडुबा, पाणकावळे, वंचक, जांभळा, बगळा, कठेरी, चिलावा, मुग्धबलाक, रंगीत चमचा, सागरी घार, करकोचे, रोहित, तुतारी, गरुड, मैना, पोपट, दयाळ, खाटिक, कोकिळ, शिंपी, सुतार, तांबट, भारद्वाज, सातभाई, सुर्यपक्षी सारखे अनेक पक्षी आपल्याला इथे दिसतात. पाणमांजर, भेकर, मुंगूस, ससे, उदमांजर, काळवीट यासारख्या अन्य वन्यजीवांचे दर्शनही आपल्याला होते. इथे फुलांच्याही 37 प्रकारच्या प्रजाती आहेत.\nऑक्टोबर ते फेब्रुवारी अखेर पर्यंत वास्तव्यास असलेले हे पक्षी आपल्या लकबी आणि लक्षवेधी हालचालींनी पक्षीप्रेमींना आपल्याकडे आकृष्ट करतात. एक संतपीठ म्हणून पैठण शहरात भक्तगणांची नेहमीच वर्दळ असते. त्या आणि खास पक्षीदर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी हा परिसर नेहमीच गर्दीने फुललेला दिसतो. संत ज्ञानेश्वर उद्यानात रात्री सूर्यास्तानंतर संगीत आणि प्रकाशाच्या रोषणाईवर पाण्याचे होणारे जलनृत्य आपल्याला मोहून टाकते.\nखरं तर आपण जेंव्हा पर्यटनाला जायचा विचार करतो तेंव्हा कमी वेळेत जास्तीत जास्त स्थळं कशी पाहाता येतील असा आपला प्रयत्न असतो. पण तुम्ही जर औरंगाबादला पर्यटनाला जाण्याचा विचार करत असाल तर भरपूर निवांत वेळ काढून जा असंच मी म्हणेन… केवळ एक किंवा दोन दिवसात इथल्या सगळ्याच गोष्टी पाहाता येत नाहीत इतका हा जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने समृद्ध आहे. हिवाळा हा पर्यटनासाठी आणि जायकवाडी पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी उत्तम ऋतू आहे. औरंगाबादसह पैठणमध्ये खाजगी-सरकारी निवास व्यवस्था उपलब्ध आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्याला जाण्यासाठी पैठणला जावे लागते. पैठण शहर औरंगाबाद हून 50 कि.मी आणि अहमदनगरहून 75 कि.मी अंतरावर आहे.\nगिरीभ्रमण आणि वनपर्यटनाचा एकत्र आनंद घ्यायचा असेल तर हा दुग्धशर्करा योग आपल्याला नरनाळा अभयारण्य आणि किल्ल्याला भेट दिल्यानंतर अनुभवायला मिळतो. भारतीय पुरातत्त्व खात्याने संरक्षित केलेला नरनाळा किल्ला स्थापत्यकलेचा उत्तम नमूना आहे. अकोला जिल्ह्यापासून 60 कि.मी अंतरावरचं हे ठिकाण सातपूडा पर्वतरांगेत वसलेलं असून ते मेळघाट आणि वान अभयारण्याचा मधला दुवा आहे किंवा मेळघाट अभयारण्याचं दक्षिणेकडंचं प्रवेशद्वार आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अकोला जिल्ह्यात नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे.\nसमुद्र सपाटीपासून हजार मीटर ऊंचीवरच्या किल्ल्याला पर्यटक वर्षभर भेट देतात. हा किल्ला गोंड राजाने बांधल्याचे सांगितले जाते किल्ल्याचा ताबा वेगवेगळ्या राजवटींकडे राहिल्याने त्या त्या राजवटीचा स्थापत्य कलेचा प्रभाव किल्ल्यावरील बांधकामात पाहण्यास मिळतो. त्यातल्या शहानूर (वाघ दरवाजा), मेहंदी, महाकाली (नक्षी दरवाजा), अकोट, आणि दिल्ली दरवाजा यावर बहमनी स्थापत्य शैलीचा प्रभाव पडलेला प्रकर्षाने जाणवतो. महाकाली (नक्षी दरवाजा) दरवाजाच्या वरच्या भागात बहमनी काळातील दोन शिलालेख कोरलेले दिसतात. त्यातल्या वरच्या शिलालेखात तो दरवाजा घडविल्याची तारीख हिजरी सन ८९२ (इ.स.१४९७) असा उल्लेख आहे तर खालच्या लेखात गाझी सुलतान शहाब-उद-दुनिया वाद-दिन महमूद शाह याच्यासाठी आशीर्वचन लिहिलेले आहे.\nकिल्ल्यावरील महत्त्वाच्या बांधकामांमधे गजशाळा, अंबर महाल, जनानखाना, जामा मशिद, तेलाचे आणि तुपाचे टाके, नगारखाना, खुनी बुरुज, कारखाना यांचा समावेश होतो.. किल्ल्यावर काही नवगज तोफा पडलेल्या आढळतात. त्यांची शैली आणि घडविण्याचे तंत्र वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे जाणवते.\nहा किल्ला 392 एकर जमिनीवर वसला आहे. त्याला 36 कि.मी.ची तटबंदी आहे. 22 दरवाजे आहेत आणि 36 बुरूज आहेत. पावसाच्या पाण्याची साठवण करण्याची आणि ड्रेनेजची उत्तम व्यवस्था इथे दिसून येते. एकूण 22 मोठ्या टाक्या अशा पद्धतीने बांधल्या आणि एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत की ज्यामुळे ऊंचावरच्या टाकीतले पाणी खालच्या ऊंचीवरील टाकीत आपणहून पडत राहाते, साठते. पावसाच्या पाण्याचा थेंबही वाया जाणार नाही अशी रचना इथे करण्यात आली आहे जी खूप कौतुकास्पद आहे.\nअकोला गावच्या सान्निध्यामुळे मुंबई, नागपूर तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे पर्यटक सुखावून जातात. अकोट आणि अकोल्यापासून बस आणि टॅक्सी सेवा उपलब्ध आहे. अभयारण्यात जाण्यासाठी शहानूर हे प्रवेशद्वार ७ कि.मी. अंतरावर आहे. शहानूर हे अकोट-हर्सील राज्य महामार्गावरच्या पोपकोहेडाशी (६ कि.मी.) जोडलेले आहे. राहण्यासाठी वन विभागाची निवास व्यवस्था आहे. त्याचे आरक्षण उप वनसंरक्षक अभयारण्ये विभाग, अकोट यांच्याकडून होते.\nमुंबईपासून अंतर ६१० कि.मी. जवळचा विमानतळ नागपूर इथे आहे.\nजवळचे रेल्वे स्थानक ४५ कि.मी. वरील अकोला हे आहे.\nअकोट आणि अकोला हे नागपूर तसेच राज्यातील इतर गावांशी बस सेवेने जोडलेले ठिकाण आहे. राज्य परिवहनाच्या बस अकोला ते नरनाळा नियमित धावतात.\nनरनाळा किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना खूप सारे वन्यजीव विश्व जवळून पाहता येते. त्यात सांबर, हरीण, काळवीट, जंगली मांजर या आणि अशा अनेक प्राण्यांचा समावेश आहे. तसेच या प्रदेशात जवळजवळ १५० प्रजातींच्या पक्षांची नोंद घेतली गेली आहे ज्यात गरुड, शिकार, घुबड, मैना, खंड्या, वेडा राघू असे असंख्य पक्षी आहेत. या ठिकाणी विविध दुर्मिळ जातीचे सरपटणारे जीवसुद्धा पहायला मिळतात, जसे की सरडे, घोरपडी, वाळवीचे वारूळ, इ. त्याचबरोबर अनेक औषधी वनस्पती ज्यात हिरडा, लाजवंती, सफेद मोस्ती, कोरफड, अश्वगंधा, शतावरी, बेहडा, धोड यांचा समावेश आहे. या ठिकाणी भेट देण्यास उत्तम कालावधी हा ऑक्टोबर ते मे असा आहे.\nजवळ भेट देता येईल असे\nफिरण्यासाठी भरपूर वेळ असेल तर जवळच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला, गावीलगड किल्ल्याला आणि चिखलदऱ्याला भेट देता येते. नरनाळा या ठिकाणापासून शेगाव फक्त सुमारे ८१ कि.मी अंतरावर आहे. संत गजानन महाराजांच्या भक्तांना आपल्या आराध्याच्या दर्शनाबरोबर वन आणि नरनाळा गिरी भ्रमण नक्कीच आवडेल इतकं हे पर्यटनस्थळ निसर्गरम्य आहे.\nलेखक: डॉ. सुरेखा म. मुळे,\nचिंकारा हा काळवीटापेक्षा लहान, अंगाने नाजूक पण तितकाच चपळ आणि देखणा प्राणी आहे. नराची ऊंची खांद्यापाशी 2 फुट असते आणि शिंगे दहा अकरा इंचापर्यंत वाढतात. काही माद्यांना शिंगे असतात काहींना नसतात. पाण्याशिवाय खुप दिवस काढू शकत असल्याने उजाड – वाळवंटी प्रदेशातही याचा आढळ आहे. चिंकाऱ्याचे कळप काळवीटापेक्षा लहान असतात. चिंकाऱ्यांचा सर्वात मोठा कळप 10 ते 20 जणांचा असतो तर सर्वात छोटा 3 ते 4 जणांचा. आपल्या प्रदेशाची सीमा निश्चित करण्यासाठी नर ठराविक जागी लेंड्या टाकून प्रदेशनिश्चिती करतो असं म्हटलं जातं.\nअशा या चिंकारा हरणासाठी महाराष्ट्र शासनाने दि. 19 ऑगस्ट 1997 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याच्या सुपे गावातील 514.55 हेक्टरचे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित केलं. सुपे हे ऐतिहासिक पाऊलखुणा जपणारं गाव आहे. मालोजीराव भोसले यांची सुपे ही जहांगिरी.\nया प्रदेशात फक्त 300 ते 350 मि.मि पाऊस पडतो. त्यामुळे येथे दक्षिण उष्णकटिबंधीय शुष्क काटेरी झुडपी वने आढळतात. वन विभागाने येथे मागील काही वर्षांपासून मृद व जलसंधारणाची कामे केल्यामुळे वन्यजीवांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.\nमयुरेश्वरमधील चिंकाऱ्यांची संख्या वाढली\nमयुरेश्वर अभयारण्यात इतर प्राण्यांसोबतच चिंकारा जातीच्या हरणांची संख्याही लक्षणीयरित्या वाढल्याचे प्राणी प्रगणनेतून दिसून आले आहे. वनविभागाच्या उपाययोजना तसेच स्थानिकांच्या जागरुकतेमुळे हे शक्य झाले आहे.\nतालुक्याचा काही भाग अवर्षण प्रवण असला तरी या भागात गवताची मैदाने आहेत. ही गवताची मैदानेच चिंकारा हरणांची नैसर्गिक अधिवासाची ठिकाणे आहेत. बारामती शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरात तांदुळवाडी गावच्या हद्दीत चिंकारा वन उद्यान व सावळ गावच्या हद्दीत पक्षीनिरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. चिंकारा उद्यानामध्ये चिंकारा जातीच्या हरणांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर या उद्यानात औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये आवळा, कांचन, बेहडा, हिरडा, फणस, कोकम, करवंद, कण्हेर याचा समावेश आहे.\nमयुरेश्वर अभयारण्यात सन 2015 मध्ये झालेल्या प्राणी प्रगणनेत 257 चिंकारांची नोंद झाली आहे. यामध्ये 138 माद्या, 92 नर तर 27 पाडसांचा समावेश आहे. त्या आधीच्या प्रगणनेपेक्षा ही संख्या सुमारे 70 टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती येथील वनाधिकारी देतात. चिंकारा हरणांची संख्या वाढण्यासाठी येथे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.\nया परिसरात ससे, खोकड, खार, लांडगा, तरस, घोरपड यासारखे प्राणीही आढळून आले आहेत. त्याचबरोबर गरूड, वेडा राघू, गांधारी, कापशी, तुरेवाला चंडोल, मोर, कावळा, चिमणी, तितर, खाटीक, टिटवी, पाणकोंबडी, कोतवाल हे पक्षीही मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.\nमयुरेश्वर अभयारण्यालगत असणाऱ्या तालुक्यातील वडाणे, शिर्सुफळ, कानडवाडी येथेही स्वतंत्र प्राणी प्रगणना करण्यात आली. येथे 30 चिंकारांसह इतर प्राण्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती वनाधिकारी यांनी दिली आहे.\nमयूरेश्वर अभयारण्याचे क्षेत्र हे काटवनाचे क्षेत्र आहे. अभयारण्यात शिरताच बाभळीची आणि थोडं पुढं गेल्यास बोरांची खुरटी झाडं दिसू लागतात. मातीच्या रस्त्यावरून जातांना वन विभागाच्या पाणवठ्यावर सकाळी विविध पक्षी दिसतात. निम, सिसू, खैर, हिवर, बोर, बाभूळ कुसळी वृक्षांबरोबर माखेल, पवन्या, प्रजातीचे गवतही येथे पहायला मिळते. ऑगस्ट ते मार्च हा कालावधी अभयारण्यास भेट देण्याचा उत्तम कालावधी आहे.\nजेजुरीचा खंडोबा येथून 25 कि.मी अंतरावर आहे. भूलेश्वर मंदिर 7 कि.मी, पुरंदर किल्ला 35 कि.मी तर मोरगावचा गणपती 8 कि.मी अंतरावर आहे. मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीचेच नाव या अभयारण्याला नाव देण्यात आले आहे. दुर्मिळ चिंकारा पाहायचा असेल तर एकदा तरी या अभयारण्याला भेट द्यायलाच हवी.\nपुण्यापासून पुणे-सोलापूर राज्यमार्गाने 72 कि.मी., बारामतीपासून मोरगाव मार्गे 43 कि.मी.\nहिरव्या रंगाच्या नाना छटा, फुलांचे विविध रंग आणि आकार पाहात निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त भटकायचं आहे मग कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात जायलाच हवे. गवा हा इथला बघण्यासारखा प्राणी आहे. राधानगरी अभयारण्याचा समावेश जागतिक वारसास्थळामध्ये करण्यात आला आहे. जगातील 34 अतिसंवेदनशील ठिकाणांपैकी पश्चिम घाटात राधानगरी अभयारण्य येते.\nदक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा सह्याद्रीमधील हा महत्वाचा जंगलपट्टा आहे. याचा निमसदाहरित जंगलात समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस असणाऱ्या राधानगरी अभयारण्याचा परिसर 351 चौ.कि.मी.चा आहे. याची समुद्रसपाटीपासूनची ऊंची 900 ते 1 हजार फूट असून येथे सरासरी पर्जन्यमान 400 ते 500 मि.मी आहे. दाजीपूरचे जंगल हे राधानगरी अभयारण्याचाच एक भाग आहे. कोल्हापूर संस्थानचे महाराष्ट्र राज्यात विलीनीकरण झाल्यानंतर 1958 ला दाजीपूर जंगलाची दाजीपूर गवा अभयारण्य म्हणून नोंद करण्यात आली. हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले अभयारण्य आहे. राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या भोवतीच्या जंगल परिसराला 1985 ला राधानगरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. येथील घनदाट जंगलाचे पट्टे डंग या नावाने ओळखले जातात. येथील डोंगरमाथ्यावर जांभ्या खडकांचे मोठे सडे आहेत. सड्यांवर व सड्यांच्या भोवताली असणाऱ्या दाट जंगलामधील जैवविविधता प्रचंड संपन्न अशी आहे.\nनिमसदाहरित व पानगळीच्या मिश्र जंगल प्रकारामुळे हे वन असंख्य प्रजातींचे आश्रयस्थान झाले आहे. डोंगरातील दऱ्याखोऱ्यात घनदाट जंगल, विस्तीर्ण सडे आणि गवताळ कुरणात असंख्य प्रजातीचे वृक्ष, वेली, झुडपे, बुरशी आढळून येते. अभयारण्यात 1500 पेक्षा जास्त फुलझाडांच्या प्रजाती आहेत. भारताच्या द्विपकल्पामधील प्रदेशनिष्ठ 200 प्रजाती या भागात असून 300 पेक्षा जास्त औषधी वनस्पती इथे आहेत. येथे 36 प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद झालेली आहे. वाघ, बिबळ्या, लहान हरिण, रानकुवा, अस्वल, गवा, सांबर, भेकर, चौसिंगा, रानडुक्कर, साळिंदर, उजमांजर, खवले मांजर, लंगूर याबरोबरच वटवाघळाच्या तीन प्रजातीही येथे आढळतात.\nपक्षी निरीक्षणासाठी राधानगरी अभयारण्य अप्रतिम ठिकाण आहे. येथे 235 प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. तीन प्रकारची गिधाडे येथे वास्तव्यास आहेत. जगात फक्त पश्चिम घाटात आढळणाऱ्या पक्ष्यांपैकी 10 प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. अभयारण्यातील सांबरकोड, कोकण दर्शन पाँईट, सावदें, काळम्मावाडी धरण, उगवाई देवी मंदिर, ही स्थळे पक्षी निरीक्षणासाठी उत्तम आहेत. 121 प्रजातींच्या फुलपाखारांची नोंद राधानगरीत झाली आहे. सदर्न बर्डविंग हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू (190 मी.मी.) असून ग्रास ज्येवेल हे सर्वात लहान फुलपाखरू (15 मी.मी.) आहे हे दोन्ही फुलपाखरू राधानगरी अभयारण्यात आढळतात. हजारोंच्या संख्येने एकत्र जमून स्थलांतर करणारी ब्ल्यू टायगर, ग्लोसी टायगर, स्ट्राईप टायगर ही फुलपाखरे याठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येतात.\nसरिसृप गटात राधानगरी अभयारण्यात वेगवेगळ्या जातींच्या पाली, सरडे, साप-सुरळी, देवगांडूळ, उभयचर प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे बेडूक आपल्याला इथे भेटतात. पालीच्या नव्या प्रजातीची पहिली नोंद राधानगरीत झाली असून तिचे नामकरण Cnemaspis Kolhapurensis असे करण्यात आले आहे. अभयारण्यात 33 प्रकारच्या सापांची नोंद आहे. ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक, एरिक्स व्हिटेकरी, पाईडबेली शिल्डटेड या सापांची नोंद येथे झाली आहे. गोवा आणि कर्नाटकच्या संरक्षित भागाला लागून असलेले हे अभयारण्य ट्रेकर्सच्या पसंतीचे ठिकाण आहे. दाजीपूरला शासनाचे रिसॉर्ट आहे.\nकोल्हापूर सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीमेवर राधानगरी तालुक्यामध्ये कोल्हापूरपासून साधारणत: 80 कि.मी. अंतरावर हे अभयारण्य वसले आहे. जवळचे विमानतळ कोल्हापूर आणि बेळगाव आहे तर जवळचे रेल्वेस्टेशन कणकवली आणि कोल्हापूर आहे. कोल्हापूर-राधानगरी-दाजीपूर हे अंतर 80 कि.मी चे असून निपाणी –राधानगरी-दाजीपूर हे अंतर 70 कि.मी.चे आहे. कणकवली- दाजीपूर-राधानगरी हे अंतर 60 कि.मी.चे आहे.\nदाजीपूर, राधानगरीला भेट दिल्यानंतर जवळ बिसन राष्ट्रीय उद्यान, स्वामी गगनगिरी महाराज मठ, राधानगरी धरण, फोंडा घाट आणि शिवगड किल्लाही आपण पाहू शकतो. महाराष्ट्रातील सर्वात पहिले असलेले हे अभयारण्य अनेक नद्यांनी वेढलेले आहे. भोगावती, दूधगंगा, तुळशी, कळमा, दिर्बा या नद्या अभयारण्यातून वाहतात. नंतर हे सर्व प्रवाह कृष्णेला जाऊन मिळतात. अंजन, जांभूळ, हिरडा, आवळा, पिसा, ऐन, किंजळ, आंबा, कुंभ, कटक, उंबर, गेळा, बिब्बा यासारखे वृ्क्ष तर कारवी, शिकेकाई, गारंबी, धायटी, मुरूडशेंग, करवंद, बेगाटी, रानमिरी, नरक्या अशा काही वेली आणि झुडुपांसह औषधी वनस्पतींची येथे रेलचेल आहे. अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी नोव्हेंबर ते मार्च असा आहे. तर मग कधी जाताय राधानगरी अभयारण्य पाहायला \nरामलिंगला जायचं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच उस्मानाबादच्या दिशेने रवाना झालो. पहाटेचा गार वारा मन प्रसन्न करत होता. रामलिंगला जाण्याआधी येडेश्वरीचं दर्शन घ्यायचं ठरलं. देवीचं मंदिर लांबूनच दिसलं… हिरवागार डोंगर आणि झाडांच्या गर्दीतून मंदिराचा डोकावणारा कळस खूप छान दिसत होता. 200 पायऱ्या चढायच्या होत्या. ‘गार डोंगराची हवा अन् आईला सोसना गारवा’… आराधी लोकांचं गाणं आणि त्याला संबळाची जोड, व्वा मन आनंदून गेलं. देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही रामलिंगला जायला निघालो.पोचण्याचा मार्ग\nरामलिंग, उस्मानाबादपासून 20 कि.मी तर बीडपासून 95 कि.मी अंतरावरचं ठिकाण. अतिशय सुंदर वनपर्यटन स्थळ. पूर्ण परिसर गर्द हिरवाईने नटलेला.. येडेश्वरीच्या मंदिराला पायऱ्या चढाव्या लागल्या.. इथं पायऱ्या उतरायच्या होत्या. दरीत उतरून जातांनाच माकडांचा झुंड समोर आला… तिथल्या लोकांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं.. खाद्यपदार्थ, प्रसाद हातात उघडा नेऊ नका… माकडं ओढून नेतात… ती सावधानता बाळगतच आम्ही पायऱ्या उतरायला सुरुवात केली. सुरुवातीला वाटलं फक्त महादेवाचं मंदिर आहे… पण तसं नव्हतं.\nखाली उतरून गेलो.. महादेव मंदिराचा जिर्णोद्धार नव्याने झालेला.. त्याचं कोरीव बांधकाम आणि भिंतीवरील देवदेवतांच्या मूर्ती लक्ष वेधत होत्या. महादेव मंदिराकडे तोंड करून एक पितळेचा सुंदर नक्षीकाम केलेला नंदी आहे. शांत वातावरणात महादेवाचं दर्शन घेतलं आणि आमची पाऊलं पुन्हा हिरव्या वाटांकडे वळाली. मंदिराला वळसा घालून धावणारी नदी आम्हाला खूप आवडून गेली. तिच्या पाण्यात पाय टाकून बसण्याचा आनंद काय सांगावा छोटीशी नदी पण नितळ पाणी… लहान मुलं पाण्यात खेळत होती.. आम्ही ही लहान होऊन थोडीशी आणखी मजा घेतली.. मला वाटलं रामलिंग पाहून झालं… पण तसं नव्हतं… महादेवाच्या मंदिरासमोर, नंदीच्या पाठीमागे एक समाधी आहे. त्यावर एका पक्षाला दोन पुरुष हातात धरून उभे असल्याचे चित्र कोरले आहे. मी विचारलं ही समाधी कोणाची आहे… त्यावर पुजाऱी म्हणाले, रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर जटायू पक्ष्याने त्याला अडवलं.. त्या दोघात युद्ध झालं. त्यात जटायू जखमी होऊन इथे खाली कोसळला… रावण निघून गेला. पुढे सीतेच्या शोधात राम इथून जात असतांना त्यांना जटायू जखमी अवस्थेत येथे पडलेला दिसला.. या जटायूला पाणी पाजण्यासाठी रामाने इथे एक बाण मारला… त्यामुळे तिथे एक गुहा तयार झाली आणि तिथून पाण्याची धार वाहू लागली… रामाने पाणी आणून जटायूला पाजलं, इथेच जटायूचा मृत्यू झाला… ही समाधी जटायू पक्षाची आहे…\nरामायणातील प्रसंग जशाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला. नदीजवळ वाटेत मध्येच आम्हाला एक तपकिरी रंगाचा, त्यावर पांढरे ठिपके असलेला साप आडवा गेला, पुढे जाऊन त्याने नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या माणसाच्या काढून ठेवलेल्या कपड्यामध्ये आश्रय घेतला. आम्ही त्या माणसाला तसं सांगितलं… मग काठीनं डिवचून कपडे हलवले तेंव्हा तो साप तेथून सळसळत बाहेर निघून गेला.. कोणी त्याला मारलं नाही. पर्यटनाला जातांना सततची सावधानता बाळगायला हवी हे शिकवणारा हा अनुभव होता.\nरामानं जिथं बाण मारून पाणी काढलं त्या परिसराला रामबाण असं देखील म्हटलं जातं. उन्हाळ्यात या पाण्याची धार लहान होत जाते. पण पावसाळ्यात याच रामबाणातून पाण्याचा मोठा प्रपात कोसळत राहातो. या धबधब्याला पाहण्यासाठी, येथील महादेवाचं आणि जटायूचं दर्शन घेण्यासाठी भक्तगण मोठ्यासंख्येने येथे येत असतात.\nहा परिसर खुप हिरवागार आणि जैवविविधतेने संपन्न आहे. त्याचे रक्षण व्हावे म्हणून शासनाने 1997 मध्ये 2237.46 हे. आर क्षेत्राला ‘रामलिंग घाट’ अभयारण्य म्हणून घोषित केले. उस्मानाबाद जिल्ह्यातलं हे स्थळ पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचं स्थळ आहे. येथे पक्षांच्या 100 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पाणगळीचे वने व काटेरी वने या प्रकारात हे वन मोडतं.\nवन विभागाने विविध योजनेअंतर्गत इथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. यात प्रामुख्याने ग्लिरीसीडीया, सुबाभूळ, सिरस, शिसू, बोर यासारख्या झाडांचा समावेश आहे. या झाडांबरोबर नैसर्गिकरित्या आढळून येणाऱ्या खैर, धावडा, सालई, बोर, बाभूळ, सीताफळ, धामण, आपटा, हिवर, अजंन, साग, चंदन, अर्जून, सादडा, बेल, मेहसिंग, मोहा, बेहडा या वृक्षप्रजातीही येथे आढळतात. करवंद आणि घाणेरीची जाळी येथे मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते. अभयारण्यात कोल्हा, लांडगा, तरस, सायाळ, खोकड, रानमांजर, काळवीट, ससे, रानडुक्कर, लाल तोंडाची माकडे, मोर असे वन्यजीव आपण पाहू शकतो.\nउस्मानाबाद जिल्हा अवर्षपणप्रवण क्षेत्रात येतो. असे असले तरी पर्जन्यराजाची कृपा झाल्या क्षणी हा परिसर कात टाकतो. हिरवाईची चादर ओढून झाडांच्या खोप्यातून असंख्य निर्झर खळाळत राहतात. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. मंदिराला वळसा घालुन वाहणारी नदी, मंदिराच्या पाठीमागील बाजूस कोसळणारा धबधबा आणि डोंगराच्या अंगा खांद्यावर असलेल्या झाडीमध्ये इकडून तिकडे उड्या मारणारी माकडे असं सुंदर वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचं विश्रामगृह आहे. अभयारण्याच्या मध्यभागी असलेल्या दुर्गादेवी टेकडीवर रेल्वेचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय वन्यजीव विभागाची निरिक्षण कुटी देखील पर्यटकांना उपलब्ध आहे. अभयारण्य पाहण्याचा उत्तम कालावधी ऑक्टोबर ते जून असा आहे. जवळ तुळजापूरची तुळजाभवानी आहे. येडेश्वरी देवीचं जागृत देवस्थान आहे. नळदुर्गचा किल्ला आहे. नळदुर्ग किल्ल्यापासून जवळच आंदूरचा खंडोबा आहे. सगळंच पहायचं असेल तर किमान दोन-तीन दिवसाचा निवांत वेळ हवा… तो काढायलाच हवा… इतकं हे पर्यटनस्थळ सुंदर आहे.\nवृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणून वृक्षांशी नातं जोडणाऱ्या वृक्षप्रेमींनी आपल्या हातांनी झाडं लावून वाढवली आणि आपल्या आसपास सुंदर पर्यावरण निर्माण केलं. यातून राखीव वनक्षेत्राची निर्मिती झाली. बोरगड संवर्धन राखीव हे असेच लोकसहभागातून उभे राहिलेले वन. नाशिक शहराच्या अगदी जवळ असलेल्या बोरगड किल्ला समूहाच्या पोटात बोरगड संवर्धन राखीव हे 350 हेक्टरचं विस्तृत राखीव वन पसरलं आहे. वन विभाग आणि नेचर कन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक या संस्थेच्या अविरत प्रयत्नांनी, लोकसहभागातून हा भाग घनदाट अरण्यात रुपांतरीत झाला. झाडे आली की फुल, पान, पशु-पक्षी, फुलपाखरं आणि इतर वन्यजीवही आले. वनपर्यटकांची पावलंही आपोआप तिकडे वळू लागली.\nया संवर्धन राखीव क्षेत्रात बिबट्या, कोल्हा, लांडगा, तरस, रान मांजर, उदमांजर, ससा, वानर, मुंगूस, या प्राण्यांची रेलचेल आहे. येथे विविध प्रकारच्या सर्प प्रजातीही नजरेस पडतात. राष्ट्रीय पक्षी मोरापासून गवताळ प्रदेशातील पक्ष्यांपर्यंत साधारणत: 60 प्रकारच्या जातीचे पक्षी इथे बघायला मिळतात. शेजारी असलेल्या रामशेज किल्ल्याच्या कड्यांमध्ये घर करून राहणारे गिधाड पक्षी, जे नामशेष होण्याच्या मार्गावर होते ते आता इथे पुन्हा नव्याने वास्तव्यास आलेले दिसून येतात. काळटोप कस्तूर हा विणीसाठी जोडीने येणारा स्थलांतरीत पक्षी बोरगड राखीव वनात अधिवास करून राहताना दिसतो. सवान रातवा या महत्वाच्या पक्षाचे जोडपेही येथे प्रजनन करतांना आढळते. 5 मार्च 2008 मध्ये या वनक्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा मिळाला.\nबोरगड संवर्धन राखीव क्षेत्रात कायमचा अधिवास असणाऱ्या पक्ष्यात शृंगी घुबड, विशालकाय आकाराचा बोनोलीचा, गरूड, देव ससाणा, वेगवेगळ्या प्रकारच्या वटवट्या, विविध रंगाचा सातभाई, नारंगी डोक्याचा कस्तूर, पांढऱ्या पोटाचा अंगारक, पहायला भेटतो. ऊंच उडणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांमधला अमूर ससाणा इथून जातांना आढळतो. स्थलांतरित छोट्या आकाराच्या वटवट्या पक्ष्यांच्या तीन चार जाती इथे आहेत. यात मोठ्या चोचींचा पर्ण वटवट्या, साईक्स वटवट्या, काळटोप वटवट्या, टिकेलचा पर्ण वटवट्या दिसून येतो.\nसमृद्ध प्राणी आणि पक्षी जीवनाचा अधिवास असलेल्या या जंगलात जवळपास 76 प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती आढळतात. त्याचबरोबर रिठा, शिवान, खैर, आवळा, साग, जांभूळ, पळस, यासारख्या झाडांनीही इथलं वन समृद्ध झालं आहे. या वनात विविध ऋतूत फुलणाऱ्या 42 प्रकारच्या फुलांच्या जातींचा ताटवा बहरलेला असतो.\nबोरगड संवर्धन राखीव हे भोरकडा या डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं वन आहे. पायथ्याशी तुंगलदरा ही दिंडोरी तालुक्यात येणारी वाडी आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीअंतर्गत येथे ऱ्हाडबंदी, चराई बंदी सारखे आदर्श उर्त्स्फुतपणे घातले गेले आहेत. स्थानिक लोकांमधून येथे वनसंरक्षक दलही सज्ज करण्यात आले आहे. स्थानिक लोक या वनाचं अगदी स्वत:च्या मुलाप्रमाणे संरक्षण करतात, सांभाळतात. बोरगड डोंगरावर भारतीय हवाईदलाचे प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने माथ्यावर जाण्यास मनाई आहे. पण पायथ्याशी असलेल्या तुंगलदरा वाडीपासून खाली पसरलेल्या विस्तृत अशा बोरगड राखीव संवर्धन प्रकल्पाला आपण भेट देऊ शकतो. ऋतूचक्रानुसार इथलं वातावरण विविध रंगांच्या छटा दाखवतं. पावसाळ्यात हे वन हिरवकंच असतं तर उन्हाळ्यात त्यावर सोनेरी मुलामा चढतो. विविध ऋतूत फुलणारी फुलं, गवताळ प्रदेश आणि बहरलेले डेरेदार वृक्ष आपल्याला साद घालत राहातात. अगदी शांत आणि प्रदुषणमुक्त अशा या निसर्गरम्य स्थळाला भेट देऊन मिळालेला आनंद अवर्णनीय आहे.\nकिल्ल्याची ऊंची समुद्रसपाटीपासून 998 मीटर\nकिल्ला चढण्यास सोपा, डोंगर रांग नाशिक वायव्येला असून तुंगलदरा हे पायथ्याचे गाव आहे. मराठी आणि हिंदी ही इथली बोलीभाषा आहे.\nजवळचे विमानतळ : मुंबई\nजवळचे रेल्वेस्टेशन : नाशिक रोड\nनाशिक ते बोरगड अंतर : 16 कि.मी\nनाशिक ते तुंगलदरा अंतर : 14 किमी.\nमुंबई ते बोरगड अंतर : 195 किमी\nराहण्याची व्यवस्था : नाशिक शहरातील खाजगी निवास व्यवस्था पर्यटकांचे स्वागत करते. शिवाय शासकीय विश्रामगृहही आहेतच.\nबोरगड शेजारी असलेला देहेरी किल्ला. रामशेज किल्ला. निसर्ग पर्यटन स्थळ, पंचवटी नाशिक, पांडवलेणी- नाशिक, चामराजलेणी- नाशिक\nयत्र व्याघ्र : तत्र अरण्य निरामय: असं म्हटलं जातं. म्हणजे जिथे वाघ आहे तिथे समृद्ध असं वन आहे आणि जिथे समृद्ध वन आहे तिथे वाघ. वन्यजीवांनी आणि पशुपक्ष्यांनी समृद्ध असलेलं वन हे तिथल्या जैवविविधतेचे आरोग्य कसं आहे हे सांगतं आणि माणसानं प्रयत्न केला तर माणूस एकमेकांच्या सहकार्यातून अरण्य ही उभं करू शकतो हे बोरगडकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं.. बघूया आपल्या सर्वांच्या हातातून असे किती बोरगड उभे राहातात ते…\nममदापूर संवर्धन राखीव वनक्षेत्राविषयी\nनाशिकपासून 127 कि.मी. अंतरावर 54.46 चौ.कि.मी चे ममदापूर संवर्धन राखीव काळवीटांसाठी विकसित करण्यात आले आहे. भारतीय उपखंडाचं प्रतीक म्हणून ज्या काळवीटांकडे पाहिलं जातं त्या काळवीटांना या संवर्धन राखीवमध्ये विस्तृत स्वरूपात नैसर्गिक अधिवास मिळाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाणजोश या परिसरात हे संवर्धन राखीव पसरलेले आहे. काळवीट हा फार लाजाळू, चपळ आणि देखणा प्राणी आहे. शुष्क मोकळी माळरानं आणि खडकाळ जमीन हेच काळवीटांचं आवडतं अधिवासाचं ठिकाण आहे.\nकाळवीटांचं आवडतं अधिवासाचं ठिकाण\nकाळवीट ही अतिशय धोक्यात असलेल्या 26 प्रजातींपैकी एक प्रजात. नामशेष होण्याच्या स्थितीत असलेल्या या प्राण्याचे संरक्षण होऊन त्यात वृद्धी व्हावी म्हणूनच वन विभागाने पाच गावातील काही क्षेत्र राखीव घोषित केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात रेहकूरी येथे हे काळवीट अभयारण्य आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर या तालुक्यात तसेच सोलापूर, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात आणि हरियाणातही काळवीटांचे अस्तित्त्व आढळते. या सर्वांमध्ये येवला तालुक्यातील ममदापूर- राजापूर क्षेत्र हे काळवीटांसाठी योग्य असं ठिकाण आहे. इथे काळवीटांचा अगदी स्वच्छंद वावर आहे.\nयेथे 25 पेक्षा अधिक कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. सोलर बोअरवेल, गणवेशधारी वन कर्मचारी, पर्यटनासाठी पूरक सायकल अशा अनेक सुविधांनी हे अभयारण्य सुसज्ज करण्यात आले आहे. यातून स्थानिकांना रोजगार देखील मिळाला आहे. या परिसरात काळवीटाबरोबर लांडगा, तरस, कोल्हा, खोकड, रानमांजर, उदमांजर, ससा, मुंगूस, साळींदर अशा इतर वन्यजीवांची रेलचेल आहे.\nनुकत्याच झालेल्या प्राणी गणनेमध्ये इथल्या काळवीटांच्या संख्येत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे एक शुभवर्तमान आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने काळवीटांचे जंगलातून बाहेर जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.\nसंपूर्ण भारतात सहा प्रकारचे कुरंगवर्णिय (ॲन्टीलोप) प्राणी आढळतात. त्यापैकी महाराष्ट्रात चार जातींचा वावर आहे. या चार जाती म्हणजे नीलगाय, चौशिंगा, चिंकारा आणि काळवीट. काळवीटाचे नर पिल्लू एक वर्षाचे झाले की त्याला शिंगे फुटतात. दुसऱ्या वर्षापासून तो जसा प्रौढ होत जाईल तस तसा त्याच्या शिंगांना गोलाकार पीळ पडत जातो. तिसऱ्या वर्षानंतर त्याला प्रौढ समजण्यात येते. त्याचा सुरुवातीचा गडद तपकीरी रंग नंतर अगदी काळा होतो. मात्र मानेचा आणि पोटाचा भाग पांढराच राहातो. मादी जन्मापासून फिकट तपकिरी रंगाची असते तिच्या रंगात बदल होत नाही. काळवीट हा कळपाने राहणारा प्राणी, एका कळपात साधारणत: पंधरा ते तीस अशी संख्या असते. त्यांच्या कुटुंबकबिल्यात नर-मादी, पिल्लू असे सगळेजण गुण्यागोविंदाने राहातात. असं असलं तरी नर आपलं क्षेत्र राखून ठेवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून संघर्ष करतांनाही दिसून येतो. मादी 20 ते 22 महिन्यांची झाली की ती प्रजोत्पादनक्षम होते. कळपात राहून सतत सावध राहणारे, हलकी चाहूल लागताच ऊंच झेप घेत धुम्म ठोकणारे आणि चुटूचुटू गवत खाणारे काळे मृग (काळवीट) ममदापूर संवर्धन राखीवमध्ये आपल्याला सहज पहायला भेटतात.\nनांदूर मध्यमेश्वर अभयारण्य, रेणूका देवी मंदिर, चांदवडचा रंगमहाल, शिर्डी, येवल्याचे पैठणी केंद्र, नस्तनापूरचे शनिपीठ, कोटमगावचे जगदंब देवी मंदिर, तात्या टोपेंची जन्मभूमी, अंकाई-टंकाई लेणी व किल्ला, माणिकपूंज धरण, सावरगाव-धानोऱ्याचा उभा हनुमान, लोहशिंगचे शाकंभरीमाता मंदिर ही काही जवळची प्रेक्षणीय स्थळं आहेत, त्यांनाही आपण वेळात वेळ काढून भेट देऊ शकतो. नांदगावला वन विभागाचे तर येवल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे. नांदगाव, मनमाड, येवला येथे खासगी हॉटेल्सही उपलब्ध आहेत.\nजवळचे रेल्वेस्टेशन मनमाड – 35 किमी., नांदगाव 25 कि.मी, नगरसूल 15 कि.मी, शिर्डी 52 कि.मी.\nराजापूरपर्यंत रस्त्याने अंतर- नाशिक 110 कि.मी, औरंगाबाद 110 कि.मी. नांदगाव 25 कि.मी, मुंबई 300 कि.मी, शिर्डी 52 कि.मी, पुणे 245 कि.मी, गौताळा औटामघाट 110 कि.मी, त्र्यंबकेश्वर- 140 कि.मी, वणी (सप्तशृंगी गड)- 170 कि.मी\nकाळवीटांची बारमाही वस्ती असल्याने येथे केंव्हाही जाता येते. निरीक्षणासाठी सकाळ आणि संध्याकाळची वेळ उत्तम. ज्याला ब्लॅकबग सफारीचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी ममदापूर संवर्धन राखीवला जायलाच हवे.\nयशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य\nसांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या खोऱ्यात सागरोबा डोंगरावर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य वसले आहे. १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला. महाराष्ट्रातील लहान अभयारण्यापैकी एक असलेल्या सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रफळ १०.८७ चौ.कि.मी इतके आहे. हे मानवनिर्मित अभयारण्य आहे. धो.म. मोहिते या वृक्ष आणि वन्यजीव प्रेमीच्या ध्यासातून साकारलेलं आणि लोकसहभागातून आकाराला आलेले हे अभयारण्य त्यामुळेच वेगळं आहे. लोकांनी ठरवलं तर शासनासोबत राहून किती उत्तम काम करता येऊ शकतं याचं सुंदर उदाहरण म्हणजे सागरेश्वर अभयारण्य. भरपूर पाऊस, धुक्याची दाटी, गार वारा आणि हिरवागार परिसर मनाला प्रसन्न करून टाकतो. विविध पक्षांचा कुंजारव, डोंगरमाथ्यावरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे आणि चिंब भिजण्यासाठी आतुरलेली माणसं… मनातल्या ओढीला तृप्तीचा समृद्ध अनुभव देणाऱ्या या अभयारण्यात सागरेश्वर महादेवाचं मंदिर आहे. येथे प्राचीन मंदिराचा समूह आहे. एकूण 47 मंदिरे व 13 ओवऱ्या आहेत. आंघोळीचे आणि पिण्याचे कुंड वेगवेगळे आहेत. या कुंडात वर्षभर पाणी असतं ते केव्हाच आटत नाही.\nसागरेश्वर मंदिरापासून पुढे एक – दीडकिलोमीटरचा यशवंत घाट ओलांडल्या‍नंतर सागरेश्वर अभयारण्याची सीमा सुरू होते. सागरेश्वर अभयारण्य हे कडेगाव, वाळवा व पलूस या तालुक्यांच्या सीमा जोडणाऱ्‍या सह्याद्रीच्या सागरेश्वर पर्वताच्या माथ्यावर आहे. देवराष्ट्र गावात पोचल्यानंतर डाव्या हाताला अभयारण्याचे प्रवेशद्वार लागते. तेथे शुल्क आकारून आत प्रवेश दिला जातो.\nसागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात विपुल वनसंपदा आहे. तेथे उष्ण-कोरड्या हवामानातील पानझडी, काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. धावडा, चंदन, बाभूळ, सुबाभूळ, कशिद, गुलमोहर, अंजन, निलगिरी, आपटा, सीताफळ तसेच धायटी, घाणेरी आदी वृक्ष आणि झुडपे यासोबत अभयारण्यात करवंद, बोर या रानमेव्याच्या जाळी जागोजागी आहेत. वृक्षसंपदेत साग, वड, पिंपळ, लिंब, चेरी, औंदुबर सारख्या अनेक वनौषधी आहेत. सांबर, चितळ, काळवीट, ससा, खार, साळींदर, हनुमान लंगूर, खोकड, कोल्हा, लांडगा, तरस असे वन्यजीव आपण इथे पाहू शकतो. हे पक्षांचं नंदनवन आहे. पक्षी निरीक्षणाची हौस असलेल्यांसाठी हे एक उत्तम स्थळ आहे. शुष्क गवताळ झुडपी टेकड्यांचा अधिवास असलेल्या या छोटेखानी अभयारण्यात १४२ प्रजातींच्या पक्षांची नोंद करण्यात आली आहे. कोतवाल, हळद्या, साळुंखी, मैना, सुगरण, चष्मेवाला, मुनिया, सुर्यपक्षी, नाचण, सातभाई, राखी वटवट्या, दयाळ, सुभग, बुलबूल, भिंगरी, चंडोल, सुतारपक्षी, तांबट, राखी धनेश, वेडा राघू निलपंख, रातवा, पिंगळा, गव्हाणी घुबड, भारद्वाज, पावश्या, पोपट, कोकिळ, हरियाल, मोर, गाय बगळा अशा विविध रंगी पक्ष्यांचं मनोहारी दर्शन आपल्याला खूप आनंद देऊन जातं. भारतात आढळणारे सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्यूवेल या अभयारण्यात निवांत विहार करतं. जगात स्थलांतरासाठी प्रसिद्ध असलेलं पेंटेड लेडी हे फुलपाखरू आपल्याला येथे भेटून जातं. हे अभयारण्य विविध प्रकारचे साप, बेडूक, पाली, सरडे, यांचा हक्काचा निवारा आहे.\nवन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी अभयारण्याभोवती तारेचे कुंपण लावण्यात आले आहे तर वन्यजीवांसाठी ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी बांबू हट, निसर्ग माहिती केंद्र, ओपन ॲम्पी थिएटर, लहान मुलांसाठी बगीचा, खेळणीचीही येथे व्यवस्था आहे. वन्यजीव आणि पशु-पक्ष्यांची माहिती देणारे फलक आपलं लक्ष वेधून घेतात.\nयशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांना एक सुंदर अधिवास मिळाला आहे. बारमाही पाण्याची व्यवस्था अभयारण्यातच झाल्याने वन्यप्राण्यांचा पाण्यासाठी बाहेर वावर होतांना आढळत नाही.\nअभयारण्यातील किर्लोस्कर पॉइंटवरून नजर फिरवली तर वाळवा, पलूस, खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील विहंगम परिसर दिसतो. खालून नागमोडी वळणे घेत वाहणारी कृष्णा नदी दिसते. त्‍या पॉईंटजवळ एक गुहा आहे. काही अंतर पुढे गेल्यानंतर अभयारण्याच्या मध्यभागी काळभैरवाचे मंदिर लागते. डोंगरपायथ्याशी असलेल्या ताकारी गावाचे ते ग्रामदैवत आहे. त्यापुढे लागणारा रणशूळ पॉईंट हे अभयारण्यातील सर्वांत उंच ठिकाण आहे. सागरेश्वर अभयारण्य मिरज रेल्वे स्थानकापासून साठ किलोमीटर, कराडपासून तीस किलोमीटर तर ताकारी रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. कराड हे पुणे – बंगळुरू महामार्गावर असून तेथून सागरेश्वर येथे पोहोचण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे. अभयारण्याला भेट देण्यासाठी पावसाळा उत्तम कालावधी आहे. वर्षा सहलीचा आनंद लुटायचा असेल तर हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. खरी गरज आहे घराबाहेर पडण्याची\nसुधागड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत. सुधागड आणि सभोवतालचे 76.88 चौ.कि.मी. क्षेत्र 27 ऑगस्ट 2014 रोजी अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले. पुण्यापासून साधारणत: 115 ते 135 कि.मी अंतरावर रायगड आणि पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात हे अभयारण्य वसले आहे. सुधागडचा परिसर दाट वनश्रीने नटलेला आहे. गडाची समुद्र सपाटीपासून ऊंची 619 मीटर आहे. सुधागड परिसरात 2200 वर्षांपूर्वीची ठाणाळे लेणी आहेत. गडावर अनेक तलाव आहेत पंत सचिवांचा वाडा, भोराई देवी तसेच भोरेश्वराचे मंदिर आहे. पाच्छापूर दरवाजा, दिंडी दरवाजा, धान्य कोठारे, भांड्याचे टाके, हवालदार तळे, हत्तीमाळ अशी बरीच ऐतिहासिक स्थळे पाहण्यासारखी आहेत. गडाच्या सभोवताली अनेक औषधी वनस्पती आणि वन्यजीवांचा वावर आहे. गडावर टकमक टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर समोर उभा असणारा धनगड, कोरीगड तेलबैला दिसतो. एकूणच दुर्गप्रेमी आणि वनवाटांवर प्रेम असणाऱ्यांसाठी सुधागड हे नेहमीच आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे.\nपंच सचिवांचा वाडा व भोराई देवी मंदिरात साधारणत: 50 ते 60 लोकांची निवास व्यवस्था आहे. साग, खैर, काटेसावर, बीजा, कुंभा, आष्टा, अंजनी, जांभूळ, पिसा, वारस, आसाना, ऐन, बेहडा, पारजांभूळ, नाना यासारखे वृक्ष वैभव, कारवी, करवंद, धायटी, रामेठा, मुरूडशेंग, फापट, कुडा, दिंडा सारखी झुडूप प्रजाती येथे मोठ्या प्रमाणात आहेत. वेली आणि वानस प्रकारात उक्षी, पिळुकी, मालकांगोणी, खाज कोयली, वाटोळी, ओंबळ, पहाडवेल, घोटवेल, कडुकारंदा, आंबगुळी, तोरण, कुसर, बेडकीचा पाला, करटूली अशा वेली तर सोनकी, निचुरडी, काळीमुसळी, भुई आमरी, पांगळी, खुळखुळा, कचोरा, पानतेरडा, पंद, बृम्बी वाघचौरा ही वानसे ही येथे विपूल प्रमाणात आहेत.\nहे वन निम्न सदाहरित, सदाहरित, वन आणि आर्द्र पानझडीचे वन या प्रकारात मोडते. येथे बिबट्या, भेकर, उदमांजर, रानमांजर, खवल्या मांजर, मुंगूस, साळींदर, वानर, शेकरू हे वन्यजीव आपल्याला पहायला भेटतात. अजगर, नाग, धामण, चापडा, हरणटोळ, कवड्या दिवड, व घोरपड हे सरपटणारे प्राणीही येथे आहेत. पर्वतकस्तूर, युवराज, स्वर्गीयनर्तक, चंडोल, सर्पगरूड, मोरघार, हळद्या, कुरटूक, निखार, शमा, नवरंग, टकाचोर, असे विविध मनमोहक पक्षी या वनात स्वच्छंद विहार करतांना दिसतात. महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असलेल्या ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखराबरोबर अनेकप्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरं इथे आहेत.\nहा गड म्हणजे भोर संस्थांनचे वैभव. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आणि त्यांनी या गडाचे नाव सुधागड असे ठेवले. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली अशीही आख्यायिका येथे सांगितली जाते.. गडावर वाड्याच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा अशी माहिती येथे मिळते. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत. त्यांवर सुबक नक्षीकाम आहे.\nभरपूर चालण्याची तयारी ठेऊन या गडकिल्ल्याची सफर करता येते. पैज लावून गड चढणाऱ्यांची संख्याही कमी नाही. अस असतांनाही तुम्ही थकत नाही कारण सभोवतालचा हिरवागार निसर्ग तुम्हाला ऑक्सीजन तर पुरवतोच पण आनंदही देतो. अशी ही आनंददायी गिरीदुर्गाची सफर करायची असेल तर सुधागड मुंबई- पुणेकरांसाठी फार लांब नाही. त्यांनी तर जावच पण इतर सर्व पर्यटकांनीही जावं… कारण तिथं जाणं आणि वनसौंदर्य पाहतांना गिरीभ्रमण करणं खरच खुप आनंददायी आहे.\nगडावर बहिरामपाडा किंवा धोंडसे गावातून महादरवाज्यामार्गे आत जाता येते.\nतेलबैलावरून घोडजिन्याने महादरवाजामार्गे, धोंडसे गावातून चोरदरवाजामार्गे पाच्छापूर गावातून पाच्छापूर दरवाजामार्गे, ठाकूरवाडीतून पाच्छापूर दरवाजामार्गे (शिडीची वाट), ठाकूरवाडीतून बोलत्या कड्यांमधील घळीमार्गेही गडावर जाता येते.\nऔरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले अभयारण्य\nगौताळा अभयारण्य हे औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले अभयारण्य आहे. औरंगाबादपासून 65 कि.मी अंतरावर असलेले हे अभयारण्य जैवविविधतेच्यादृष्टीने अतिशय श्रीमंत आहे. विविध प्रजातींची वृक्षराजी, प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास असलेले 261 चौ.कि.मी.चे हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाने दि. 25 फेब्रुवारी 1986 रोजी अभयारण्य म्हणून घोषीत केले. या अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्याचे 19706 हेक्टर तर जळगावचे 6355 हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे.\nगौताळा औटराम घाट अभयारण्य कन्नड गावापासून 15 कि.मी अंतरावर आहे तर चाळीसगाव पासून 20 कि.मी अंतरावर. औरंगाबादपासून कन्नड 65 कि.मी अंतरावर आहे. हाच रस्ता पुढे चाळीसगावला जातो. कन्नडहून 2 कि.मी पुढे गेल्यानंतर एक फाटा लागतो. या फाट्याने आपण सरळ गौताळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ जातो. अभयारण्यात वाहनाने फिरता येते. तळ्याभोवती बांबू, पळस, रानपिंपळ, रानशेवगा, कडुनिंब, चिंच असे वृक्ष आहेत तर तळ्यात पाणडुबा, पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात. तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग अनुभवता येतो. तेथून आपण साग, चंदन, खैर, सिरस, शिसे, धावडा, पिंपळ, पळस, करवंद, बोर, सीताफळ, अंजन, शेवग्याची झाडं, प्राणी, पक्षी पाहू शकतो.\nअभयारण्यात बिबट्या, लांडगे, चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर, गवे, भेकर यासह इतर 54 प्रजातींचे प्राणी तर 230 प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद झाली आहे.\nप्रसिद्ध गणितज्ज्ञ भास्कराचार्यांची कुटी, पुरातन मंदिरे, लेणी, महादेव मंदिर, हेमाडपंथी पाटणदेवी मंदिर, केदारकूंड, सीताखोरे आणि धवल तीर्थ धबधबा अशा विविध स्थळांनी पर्यटकांना भूरळ घातल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते.\nगौताळा तलावाच्या डाव्या बाजूला सातमाळ्याचा डोंगर दिसतो. या डोंगरातून नागद नदी उगम पावते ती उजवीकडे भेळदरीत उतरते. तेथे नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. सातमाळ्याच्या पलिकडे मांजरमाळ डोंगर दिसतो.\nया अभयारण्याजवळ पाटणा येथे निकूंभ राजवंशानी बांधलेले 12 व्या शतकातील पुरातन मंदिर आहे. चंडिकादेवी मंदिरापासून काही मीटर अंतरावर गणित आणि खगोल तज्ज्ञ भास्काराचार्यांचे पीठ आहे. जिथे बसून त्यांनी सिद्धांत शिरोमणी या ग्रंथात अनेक गणिती सिद्धांत मांडल्याचे बोलले जाते.\nपाटणदेवीच्या हिवरखेडा प्रवेशद्वारातून पर्यटक अभयारण्यात प्रवेश करू शकतात. पुरणवाडी आणि पाटणादेवी येथे वन विभागाची विश्रांतीगृहेही पर्यटकांच्या सोईसाठी उपलब्ध आहेत. गौताळा औट्रमघाट अभयारण्य हे मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे.\nहे वन मंदिरे आणि पुरातत्वीय संपदेने समृद्ध आहे. कन्नडजवळच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर चंदन नाला लागतो. तिथे मोर पोपट यासह सातभाई, सुगरण, दयाळ, बुलबूल, कोतवाल, चंडोल असे विविध रंगाचे पशुपक्षी दिसतात. या नाल्यानंतर दाट जंगल सुरू होते. पुढे एक मारूतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर गौताळा तलाव आहे. तलावाचा सारा परिसर गवताळ आहे. या परिसरात पूर्वी गवळी लोक रहायचे, त्यांच्या गायी या परिसरात चरायच्या त्यावरून या तलावाला गौताळा तलाव असे नाव पडले पुढे हेच नाव या अभयारण्यालाही मिळाले.\nऔरंगाबाद-कन्नड रोडला डावीकडे पितळखोऱ्याच्या लेण्या आहेत. सह्याद्री पर्वताच्या सातमाळ डोंगररांगात कोरलेल्या या लेण्याही पर्यटकांना आकर्षित करतात. गौताळा तलावाच्या पुढे एक ऊंच टेकडी आहे. या टेकडीवर एक गुहा आहे. त्यात एक पाण्याची टाकी आहे. गुहेत गौतम ऋषींची दगडी मूर्ती आहे. या गुहेत गौतम ऋषींनी तप केले असे म्हटले जाते. यामुळेच या टेकडीला गौतम टेकडी असं देखील म्हणतात. येथे मोठ्याप्रमाणात वनौषधी सापडतात. पवण्या, लव्हाळी, हरळी, कुसळी, नागरमोथा, सफेद मुसळी, शतावरी, अमरवेल, जंगली लवंग, गौळणा, हरणखुरी, रानकेळी, मनचंदी म्हाळू, गोमिळ्या, धोळ, म्हाकोडी, दौडी, तामूलकंद, खरबुरी, हामण, वढदावा, सुलेकंद अशा आयुर्वेदाला उपयुक्त वनस्पती अभयारण्यात विपुल प्रमाणात आहेत. पर्यटनाच्या सर्वांगाना स्पर्श करणारे हे ठिकाण त्यामुळेच खुप महत्वाचे आहे. औरंगाबाद-धुळे या रस्त्याला जोडणारा राज्य महामार्ग क्रमांक 211 याच अभयारण्यातून जातो. अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी जूलै ते जानेवारी असा आहे.\nजवळचे शहर- चाळीस गाव- 20 कि.मी, कन्नड- 15 किमी\nविमानतळ- औरंगाबाद- 75 कि.मी\nरेल्वेस्थानक- चाळीसगाव – 20 कि.मी, औरंगाबाद- 65 कि.मी\nइतर प्रेक्षणीय स्थळे- औरंगाबाद-मकबरा, पाणचक्की, खुलताबाद. दौलताबाद, अजिंठा वेरुळ, भद्रामारूती, औरंगाबाद लेणी, सोनेरी महल\nनिळाशार समुद्र, लाटांचे आक्रमण परतवून लावत निर्धाराने सागरात पाय रोवून उभा असलेला मुरूड जंजिऱ्यासारखा किल्ला आणि असंख्य निर्झरांना अंगाखांद्यावर खेळवत चिंब भिजून गेलेल्या आणि हिरव्याकंच झालेल्या रानवाटा हा रायगडचा आकर्षणाचा भाग. त्यात घनदाट जंगलात वनपर्यटनाची साद घालणारं फणसाड अभयारण्य…\nफणसाड हे रायगड जिल्ह्यातील मुरूड आणि रोहा तालुक्यात आहे. बारशिव, काशीद, चिकनी, सर्वा दांडा, नांदगाव, मजगाव वळास्ते, कोकबन, सुपेगाव या अडतीस गावांनी ते वेढले आहे.\nपावसाळा सुरु झाला की आपोआप पाऊल वर्षा सहलीसाठी तिकडे वळायला लागतात… अगदी मनसोक्त भिजण्यासाठी… रानवाटांवरून भटकंती करण्यासाठी. मुंबई ते फणसाड अभयारण्याचं अंतर साधारणत: 175 कि.मी.चं. निसर्गानं या भागाला भरभरून दान दिलं आहे. पूर्वी मुरुड जंजिरा संस्थांनचे नवाब सिद्दी यांच्या मालकीचे हे क्षेत्र शिकारीसाठी उपयोगात आणले जायचं. त्यावेळी नवाबांनी जंगलामध्ये जांभा दगडाचे वर्तुळाकार ओटे बनविले होते. स्थानिक भाषेत त्यांना ‘बारी’ असे म्हणतात ते आजही पाहता येतात.\nकाशिदच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यापासून फक्त 12 कि.मी अंतरावर असलेले हे वन मिश्र सदाहरित वने, शुष्क पानगळीचे वने, सदाहरित वने याप्रकारात मोडते. या जंगलाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने 25 फेब्रवारी 1986 रोजी या क्षेत्राला राखीव वनाचा दर्जा देत अभयारण्य म्हणून घोषित केले.\nवनस्पती व वन्य जीव\nअभयारण्याचे क्षेत्रफळ 69.790 चौ.कि.मी. आहे. जंगलात सुमारे 700 प्रकारच्या वृक्ष प्रजाती आहेत. 17 प्रकारचे प्राणी, 90 हून अधिक जातीची रंगीबेरंगी फुलपाखरं आणि 17 प्रकारचे साप आहेत. दुपारनंतर वेली-झुडपांवर फुलपाखरांची बाग फुललेली असते. अभयारण्यात 30 पाणस्थळे आहेत. त्यांना स्थानिक भाषेत ‘गाण’ म्हणतात. सकाळी आणि सायंकाळी येथे पक्षी संमेलन भरते. फणसाड अभयारण्य हे पक्षांचं नंदनवन आहे निसर्गाचं स्वत:चं असं एक संगीत असतं. सूर्योदय आणि सुर्यास्तादरम्यान पक्षी निरीक्षणासाठी गेल्यास निसर्गाचं हे अनोखं संगीत आपल्याला इथे विनासायास ऐकायला मिळतं.\nनिलगिरीची रोपवने, ऐन, किंजळ, जांभूळ, कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, अर्जन यारख्या वृक्षांबरोबर सर्पगंधा, कुरडू, नरक्या, सीता अशोक सारखी उपयुक्त वनौषधीही इथे विपूल प्रमाणात आहे. गारंबीची वेल हे इथलं वैशिष्ट्य. या वेलीच्या शेंगांमधील गर हा शेकरूचा आवडता खाद्यपदार्थ. या वेलीची लांबी 100 मीटर पेक्षा जास्त असते. राज्य शासनाने ज्या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला आहे ते ब्ल्यू मॉरमानही इथे आनंदाने विहरतांना दिसतं. इथं रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, सांळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर व बिबट्या आणि महाराष्ट्राचं आणखी एक मानचिन्ह असलेलं ‘शेकरु’ हमखास दृष्टीस पडते. पिसोरी हे जगातील सर्वात लहान पण अतिशय चपळ हरीण आपण येथे पाहू शकतो. नाग, फुरस, घोणस, मण्यार, वायपर अशा विषारी तर हरणटोळ, तस्कर साररख्या बिनविषारी सापाचा इथे वावर आहे.\nब्राह्मणी घार, घुबड, तुरेवाला, सर्पगरुड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे यासारखे शिकारी पक्षी तर सातभाई, बुलबुल, रातवा, रानकोंबड्या, धनेश, कोतवाल यासह वेडाराघू, हळद्या, तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले हरीयाल, कोकीळ यासारखे गाणारे आणि आपल्या मोहमयी दुनियेत घेऊन जाणारे पक्षी आपलं अस्तित्त्वं विसरायला भाग पाडतात. या जंगलातील आणखी एक आकर्षक पक्षी म्हणजे धनेश. हा पक्षी याच्या वैशिष्ट्यपूर्ण चोचीमुळे सहज ओळखता येतो. रुबाबदार बिबट्याचं हमखास दर्शन ज्याला घ्यायचं त्याने इथे जरूर यावं.\nसुपेगावचे वन विभागाचे व्हाईट हाऊस तंबू तुमच्या निवासाची सुंदर व्यवस्था करतात. सर्व गरजांनी परिपूर्ण असलेल्या या तंबूत राहणं ही एक आनंददायी गोष्ट आहे. शिवाय खाजगी निवास व्यवस्थाही आहेतच. बचतगटांमधील महिलांच्या हातचे जेवण तुम्हाला घरच्या जेवणाची उणीव भासू देत नाही. प्लास्टिक वापराला बंदी असल्याने परिसरात स्वच्छता आणि शांतता दोन्ही हातात हात घालून नांदतांना दिसतात. वन विभागाचे निसर्ग परिचय केंद्र आपली वनांबद्दलची माहिती परिपूर्ण करते. इथलं आणखी एक आकर्षणाचे ठिकाण म्हणजे फणसाड धबधबा. अलिबाग-मुरुड रोडवर बोर्ली येथे उतरायचे. तिथून तीन ते साडेतीन कि.मी.अंतरावर फणसाड धबधबा आहे. निसर्गाच्या कुशीत फेसाळत कोसळणारा हा पाण्याचा पांढरा शुभ्र प्रपात पाहणं खूपच उत्साहवर्धक ठरतं.\nजवळचं रेल्वे स्टेशन रोहा आहे. जे सुपेगांव पासून 39 कि.मी वर आहे.\nजवळचं बसस्थानक – तळेखार, सुपेगाव, असरोली.\nमुरूड-अलिबाग-रेवदंडामार्गे फणसाडला जाता येतं. रोहा-मुरूड-रेवदंडामार्गे बसनं तळेखार किंवा असरोली फाट्यावर उतरायचं. तळेखारपासून ५ किमीवर अभयारण्य आहे. रेवदंड्याहून मुरूडला जाणाऱ्‍या बसनंही येथे जाता येतं. अभयारण्यात काही खाण्यास मिळत नाही. त्यामुळे बरोबर खाद्यपदार्थ घेऊन जाणं सोयीच ठरतं. मुंबईकरांना, ज्यांचा श्वास सिमेंटच्या जंगलात कोंडतो त्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानंतर कर्नाळा, तुंगारेश्वर, तानसा अभयारण्याला जसे जाता येते तसेच आणखी थोड्या अंतरावर असलेल्या फणसाड अभयारण्यालाही सहजपणे भेट देता येईल. फणसाडगाण, चिखलगाण, धरणगाण असे इथले प्रमुख पाणवठे आहेत. या पाणवठ्याच्या आजुबाजूला वन्यजीवन अगदी सहजतने बघायला मिळतात. फणसाडच्या जंगलात गेलो आणि नवीन काही बघितले नाही असे होत नाही. त्यामुळे वेळ मिळताच कधीही जा आणि जंगल भ्रमंतीचा मनमुराद आनंद लुटा…\nसुकी, अनेर आणि मांजल या तीन नद्या आणि त्यांना मिळणारे छोटे मोठे नाले यामुळे यावल अभयारण्याचे क्षेत्र हिरवेगार आणि जैवविविधतेने समृद्ध झाले आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या अस्तित्त्वाने संपन्न असलेल्या या अभयारण्याची घोषणा शासनाने 21 फेब्रुवारी 1969 रोजी केली.\nवनपर्यटनाचा मनमुराद आनंद घेणाऱ्यांसाठी हे क्षेत्र अतिशय सुंदर असून ज्यांना वन्यजीव पहायचे आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना पक्षी पहायचे आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना वाघ पहायचा आहे त्यांच्यासाठीही हे अभयारण्य एक आकर्षणाचे ठिकाण आहे. अनेर आणि सुकी धरणाच्या आसऱ्याला वन्यजीव येतात. रानपिंगळ्याबरोबर गरूड, सुतार या पक्ष्यांसह 200 हून अधिक प्रजातींचे पक्षी आपण येथे पाहू शकतो. पट्‌टेदार वाघाचा वावर आणि बिबट्याचे होणारे दर्शन अंगावर रोमांच उभे करतात. अस्वल, कोल्हा, लांडगा, रानकुत्रा, रानडुक्कर, रानमांजर, चिंकारा, हरिण, चितळ, चौशिंग्या, सांबर आणि नीलगायीही आपल्याला नजरेस पडतात. साग, अंजनासोबत ऐन, शिसव, तिवस, खैर, हिरडा, बेहडा, तंदूच्या झाडांची गर्दी मनाला सुखावून जाते. या वनामध्ये बांबूही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात तर पर्वतरांगांमध्ये विसावणाऱ्या ढगांनी सातपुड्यावर धुक्याची दुलई पांघरली आहे की काय असं वाटू लागतं.\nया अभयारण्यात मौल्यवान वृक्ष प्रजातींबरोबर असंख्य औषधी वनस्पती आढळतात. अभयारण्याचे क्षेत्र नैसर्गिक उच्च प्रतीचे वन याप्रकारात मोडते. अभयारण्याचे क्षेत्र 177.52 चौ.कि.मी असून या लगत प्रादेशिक यावल विभागाचे एकूण 995.39 चौ.कि.मी वनक्षेत्र आहे. अभयारण्यात सुकी धरण 1977 मध्ये पूर्ण करण्यात आले. हे धरण वन्यजीवांची तहान भागवते. क्षेत्रात विविध निरिक्षणस्थळे आहेत. यात चिंचाटी व्ह्यू पाँईट, पालोबा पाँईट, पाच पांडव ही ऊंच शिखरे असून तेथून परिसराचा रमणीय देखावा दिसून येतो.\nअभयारण्यात गारबर्डी, जामन्या, गाड्या, उस्मळी, यासारखी गावं समाविष्ट असून तिथे प्रामुख्याने तडवी, पावरा, कोळी, भिल या आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे. त्यांची पारंपरिक लोकसंस्कृतीही या जंगल भ्रमंतीत आनंद देऊन जाते. संत मुक्ताबाईचे दर्शन, संत चांगदेवांचे मंदिर आपण पाहू शकतो. मनुदेवीच्या दर्शनानंतर उनपदेव हे गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण पहायाला हरकत नाही. रानवाटांवरून ज्यांना जायला आवडतं त्यांच्यासाठी मध्यप्रदेश – महाराष्ट्राच्या सीमेवर खुपसदेव आणि ताजुद्दिन अवलियाचे दर्शन मन प्रसन्न करणारे आहे. त्यात शिरवेलचे महादेव आणि गोरक्षनाथाचे मंदिर आनंद द्विगुणित करतात.\nअभयारण्यात वर्षभर फिरता येते. जळगाव जिल्ह्यातलं हे एकमेव अभयारण्य आहे. पाल हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. आसपासच्या क्षेत्रात थंड हवेचे ठिकाण नसल्याने पर्यटकांची शिवाय दुचाकीवर येणाऱ्या वनपर्यटकांची संख्याही हजारोंनी आहे.\nधुळे वनवृत्तात संवेदनशील बिनतारी संदेश यंत्रणा ऑगस्ट 2000 पासून सुरु करण्यात आली. ती यावल अभयारण्यात जामन्या आणि लंगडाआंबा या दोन मुख्य ठिकाणी स्थापन करण्यात आली. सात हॅन्डसेट क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून दोन मोबाईल सेट शासकीय जीपवर बसविण्यात आले आहेत. याशिवाय पाल, खिरोदा, यावल, लालमती, रावेर, वाघझिरा, देवझिरी या प्रादेशिक विभागाच्या नियंत्रणाखाली मुख्य ठाण्यांचा उपयोग केला जातो. अवैध चराई, वनवणवा, अवैध वृक्षतोड, अवैध वृक्षकटाई यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या बिनतारी संदेश यंत्रणेचा खूप उपयोग होतो.\nपर्यटनाचा उत्तम कालावधी हा सप्टेंबर ते फेब्रुवारी असा आहे. अभयारण्याला भेट देण्यासाठी जळगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे शासकीय विश्रामगृहाबरोबर खाजगी निवास व्यवस्थाही उपलब्ध आहे. पाल येथे वनउद्यान आणि विश्रामगृहाबरोबर एका युवक वसतिगृहाची देखील सोय आहे. याचे आरक्षण उपवनसंरक्षक, यावलस्थित जळगाव येथे होते.\nजवळचे बस स्थानक व रेल्वे स्टेशन\nजवळचे रावेर रेल्वेस्टेशन 25 कि.मी अंतरावर आहे. तर भूसावळ 50 कि.मी अंतरावर आहे. पाल, रावेर, सावदा, भुसावळ ही जवळची बसस्थानके आहेत. ज्यांना विमान प्रवास करावयाचा आहे त्यांना 260 कि.मी अंतरावर औरंगाबाद विमानतळ आहे.\nजळगाव जिल्ह्यातील इको टुरिझमला गती देणारं हे अभयारण्य समृद्ध वनदर्शनाबरोबरच आदिवासी संस्कृतीची ओळख देणारे, त्यांचे जीवनमान आणि उत्सव यांचा मनमुराद आनंद देणारे असे स्थळ आहे. दाटीवाटीने उभी राहिलेली झाडं आणि खान्देशासाठी पाऊस अडवणारी सातपुडा पर्वत रांग डोळ्यांचे पारणे फेडत या वनसंपदेला अंगाखांद्यावर खेळवतांना दिसते.\nडोंगर कड्यांवर ओथंबून आलेली ढगांची गर्दी, दाटलेलं धुकं आणि सरींवर सरी… घेऊन कोसळणाऱ्या पावसाशी झिंगडझुम्मा करायचा असेल तर तुमच्या-माझ्या सारख्यांची पाऊलं आपणहूनच ताम्हिणी घाटाकडे वळतात. पावसाच्या अलौकिक स्पर्शानं दाटीवाटीने फुलून आलेला निसर्ग आणि आपला ताठरपणा बाजूला ठेवत अंगाखांद्यावर वृक्ष वेलींना आणि कोसळणाऱ्या धबधब्यांना घेऊन मायाळू झालेल्या डोंगररांगा यांचं वर्णन कसं करावं त्यासाठी शब्दही अपुरे पडतात. त्यामुळेच वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांनी इथल्या डोंगररांगा आणि घाट रस्ता फुलून जातो. मुळशी धरणाचा नयनरम्य देखावा मन प्रसन्न करतो.\nपुण्यापासून 70 कि.मी अंतरावर असलेल्या या घाटाचं निसर्गसौंदर्य मनाला भूरळ पाडणार आहे. मुंबई-गोवा मार्गाने कोलाडपर्यंत गेले की पुढे कुंडलिका नदी लागते. तिच्यावरचा पूल ओलांडला की डाव्या बाजूने मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाता येते. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट आहे या घाटात ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य वसलेलं आहे. 3 मे 2013 रोजी या अभयारण्याची घोषणा करण्यात आली. प्रामुख्याने पुणे आणि अंशत: रायगड जिल्ह्यात 49.62 चौ.कि.मी.च हे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल. कडेकपाऱ्या, ऊंच कडे, खोल दऱ्यांमधील हे अभयारण्य सदाहरित व निमसदाहरित वनांनी वेढलेलं आहे. अभयारण्याची समुद्रसपाटीपासूनची ऊंची 550 ते 1050 मीटर एवढी आहे.\nप्राणी व वनस्पती प्रजाती\nशांतपणे जागोजाग खळाळणारे निर्झर, थेट डोंगरकड्यावरून उडी मारणारे भले मोठे धबधबे आणि खाच-खळग्यातून वाट काढत धावणारे पाणी हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. कोसळणारं पाणी अंगावर घेत चिंब भिजण्याचा, त्यासोबत गरम भाजलेलं मक्याचं कणिस खाण्याचा आनंद काय सांगावा तुम्हाला माहितीच आहे ताम्हिणी अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या 28 प्रजाती आहेत. स्थानिक पक्षांच्या 12 प्रजातींसह येथे 150 प्रकारचे पक्षी आपण पाहू शकतो. हे मोहमयी फुलपाखरांचंही निवासस्थान आहे. इथं 72 प्रकारची फुलपाखरं आहेत. 18 प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि 33 प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती देखील आहेत. वनांमधील श्रद्धेचा भाग म्हणून ज्या देवरायांकडे पाहिलं जातं अशा अनेक देवराया ताम्हिणी अभयारण्यात दिसून येतात. विशेष उल्लेखनीय म्हणजे येथील वरदानी आणि काळकाई देवराई. ताम्हिणी गावातच विंझाई ग्रामदेवतेचे भव्य मंदिर आहे. विपूल वनसंपदा आणि देवरायांमुळे ताम्हिणी केवळ पर्यटकांचच नाही तर अभ्यासक, संशोधक आणि गिर्यारोहकांचेही हक्काचे पर्यटनस्थळ बनले आहे.\nशेकरू, पिसोरी, भेकर, सांबर, खवल्या मांजर, उदमांजर, जावडी मांजर, वाघाटी, बिबट्या रानमांजर, साळींदर रानडुक्कर आणि वानर हे वन्यजीव आपल्याला या अभयारण्यात पहायला भेटतात. अजगर, नाग, घोणस, चापडा, हरणटोळ, खापरखवल्या, दिवड, धामण, सापसुरळी, घोरपडीचा या अभयारण्यात वावर आहे. जमिनीवर, झाडावर आणि पाण्यात आढळणारे अनेक जातीचे बेडूक व भेग आपण इथे पाहू शकतो. नाना, भोमा, उंब, पारजांभूळ, अंजनी, रान जायफळ, काटेकुंबळ, पळस, गेळा, आंबा, काटेसावर, हिरडा, बेहडा, ऐन, कुंभा, उडाळी, बोक, घोळ, वारस यासारख्या वृक्ष प्रजातींबरोबर कारवी, करवंद, धायटी, रामेठा, दिंडा, फापट, भंडार, देवनाळ ही झुडप प्रजाती आणि वाटोळी, ओंबळ, गारंबी, ऐरण, पहाडवेल, घोटवेल, कडुकारंदा, पेंडकुळ, आंबगुळी, तोरण, कुसर, खरपूडी, बेडकीचा पाला, करटुली अशा अनेक वेली या परिसरात आहेत. सोनकी, निचुरडी, काळीमुसळी, भुई आमरी, पांगळी, खुळखुळा, कचोरा, पानतेरडा, पंद बृम्बी, यासह अत्यंत दुर्मिळ अशी शिंदळ माकोडी ही वानसे येथे आढळून येतात.\nइतर वनस्पतींबरोबर शेवाळ, कवक, दगडफुलं व नेच्यांच्या अनेक जाती विपुल प्रमाणात दिसून येतात. पर्वत कस्तूर, रानकस्तूर, स्वर्गीय नर्तक, पाचुकवडा, हळद्या, कुरटुक, निखार, नारद बुलबूल, कोतवाल, शमा, नवरंग, सर्पगरूड, गिधाड, माळखरूचि, रातवा, धनेश टकाचोर, श्रृंगी घूबड असे अनेक पक्षी आणि प्राणी या अभयारण्यात आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरु म्हणून घोषित केलेले ‘ब्ल्यू मॉरमॉन’ हे फुलपाखरू आपल्याला येथे पाहाता येते.\nआसमंत दरवळून टाकणारा मृदगंध, विविध वनस्पतींचे दर्प, डोंगररांगा आणि रानवाटांचे थ्रील अनुभवायाचे असेल, कोसळणाऱ्या अनेक मोठमोठ्या धबधब्यांचे पाणी अंगावर झेलायचे असेल तर माळशेज घाटा इतकाच सुंदर असलेला हा घाट आणि या घाटातल्या ताम्हिणी अभयारण्याला एकदा भेट द्यायलाच हवी. मुळशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल की आपली पळसे येथील मोठ्या धबधब्याची भेट होते. कुंडलिका नदीच्या पाण्यात डुबता येतं. शुभ्र फेसाळणाऱ्या तिच्या पाण्यात साहसी खेळाचा अनुभव घेता येतो.\nजवळचे विमानतळ व रेल्वेस्टेशन : पुणे\nमुळशी धरण तलावानजिक तसेच कोलाड येथे विश्रांतीगृह\nमुंबईपासूनचे अंतर 140 कि.मी.\nरायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून अवघ्या 12 कि.मी. अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने संपन्न असल्याने महाराष्ट्र शासनाने त्यास राखीव वनक्षेत्र घोषित करून पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला आहे. 12.155 चौ.कि.मी. च्या या परिसरात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचं दिवस रात्र संम्मेलन भरलेलं दिसतं. स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षांचे हे माहेरघर आहे. 147 प्रजातीचे पक्षी आपण येथे पाहू शकतो ज्यामध्ये 37 प्रकारचे पक्षी हे स्थलांतरीत किंवा प्रवासी पक्षी आहेत. मध्य आशिया, युरोप, ऊझ्बेकिस्तान, सायबेरियातून पक्षी येथे येतात कधी कधी काही प्रजातींच्या पक्ष्यांची संख्या 15 हजारांहून अधिक असते…\nकर्नाळा हे मुंबईकरांच्या मनाच्या खूप जवळ कारण धकाधकीच्या आयुष्यात वेळ कमी असतांना ज्या काही गोष्टी मुंबईकरांच्या मनाला आनंद देऊन जातात त्यात या कर्नाळा पक्षी अभयारण्याचा समावेश होतो. भल्या पहाटे निघालं तर एका दिवसाच्या भटकंतीमध्ये या अभयारण्य भ्रमंतीचा आनंद घेता येतो. मुंबईप्रमाणे हे अभयारण्य सतत पक्षांच्या किलबिलाटानं जागं असल्याचं लक्षात येतं.\nकर्नाळा पक्षी अभयारण्याचा खूपसा भाग दक्षिण दमट मिश्र पानझडी वनांनी व्यापलेला आहे. तर दऱ्याखोऱ्यातील नाल्या लगतच्या खोलगट भागात अल्प प्रमाणात सदाहरीत नदीकाठची वने आहेत. यात विविध प्रकारच्या 642 वृक्ष प्रजाती, वेली, वनौषधी आणि दुर्मिळ वनस्पती अस्तित्त्वात आहेत. आपटा, आवळा, उंबर, ऐन, कोकम, खैर, चिंच, जांभूळ, बेल, मोह, यासारखे मोठे वृक्ष तर आवळा, कोकम, बेहडा, रिठा यासारख्या औषधी वनस्पती येथे आहेत. झुडूप वर्गीय वनस्पतींमध्ये अडुळसा, एरंड, करवंट, घाणेरी, निरगुडी या वनस्पती तर वेलींमध्ये गुळवेल, पळसवेल, मोरवेल, गारंबी या वेली आपण पाहू शकतो. अनंत प्रकारच्या पक्षांना येथील वातावरणाने भूरळ घातली आहे.\nकर्नाळा किल्लापक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला. किल्ल्याकडे जाणारी निसर्गवाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे. राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणाऱ्या हरियाल व मोरटाका या निसर्गवाटा (नेचर टेल) पक्षी निरक्षणाच्यादृष्टीने महत्वाच्या वाटा आहेत. अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ, या वाटेवर अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती अस्तित्त्वात आहेत.\nकर्नाळा किल्ला समुद्रसपाटीपासून 445 मीटर ऊंचीवर आहे दाट जंगलाची सावली आणि पक्ष्यांच्या मधुस्वरांचा मागोवा घेत डोंगररांगांवरून चढतांना तटबंदी लागते त्यातून आत प्रवेश केला की खालून अंगठ्यासारखा दिसणाऱ्या सुळक्याची भव्यता आपल्याला जाणवू लागते. सुळक्यांच्या पोटात असलेली पाण्याची खोदीव टाकी आश्चर्यचकित करतात. नजरेच्या टप्‍प्यातील प्रबळगड, माथेरान, राजमाची, मलंगगड, माणिकगड न्याहाळीत आजही कर्नाळा किल्ला पक्षांचंच नाही तर पर्यटकांचेही आकर्षणाचे केंद्र बनून उभा आहे.\nपावसाळ्यात अभयारण्यावर गर्द हिरवी मखमल पसरलेली दिसते. अनेक छोटे छोटे ओहळ इथे वाहत असतात. पावसाळ्यानंतरच्या काळातही अभयारण्य तितकंच मोहक दिसतं. अभयारण्यात प्रवेश करताच आपल्याला निसर्ग संवर्धन केंद्र दिसते. अभयारण्यात प्लास्टिकच्या बाटल्या, कप, पिशव्या व इतर वस्तू नेण्यास प्रतिबंध आहे. जंगल भटकंतीचे रंजक मार्ग आपल्याला इथे सांगितले जातात. जसे की हरियाल निसर्ग मार्ग हा जवळचा, सोपा मार्ग असला तरी पक्षांच्या मोहमयी दुनियेचं विस्मयकारक दर्शन घडवून आणतो. लांबवर चालत जाऊन ज्यांना रानवाटांचा अधिक आनंद लुटायचा आहे त्यांनी मोरटाक मार्गानं जावं. तो सरळ अभयारण्यातून 6 कि.मी लांबवर जातो. वेगवेगळ्या रंगांची भरपूर फुलपाखरं आपण इथं पाहू शकतो.\nया ठिकाणी आपण केव्हाही गेलो तरी वेगवेगळे पक्षी आपण पाहू शकतो. तुरेवाला सर्पगरुड, खरूची, कापशी, शिक्रा असे शिकारी पक्षी, जंगली कोंबडा, भारद्वाज, धनेश, होले असे अनेक मोठे पक्षी, देखणा मोर, याठिकाणी पहायला मिळतो. लांब शेपटीचा स्वर्गीय नर्तक आणि शामा हे तर पक्षीप्रेमींसाठींचे इथले आकर्षणच. तिबोटी खंड्या, सुभग, चष्मेवाला कोतवाल, नाचण, दयाळ, चातक, पावश्या, राखी वटवट्या, तांबट, कुरटुक, शिंजीर, याबरोबरच रनकस्तूर, रक्ताभ सुतार, हरितांग, मिलिंद, सोनेरी पाठीचा सुतार, नवरंग, असे अनेक आकर्षक पक्षी याठिकाणी मनसोक्त बागडतांना दिसतात. नीलिमा, नीलमणी, शैल कस्तूर, सागर, पर्वत कस्तूर, निलांग, खंड्या पाचूकवडा असे अनेक येथे दिसणारे मनमोहक पक्षी म्हणजे जणू नीलरंगाची उधळणच.\nराष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यास पुढे सुमारे 1 ते 2 कि.मी. अंतरावर मयूर आणि भारद्वाज ही वन विभागाची विश्रामगृहे आपल्या निवासासाठी उपलब्ध आहेत. तसेच पश्चिमेकडील भागात निसर्ग माहिती केंद्र, पर्यटक कुटी आणि हॉल आहे. या ठिकाणी पर्यटकांच्या मागणीनुसार राहण्याची उत्तम सोय होऊ शकते. बचतगटांच्या माध्यमातून खास घरगुती जेवणही आपल्याला येथे मिळते.\nजवळचं विमानतळजवळचं विमानतळ- मुंबई, जवळचं रेल्वे स्टेशन- पनवेल\nबससेवारस्ता- पनवेल पासून 12 कि.मी. एस.टी महामंडळाची मुंबई सेंट्रल ते कर्नाळा अशी नियमित बससेवा आहे.\nभेट देण्याचा उत्तम कालावधी\nशहराच्या गजबजाटात तुमचा श्वास कोंडत असेल, थोडा मोकळा श्वास घ्यायचा असेल तर कर्नाळ्याला एकदा गेलंच पाहिजे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने तुमचं मन प्रसन्न होतं. गरज आहे मनावरचे सगळे पोकळ पापुद्रे बाजूला काढत निर्मळ मनाने आनंद लुटायची… कर्नाळा तुम्हाला हा आनंद नक्कीच देईल.\nचपराळा गावावरूनच चपराळा वन्यजीव अभयारण्याचे नाव पडले आहे. महाराष्ट्र शासनाने 25 फेब्रुवारी 1986 मध्ये या क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा दिला. हे अभयारण्य गडचिरोली जिल्ह्याच्या मूलचेरा आणि चार्मोशी या दोन तालुक्यांमध्ये वसले आहे. अभयारण्याचा भूभाग सामान्यत: मैदानी स्वरूपाचा आहे. चपराळा गावाजवळच वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम होऊन ती प्राणहिता नावाने पुढे जाते. प्राणहिता नदी चपराळा अभयारण्याच्या पश्चिमेला अगदी जवळ आहे. नदीचे पात्र विस्तीर्ण असून नदीच्या दोन्ही काठाला झाडांची तुंबळ गर्दी आहे.\nतेलंगना राज्याला लागून असलेलं महाराष्ट्रातील हे अभयारण्य ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि छत्तीसगड राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा ‘कॉरीडोर’ म्हणून काम करतं. दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडीचे (सागवान) वन या प्रकारात हे वन मोडते.\nचपराळा अभयारण्यात 69 प्रकारचे वृक्ष, 27 प्रकारच्या वेली आणि 31 प्रकारच्या गवत प्रजाती आढळतात. 15 झुडूप प्रजाती आणि 73 प्रकारच्या छोट्या मोठ्या वनस्पतींनी संपन्न असलेल्या या अभयारण्यात सागा व्यतिरिक्त अर्जुन, पळस, ऐन, हिबर, धावडा, तेंदू, मोह, चारोळी, आवळा, बेहडा, अंजन यासारखी मोठी झाडं आपण पाहू शकतो. तिखाडी, कुसळी, पवन्या, कुंदा सारखी गवत प्रजाती या अभयारण्यात मोठ्याप्रमाणात आहेत.\nचपराळा अभयारण्यात बिबट्या, वाघ, अस्वल, रानमांजर, जंगली कुत्रे, चितळ, चौसिंगा, नीलगाय, तळस, रानडुक्कर, हनुमान लंगुर, शेकरू, कोल्हे यासारख्या प्राण्यांचे वास्तव्य आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग (कोब्रा), धामन, घोरपड, सरडे आहेत तर घुबड, मोर, पिंगळा, पोपट, खंड्या, कबुतर, पांढऱ्या पाठीचे गिधाड, चिरक अशा 193 पेक्षा जास्त पक्षांच्या जाती येथे आढळतात.\nहिवाळ्यात लगाम तलाव, उर्शीकूंटा तलाव, अनखोडा तलाव, मुर्गीकूंटा तलाव यावर चक्रवाक, काळा थिरथिरा, गायबगळे, स्टॉर्क पक्षी भेट देतात. नष्ट होत चाललेल्या गिधाडांच्या तीन प्रजातींपैकी दोन प्रजाती चिपराळात सापडतात.\nचपराळ्याला धार्मिकदृष्ट्याही महत्व आहे. वर्धा-वैनगंगेच्या संगमावर वसलेल्या प्रशांत धाममध्ये हनुमान शिव दैवत आहे. महाशिवरात्रीमध्ये येथे तेलंगना आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येतात. मंदिरासमोर आजुबाजूला सागवान आणि चंदनाच्या झाडांची दाटी आहे. घनदाट जंगल परिसरात मंदिर असल्याने भाविक आणि पर्यटकांचे ते आकर्षणाचे ठिकाण आहे.\nचपराळा अभयारण्याच्या हद्दीत एकूण 6 गावं आहेत. चपराळा, चौडमपल्ली, चंदनखेडी, सिंगनपल्ली, धन्नूर व मार्कंडा ही ती गावं होत. याशिवाय 21 गावं अभयारण्याच्या अगदी लगतच्या जंगलात आहेत. गोंड, गोळकर, माळी हे इथले स्थानिक लोक आहेत. परंपरेने हे लोक दुधाचा, शेतीचा, भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. हंगामी तेंदूपत्ता आणि मोहफुले गोळा करून ते विकण्याचे कामही हे लोक करतात.\nअभयारण्यास भेट देण्याचा योग्य कालावधी – 15 ऑक्टोबर ते 15 जुन असा आहे.\nजवळचे बस स्थानक – अहेरी- 40 कि.मी, गोंडपिंपरी- 10 कि.मी, चंद्रपूर-चपराळा- 85 कि.मी\nजवळचे रेल्वेस्टेशन – बल्लारपूर- 65 कि.मी\nजवळचे विमानतळ – नागपूर\nचपराळा येथे वन विभागाचे विश्रामगृह आहे. याप्रमाणेच आल्लापल्ली वन विभागाचे आल्लापली आणि मार्कंडा वन विभागाचे मार्कंडा वन विश्रामगृह पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहे.\nवर्धा- वैनगंगा संगमावर 2 कि.मी ची निसर्ग पाऊलवाट तयार करण्यात आली आहे. निसर्ग परिचय केंद्रातून अभयारण्याची सविस्तर माहिती मिळते. लगाम तलाव, अनखोडा तलाव, उर्शीकुटा तलाव, मुर्गीकुटा तलाव, सीताबोडी तलाव हे येथील महत्वाचे पानस्थळे आहेत. हिवाळ्यात परदेशी पक्षी येथे आपण पाहू शकतो. चपराळा अभयारण्यात 5 पर्यटन मार्ग आहेत. चपराळा येथून वनवैभव- आलापल्ली, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा, मार्कंडेश्वर मंदीर, चार्मोशी, कालेश्वर मंदिर व सोमनूर (प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती नदीचा त्रिवेणी संगम,) सिरोंचा, हत्ती कॅम्प, कमलापूर, कोलामार्का रानम्हशी संवर्धन राखीव क्षेत्र येथे पर्यटकांना जाता येते.\nगडचिरोलीसारख्या जिल्ह्यात असलेलं आणि आपल्या पुण्या-मुंबईपासून बरचं लांब असलेलं हे अभयारण्य त्यामुळेच अजून पर्यटकांच्या गर्दीपासून थोडंस दूर आहे. असं असलं तरी ते महाराष्ट्राच्या वनवैभवात मोलाची भर टाकत आहे. आपण नेहमी त्याच त्या लोकप्रिय ठिकाणांना भेट देणं पसंत करतो. त्यामुळे तेथील गर्दीही आपल्याला बऱ्याचदा नकोशी वाटते… ज्यांना नीरव शांतता आणि खरं जंगल अनुभवायचं त्यांनी गडचिरोलीसारख्या जिल्हयातल्या या वनवैभवाला भेट द्यायला आणि त्याच्याबद्दल उर्वरित महाराष्ट्राला सांगायला हरकत नाही. त्यातूनच हे वनवैभव लोकांच्या मनात आणि नजरेत येईल आणि तेथील पर्यटनाला ही अधिक गती मिळू शकेल.\nचंद्रपूर जिल्ह्यात वसलेल्या भामरागड अभयारण्याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.कि.मी इतके आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वसलेल्या भामरागड अभयारण्याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.कि.मी इतके आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वन्यजीवांसाठी हे अभयारण्य म्हणजे एक स्वर्ग आहे. अभयारण्यातून पार्लोकोटा आणि पामलगौतम नद्या वाहतात. त्या अभयारण्यातील वन्यजीवांसाठी आणि इथे राहणाऱ्या गोंड आणि माडिया जातींच्या आदिवासी बांधवांसाठी पाण्याच्या प्रमुख स्रोत आहेत.\nएकेकाळी शिकारीचे स्थळ ६ मे १९७७ रोजी संरक्षित वन झाले असून ते रानडुक्कर, बिबट्या, ससे, भुंकणारे हरीण, मुंगूस, अस्वल, खार, उडणारी खार, नीलगाय, जंगली कोंबडी, मोर अशा असंख्य वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवासाचे ठिकाण झाले आहे. अनेक जातीचे सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी आपण इथे पाहू शकतो.\nगोंड आणि माडिया जमातीचे आदिवासी लोक येथे राहत असून माडिया आणि गोंडी या स्थानिक भाषा येथे बोलल्या जातात. पारंपरिक जीवन जगणाऱ्या या आदिवासींचे जंगलावरचे अवलंबित्व कमी व्हावे तसेच त्यांना सुरक्षित आयुष्य जगता यावे या दृष्टीने त्यांना रोजगाराची पर्यायी साधने उपलब्ध करून देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. यासाठी वन विभागाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजना सुरू केली आहे. त्याचा फायदाही या स्थानिक लोकांना मिळत आहे. यामध्ये शेतीपूरक व्यवसायासह कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम सुरू आहे.\nवन विभागाचे विश्रामगृह हा अभयारण्यात जेवणाचा एकमेव स्रोत असल्याने अभयारण्यात जाताना कोरडे अन्नपदार्थ सोबत नेणे केव्हाही उत्तम ठरते. आसपास पाहण्यासारखे अनेक प्रकल्प आहेत. यामध्ये वरोऱ्याचा आनंदवन आश्रम, चंद्रपूरच्या प्राचीन लेणी, चंद्रपूरचा किल्ला, माणिकगड किल्ला, बल्लारपूर किल्ला, हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प यांचा समावेश होतो. अभयारण्याची जशी आपल्याला ओढ लागते तशीच हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प पाहण्याची इच्छा ही आपल्याला स्वस्थ बसू देत नाही.\nकर्मयोगी बाबा आमटे यांनी हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. आरोग्य आणि शिक्षणाचा मूलमंत्र आदिवासींना मिळावा याकरिता हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. आज ही समाजसेवेची धुरा त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि सून मंदाकिनी आमटे यांनी यशस्वीरित्या पुढे नेली आहे. आदिवासी बांधवांना आरोग्य सेवा देताना त्यांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी या डॉक्टर दाम्पत्याने केलेला प्रयत्न जगभरात वाखाणला गेला, अनेक पुरस्कारांनीही ते सन्मानित झाले आहेत. मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानून समर्पित वृत्तीने काम करणारे डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे हे दोघेही महाराष्ट्राचे भूषण आहेत. लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिल्यानंतर त्यांचा या आदिवासी बांधवांप्रतिचा समर्पित सेवाभाव तर दिसतोच, परंतु तो अनेकांना जगण्याची एक नवी प्रेरणाही देऊन जातो.\nघनदाट जंगलासोबत, ज्याला समर्पित सेवेचा अनुभव जीवनाला कशी उत्तम दिशा देतो हे पाहायचे असेल त्यांनी एकदा तरी भामरागड अभयारण्याला, हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाला, आनंदवन आश्रमाला भेट द्यायाला हवी. गोंड आणि माडिया जातीच्या आदिवासी लोकांची लोकसंस्कृती ही मनावर गारूड टाकल्याशिवाय राहात नाही.\nभामरागड अभयारण्य जवळपास सर्व राष्ट्रीय महामार्गानी जोडले गेले असल्याने अभयारण्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भेट देणे सहजशक्य होते. अहेरी हे सर्वात जवळचे बसस्थानक आहे. त्याचे अभयारण्यापासूनचे अंतर १०२ कि.मी आहे.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nमहाराष्ट्र जिल्हावार यादी रबिन्द्रनाथ टैगोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/even-after-marriage-he-had-sexual-relations-with-many-women-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T15:50:33Z", "digest": "sha1:A53FTUMOFSRUWV6YHP7O6PKKS54BFPHR", "length": 9410, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"लग्नानंतरही त्याचे अनेक महिलांशी शारिरीक संबंध होते\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“लग्नानंतरही त्याचे अनेक महिलांशी शारिरीक संबंध होते”\n“लग्नानंतरही त्याचे अनेक महिलांशी शारिरीक संबंध होते”\nमुंबई | बाॅलिवूडमधील प्रसिद्ध पॉप आणि रॅप गायक यो यो हनी सिंग नेहमीच त्याच्या अनोख्या गाण्यांमुळे आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असलेला पाहायला मिळतो. मात्र सध्या हनी सिंग एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. हनी सिंग सध्या त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे.\nयो यो हनी सिंग विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची पत्नी शालिनी तलवार हिनं हनी सिंगच्या विरोधात हा खटला दाखल केला आहे. शालिनीनं दाखल केलेल्या याचिकेत तिनं पती हनी सिंगचे लग्नानंतरही अनेक महिलांशी शरीरसंबंध असल्याचा असा दावा केला आहे.\nशालिनीनं याचिकेमध्ये लैंगिक हिंसा, मानसिक छळ, घरगुती हिंसा आणि तिच्यासोबत आर्थिक फसवणुकीचाही आरोप केला आहे. त्याचबरोबर शालिनी हनी सिंगबरोबरच त्याच्या आई-वडिलांवर देखील आरोप केले आहेत.\nदरम्यान, शालिनी तलवार हनी सिंगविरुद्ध तक्रारी नोंदवल्यानंतर दिल्लीतील तीस हजारी सत्र न्यायालयाने हनी सिंगला नोटीस बजावली आहे. पाठवण्यात आलेल्या नोटीशीला 28 ऑगस्टपूर्वी उत्तर देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\n“पवार कुटुंब किती लबाड आहे हे राज्याला चांगलं माहित आहे”\nसोनाली कुलकर्णीचा बोल्ड बिकीनी लुक पाहून सर्वच हैराण, सोनालीचे मालदीवमधले फोटो व्हायरल\n पुरुषांपेक्षा जास्त ‘या’ स्त्रियांना पाॅर्न पाहण्यात अधिक रस, अभ्यासातून झाला ‘हा’ खुलासा\nऑलिम्पिकमध्ये रंगणार भारत पाकिस्तान सामना; ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर भारताची धूरा\nपोस्ट ऑफीसच्या किसान विकास पत्र या योजनेतुन दाम दुप्पट करण्याची सुवर्णसंधी\n“पवार कुटुंब किती लबाड आहे हे राज्याला चांगलं माहित आहे”\n“फटे लेकीन हटे नही, सोनियासेनेच्या प्रवक्त्यांना हतबलतेनं बीफचंही समर्थन करावं लागतंय”\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/maharashtra/why-did-you-forget-balasaheb-thackeray-at-the-swearing-in-ceremony-yesterday-134841/", "date_download": "2022-10-04T17:45:22Z", "digest": "sha1:VR6QCNV2ZXQGU6UZEFGGVADAUQYS4UJD", "length": 11383, "nlines": 133, "source_domain": "dainikekmat.com", "title": "काल शपथविधीला बाळासाहेब ठाकरेंना का विसरलात ?", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रकाल शपथविधीला बाळासाहेब ठाकरेंना का विसरलात \nकाल शपथविधीला बाळासाहेब ठाकरेंना का विसरलात \nमुंबई: शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना विसरलात का असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बंडखोर आमदारांना केला. शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावरून अरविंद सावंतांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. शिवसेना पक्षावर एकनाथ शिंदे यांनी दावा न सांगता त्यांना वेगळा पक्ष काढायचा असल्यास तो काढावा, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.\nपवारांच्या या वक्तव्याला दुजोरा देताना अरविंद सावंत म्हणाले, उद्धव ठाकरेदेखील हेच सांगतायत. त्यांना बाहेर पडायचे आहे तर आमचे शिवसेनेचे नाव आणि चिन्ह सोडावे पण शिवसेना सोडण्याची या लोकांची हिंमत नाही. सत्तेसाठी खोटे बोलून उद्धव ठाकरेंवर धडाधड आरोप करत सुटलेत, अशी धारदार टीका अरविंद सावंत यांनी केली.\nयाच घराण्यामुळे आम्ही असामान्य झालो\nशिवसेनेच्या ठाकरे घराण्यामुळेच असंख्य लोक सामान्यांचे असामान्य झाले, अशी आठवण अरविंद सावंत यांनी यावेळी करून दिली. ते म्हणाले, ‘ शिवसेनेचे आमदार काल शपथविधीच्या वेळी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यायला विसरले. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो आहोत. ज्या घराण्यानं महाराष्ट्रातील सामान्य माणसांना असमान्य केले. आमच्यासारखे कारकून होते, ते आज मोठ्या पदावर पोहोचलेत. त्या घराण्याने स्वत:साठी काय घेतले . पहिल्यांदा त्या घराण्यातला एकजण आमदार होतोय. तो एक मुख्यमंत्री होतोय तर काय बिघडले का त्यांच्या पाठित सुरा खुपसला असे काय खोटे बोलायचे असे काय खोटे बोलायचे उद्धवजी भेटत नाहीत हे तर धादांत खोटे आहे.\nकाल शिंदे आणि फडणवीस सरकारमधील १८ मंत्र्यांचा शपथविधी झाला. यातील काही मंत्र्यावर आरोप आहेत. यावरून अरविंद सावंत यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘ महाराष्ट्राला लांछन लागण्याचा दिवस होता. ९ ऑगस्टचा क्रांती दिन. ज्यांना चलेजाव म्हणायला पाहिजे होतं. त्यांचा शपथविधी झाला. कुणाच्या मुलीचं टीईटी घोटाळ्यात नाव आले आहेक़ुणावर महिलेवर अत्याचाराचे आरोप आहेत. देवेंद्र फडणवीसांचे संजय राठोडांवर पूर्वी केलेले भाष्य ऐका. त्यांना जे धुलाई मशीन नाव दिलंय ते अगदी योग्य आहे. काहीही करा, आमच्याकडे या पावन होतात. ही सगळी जनतेच्या मनातून उतरलेली माणसे आहेत.\nPrevious articleकारला धडक; पाच जण जखमी\nNext articleकारने उडविले; बेगमपुरातील एकाचा मृत्यू\nमहिलेसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू\nअखेरच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणार नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nमहिलेसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू\nअखेरच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\n५० प्रवाशांसह बस कोसळली दरीत\nरॉसोचे शतक; भारताला २२८ धावांचे आव्हान\nएसटी भरतीतील उमेदवारांना नियुक्ती पत्र\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/398/", "date_download": "2022-10-04T17:22:22Z", "digest": "sha1:L2LDCD2AENJNSS5LD555PBBSIIIYN4ZZ", "length": 8754, "nlines": 64, "source_domain": "desimarathi.com", "title": "इम्युनिटी चा बाप आहे हे फळ,नियमित सेवनाने संपूर्ण शरीरात प्रचंड एनर्जी निर्माण होईल,ऊर्जा वाढते,शक्ती वाढते.. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / अध्यात्म / इम्युनिटी चा बाप आहे हे फळ,नियमित सेवनाने संपूर्ण शरीरात प्रचंड एनर्जी निर्माण होईल,ऊर्जा वाढते,शक्ती वाढते..\nइम्युनिटी चा बाप आहे हे फळ,नियमित सेवनाने संपूर्ण शरीरात प्रचंड एनर्जी निर्माण होईल,ऊर्जा वाढते,शक्ती वाढते..\nरोगप्रतिकारक शक्ती रोगप्रतिकारक शक्ती रोगप्रतिकारक शक्ती\nकोरूना महामारीच्या काळात प्रत्येक व्यक्ती स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवत आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहे. मित्रांनो आज आपण एका अशा फळाविषयी माहिती घेणार आहोत की ज्या फळाचे सेवन जर तुम्ही दररोज केलं तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती इतकी प्रचंड वाढेल कि कोणताही व्हायरस कोरो’नाव्हा’यरस सुद्धा कोणताही विषाणू,जिवाणू,बॅक्टेरिया तुमच्याजवळ सुद्धा भटकणार नाही.\nमित्रांनो हे फळ संपूर्ण भारतात संपूर्ण महाराष्ट्रात अगदी सहजासहजी उपलब्ध होतं.या फळाचे सेवन तुम्ही दररोज करू लागला जर हे फळ तुम्ही दररोज खाऊ लागला तर सर्दी,ताप,पडसे,खोकला असे साधीसुधी विकार तुमच्याजवळ सुद्धा येणार नाहीत.मित्रांनो आपल्या लिव्हरचे काम,आपल्या किडनीचे आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असेल असं वाटत असेल आपल्या रक्त वाहिन्यात ब्लॉक होऊ नयेत त्यांचे कार्य व्यवस्थित करावा असं जर वाटत असेल तर मित्रांनो हे आपण अवश्य खा.\nया फळाच्या सेवनाने थकवा सुद्धा निघून जातो.म्हणजे विकणेस सुद्धा निघून जातो.मित्रांनो हे फळ आहे आवळा ह्याला हिंदीमध्ये आम्ला असं म्हणतात. तुम्ही म्हणाल हे फळ वर्षभर येत नाही काळजी करू नका मित्रांनो आवळा हे फळ असे आहे जे तुम्ही कच्च्या स्वरूपात सुद्धा खाऊ शकता.आवळ्याची पावडर मिळते या आवळ्याच्या कॅंडीज मिळतात या आवळ्याचा रस मिळतो अगदी कोणत्याही स्वरूपात केलेला उपाय तितकच लाभदायक ठरतो.\nनक्की कधी घ्यावा मित्रांनो तुम्ही रात्री खाल्ला तर त्याचे फायदे होत नाही उलट सर्दी वाढते,छातीत कफ वाढतो.म्हणून आवळा खाण्याचे सर्वोत्तम वेळ आहे सकाळची.आपण सकाळी आवळ्याचे सेवन अत्यंत लाभदायी ठरते. आवळा पावडर घेत असाल तर ती पावडर एक ग्लास भर पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवा एक चमचा आवळा पावडर आणि ग्लासभर पाण्यात रात्री भिजत ठेवा आणि सकाळी ही पावडर या पाण्यासह आपण प्या मित्रांनो संपूर्ण शरीरात प्रचंड एनर्जी निर्माण होते ऊर्जा वाढते शक्ती वाढते.\nPrevious दुर्लक्ष करू नका, संसर्ग जाणवताच घरातील या एका पदार्थाची एक चिमट खा,छातीतील कफ गायब, घशाची खवखव थांबेल,तोंडाला चव येईल.\nNext विनंती करतो फक्त १ चमचा औषध वापरा छातीतील कफ मिनिटांत बाहेर, खोकला घश्याची खवखव चुटकीत बंद.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \nया वनस्पती ची ४ पाने खा आणि पोट दुखी,गैस ,मुतखडा यांसारख्या अनेक समस्येपासून मिळवा सुटका….\nकि’न्नर असल्या कारणाने आईने काढले होते घराबाहेर मग पायलट बनवून उज्वल केले कुटुंबीयांचे नाव\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://desimarathi.com/893/", "date_download": "2022-10-04T15:58:55Z", "digest": "sha1:MCBR4WKL7PRR6ZSGPW2PTHGSDJ3Z4TGQ", "length": 10880, "nlines": 65, "source_domain": "desimarathi.com", "title": "घटना स्थळी जाऊन १२ वर्षाच्या चिमुरडीने वाचवले आपल्या आईचे प्रा''ण त्यापुढे जे झाले.. - Desi Marathi", "raw_content": "\nDesi Marathi आपल्या मराठी भाषेत. सर्व माहिती\nHome / ठळक बातम्या / घटना स्थळी जाऊन १२ वर्षाच्या चिमुरडीने वाचवले आपल्या आईचे प्रा”ण त्यापुढे जे झाले..\nघटना स्थळी जाऊन १२ वर्षाच्या चिमुरडीने वाचवले आपल्या आईचे प्रा”ण त्यापुढे जे झाले..\nएक आई प्रत्येक क्षण आपल्या मुलांची जीवापाड काळजी घेते. मुलांची सुरक्षितता असल्याची खात्री करण्याची जबाबदारी आईची आहे. जर पोटच्या पोराचा जीव धो’क्यात असेल तर आई जी’वाची बाजी लावायला पण मागे पुढे पाहत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा मुलीशी परिचय करून देणार आहोत जिने आपल्या आईला वाचविण्यासाठी आपला जी-व धो’क्यात घातला. या १२ वर्षाच्या चिमुरडीने आपल्या आईला मृ’त्यूच्या तोंडातुन बाहेर खेचले. आता प्रत्येकजण या मुलीच्या शौर्याचे कौतुक करीत आहे.\nतर घडले असे, रविवारी भोपाळच्या बागेसेवनियाला पो-लीस स्टेशनमध्ये सूचना मिळाली की, हबीबगंज ते बावडिया दरम्यान रेल्वे रुळाजवळ एका महिलेचा मृ’तदेह पडला आहे. त्यांना माहिती मिळताच एएसआय सूर्यनाथ यादव, कॉन्स्टेबल दीपक, हवालदार ब्रिजकिशोर आणि हवालदार लालबाबू घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी रेल्वेच्या ट्रॅकजवळ एका १२ वर्षाच्या मुलीला तिच्या आईच डोकं आपल्या मांडीवर घेऊन र’डताना पाहिले. त्यांनी त्या महिलेची तपासणी केली तेव्हा तिचा श्वास चालू होता.\nया प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी तातडीने कारवाई चालू केली आणि बे’शुद्ध महिलेला स्ट्रेचरच्या सहाय्याने ट्रॅकवरून बाजूला काढले. यानंतर महिलेला शहरातील जेपी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेची प्रकृती गं’भीर असल्याचे पाहून तिला एम्समध्ये पाठवण्यात आले. काही केल्या त्या महिलेला शुद्ध येत नव्हती. तिची प्रकृती अजूनच खालावत चालली होती. दुसरीकडे पोलिसांनी मुलीकडून संपूर्ण घटनेची चौकशी केली असता, पोलीस सुद्धा चिमुरडीच बोलण ऐकून आवाक झाले.\nमुलीने सांगितले की माझी आई आत्म’ह’त्या करण्यासाठी रेल्वे रुळावर आली होती. अशा परिस्थितीत मी सुद्धा तिच्या पाठोपाठ आले. आई चालत्या ट्रेनसमोर उभी राहिली, पण नंतर मी मागून आले आणि तिचा हात धरला. पोलिसांनी सांगितले की मुलीने आईला क्षणार्धात आणि घाईघाईने खेचले होते, त्यामुळे ते दोघेही ट्रॅकच्या बाजूला पडले आणि जखमी झाले. मुलीची आई तिथेच बे’शुद्ध झाली. मुलीने तिच्या जीवावर खेळून आईला कसे वाचवले हे ऐकून पोलिसांनीही तिचे खूप कौतुक केले.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला आ’त्मह’त्या का करावी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही महिला अद्याप बेशुद्ध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिचा कोणताही जबाब नोंदविण्यात आलेला नाही. जेव्हा ती स्त्री शुध्दीवर येईल, तेव्हा याबद्दल सविस्तरपणे काहीतरी कळू शकते, अस पोलीस म्हणत आहेत. पोलिसांनी महिलेची ओळख संगीता म्हणून केली आहे. प्रिया असं त्या चिमुरडीच मुलीचं नाव आहे. त्या दोघीही गौतम नगर येथे राहतात.\nसध्या, १२ वर्षांची प्रिया आपल्या बे’शुद्ध आईच्या प्रकृतीसाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. तिची आई लवकर ठीक व्हावी अशी प्रार्थना आम्हीही करत आहोत. या प्रकारची घटना खरोखर आश्चर्यचकित करणारी आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जीवनात कितीही दु: ख आले तरी आत्म’ह’त्या कोणत्याही स-मस्येचा उपाय नाही.\nPrevious स्वप्नात पाऊस पडणे चांगले आहे की वाईट जाणून घ्या स्वप्नातील जगाचा अर्थ नाही तर होईल असे..\nNext ‘सिलेंडर मॅन’रातोरात बनला स्टार,एका रात्रीत फेमस झालेल्या सागरचे पाय मात्र अद्याप जमिनीवरच..\n४० हजार रुपये आईचे होते त्यानंतर जे घडले ते खेळाच्या व्यसनामुळे, पाहून सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येईल..\n“सुनेने पाहुण्यांना सासूची ओळख “संडास साफ करणारी बाई” अशी करून दिली पुढे सासूने जे केले पण मुलगा..\nहरियाणाच्या मुलावर रशियाची मुलगी झाली फिदा, चुल्हा पेटवन्या पासून ते भाकर्‍या भाजणे आई-वडीलांची सेवा करत आहे.\n“कोणत्याही प्रकारचे पित्त पाच मिनिटात आराम घरगुती रामबाण उपाय \n“रक्तातील प्लेटलेट्स भयंकर वेगाने वाढतील ; हा फक्त एवढा तुकडा पुरेसा आहे रक्त वाढवण्यासाठी हे खा\nहा उपाय करा आणि पायांच्या तळव्यांना पडलेल्या भेगापासून लवकरच सुटका मिळवा….\nदा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.\n“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathiglobalvillage.com/marathi-blogs/", "date_download": "2022-10-04T15:44:08Z", "digest": "sha1:KWR5XKI2AKAURZ6HGLTKOWHYV6ICTKCP", "length": 11672, "nlines": 132, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "प्रसिद्ध ब्लॉग्स | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\n२८ फेब्रुवारी- राष्ट्रीय विज्ञान दिन, “हेलावल्या सुवासात कशा डुंबती चिमण्या”- पद्मजा फेणाणी जोगळेकर\n२८ फेब्रुवारी- राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त.... हेलावल्या सुवासात कशा डुंबती चिमण्या.... काही महिन्यांपूर्वी माझी मैत्रीण आणि मराठी विज्ञान परिषदेची कार्यकर्ती, डॉ ...\nश्रीमंत योगी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी)\nविचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा... मुत्तीकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्यस्वप्न तव साकारिले I गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा शिवराया तुज ...\nजगण्यातला रोमान्स.. कभी कभी..आसपास चांद रहता है..😍😘💓💘 हं,😙नावावरूनच ओळखलं असणार तुम्ही की मी ...\nग्लॅमरकडून गॉसिपकडे…. हिंदी चित्रपटसृष्टीत असे फोटो सेशन एकूणच करिअरचा भाग मानतात. मराठी चित्रपटसृष्टीत तशी व्यावसायिकता आता मुरलीय. तुम्ही म्हणता ना, ...\nमराठी पाऊल हिंदीत पडतच राहू देत …..दिलीप ठाकूर\nमराठी पाऊल हिंदीत पडतच राहू देत ….. आजच्या पिढीतील मराठी अभिनेत्री हिंदीत जाण्या बाबत अधिक फोकस्ड आहेत मराठी चित्रपट रसिकांच्या आनंदाच्या अनेक ...\nऑस्कर गोज टू… दिलीप ठाकूर\nऑस्कर गोज टू.... …अॅण्ड ऑस्कर गोज टू असे म्हटल्यानंतर अगदी काही सेकंदाचा पॉझ येतो, तसा आला आणि मग एका भव्य ...\n – सौ. स्नेहल देशपांडे देशमुख, शांघाय, चीन\nमुंबई चे शांघाय चीन सारख्या भव्यदिव्य देशात माझा नवऱ्याला नोकरी मिळाली. परदेशी नोकरी म्हटलं की सगळे US ...\nचिंतन माणसाचे जीवन सुखी आणि सम्रुध्द होण्यासाठी फक्त ८ गुणांची आवश्यकता असते. आता हे ८ गुण आपण बघू या. बुध्दी- ...\nस्वादिष्ट (महिष्मती थाळी)- आशिष चांदोरकर\nभरपेट आणि मनही तृप्त करणारी…\"महिष्मती थाळी\" ‘अरे जागा आहेस, की झाला तुझा अजगर…’ या सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या ...\n“अँड द ग्रॅमी अवार्ड …फॉर द कॅटेगरी. गोज टू…” -स्मिता माहुरकर\n\"अँड द ग्रॅमी अवार्ड …फॉर द कॅटेगरी. गोज टू...\" नुकतीच 62 व्या ग्रामी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली . जगातील सर्वात ...\nमराठी ग्लोबल व्हिलेज- मृदुला जोशी पुरंदरे\nमराठी ग्लोबल व्हिलेज ‘उद्धारीली ज्ञानदेवे जगती मायबोली मराठी भाषा अमृताची घेऊन ती गोडी जगी वाढेल मराठी भाषा’ आज विज्ञान आणि ...\nआयुष्यावर बोलू काही…निरोप- “श्री अक्षरधन” विशेषांक\nआयुष्यावर बोलू काही…निरोप संध्याकाळची वेळ. सारं आकाश काळ्या कभिन्न ढगांनी झाकोळून गेलं होतं. बाहेरचा अंधार, सारं आयुष्य दुःखाच्या खाईत लोटून ...\nऊर्जा….पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर\nऊर्जा.... दारावरून जाणारी दिंडी पाहिली, की त्यात जाऊन सामील होऊ की नको, या द्विधा मन:स्थितीत असलेली संत जनाबाई म्हणते, \" ...\nसोनचाफ्याची पाऊले… पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर\nसोनचाफ्याची पाऊले... सासू-सुनेच्या नात्याचं एक सुंदर तोरण सरस्वती आणि लक्ष्मीच्या रूपाने ‘ती’ येणार.... तिचं सन्मानाने स्वागत करावं, हीच माझी मनापासून ...\nमी…माझी – अनुजा चिंचवडकर, फ्रीमॉण्ट , कॅलिफोर्नीया\nमी ,अनुजा चिंचवडकर, मुळची विदर्भातील यवतमाळची फ्रीमॉण्ट , कॅलिफोर्नीया येथे राहाते. गणित या विषयात एम.एस.सी.केले असून फ्रीमॉण्ट येथे गणित विषयच ...\nमराठेशाहीतील स्त्रियांची पत्रे मराठेशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत; प्रसंगोपात रणांगणावरही जात असत ...\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nनिवडक हेडलाईन्स – ५ मार्च श्रीमंत योगी – छत्रपती शिवाजी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/narendra-modi-call-uddhav-thackeray-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T17:31:03Z", "digest": "sha1:EWMYDQ7NGNUTT44K6A6Z77DYXSA5HKVB", "length": 10133, "nlines": 110, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "उद्धव ठाकरेंना फोन करून नरेंद्र मोदींनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस!", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nउद्धव ठाकरेंना फोन करून नरेंद्र मोदींनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस\nउद्धव ठाकरेंना फोन करून नरेंद्र मोदींनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस\nमुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. नरेंद्र मोदींनी फोन करून रश्मी ठाकरेंना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्याचं कळतंय.\nरश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली असून त्या मुंबईच्या एच.एन. रिलायन्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच त्यांनी स्वत: ला क्वारंटाईन करुन घेतलं होतं. मात्र रश्मी ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nनरेंद्र मोदींनी फोन करून रश्मी ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी रश्मी ठाकरे यांना केलेल्या फोनमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती.\nदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते सध्या मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच शरद पवारांवर बुधवारी शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती सध्या चांगली असल्याची माहिती आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nकेंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ‘हा’ निर्णय घेतला मागे\nआमचा पक्ष भाजपसारखा नाही, दिलेली आश्वासने पाळण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे- राहुल गांधी\n“देवेंद्र फडणवीसांनी फालतू राजकारण करणं सोडून द्यायला हवं”\nशरद पवारांच्या आजारपणावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शंभुराज देसाईंनी झापलं, म्हणाले…\nरवी शास्त्रींनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट\nकेंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ‘हा’ निर्णय घेतला मागे\n“पवार साहेबांच्या तब्येतीसंदर्भात विकृत पोस्ट करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://prime.marathisrushti.com/swatantryacha-soorya-andhartoy/", "date_download": "2022-10-04T16:16:49Z", "digest": "sha1:UZB6FEET5FJ3QAWOMW3NVYEQETTNVERV", "length": 18994, "nlines": 54, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "स्वातंत्र्याचा सूर्य अंधारतोय…! – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nमाणसाला धर्माची लालसा असते आणि धर्माला माणसाची. यामध्ये माणूस हा धर्मवेडा आहे. हाच धर्मवेडा माणूस किती तरी सत्य नाकारत जातो कारण त्यांनी धर्माचा तसा मुखवटा चढवला आहे. आंधळेपणाने असलेले मुखवटे चढवले त्यामुळे समोरील लखलखीत सत्य त्याला दिसत नाही कारण ते सत्य धर्माच्या सनातन व्यवस्थेवर घाला घालते. एखाद्या व्यक्तीने ही सनातन व्यवस्था मोडून काढण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांचाही दाभोळकर, पानसरे केला जातो. धर्माची मुस्कटबाजी ही ईश्वरीय नाही, ती आहे माननीय. एका माणसाने तथाकथित ईश्वराच्या नावावर दुसऱ्या माणसाच्या कत्तली करून रक्ताची होळी साजरी करावी इतकी निष्ठुरता आज धर्मवेड्या माणसाच्या मनात भरली आहे आणि हे का , कशासाठी तर तथाकथित ईश्वराला आम्ही सांगू त्याप्रमाणे तुम्ही माना जर तुम्ही मानणार नसाल तर कत्तली होत राहणार अशा धमक्या, असले फर्मान मनात धडकी भरवणारे आहेत.\nशूर – बहादुर जमावाने एका निरपराध व्यक्तीची ईश्वराच्या नावावर हत्या केली. खूप मोठा पराक्रम केल्यासारखे इथले धर्मरक्षक वावरत असतात. आजकाल जमावाची भीती वाटत राहते. ही भीती माझ्यासारख्या असंख्य मनात घर करून आहे. त्यांना त्यांच्या अपराधाची शिक्षा मिळेल असली भीती त्यांना भासतच नाही. त्यांनी असल्या कत्तली भरदिवसा केल्या आणि घडवल्या तरी मान उंचावून असली माणसे समाजात वावरताना दिसतात.\nआपल्या इथे विरोधी पक्षांना हा राजकीय मुद्दा वाटतो आणि आपल्या मतलबासाठी ते वातावरण गरम करतात आणि हेच लोक पुन्हा आवाज दाबण्यासाठी आपली पाकीट गरम करून त्यावर ऑल इज वेल चा लेबल लावतात. आता असं म्हणू नका की हे सारं खोटं आहे कारण जाणत्या माणसांना असला प्रश्न पडणारच नाही. एकाच समाजव्यवस्थेचा भाग असलेल्या काही जातींना मंदिरात प्रवेश करू दिला जात नाही याउलट त्यांना बेदम मारहाण होते. काही वेळेस उच्चभ्रू जातीतील लोकांनी काही जातींना खालच्या मानून त्यांना पाण्याचा अधिकार नाकारला आणि हे घडत आहे आजच्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात.\nवरच्या जाती आणि खालच्या जाती हा भेद म्हणजे निव्वळ थोतांडपणा आहे . याचं जातीवरून, धर्मावरून व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरच गदा येत आहे आणि हे सारं ईश्वराच्या नावावर होत आहे आणि हे असंच होत राहिलं तर अशा ईश्वरालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले पाहिजेत. तथाकथित धर्मवेडे जेव्हा पाडतात कत्तली, हिसकावतात पाण्याचा घोट आणि बंद करतात स्वातंत्र्याची दारे मग 1947 ला मिळालेलं स्वतंत्र कोणासाठी होतं ही स्वातंत्र्याची पहाट अजूनही दलित वस्त्यांत, आदिवासी पाड्यात, झोपडपट्टीत आणि अशा असंख्य घरात पोहोचलीच नाही. आजही सनातन धर्माची सत्ता प्रस्थापित करण्याचे डावपेच आखले जात आहेत. या डावपेचाला हाणून पाडण्यासाठी संघटित लढा देणे गरजेचे आहे.\nअलीकडे माॅब लिंचींग वाढत आहे पण सरकार मुग गिळून गपगार आहे. मग, असं समजायचं का की सरकारचाही अशा कृतीला पाठिंबा आहे आणि असेल तर अशा सरकारकडून कल्याणकारी राज्याची अपेक्षा ठेवणे हा सर्वात मोठा विनोदच ठरेल. वेळीच अशा कृत्यांचा विरोध करायला हवा. स्वतंत्र अबाधित ठेवण्यासाठी लढा पुकारावा लागेल. तुम्ही-आम्ही सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हायला हवं कारण स्वातंत्र्याचा सूर्य गिळंकृत करणारी टोळी मोकाट फिरत आहे…..\nभारत या देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष झाली. एवढ्या जास्त कालखंडात भारताने गुलामगिरीतून बाहेर पडून एका स्वातंत्र्य आणि लोकशाही देशात प्रवेश केला. स्वातंत्र्यापासून ते आत्तापर्यंत भारताने अनेक क्षेत्रात यश संपादन केलं. नवीन विक्रम इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षराने लिहिले. आधुनिकतेची साथ लोकशाहीला मिळाली आणि भारताने विश्वामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.\nआपल्या भारत देशामध्ये विविधता आढळते तरीपण या विविधतेत भारताचे स्वातंत्र्य अबाधित आहे, हाच आपल्या लोकशाहीचा विजय आहे. आपण पाश्चिमात्य देशांच्या संस्कृतीकडे झुकत आहोत आणि त्याचे अनुसरण करत आहोत. बदलत्या काळासोबत व्यक्तीने, समाजाने आणि देशाने बदलणे गरजेचे असते आणि बदल ही काळाची गरज आहे. भारताला स्वातंत्र्य हे काही सहजासहजी मिळालेले नाही. या स्वातंत्र्यासाठी अनेकांचे बलिदान आणि त्याग त्यामागे आहेत. त्यांच्या कार्याला आपला सर्वांचा सलाम. आज भारत विकसनशील देश आहे आणि विकसित देश बनण्यासाठी त्याची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीसाठी अनेकांचे श्रम त्यामागे आहेत. स्वतंत्र भारतात एकच प्रश्न माझ्यासमोर असतो. भारताला मिळालेले स्वातंत्र्य नेमक कोणासाठी आहे\nभारतामध्ये खूप विरोधाभास आढळतो. एकीकडे टुमदार माड्या, फिरायला ब्रँडेड गाड्या आणि आलिशान लाइफस्टाइल जगणारा एक वर्ग आहे. अशा वर्गातल्या लोकांकडे बघितलं तर भारत महासत्ता झाल्यासारखा वाटतो पण याच भारतातील लोक दलित वस्त्यांत झोपड्यांमध्ये जीवन जगत आहेत. त्याच प्रमाणंही खूप आहे. गेल्या 73 वर्षापासून गरिबी जायचं नाव घेत नाही आहे. खेड्यापाड्यात, आदिवासी भागात, तांड्यात राहणारे लोक गरिबीच जीवन आजही जगत आहेत. मी जे गरीबी बद्दल सांगत आहे हे काही नवीन नाही किंवा गरिबी कमी करण्यासाठी कोणी काहीच प्रयत्न केले नाहीत अशातलाही भाग नाही. वस्त्यातील लोकांना आपली स्पर्धा नेमकी कोणाशी आहे हेच माहिती नसतं. शिक्षण घेण्याच्या वयात मुलांना काम करावं लागतं. जर काम नाही केलं तर खाण्यापिण्याची रोजचेच वांदे होतात. ज्या मुलांना शिक्षण मिळतं त्यांची स्पर्धा जर कॉन्व्हेंटच्या मुलांशी किंवा हाय क्लास एज्युकेशन वाल्यांशी केली तर खेड्यापाड्यातील मुले टिकाव धरू शकत नाहीत.( याला अपवादही असेल ) अशा मुलांनी शिक्षण जरी घेतले तरी जागतिक बाजारपेठेमध्ये त्यांचा टिकाव लागत नाही कारण एक तर जागतिक स्तरावर नोकऱ्यांमध्ये कपात होत आहे. नोकऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शासकीय नोकऱ्यांची संख्या कमी आहे या उलट स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शिक्षण घेऊनही व्यक्तीला, त्या विद्यार्थ्याला काम मिळत नाही म्हणूनच त्याच्या गरिबीच्या परिस्थितीत तिळमात्र सुद्धा बदल होत नाही. म्हणूनच झोपड्यांच्या ठिकाणी आजही झोपड्याचं आहेत, त्याचा कधीच बंगला झाला नाही ‌.\nस्वातंत्र्य भारतात ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे कामाच्या शोधात लोक शहरात येतात आणि मुळात शहरात जागा नसल्यामुळे मिळेल त्या जागेवर, त्या ठिकाणी आपला संसार चालू करतात. मग हेच लोक नदीच्या किनारी, रेल्वे पटरीच्या बाजूला, जेथे नाली गटारी वाहतात अशा ठिकाणी आपल्या झोपड्या उभ्या करून मिळेल ते काम करतात. त्यांना काम करून जी मजुरी मिळते त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होतो पण त्यांच्या पलीकडे त्यांना जगता येत नाही. राहायला एखादी जागा असेल आणि दोन वेळचं अन्न मिळत असेल तर अशा जीवन जगणाऱ्या व्यक्तीला खरच स्वातंत्र्य मिळायला आहे का\nफुटपाथवर भीक मागणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे आणि आपण त्यांना भीक देतो सुद्धा पण मुळात त्यांचा मुख्य प्रश्न काय आहे हे आपण समजून घेत नाही. मग अशा भीक मागून जगणाऱ्या व्यक्तीला स्वातंत्र्याचा अर्थ तरी कळेल का वाशिम जिल्ह्यातील एका गावात, एका दलित व्यक्तीला उच्च जातीच्या व्यक्तीने त्याच्या विहिरीवरून पाणी भरण्यासाठी विरोध केला. त्यानंतर त्या दलित व्यक्तीने स्वतःच्या दारामध्ये विहीर खोदुन पाणी मिळवलं. अशिचं जातिवादी मानसिकता असणाऱ्या व्यक्तीच्या समाजात खरंच स्वतंत्र आहे का\nस्वातंत्र्य मिळालं आहे इथल्या श्रीमंतांना, इथल्या मूठभर लोकांना. इंडिया आताही स्वातंत्र्य आहे पण माझा भारत देश अजूनही स्वातंत्र्याची वाट पाहत आहे.\nभारतात मुख्यता विरोधाभास असल्यामुळे शेवटच्या नागरिकापर्यंत स्वातंत्र्य अजूनही पोहचलचं नाही.हाय-क्लास सोसायटी वाल्यांच्या नजरेतून स्वातंत्र्य खूप मजेशीर गोष्ट आहे पण जेव्हा जेव्हा वस्त्या वस्त्यात नजर गेली तेव्हा स्वातंत्र्य हा विनोदच वाटत आला आहे. मी जे बोलतो आहे त्यात नवीन काहीच नाही पण गेल्या 73 वर्षात शहरांची परिस्थिती वगळता खेड्यापाड्यात आणि दलित, आदिवासी वस्तीत हवा तसा बदल झाला नाही आणि तिथे अजूनही स्वातंत्र्याची आस कायम आहे. माझ्या भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हळूहळू करत इंडियान पळवून नेलं.\n— हेमंत दिनकर सावळे\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/778/", "date_download": "2022-10-04T16:13:11Z", "digest": "sha1:KQBWSGZSGXI75HOB2E2GYHRUEXV3YRC5", "length": 8361, "nlines": 79, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "“ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा घातक, २०२२ मध्ये करोना….'' - Rayatsakshi", "raw_content": "\n“ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा घातक, २०२२ मध्ये करोना….”\n“ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा घातक, २०२२ मध्ये करोना….”\nजागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्त केलं मत\nरयतसाक्षी: करोना विषाणूपासून लवकरच सुटका होईल, अशी आशा वाटत असताना ओमायक्रॉन व्हेरिएंटची एंट्री झाली आणि जगभरात चिंतेचं वातावरण तयार झालंय. ओमायक्रॉनमुळे यावर्षी पण ख्रिसमस आणि नववर्ष भीतीच्या सावटाखाली साजरे करावे लागणार आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटवर अभ्यास सुरू असल्याने हा वेगाने पसरतो आणि घातक आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केलीये. तसेच लोकांनी करोना संदर्भातील खबरदारीचे उपाय घ्यावेत, असं म्हटलंय.\nदरम्यान, आता जगभरातील सरकारांनी करोना या साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी काम केले पाहिजे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस मंगळवारी म्हणाले की, “२०२२ या वर्षात आपण करोना नावाच्या या साथीच्या रोगाचा अंत केला पाहिजे. येत्या वर्षात साथीच्या रोगाचा अंत करायचा असल्यास, वर्षाच्या मध्यापर्यंत प्रत्येक देशातील ७० टक्के लोकसंख्येचं लसीकरण केले जाईल, याची खात्री करून ही असमानता संपवायला हवी,” असंही ते म्हणाले.\n“गेल्या आठवड्यात, WHO ने नोव्हावॅक्सच्या परवान्याखाली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेल्या नवव्या लसीसाठी आपत्कालीन वापर सूची जारी केली. ही नवीन लस COVAX पोर्टफोलिओचा भाग आहे आणि जागतिक स्तरावर लसीकरण लक्ष्य साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल,” अशी आशा WHO प्रमुखांनी व्यक्त केली.\n“जगभरात या वर्षी तब्बल ३३ लाख पेक्षा अधिक लोकांनी साथीच्या रोगामुळे आपले प्राण गमावले आहेत. २०२० मध्ये HIV, मलेरिया आणि क्षयरोगाच्या एकत्रित मृत्यूंपेक्षा जास्त मृत्यू एकट्या करोनामुळे झाले आहेत. दर आठवड्याला सुमारे ५० हजार लोकांनी जीव गमावला. तर, या महामारीच्या काळात अनेक मृत्यूंची नोंद झालेली नाही, त्यामुळे हा आकडा मोठा असू शकतो,” असं ते म्हणाले.\nटेड्रोस म्हणाले, “ओमायक्रॉनचा प्रसार डेल्टापेक्षा कैक पटीने जास्त प्रसार होत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. तसेच ज्या लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय आणि जे लोक करोनातून बरे झाले आहेत, त्यांना देखील ओमायक्रॉनची लागण होण्याची शक्यता आहे,” असं त्यांनी सांगितलं.\nआरोग्य पेपरफुटी प्रकरणी बीडमध्ये भाजपचा माजी पदाधिकारी ताब्यात\nहिवाळी अधिवेशन:विधानसभा अध्यक्ष निवडीवरून विरोधकांची घोषणाबाजी\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/02/blog-post_35.html", "date_download": "2022-10-04T16:35:53Z", "digest": "sha1:FAOFV3SW3PW2A72TZDP2VL2D52LINN2K", "length": 7534, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "जत्रा, यात्रा, उरूस भरविण्यास मनाई । फक्त धार्मिक विधी करण्यास परवानगी- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी", "raw_content": "\nHomeसांगलीजत्रा, यात्रा, उरूस भरविण्यास मनाई फक्त धार्मिक विधी करण्यास परवानगी- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी\nजत्रा, यात्रा, उरूस भरविण्यास मनाई फक्त धार्मिक विधी करण्यास परवानगी- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी\nसांगली: सांगली जिल्ह्यातील धार्मिक यात्रा, जत्रा उरूस यामधील फक्त धार्मिक विधी करण्यास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परवानगी दिली असून जिल्ह्यात जत्रा, यात्रा, उरूस भरविण्यास मनाई केली आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांनी ज्या ठिकाणी धार्मिक विधी होणार आहे त्या ठिकाणचे पर्यवेक्षण करून नियंत्रण ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.\nराज्य शासनाकडील निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 29 जानेवारी च्या आदेशान्वये सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्य शासनाकडील दि. 14 नोव्हेंबर 2020 च्या आदेशान्वये व जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 15 नोव्हेंबर 2020 च्या आदेशान्वये जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व उपासना स्थळे सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आलेली आहेत. त्यामुळे यात्रा, जत्रा, उरूस भरविण्यासाठी अर्ज प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सद्यस्थितीत कोविड-19 च्या रूग्ण संख्येत वाढ होत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी वरीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.\nया आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था, संबंधित पोलीस अधिकारी यांनी करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/03/blog-post_1.html", "date_download": "2022-10-04T16:59:40Z", "digest": "sha1:2MCBQERDSEYVRATHAD2MWQAI77QM6Y6K", "length": 6055, "nlines": 52, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "लाईनस्टाफ संघटनेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा", "raw_content": "\nHomeजतवार्तालाईनस्टाफ संघटनेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nलाईनस्टाफ संघटनेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nजत वार्ता न्यूज - March 02, 2021\nजत/प्रतिनिधी: इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशन रजि. न. 4767 या एकमेव लाईनस्टाफ असलेल्या संघटनेचा चौथा (4) वर्धापन दिन महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला. जत उपविभाग मध्ये सचिन माळी प्रभारी उपकार्यकारी अभियंता व विकास सुतार सहाय्यक अभियंता,जत यांच्या हस्ते वार्ताफलकास हार घालून अनावरण करण्यात आले.या कार्यक्रमाला अभियंता निलेश देवरे व शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी सुनील माने म्हणाले,सर्व लाईनस्टाफ ने एकाच संघटनेत येऊन ELA ची ताकत वाढवावी.\nयावेळी विलास दोरकर, महादेव कोळी, विजय चव्हाण, महेश शिंदे, महालिंग माळी, संदिप नागमोती, अशोक तावसकर, अशोक कोळी, प्रीती लाऊत्रे, सुनिल बंडगर, चेतन वाघे, आकाश पवार, खाविशन काळे, मूत्याप्पा कोळी, लक्ष्मण राठोड, मारुती माळी, व इतर उपस्थित होते. कार्यक्रम खेळीमेळीत पार पडला.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/vishwasanchar/108325/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%B3%E0%A4%9F-%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%95/ar", "date_download": "2022-10-04T17:13:39Z", "digest": "sha1:LQQBXX3EAYJWS2Y5RUS7T2RL4GYINFHM", "length": 8412, "nlines": 145, "source_domain": "pudhari.news", "title": "मंगळावर आढळले जांभळट खडक | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/विश्वसंचार/मंगळावर आढळले जांभळट खडक\nमंगळावर आढळले जांभळट खडक\nवॉशिंग्टन : तांबडा ग्रह असलेल्या मंगळावर जांभळट रंगाचे अनोखे खडक आढळून आले आहेत. ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने हे दगड शोधले आहेत. जेझेरो असे नाव दिलेल्या तेथील विस्तीर्ण क्रेटरमध्ये म्हणजेच विवरात सर्वत्र असे जांभळट रंगाचे छोटे-मोठे दगड विखुरलेले आहेत. या रहस्यमय जांभळ्या रंगाच्या दगडांची निर्मिती कशी झाली हे अद्याप समजलेले नाही.\nजियोकेमिस्ट एन. ओलिला यांनी सांगितले की पर्सिव्हरन्स रोव्हरकडून जो डेटा मिळालेला आहे त्यामधून या रहस्यमय दगडांची स्पष्ट माहिती मिळत नाही. ओलिला यांनी अमेरिकन जियोफिजिकल युनियनमध्ये नॅशनल जिओग्राफिकला याबाबतची माहिती दिली. यापूर्वी मंगळभूमीवर हिरवट रंगाचेही दगड आढळले होते. सन 2016 मध्ये ‘क्युरिऑसिटी’ रोव्हरने माऊंट शार्प या तेथील पर्वताजवळ अशा हिरवट रंगाच्या दगडांचा शोध घेतला होता. मंगळावर असे वेगवेगळ्या रंगांचे दगड आहेत आणि त्यांच्यामध्ये काही ना काही वेगळेपण आहे.\nसध्या पड्र्यू युनिव्हर्सिटीचे ब्रॅडली गार्सिन्की यांची टीम या जांभळट दगडांवर संशोधन करीत आहे. पर्सिव्हरन्स रोव्हरच्या ‘मास्टकॅम-झेड’ कॅमेर्‍याने तसेच ‘आयकॅम’ या कॅमेर्‍याने अशा जांभळट दगडांची छायाचित्रे टिपून घेतलेली आहेत. आता या छायाचित्रांच्या आधारे ब्रॅडली गार्सिन्की यांची टीम त्यांच्याबाबतचे संशोधन करीत आहे. आम्हीही हे दगड पाहून चकीत झालो आहोत असे त्यांनी म्हटले आहे.\n‘या’ देशातील लोक चक्क परदेशातून मागवतात पिझ्झा\nअमेरिकेतील अनेक शहरांमध्येही दसरा\nओलिला यांची टीम या दगडांचा वरचा स्तर पर्सिव्हरन्स रोव्हरमधून लेझर शूट करून वितळवणार आहेत व त्याचा अभ्यास करणार आहेत. हा जांभळट स्तर मुलायम असून त्याची रासायनिक रचना वेगळी आहे. दगडाचा आतील स्तर वेगळ्या प्रकारचा आहे. हे एखादे सूक्ष्मजीव आहेत का सूर्याच्या तीव्र रेडिएशनपासून बचाव करण्यासाठी त्यांनी हे आवरण घेतले आहे का याबाबतही संशोधन केले जाईल.\nविश्वचषक खेळणार नसल्याने मी निराश : जसप्रीत बुमराह\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%83-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-04T16:21:12Z", "digest": "sha1:MRRV3EBQDCO7FZCUTB33S34E6FJXYKRT", "length": 23331, "nlines": 204, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "भीमरावः ‘आईबापांच्या पोटी, कसा जलमला हिरा’", "raw_content": "\nभीमरावः ‘आईबापांच्या पोटी, कसा जलमला हिरा’\nडॉ. भीमराव रावजी आंबेडकरांची १३० वी जयंती साजरी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या नांदगावच्या शाहू कांबळेंनी गायलेल्या या ओव्या. सामाजिक न्याय आणि समतेसाठी आंबेडकरांनी संघर्ष केला. त्या संघर्षातून काय निष्पन्न झालं ते या ओव्या सांगतात\nअशी सडसारवण सारवण, शेजी ना म्हणती आज काही\nपाव्हणी गं मला आली, आंबेडकर अन् रमाबाई\nआंबडेकर आणि रमाबाई आपल्या घरी पाहुणे येणार याचा आनंदच या ओवीतून प्रतीत होतोय. बाबासाहेबांच्या १३० व्या जयंतीचं औचित्य म्हणून सादर केलेल्या जात्यावरच्या ओव्यांच्या या माळेतली शाहूबाईंनी गायलेली ही गाणी त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेमाने ओथंबलेली आहेत. हिंदू जातव्यवस्थेने बद्ध अशा समाजात शतकानुशतकं शोषित आणि दलित समाजघटकांच्या माणूस म्हणून असणाऱ्या हक्कांसाठी हा नेता संघर्ष करत राहिला.\nशाहूबाई पुणे जिल्ह्याच्या नांदगावात रहायच्या. १९९० च्या दशकात त्यांनी जात्यावरच्या ओव्या प्रकल्पाच्या मूळ चमूसाठी ४०० ओव्या गायल्या. २०१७ साली सप्टेंबर महिन्यात पारी-जात्यावरच्या ओव्या गट त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून मुळशी तालुक्यातल्या नांदगावला गेला तेव्हा आम्हाला दुःखद वार्ता कळाली. आदल्याच वर्षी गर्भाशयाच्या कर्करोगामुळे शाहूबाईंचं निधन झालं होतं.\nत्या शेतकरी होत्या, सुईण होत्या. त्यांना दोन मुली आणि दोन मुलं. दलित, बौद्ध असलेल्या शाहूबाई डॉ. आंबेडकरांच्या अनुयायी, नवबौद्ध होत्या. त्या कधी शाळेत शिकल्या नाहीत. “पण ओव्या गोड गळ्यात कशा गायच्या त्याचं तिच्याकडे कसब होतं,” त्यांची मैत्रीण आणि नणंद असलेल्या त्यांच्याच गावच्या कुसुम सोनवणे सांगतात. त्या स्वतःही जात्यावरच्या ओव्या गातात.\nडॉ. आंबेडकरांना प्रेमाने आणि आदराने बाबासाहेब म्हटलं जातं. त्यांच्या शाळेच्या काळात त्यांना खूप अवमानकारक जातीभेद सहन करावा लागला. त्यांना वर्गाच्या बाहेर, इतर मुलांपासून दूर जमिनीवर बसवलं जाई. पाण्याच्या घड्याला हातसुद्धा लावता येत नसे – केवळ सवर्णांची मुलं त्यातलं पाणी पिऊ शकत.\n१४ एप्रिल १८९१ या दिवशी आता मध्य प्रदेशात असलेल्या इंदूरच्या महू गावी बाबासाहेबांचा जन्म झाला. रामजी आणि भीमाबाई सकपाळांचं हे १४ वं मूल. रामजी तेव्हा इंग्रजी भारतीय सैन्यात नोकरी करत. हे कुटुंब मूळचं कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या आंबडवे गावचं. लहानग्या भीमाला तिथल्या शाळेत शिकण्यासाठी पाठवलं गेलं. त्यांचे शिक्षक कृष्णाची आंबेडकर या मुलाच्या तीक्ष्ण बुद्धीमुळे इतके खूश झाले की त्यांनी त्याचं आडनाव बदललं आणि आंबेडकर असं करून टाकलं.\nकुसुम सोनवणे (शाहू कांबळेंची तसबीर घेऊन) म्हणतात की ओव्या गोड गळ्यात गाण्याचं तिचं कसबच होतं\nभीमरावांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून बीएची पदवी घेतली. १९१३ साली ते अमेरिकेला गेले आणि तिथे न्यू यॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात एमए केलं. कालांतराने याच विद्यापीठात त्यांनी आपला प्रबंध सादर केला आणि १९२७ साली त्यांनी पीएचडी ची पदवी प्राप्त केली. मधल्या काळात ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स इथून पीएचडी केली आणि ग्रे’ज इन इथे कायद्याचं शिक्षण घेतलं.\nपुढे जाऊन ते एक राजकीय नेता झाले, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी जी भूमिका निभावली त्यामध्ये त्यांचा हा अनुभव आणि शिक्षण खूप मोलाचं ठरलं. जातीने ज्यांना पायदळी तुडवलं त्यांच्यासाठी बाबासाहेब अनेक लढे लढले. यातला सगळ्यात प्रसिद्ध असा लढा होता चवदार तळ्याचा. २० मार्च १९२७ रोजी महाराष्ट्राच्या महाड जिल्ह्यातल्या या सार्वजनिक तलावाचं पाणी पिऊन त्यांनी अस्पृश्यतेचा कलंक मिटवण्याचं मोठं काम केलं.\nअशा या आदरणीय नेत्यासाठी शाहूबाईंनी १३ ओव्या गायल्या आहेत. त्यातल्या पहिल्या आठ बाबासाहेबांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या आयुष्याचं गुणगान करतात. समोर तारा असलेल्या शाही गाडीतून बाबासाहेब येतात याचं कौतुक आहे. आई-बापाच्या पोटी असा हिरा कसा जन्मला याचा अचंबा आहे. ९ कोटी दलितांचं नेतृत्व करणाऱ्या बाबासाहेबांच्या छत्रीचा झुबा त्यांचं शाही स्थानच दाखवून देतो असं त्या गातात.\nआता ते जगात नाहीत, पण शाहूबाई म्हणतात, “नका म्हणू ‘भीम मेला’ कारण जाता जाता ते आपल्याला निळ्या झेंड्याची खूण देऊन गेले आहेत.” १९४२ साली डॉ. आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्त फेडरेशनची स्थापना केली तेव्हा या संघटनेसाठी त्यांनी स्वतः अशोक चक्र मध्यभागी असणारा हा झेंडा निवडला होता. दलितांसाठी हा झेंडा राजकीय, सामाजिक ताकद आणि एकतेचं प्रतीक आहे.\nयानंतर शाहूबाई गातात की भीमराव हातात पुस्तकं घेऊन, सूट-बूट मोजे घालून येतात तेही ९ कोटी जनतेसाठी कोर्टात लढण्यासाठी. गांधी मात्र तेव्हा तुरुंगात आहेत.\nनांदगावात कुसुम सोनवणेंच्या घरच्या भिंती पाहिल्या की बाबासाहेब आंबेडकरांवरची त्यांची श्रद्धा लगेच दिसून येते\nया ओव्या कदाचित पुणे करारासंबंधी असाव्यात. इंग्रज सरकारने ‘डिप्रेस्ड क्लासेस’ (अनुसूचित जाती) साठी केंद्रीय आणि प्रांतीय स्तरावर राखीव मतदारसंघ ठेवण्याची घोषणा केल्यानंतर १९३२ साली आंबेडकर आणि गांधींनी करार केला.\nगांधी तेव्हा पुण्याच्या येरवडा कारागृहात होते आणि त्यांचा या राखीव मतदारसंघांना विरोध होता. यातून हिंदू समाजात फूट पडेल अशी त्यांना भीती होती. त्यामुळे या प्रस्तावाच्या विरोधात त्यांनी उपोषण सुरू केलं. आंबेडकर मात्र दलितांच्या हक्कांसाठी लढले. अखेर हे दोन्ही नेते संयुक्त मतदारसंघाच्या प्रस्तावावर राजी झाले मात्र प्रांत स्तरावर अनुसूचित जातींसाठी विधान सभांमध्ये राखीव जागा असतील या अटीवर.\nसातव्या ओवीत शाहूबाई म्हणतात, भीमराव आले की त्यांना रहायला खोली मिळते. आणि त्यांनी एका ब्राह्मण मुलीशी सोयरीक केली. (त्यांच्या दुसऱ्या पत्नी, डॉ. सविता आंबेडकर यांचा संदर्भ). ते येतात त्या गाडीला भिंग आहे आणि ते पाहून ब्राह्मणाच्या म्हणजेच सवर्णांच्या मुली दंग झाल्या आहेत. या सगळ्या तपशिलांमधून बाबासाहेबांबद्दलचा आदर आणि अभिमानच व्यक्त होतो. कारण जातीय समाजामध्ये आंबेडकर ज्या जातीत जन्मले त्या महार जातीच्या लोकांना माणुसकीची वागणूक मिळत नव्हती. मात्र त्यांनी जी उंची गाठली त्यामुळे समाजातला एक वर्ग त्यांचं कौतुक करत होता, आणि ही महार जातीच्या लोकांसाठी मोठी मानाची गोष्ट होती.\nडॉ. आंबेडकरांना मिळालेली मान्यता मोलाची होती कारण त्यातून दलितांच्या नेत्याने जातीच्या भिंती लांघल्या होत्या. याच भिंती तोडण्यासाठी दलितांचा संघर्ष सुरू होता. अगदी आज २१ व्या शतकातही हा संघर्ष सुरूच आहे.\nनवव्या ओवीत शाहूबाई म्हणतात की बाबासहेब आणि रमाबाईंचं स्वागत करण्यासाठी त्या सडा सारवण करतायत. शेवटच्या चार ओव्यांमध्ये गौतम बुद्धाप्रती श्रद्धा व्यक्त केली आहे. डॉ. आंबेडकरांनी बुद्धाचा मार्ग स्वीकारला होता. सकाळी कवाड उघडताच समोर बुद्धाचं दर्शन होतं. आणि मग त्या आपल्या मुलाला सांगतात की चांदी-सोन्याचे देव पुजण्यापेक्षा बुद्धाच्या मार्गाने जावं. त्या म्हणतात, “सकाळच्या पारी बुद्धाचं नाव घ्यावं आणि आपल्या कामाला लागावं.”\nशाहू कांबळेंनी गायलेल्या १३ ओव्या ऐका\nअसे आले भीमराव भीमराव, यांच्या मोटारीला तारा\nकशी आईबापांच्या पोटी, कसा जलमला हिरा\nअशी ना आला भीमराव भीमराव, यांच्या छतरीला झुबा\nनवकोटी जनता साठी, सरहद्दीला राहीला उभा\nअशी मेला भीमराव भीमराव, नका ना म्हणू भीम मेला\nनवकोटी जनताला, निळ्या झेंड्यायाची खुण देऊयनी गेला\nअशी आला भीमराव भीमराव, यांच्या पुस्तकाच्या घड्या\nनवकोटी जनतासाठी, कशा गांधीला त्या आल्या बेड्या\nअशी आला भीमराव भीमराव, यांच्या पायामंदी बूट\nनवकोटी जनतासाठी, कोरटाला गेला नीट\nअशी आला भीमराव भीमराव, याच्या पाया मंदी मोजा\nआपल्या ना जनतासाठी, गांधीला आली सजा\nआला भीमराव भीमराव, याला राहायाला खोली\nकशी बाभनाची मुली, यानी सोयरीक केली\nअशी आला भीमराव भीमराव, याच्या मोटारीला भिंग\nअशी बाभणाच्या मुली, पाहुनी गं झाल्या दंग\nअशी सडसारवण सारवण, शेजी ना म्हणती आज काही\nपाव्हणी गं मला आली, आंबेडकर अन् रमाबाई\nबाई सडसारवण सारवण, सारविते लांब लांब\nकरीते ना तुला आरती, बुध्ददेवा जरा थांब\nअशी सकाळच्या पारी, उघडीते दारकडी\nअशी माझ्या अंगणात, गौतम बुध्दायाची जोडी\nअशी बाई कायीच करावा, चांदी सोन्याच्या देवाला\nसांगते रे माझ्या बाळा, लाग बुध्दाच्या सेवेला\nअशी सकाळच्या पारी, नाव बुध्दायाचं घ्यावा\nसांगते रे माझ्या बाळा, मग चितल्या कामा जावा\nवयः ७० (ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांचं गर्भाशयाच्या कर्करोगाने निधन झालं)\nमुलं: दोन मुलं, दोन मुली व्यवसायः शेती\nदिनांकः या ओव्या आणि सोबतची माहिती ५ ऑक्टोबर १९९९ रोजी संकलित करण्यात आली. छायाचित्रं ११ सप्टेंबर २०११ रोजी घेण्यात आली.\nपोस्टर - सिंचिता माजी\nहेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.\nबाईच्या अनंत कष्टांचं मोल तरी काय\nजगायला दूरदेशी गेलेल्यांच्या प्रेमाची गाणी\nअत्याचारी पुरुषांसाठी ओव्यांची लाखोली\nआईच्या प्रेमाचा संजीवक स्पर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/what-is-black-live-matter-in-marathi/", "date_download": "2022-10-04T17:38:06Z", "digest": "sha1:7IXQBSHFI2QSV2QKM2OFPJQPSPXRPSIJ", "length": 10038, "nlines": 87, "source_domain": "www.examshall.in", "title": "WHAT Is Black Live Matter In Marathi | T20 विश्वचषक: ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीशी एकता दाखवण्यासाठी भारताने गुडघे टेकले | Black Live Matter Cricket Best Support 2021 | examshall.in", "raw_content": "\nT20 विश्वचषक: ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीशी एकता दाखवण्यासाठी भारताने गुडघे टेकले | Black Live Matter Cricket Support 2021 |\nदुबई: what is black live matter ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 च्या टप्प्यात पाकिस्तान विरुद्ध हाय-ऑक्टेन संघर्ष सुरू होण्यापूर्वी, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने ब्लॅक लाइव्ह्स मॅटर (BLM) चळवळीशी एकता दाखवण्यासाठी गुडघे टेकले. भारतीय खेळाडूंनी बीएलएम आंदोलनासोबत एकजुटीने गुडघे टेकले. तर दुसरीकडे पाकिस्तान मनावर हात ठेवून उभा राहिला.\n1.1.2 हे मित्रांसोबत शेअर करा\nगेल्या वर्षी मे महिन्यात जॉर्ज फ्लॉयड नावाच्या आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीच्या मृत्यूनंतर ‘ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’ चळवळीला वेग आला होता. ह्या व्यक्तीचा मृत्यू एका पोलिस ऑफिसर च्या द्वारे झाला होता. जॉर्जला चोरीच्या आरोपाखाली एका पोलिस ऑफिसर ने पकडून त्याला जमिनीवर पाठीवर झोपवले आणि त्याच्या मानेवर पाय ठेवण्यात आला पायाच्या अति दबावामुळे जॉर्ज फ्ल्योड चा मृत्यू झाला . अमेरिकेतील जवळपास सर्व लोकांनी या गोष्टीचा विरोध केला आणि याला चोरीचा आरोपाखाली खाली न पकडता त्याच्या वर्णा मुळे पकडून त्याचा खून करण्यात आला आहे. असे म्हणण्यात आले\nयाचा तोटा डोनाल्ड ट्रम्प जे की अमेरिका चे पूर्व राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना निवडणुकीमध्ये खूप मोठे नुकसान झाले. त्या पोलिस ऑफिसर ला सुद्धा न्यायालयाद्वारे शिक्षा झाली. अमेरिकेतील एक वर्ग असा म्हणतो की त्याला चोरीच्या आरोपाखाली पकडले होते. आणि अमेरिकेतील दुसरा वर्ग असा म्हणतो की त्याला फक्त त्याच्या रंगामुळे त्याला पकडले होते. त्याच बाबतचे आंदोलन आजही सुरू आहे.\nफ्लॉइडच्या निधनानंतर, अनेक खेळाडू त्यांच्या वर्णद्वेषाच्या अनुभवाबद्दल बोलण्यासाठी बाहेर आले आहेत.\nभारताचा कर्णधार विराट कोहली रविवारी म्हणाला की, जगातील प्रत्येकजण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहतो आणि हे ब्लू इन मॅनसाठी प्रेरणा ठरू शकते.\nपाकिस्तानने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतासाठी जे चार खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये नसतील ते आहेत – राहुल चहर, इशान किशन, अश्विन आणि ठाकूर.\nआम्ही लक्ष्य निश्चित करण्यात खूप आनंदी आहोत. आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती, पण नाणेफेक तुमच्या ताब्यात नाही. आमच्या पथकात आम्ही खूपच संतुलित आहोत आणि तुम्हाला त्यासाठी तयार राहण्याची गरज आहे. आम्हाला शक्य तितके व्यावसायिक राहण्याची गरज आहे. आपण प्रक्रियांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रत्येकजण हे जगभर बारकाईने पाहतो,” कोहलीने नाणेफेकीदरम्यान होस्ट ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सला सांगितले.\nआम्ही ते प्रेरणा म्हणून वापरू शकतो, परंतु आम्ही हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की आम्ही खूप भावनिक होऊ नये आणि फक्त व्यावसायिक राहणे आवश्यक आहे. खेळपट्टी खूपच वेगळी दिसते. समान रीतीने गुंडाळले गेले आणि आयपीएल दरम्यान एकही गवत नाही, आणि मला खात्री आहे की विश्वचषकासाठी ते एकत्र ठेवण्यासाठी हे केले गेले. खेळपट्टी संपूर्णपणे चांगली राहावी आणि चांगली धावसंख्या उभारावी अशी आमची अपेक्षा आहे,” तो पुढे म्हणाला.\nमहाराष्ट्र शासनाची विविध महामंडळे \nहे मित्रांसोबत शेअर करा\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/tag/milind-khairnar/", "date_download": "2022-10-04T17:47:40Z", "digest": "sha1:AY6BIYYDFNI5SGZBGIKOW7F3ZS22FONZ", "length": 1693, "nlines": 38, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "Milind Khairnar Archives - Kisanwani", "raw_content": "\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.kisanwani.com/tag/petent/", "date_download": "2022-10-04T15:53:31Z", "digest": "sha1:HSDXT5UWBE6UEX4RJL5QM4JJQIAYIDWE", "length": 1666, "nlines": 38, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "Petent Archives - Kisanwani", "raw_content": "\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\nPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा\nशेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.hv-caps.com/High_Voltage_Diode/2020/0326/3515.html", "date_download": "2022-10-04T17:14:45Z", "digest": "sha1:MWP2J26URK5CMTIUQYKFBVKSZIOV7TTY", "length": 13311, "nlines": 103, "source_domain": "mr.hv-caps.com", "title": "2 सीएल 2 एफपी 2 सीएल 2 एफआर 2 सीएल 105 2 सीएल 106 - एचव्हीसीएपीच्या एचव्हीसीए एचव्ही डायोडसाठी पर्यायी बदल", "raw_content": "\nउच्च व्होल्टेज सिरेमिक कॅपेसिटर तज्ञ\nउच्च व्होल्टेज आरएफ पॉवर कॅमेसिटर\nसुरक्षितता प्रमाणित कॅपेसिटर एसी कॅपेसिटर\nरेडियल लीड एमएलसीसी (मोनोलिथिक सिरेमिक कॅपेसिटर)\nउच्च व्होल्टेज प्रतिरोधक बदलणे\nउच्च व्होल्टेज उच्च शक्ती प्रतिरोधक\nहाय एनर्जी हाय पॉवर सिरेमिक डिस्क रेझिस्टर\nप्रसिद्ध ब्रँड सिरेमिक कॅपेसिटरसाठी पर्यायी\nउच्च वोल्ट फिल्म संधारित्र\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार सामान्य डाटाशीट\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार तपशील तपशील\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर Doorknob टाइप जनरल डेटापत्रक\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डार्व्हनॉब प्रकार तपशील तपशील\nएचव्ही कॅपेसिटर वैशिष्ट्य अनुप्रयोग\n2 सीएल 2 एफपी 2 सीएल 2 एफआर 2 सीएल 105 2 सीएल 106 च्या एचव्हीसीए एचव्ही डायोडसाठी पर्यायी बदल\nवर्णन 2 2 सीएल 2 एफपी 2 सीएल 2 एफआर 105 सीएल 2 1061 सीएल 2 च्या एचव्हीसीए एचव्ही डायोडसाठी पर्यायी बदली) कमी गळती चालू, उच्च लाट आणि उच्च करंट शॉक रेसिस्टेंस XNUMX) हाय रिव्हर्स व्होल्टेज, लो फॉरवर्ड करंट आणि हिमस्खलन बीआर\n2 सीएल 2 एफपी 2 सीएल 2 एफआर 2 सीएल 105 2 सीएल 106 च्या एचव्हीसीए एचव्ही डायोडसाठी पर्यायी बदल\n2018 मध्ये, बर्‍याच एचव्ही प्रकल्प जिंकण्यासाठी एचव्हीसी कॅपेसिटर स्थानिक प्रसिद्ध एचव्ही डायोड निर्मात्यासह भागीदार आहे. ग्राहक एचव्हीसी ब्रँड डायोडला मान्यता देखील देतात. या बाजारात, एचव्हीसीए वापरणारे बहुतेक ग्राहक यूएसए मधील ब्रँड आणि ईडीआय ब्रँड, आणि जपानी मूळ आणि संकेन यासारख्या अधिक प्रसिद्ध नावे. वरील सर्व, विश्व, टीडीके, मुरता सारख्या जागतिक दर्जाच्या नामांकित ब्रँड नाहीत. हे विशेष आहे बाजारपेठ आणि होम इलेक्ट्रॉनिक्स आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स सारख्या भव्य उत्पादनांचे बाजारपेठ नाही.एचव्हीसी एचव्ही डायोड मोठ्या प्रमाणात एरोस्पेस, लष्करी शस्त्रे, मोटे वाहने, वैद्यकीय एक्स-रे मशीन, इलेक्ट्रोस्टेटिक डिडस्टिंग्ज, वैज्ञानिक संशोधन संस्था वापरतात.\nभाग क्रमांक पुनरावृत्ती उलट व्होल्टेज (व्हीआरआरएम) सरासरी आऊटपुट चालू (आयओ) जास्तीतजास्त पुनर्प्राप्ती वेळ (ट्रर\n2 सीएल 2 एफपी, 2 सीएल 2 एफआर, 2 सीएल 105,2 सीएल 106 साठी एचव्हीसी डायोड रिप्लेसमेंट,\nमागील:एलटीडी डायोड, 2 सीएलच्या एचव्हीसीए ईडीआय डायोडची पर्यायी बदली पुढील:UX-FBR8 UX-FOB UX-F2CL15 UX-F15B UX-F30B चा एक एचव्ही डायोड\nउच्च व्होल्टेज आरएफ पॉवर कॅमेसिटर\nसुरक्षितता प्रमाणित कॅपेसिटर एसी कॅपेसिटर\nरेडियल लीड एमएलसीसी (मोनोलिथिक सिरेमिक कॅपेसिटर)\nउच्च व्होल्टेज प्रतिरोधक बदलणे\nउच्च व्होल्टेज उच्च शक्ती प्रतिरोधक\nहाय एनर्जी हाय पॉवर सिरेमिक डिस्क रेझिस्टर\nप्रसिद्ध ब्रँड सिरेमिक कॅपेसिटरसाठी पर्यायी\nउच्च वोल्ट फिल्म संधारित्र\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार सामान्य डाटाशीट\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डिस्क प्रकार तपशील तपशील\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर Doorknob टाइप जनरल डेटापत्रक\nएचव्ही सिरेमिक कॅपेसिटर डार्व्हनॉब प्रकार तपशील तपशील\nएचव्ही कॅपेसिटर वैशिष्ट्य अनुप्रयोग\nउच्च व्हाँल्ट रेजिस्टर फ्लॅट शैली\nउच्च व्होल्टेज रोधक ट्यूब शैली\nकेस स्टडी: उच्च व्होल्टेज सिरॅम<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nकेस स्टडी: उच्च खंड परतफेड<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nविविध डायलेक्ट्रिक साहित्य,<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nचीन पॉवर कॅपेसिटर उद्योग <{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nउच्च व्होल्टेज कॅपेसिटर पुनर्प्राप्ती<{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nकुंभारकामविषयक वर्गीकरण <{$ vo.time | तारीख = 'Ym-d', ###}>\nजोडा: 9 बी 2, टियानक्सियांग बिल्डिंग, टियानान सायबर पार्क, फुटियान, शेन्झेन, पीआर सी\n60 मध्ये जागतिक शीर्ष 202 EMS रँकिंग\nकेस स्टडी: उच्च व्होल्टेज सिरॅम\nकेस स्टडी: उच्च खंड परतफेड\nवाई 5 टी आणि एन 4700 मुख्य प्रो\nचीन पॉवर कॅपेसिटर उद्योग\nसंपर्क: एचव्ही सिरेमिक कॅपेसिटर\nजोडा: 9 बी 2, टियानक्सियांग बिल्डिंग, टियानान सायबर पार्क, फुटियान, शेन्झेन, पीआर सी\n10KV 2200pf 50KV 1000pf 15KV 10000pf 20KV 10000pf 2KV 100pf 2KV 680pf 2KV 1000pf 2kv 2200pf 2kv 3300pf 2kv 100pf 2kv 220pf 3KV 68pf 3KV 1000pf 3KV 2200pf 3KV 2700pf 3KV 3300pf 6KV 4700pf 6V 2200PF 6KV 3300pf 6KV 10000pf 50KV 22pf 10KV 100pf 30KV 100pf 15KV 470pf डोरकनब 10 केव्ही 2200 पीएफ डोरकनब 15 केव्ही 560 पीएफ डोरकनब 15 केव्ही 2500 पीएफ डोरकनब 30 केव्ही 3300 पीएफ डोरकनब 30 केव्ही 3700 पीएफ डोरकनब 30 केव्ही 1000 पीएफ डोरकनब 40 केव्ही 100 पीएफ डोरकनब 40 केव्ही 140 पीएफ डोरकनब 40 केव्ही 400 पीएफ डोरकनब 40 केव्ही 560 पीएफ डोरकनब 40 केव्ही 850 पीएफ डोरकनब 40 केव्ही 1000 पीएफ डोरकनब 40 केव्ही 1700 पीएफ उत्पादन टॅग्ज एचव्ही डायोड 2 सीसी 69 2 सीएल 2 एफएम 2 सीएल 2 एफएल 2 सीसी 77 2 सीसी 71 20 केव्ही 100ma 20 केव्ही 200ma 10 केव्ही 100ma 10 केव्ही 25ma ux-c2b SR1000 एक्सएलआर -10 यूएफएचव्ही 2 के HV550S20 HVRL150 2 सीएल 2 एफपी एचव्ही जाड फिल्म रेस उच्च ऊर्जा रेस आरएफ कॅप्स विषय कपॅसिटर बदलण्याचे मुराटा एचव्ही कॅपेसिटर रिप्लेसमेंट\nकॉपीराइट @ २०१२-२०१० एचव्हीसी कॅपेसिटर मॅन्युफॅक्टिंग कंपनी, लि साइटमॅप 1 साइटमॅप 2", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2022-10-04T16:03:58Z", "digest": "sha1:3TGQTDDQHLUDQUCKJBJAFED5DCIYZPBC", "length": 3070, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चर्चा:पत्‍नी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख विकिपीडिया:महिला आणि/अथवा स्त्री अभ्यास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियातील महिलांसबंधीत विवीध विषय तसेच स्त्री अभ्यास, स्त्रीवाद , इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:महिला आणि विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प पानांना भेट द्या.\nदर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .\nअशा आशयाचे लेखन (जे शब्दकोश स्वरुपाचे आहे) हे विक्शनरी वर व्हावे का राहुल देशमुख ११:५०, २३ ऑगस्ट २०११ (UTC)\n\"पत्‍नी\" पानाकडे परत चला.\nशेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१६ तारखेला ००:३९ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१६ रोजी ००:३९ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/profile/4i5sam8w/rekha-sonare", "date_download": "2022-10-04T16:08:07Z", "digest": "sha1:KEB7I7ZC5WDBQBT6ISENFP3MBOYCKC4W", "length": 1985, "nlines": 61, "source_domain": "storymirror.com", "title": "Stories Submitted by Literary Colonel Rekha Sonare | StoryMirror", "raw_content": "\nमग सहजच लहानपण आठवले, \" बगळ्या बगळ्या दूध दे पाचही बोटं रंगू दे…..\" किती रममाण झाले होते मी… मला त... मग सहजच लहानपण आठवले, \" बगळ्या बगळ्या दूध दे पाचही बोटं रंगू दे…..\" किती रममाण झ...\nवेगवेगळ्या अनुभवांतून स्त्रीची व्यथा मांडणारी कथा वेगवेगळ्या अनुभवांतून स्त्रीची व्यथा मांडणारी कथा\nकष्टकऱ्याचा स्वाभिमान ठामपणे ठसवणारी कथा कष्टकऱ्याचा स्वाभिमान ठामपणे ठसवणारी कथा\nस्वप्नात पाहिलेल्या एका थरारक गोष्टीची कहाणी स्वप्नात पाहिलेल्या एका थरारक गोष्टीची कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/to-achieve-the-goal-of-tuberculosis-free-india-governor-bhagat-singh-koshyari/", "date_download": "2022-10-04T16:14:32Z", "digest": "sha1:EG2JUM26ALHJTWXM5WNLLT7N6E4RE67D", "length": 13835, "nlines": 228, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "क्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट यशस्वी करावे - राज्यपाल कोश्यारी", "raw_content": "\nक्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट यशस्वी करावे – राज्यपाल कोश्यारी\nमुंबई : प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानात लोकसहभाग वाढवावा आणि क्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट यशस्वी करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.\nप्रधान मंत्री क्षयमुक्त भारत अभियान, निक्षय मित्र सत्कार समारंभ आणि पोषण आहार वितरण सोहळा राजभवन येथील दरबार हॉलमध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी एन, राजभवनचे प्रधान सचिव डॉ. संतोष कुमार , सहसंचालक डॉ. रामजी आडकीकर आदी उपस्थित होते.\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे ‘पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत’ अभियानाची सुरुवात झाली.\nयावेळी राज्यपालांच्या हस्ते राज्यातील क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची आर्थिक जवाबदारी स्वीकारणार्या 100 निक्षय मित्रांचा सत्कार करण्यात आला. pic.twitter.com/ovkg9xfKml\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले की, भारतातून सन 2025 पर्यंत क्षय रोगाला हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. यासाठी प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी व्हायचे असेल तर या अभियानात लोकांनी सहभागी झाले पाहिजे.\nवेळीच उपचार घेतले तर क्षयरोग बरा होऊ शकतो. मात्र त्यासाठी वेळीच तपासणी केली पाहिजे आणि वेळेत उपचार घेतले पाहिजेत. याबाबत नागरिकांच्यात जागृती करायला हवी. यामध्ये स्वयंसेवी संस्था, शासकीय संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी अधिकार्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, या अभियानात शैक्षणिक संस्था, औद्योगिक कंपनी, सामाजिक संस्था यांचाही सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.\nयावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते निक्षय मित्रांचा सत्कार करण्यात आला. तसेच पोषण आहार पोटलीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.\nजगातील सर्वात जास्त क्षयरुग्ण भारतात आहेत. दरवर्षी सुमारे पाच लाख नागरिक क्षय रोगाने मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. भारतातून 2025 पर्यंत क्षयरोगाला हद्दपार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हे उद्देश साध्य करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे, असे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजली गोमारे यांनी आभार मानले.\nदुर्गाष्टमीनिमित्त राज्यपालांनी घेतले मुंबादेवीचे दर्शन\nपशुपक्षी यांचा जीव वाचविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल कोश्यारी\nराज्यपालांकडून मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी कुलगुरु निवड समिती गठित\nदौंड यांचे राज्यपालांना पाथर्डीला येण्याचे निमंत्रण..\nDussehra 2022 : महाराष्ट्राला बलशाली करूया; दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा\n#INDvSA 3rd T20I : रुसोची झंझावाती खेळी; द. आफ्रिकेचे भारतासमोर 228 धावाचं आव्हान\nAngela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार\nBangladesh : ‘ग्रीड फेल’मुळे निम्मा बांगलादेश अंधारात\n#WomensAsiaCup2022 | भारतीय संघाचा सलग तिसरा विजय\nरेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी सणासुदीच्या निमित्ताने 179 विशेष रेल्वेगाड्या\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांची ती भविष्यवाणी खरी ठरतेय का\nCabinet Decision | शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट; राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय एका क्लिकवर…\nसगळे देशवासी गुजरातचे मीठ खातात – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू\nभौतिकशास्त्राचे नोबेल तीन संशोधकांना विभागून जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2020/10/blog-post_97.html", "date_download": "2022-10-04T15:39:17Z", "digest": "sha1:JUM6RNMFSUWOFQRXVPGCV66G2ALERPD2", "length": 5819, "nlines": 51, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "बेवनूर येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू", "raw_content": "\nHomeजतवार्ताबेवनूर येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू\nबेवनूर येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू\nजत /प्रतिनिधी : जत तालुक्यासह परिसरात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने तालुक्यात असणाऱ्या द्राक्ष बागांसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जत तालुक्यातील बेवनुर येथे वीज पडून एक जण जागीच ठार झाला आहे. बाजीराव नारायण शिंदे (वय ६०) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती, बाजीराव शिंदे हे जनावरांना चारा टाकून घराकडे परत येत असताना मुसळधार पावसाची सुरुवात झाली होती. दरम्यान विजेचा कडकडाट सुरू होता, यावेळी बाजीराव शिंदे यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बेवनूर गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://prime.marathisrushti.com/swara/", "date_download": "2022-10-04T16:54:25Z", "digest": "sha1:WDJR44VG23FG5R2EHWZVLEKHQJ6AH4Z3", "length": 15274, "nlines": 59, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "स्वरा – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\n“अरे नको ना रे असा बघत राहुस. मला कसतरीच होतं मग” आधीच मानसीची कांती नितळ शुभ्र आणि त्यात लाजल्यावर ती अजुन लाल दिसत होती. सोहम आणि मानसीचा नि:शब्द राहुन फक्त नजरेच्या इशाऱ्यावर जो प्रणय चालला होता तो अवर्णनीय होता. तिचं ते गोड गालात हसणं.. नजरखुणा केल्यावर हळुच तीचं लाजणं आणि त्याला लाडाने येवुन चिमटा घेणे…..ह्यासारख्या हरकतींमुळे त्यांचं प्रेम दिवसेंदिवस वृध्दिंगत होत होतं. त्याची आणि त्याच्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या मानसीच्या लाघवी स्वभावामुळेच तर तो तिच्या जास्त प्रेमात पडला होता.\nसोहम एका मोठ्या कंपनीत वरीष्ठ अभियंता म्हणुन नोकरी करत होता. तर मानसी एका खाजगी कंपनीत फायनान्स हेड होती. कामानिमित्त सोहम बऱ्याचदा मानसीच्या ऑफिसमध्ये भेट द्यायचा, तेव्हा त्या दोघांमध्ये बोलणं व्हायचं. मग हळुहळू मैत्री होत गेली, त्यानंतर मैत्रीचं रूपांतर नकळत प्रेमात होत गेलं. मानसीमध्ये सौंदर्य जणु अगदी ठासुन भरलेले होते, काळेभोर घनदाट केस तिच्या सौंदर्यात अजुनच भर घालत असे. एखाद्या अभिनेत्रीला लाजवेल असा कमनीय बांधा, साजेशी उंची आणि तेवढीच मधुर वाणी जी प्रत्येकाला आकर्षित करुन घेई. सोहम ही असाच चुंबकासारखा आकर्षित होऊन तिच्या प्रेमात बुडाला. तसं पाहायला गेलं तर सोहम पण काही कमी नव्हता. उंच, रंगाने थोडा सावळा पण मजबुत शरीरयष्टी असल्यामुळे एखाद्या मुलीच्या स्वप्नातला राजकुमार वाटयचा. मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत होता आणि स्वत:च्या हिम्मतीवर घर, गाडी घेतली होती. मितभाषी स्वभावामुळे मुलीच काय तर बऱ्याचदा विवाहित महिला त्याच्यावर चटकन फिदा व्हायच्या अन् त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होत. परंतु सोहम अजुन अशा कोणत्याच मुलीच्या किंवा बाईच्या जाळ्यात अडकला नव्हता. पण का कुणास ठाऊक परंतु मानसीबद्दल थोडीथोडी प्रेमभावना जागृत होऊ लागली.\nनेहमीप्रमाणे एकेदिवशी सोहम काहीतरी कामानिमित्त मानसीच्या ऑफिसमध्ये आला होता आणि काम आटोपून दोघेही एकत्रच घरी जायला निघाले. तेव्हा न राहवून अन् हिम्मत करून सोहमने मानसीला कॉफीशॉपमध्ये कॉफी प्यायला जाऊया का म्हणुन विचारणा केली. ऑफिसमध्ये असताना कामाव्यतिरिक्त काही बोलण्याची संधी उपलब्ध होत नाही. तसंही दोघांना कामाच्या वेळी फालतु टाईमपास करायला आवडत नसतं. बाहेर रिमझिम पाऊस पडत असल्याने हवेत थोडा गारवा होता आणि सोहम सोबत कॉफी प्यायला जायला मानसीला काही भिती वाटत नव्हती कारण तो एक मित्र म्हणुन खुप चांगला होता. तसंही गार वातावरणात गरमागरम कॉफीचा एक घोट घेण्याची तलफ मानसीलाही आलीच होती. दोघांनी गप्पा मारत कॉफीचा आस्वाद घेतला. छान वेळ गेला दोघांचा आणि दिवसभराच्या कामामुळे आलेली मरगळ काहीशी कॉफीमुळे तर काहीशी एकमेकांच्या सहवासामुळे निघुन गेली. त्यानंतर कधी-कधी दोघांचा एकत्र कॉफीचा बेत बनु लागला अन एकदा कॉफी पिताना सहज सोहमने मानसीला तुझ्या लग्नाच बघतेस की अजुन वेळ आहे. म्हणजे तुझं ठरलेलं आहे असं वाटत नाही तुझ्या वागण्या-बोलण्यावरून,परंतु आई-वडील स्थळ बघत असतीलच ना त्यावर मानसी म्हणाली की हो,म्हणजे बाबांची तशी शोध मोहीम चालू आहे.सध्यातरी फक्त कांदेपोह्यांचे कार्यक्रम चालु आहेत परंतु अजुन काही नक्की नाही झालय. सोहम ने काहिसं सावध होवुन तिला विचारलं की मानसी मला तुला काहीतरी विचारायच आहे. तू माझ्याशी एवढी मोकळेपणाने बोलतेस,वागतेस म्हणुन मी थेट विचारायच धाडस करतो. तुझा जो काही निर्णय असेल तो मान्य असेल मला. आपण कामानिमित्त कायम संपर्कात राहुच परंतु मी जे काही विचारेन त्याचा मला आपल्या मैत्रीवर काही परिणाम होता कामा नये तरच मी विचारेन. मानसी म्हणाली की अरे नाही होणार तस काही, तू विचार काय ते.\nसोहम म्हणाला की मानसी तू मला खुप आवडतेस. आपण एकाच जाती-धर्मातील आहोतच आणि नोकरीपण चांगली आहेच माझी. जर तुझी काही हरकत नसेल तर मी तुझ्या आई-बाबांकडे तुझा हात मागायला येऊ का आणि मला तू एवढीवर्ष ओळखतेस तेव्हा माझा स्वभाव तुला चांगलाच माहीत आहे. त्यावर मानसी थोडी बावरली. कारण आतापर्यंत ना तिने कोणाला propose केलेलं ना तिला कोणी केललं. पण ती म्हणाली\n“हो सोहम कल्पना आहे मला. मी कधी तुझ्याबद्दल तसा विचार केला नव्हता पण मी तुला ओळखते तेव्हा माझी काहीच हरकत नाही. पण यासाठी तुला तुझ्या आईबाबांसोबत येऊन माझ्या बाबांशी बोलाव लागेल.\nत्यानंतर काही दिवसांनी सोहम त्याच्या आईवडिलांसोबत मानसीच्या घरी गेला अन रीतसर मागणी घातली. उभयतांची पसंती असल्यामूळे त्यांच्या आईवडिलांणी काहीच हरकत घेतली नाही आणि अखेर त्यांच लग्न धुमधडाक्यात पार पडलं.\nसोहमने लग्न ठरल्यानंतर तिला विचारलं की मानसी मी घाई तर नाहीना केली तुला लग्नाची मागणी घालताना. तुला तूझी आवड-निवड न विचारता मी सरळ तुला लग्नासाठी मागणी घातली.\nमानसी लाजुन बोलली,”असं काही नाही.”\n“पण सांग ना गं,तुझ्या मनातला राजकुमार आहे काहीतरी अपेक्षा असतीलच ना तुझ्या जोडीदाराकडुन काहीतरी अपेक्षा असतीलच ना तुझ्या जोडीदाराकडुन\n“अश्या काही खास नाही. पण हा मला माझा जोडीदार चांगला शिकलेला,समजुतदार, सभ्य घराण्यातील, श्रीमंत नसला तरी चालेल पण सुखी कुटुंबातील हवा होता अगदी तुझ्यासारखा. मला न मागताही आई-बाबांसारखे सासु-सासरे मिळाले अजुन काय हवं असत एका मुलीला.\nमानसीने आता त्याला विचारलं की तूला माझ्याकडुन एक बायको म्हणुन काय अपेक्षा आहेत. त्यावेळी सोहम म्हणाला की तु माझी कधी बायको होवु नकोसं. तीने घाबरुन विचारलं म्हणजे तुला माझ्याशी लग्न नाही करायचयं\n“मी असं कधी म्हणालो. मी फक्त म्हणालो तु बायको होवु नकोस तर आता जशी माझी मैत्रीण…सोबतीण आहेस तशीच कायम रहा.कारण ज्या दिवशी तु बायको बनशील तेव्हा नाईलाजाने मला नवरा बनावा लागेल आणि जी मज्जा मस्ती आपण मित्र-मैत्रीण म्हणुन करतोय किंवा करु तेव्हा जे नातं आजच आहे ते कदाचित तसचं नाही राहणार. मला तुझ्याकडुन खुप काही नको फक्त आपण संध्याकाळी कामावरुन घरी आल्यावर प्रेमाने एक गोडस्मित हास्य देवुया…. कारण कामाच्या आणि प्रवासाच्या ताणावर ते हास्य एक मोफत औषध असेल. असं म्हणतात की नवरा बायकोच्या नात्याचा रस्ता पोटातुन जातो…म्हणुन साधं असलं तरी चालेल पण चविष्ट जेवण बनवं. हातपाय दाबुन नको देऊस पण रात्री झोपायच्याअगोदर माझ्याशी प्रेमाचे चार शब्द बोलत कुशीत घेवुन झोप म्हणजे पूर्ण दिवसाचा क्षीण निघुन जाईल. आणि हो मीही हे सगळं तेवढ्याच जबाबदारीने करेन कारण माझेपणं ते कर्तव्य आहे.\nमानसीने सर्व कर्तव्य पार पाडत त्याला स्वरा नावाचं गोड बाळं देऊन अजुन खुश केलं. दोघही सुखाने संसार करु लागले.\n© किसन रामचंद्र पेडणेकर\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://pudhari.news/soneri/27818/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8/ar", "date_download": "2022-10-04T16:13:31Z", "digest": "sha1:6XDK6YDUY2B2IE2UC3LHBTNT37FOB74X", "length": 10752, "nlines": 166, "source_domain": "pudhari.news", "title": "मुलगी झाली...दीपश्री माळी हिच्या घरी सोनपरीचे आगमन | पुढारी", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहोम/मनोरंजन/आमच्या घरी लक्ष्मी आली, मुलगी झाली हो...\nमुलगी झाली...दीपश्री माळी हिच्या घरी सोनपरीचे आगमन\nमुंबई; पुढारी ऑनलाईन : एक नवीन स्पर्श, नवीन साथ कायमची, एक विश्वास निरंतर राहणारा, एक प्रवास एकत्रीत……….नवीन विश्व…नवीन आयुष्य, आतून बाहेरून बदलुन टाकणारं…आणि….. शेवटपर्यंत हक्काने सतत कानावर ऐकू येणारा….. निशब्द करणारा एकच शब्द ” आई “. ही पोस्ट लिहिली आहे- मराठी अभिनेत्री दीपश्री माळी हिने. काल आमच्या घरी लक्ष्मी आली….. मुलगी झाली हो…अशा शब्दांत दीपश्री माळी हिने आनंद व्यक्त केलाय.\nAli-Richa Wedding : रिचा चड्ढा-अली फजल विवाहबंधनात (Pics)\n'या' कारणासाठी काजोल भडकली जया बच्चन यांच्यावर (video)\nनुसरत जहाँ यांनी कोलकत्यात दिला मुलाला जन्म\nमर्द को दर्द नहीं होता म्हणत अभिषेक बच्चन पोहोचला चेन्नईत\nमातृत्व लाभणं, हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाची आणि सुखद घटना आहे. जीवातून जीव येतो. पण, ही वाटते तितकी सोपी गोष्ट नसते. पण, तो आनंद मात्र वेगळाचं असतो.\nरंग माझा वेगळा : दीपाच्या रिअल लाईफविषयी माहिती आहे का\nअलाया एफ हिने केली ‘फ्रेडी’च्या शूटिंगला सुरुवात\nअसाच आनंद अभिनेत्री दीपश्रीला झालाय. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्‍ये तिने तिला आलेले अनुभव आणि आनंद व्यक्त केलाय.\nकाही दिवसांपूर्वी दीपश्रीने डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिने ती आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती.\nबिग बॉस ओटीटी : शमिता शेट्टी-राकेश बापट यांच्या ‘त्या’ किसची जोरदार चर्चा\nरकुल प्रीत, भल्लाळदेव ड्रग्ज प्रकरणात अडचणीत; ईडीने बजावली नोटीस\nतिने आपल्या बाळाच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या बाळाने दीपश्रीचे बोट पकडले आहे. या फोटोमध्ये या दोघींचे केवळ हात दिसत आहेत.\nपण, तिने बाळाचा चेहरा दाखवलेला नाही. दीपश्रीचे बाळ कसे आहे, हे पाहण्यासाठी चाहत्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. तसेच बाळाला आशीर्वाद आणि दीपश्रीला भरभरून कमेंट दिल्या जात आहे. चाहत्यांनी तिचे विविध पध्दतीने अभिनंदन केले आहे.\n“एक नवीन स्पर्श, नवीन साथ कायमची, एक विश्वास निरंतर राहणारा, एक प्रवास एकत्रीत नवीन विश्व नवीन आयुष्य, आतून बाहेरून बदलुन टाकणारं आणि शेवटपर्यंत हक्काने सतत कानावर ऐकू येणारा निःशब्द करणारा एकच शब्द “आई “.\nकाल आमच्या घरी लक्ष्मी आली मुलगी झाली हो Proud Mom.. Yesterday Blessed with Baby Girl” अशा शब्दांत तिने आपला आनंद व्यक्त केला आहे.\nदीपश्रीने मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. अमेय माळीबरोबर तिचे लग्न झाले होते. झी युवा वाहिनीवरील ‘गर्ल्स हॉस्टेल’ ही तिची प्रसिध्द मालिका होती.\nया मालिकेत तिने साकारलेली भूमिका लोकप्रिय ठरली होती. पुढे ‘एक घर मंतरलेलं’ या मालिकेतही तिने अभिनय केला होता.\nमौनी रॉय : तुझा झगा गं वाऱ्यावर उडतो कसा…\nईशा गुप्ताचा असा बिकीनी अंदाज आजवर पाहिलाच नसाल\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात वाढ, मनाई आदेश जारी\nकोकण : ओटवणे येथील सावंतवाडी संस्थानकाळापासून ख्याती असलेल्या दसऱ्याला भाविकांची प्रचंड गर्दी\nऔरंगाबाद : 58 वर्षीय महिलेवर बलात्कार; अत्याचार करून दागिने घेऊन आरोपी पसार\nपुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उद्या कृष्णा पंचगंगा संगमावर पालखीची मिरवणूक\nव्हॉटस्अपचे सुरक्षेविषयी नवे फिचर; View Once मध्ये स्क्रिनशॉट होणार ब्लॉक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1248/", "date_download": "2022-10-04T15:52:19Z", "digest": "sha1:H2XWTWPBZXDSX5L2MAYGIMW5AWJSNPNG", "length": 7976, "nlines": 78, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते तृतीयपंथी यांना ओळखपत्र वाटप. - Rayatsakshi", "raw_content": "\nपालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते तृतीयपंथी यांना ओळखपत्र वाटप.\nपालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते तृतीयपंथी यांना ओळखपत्र वाटप.\nजिल्हा नियोजन विभाग नांदेड येथे ओळखपत्र देण्यात आले.\nनांदेड, रयतसाक्षी :तृतीयपंथी यांच्या हक्काचे संरक्षण अधिनियम २०१९ अंतर्गत जिल्ह्यास्तरीय समीतीद्वारे तृतीयपंथी यांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. त्याअंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टलवर आॅनलाईन रित्या प्राप्त असलेल्या ३४ अर्जापैकी ७ तृतीयपंथी यांना जिल्हाप्रशासन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नांदेड आणि कमल फाउंडेशन नांदेड यांच्या प्रयत्नातून आज दि. ८ जानेवारी २०२२ रोजी जिल्हा नियोजन विभाग नांदेड येथे ओळखपत्र देण्यात आले.\nजिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्र पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.अशा प्रकारचे ओळखपत्र मराठवाड्यात प्रथमच देण्यात आल्यामुळे ईतर जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेड जिल्हाने आघाडी घेतली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी सहायक आयुक्त तेजस माळवदकर. समाज कल्याण कर्मचारी दवनेसह कमल फाउंडेशनचे अध्यक्ष अमरदिप गोधने तसेच तृतीयपंथी उपस्थित होते.\nकार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटणकर म्हणाले की ओळखपत्रापुरते मर्यादित न राहता तृतीयपंथी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना रोजगार संधी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा देता येईल यावर प्रामुख्याने विचार करून त्यानुसार शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल तसेच तृतीयपंथी यांनी ओळखपत्रासाठि आॅनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त अर्ज दाखल करावेत असे आवाहन ही त्यांनी केले.\nसमाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर म्हणाले की, तृतीयपंथी यांना देण्यात आलेले ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्रे व त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहित नांदेड जिल्ह्याने मराठवाड्यात आघाडी घेतली आहे.येणार्या काळात जास्तीत जास्त तृतीयपंथी यांना ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्रे देण्यात येतील असे त्यांनी आश्वासन दिले.\nनांदेड विभागातिल २० कारखान्यांना ३७ कोटी व्याजाच्या नोटीस\nहिंगोलीत अवैध वाळू वाहतुक करणारी दोन वाहनं पकडले\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1699/", "date_download": "2022-10-04T16:06:56Z", "digest": "sha1:CS5DKMZFW6CVQKK6XXUWKXQLS6KLKT7M", "length": 6604, "nlines": 77, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "रात्रीच्या जेवनातून विषबाधा - Rayatsakshi", "raw_content": "\nतीन चिमुकल्या भावंडाचा मृत्यू आईची प्रकृती चिंताजनक \nआंबाजोगाई, रयतसाक्षी : आंबाजोगाई तालुक्यातील नागझरी येथे जेवनातून विषबाध होऊन तिन चिमुकल्या भावंडाचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर आंबाजोगाईच्या शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधेने तिन भावंडाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत असून आईची रूग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.\nवागझरी येथील काशीनाथ धारसुरे यांनी शुक्रवारी दि. २५ कुटुंबासमवेत रात्रीचे जेवन केले. शिनवारी दि. २६ सकाळी साधना वय ६ व श्रावणी वय ४, नारायण वय ८ महिणे यांना त्रास होऊ लागल्याने या तिन्ही भावंडाचा मृत्यू झाला. या तिन चिमुकल्यांची आई भाग्यश्री यांनाही त्रास होऊ लागल्याने उपचारार्थ आंबाजोगाईच्या शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले असता रात्रीच्या जेवनातून विषबाधेचा अंदाज येथील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.\nजेवनातून विषबाधेमुळे तिन्ही चिमुकल्या भावंडाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत असून भाग्यश्री धारसुरे वय २८ यांची आंबाजोगाईच्या शासकिय रूग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. विषबाधेचे नेमके कारण समजु शकले नाही मात्र, डॉक्टरांच्या माहितीनुसार पोलीसांनी धारसुरे कुटुंबीयांनी रात्री केलेल्या जेवनाचे नमुने घेतले आहेत. तपासणी अहवालानंतरच विषबाधेचे कारण समोर येणार असले तरी या दुर्दैवी घटनेत तिन चिमुल्या भावंडांना आपला जिव गमावा लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nजामखेड मध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन\nमाझा लढा गरीब मराठ्यांसाठी- छत्रपती संभाजीराजे\nमराठा क्रांती मोर्चा आक्रमक:तानाजी सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा एकाही मंत्र्याला…\nपोटोद्या जवळ स्वीप्ट- कंटेनरचा भीषण अपघात सहा ठार\n ; विनायक मेटे यांच्या अपघाताची सरकारकडून चौकशी केली जाईल :…\nशिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघातात दूर्दैवी मृत्यू\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/2139/", "date_download": "2022-10-04T16:28:57Z", "digest": "sha1:OBS2KYQNWEARB3W64CF5LC7SQMPZI3VD", "length": 9337, "nlines": 80, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकरही बोलले होते, मग आम्ही ही तिरूपती बालाजीवर दावा करू- चंद्रशेखर आझाद - Rayatsakshi", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरही बोलले होते, मग आम्ही ही तिरूपती बालाजीवर दावा करू- चंद्रशेखर आझाद\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरही बोलले होते, मग आम्ही ही तिरूपती बालाजीवर दावा करू- चंद्रशेखर आझाद\nसम्राट अशोक यांनी देशात ८४ हजार बुद्ध विहार बांधले होते. देशातील अनेक धार्मीक स्थळं बुद्ध् विहारांवर आहेत.\nनांदेड, रयतसाक्षी: वाराणसीतील ज्ञाणव्यापी मशिदीवरूनर सध्या वाद सुरू आहे. पण मंदिर- मशिदीच्या वादाने नागरिकांचे पोट भरत नाही. नागरिकांच्या समस्या याहून अधिक गंभीर आहेत. देशाची आर्थीक स्थिती बिगडल्याने या मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याचा आरोप भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर अझाद यांनी केला आहे. तस असेल तर मग सम्राट अशोक यांनी देशात ८४ हजार बुद्ध विहार बांधले होते.\nदेशातील अनेक धार्मीक स्थळं बुद्ध् विहारांवर आहेत. यामुळे भाजपने हे प्रकरण थांबवलं नाही, तर आम्ही देखील आमच्या बुद्ध विहारासांठी न्यायालयात जाऊ. न्यायालयात धाव घेतल्यास भाजपचे लोक ठिकाणावर येतील, असा इशारा चंद्रशेखर आझाद यांनी येथे दिला.\nइतिहासच खोदून काढत असाल तर आंध्र प्रदेशातील तिरूपती बालाजी आणि झारखंड येथील शिरपुरधाम हे बुद्ध विहारांवर बांधले गेले आहेत. त्यावर देखील आम्ही दावा करू, असं अझाद म्हणाले. खोदकामच करायच असेल, तर थोड खालून करा. इथे बुद्ध् सापडतील. आणि तसं आयोध्येत अढळूनही आल आहे, असा दावा आझाद यांनी केला. भाजपकडून अशाच प्रकारे समाजात व्देष निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न केला गेला, तर आम्हीही आमचा इतिहास आणि वारसा मागण्यासाठी न्यायालयात जाऊ, आधी आम्ही त्या वारसांवर दावा करू.\nछत्तीगडमधील शिरपूरधामची इतिहासात नोंद आहे. तिथे बौद्ध् विहार होते . अशाच प्रकारे तिरूपती बालाजी मंदिराच्या ठिकाणीही बौद्ध् विहार आहे. फक्त एवढेच नव्हे तर अशी अनेक ठिकाणं आहेत. तिथे ८४ हजार बौद्ध् स्तूप असतील, असे आझाद म्हणाले. नांदेडमध्ये अयोजीत दलित पँथरच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी ते बोलत होते.\nआझाद समाज पार्टी महापालिका निवडणूका लढवणार\nभीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीच महाराष्ट्र राज्यात देखील काम सुरू केलं आहे. आपली संघटना मजबूत आहे. तेव्हा आगामी महापालिका निवडणूकीत आझाद समाज पार्टी देखील उतरणार असल्याची घोषणा पक्ष प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी येथे केली. प्रस्थापितांनी जनतेला अतापर्यंत फसवलं आहे. नागरिक त्यांना वैतागले आहेत. त्यामुळे जनता आम्हाला नक्कीच साथ् देइल, समविचारी पक्षाची युती करायची की नाही हे त्यावेळी पाहू. पण आझाद समाज पार्टीने महापालिका निवडणूकीची तयारी केल्याचे चंद्रशेखर आझाद यांनी सांगीतले.\nइंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे एल्गार आंदोलन\nसिंदफणा नदीपात्राच्या लिलाव क्षेत्रातील विहीरी धोक्यात \nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/555/", "date_download": "2022-10-04T16:52:51Z", "digest": "sha1:YGZY4SYUFT22TMZBWHKLT24I3ZDCVLSB", "length": 8705, "nlines": 80, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "पशुसंवर्धन विभाग वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत-प्रदिप सरवदे - Rayatsakshi", "raw_content": "\nपशुसंवर्धन विभाग वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत-प्रदिप सरवदे\nपशुसंवर्धन विभाग वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत-प्रदिप सरवदे\nग्रामीण भागातील नाविन्यपूर्ण राज्य,जिल्हास्तरीय योजने अंतर्गत दुधाळ गाई, म्हैस, शेळीचे गट वाटप करणे, -\nशिरूर,रयतसाक्षी : बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रक्रीया अधिक पारदर्शक करण्यासाठी गेली तीन वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व ‘लाभार्थ्यांची निवड करण्याची पध्दत सुरु केली आहे. याच बरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे.\nमेंढी गट वाटप करणे, १ हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थ सहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ अधिक ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रीया सन २०२१-२२ या वर्षात राबविली जाणार आहे.\nपशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळी पालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पशुपालक/ शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ\nघेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज https:// ah.mahabms.com या संकेतस्थळावर करावे.\nयोजनांची माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दत याबाबतचा संपूर्ण तपशिल या संकेतस्थळावर तसेच मोबाईल पवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत शुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल. बहुतांशी माहितीबाबत पर्याच निवडण्याची\nअर्ज भरतांना अर्जदारांने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर 17 अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजने अंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलवू नये. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावराय किंवा तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायती समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीक अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय… सर्व चिकीत्सालय अथवा नजीकच्या पशु वैद्यकीय केंद्रावर संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.\nमनसेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या गाडीची तोडफोड\nगर्भवती पत्नीसह पतीचा मृतदेह सापडल्याने खळबळ\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9A-%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%82/", "date_download": "2022-10-04T16:24:46Z", "digest": "sha1:UTFH3IA7CWHE5PL7R6LDU74Y67XW2EHE", "length": 21785, "nlines": 190, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "बंगळुरूमधील शिंप्यांचं आयुष्यच उसवलं", "raw_content": "\nबंगळुरूमधील शिंप्यांचं आयुष्यच उसवलं\nटाळेबंदीमुळे अब्दुल सत्तार यांना बंगळुरू सोडून गावी परतावं लागलं त्याला आता चार महिने होऊन गेलेत.\n\"काहीही करून निघून जाऊ, उशिरा का होईना,\" ते म्हणाले होते. ही गोष्ट आहे २० मे रोजी अम्फान चक्रीवादळ जमिनीवर धडकण्यापूर्वीची. तरीही, अब्दुल आणि त्यांचे मित्र काहीही करून १,८०० किमी अंतर पार करून पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील चाक लछीपूर या गावी आपल्या घरी परतण्यास सज्ज होते.\nअब्दुल मुंबईहून बंगळुरूला येऊन अजून काहीच महिने झाले होते. जानेवारी किंवा फेब्रुवारीत कधी तरी, ते म्हणतात. त्यांच्या पत्नी हमीदा बेगम, वय ३२, गृहिणी असून त्यांची मुलं, सलमा खातून, वय १३, आणि यासिर हमीद, वय १२, घाटाल तालुक्यातील त्यांच्या गावी तीन खोल्यांच्या लहानशा घरात राहतात. त्यांच्या कुटुंबाकडे २४ दिस्मिल (पाव एकर) जमीन आहे, जिच्यावर त्यांचा भाऊ भातशेती करतो.\nअब्दुल यांनी इयत्ता आठवीत शाळा सोडून गावातील बहुतांश जणांप्रमाणे भरतकाम शिकायला सुरुवात केली होती. तेव्हापासून, ते कायम फिरस्तीवर असतात, काही वर्षं दिल्लीत काम केलं, आणि नंतर मुंबईत, दर ५-६ महिन्यांनी घरी भेट देतात. \"मी मशीनची कशिदाकारी करतो. मुंबईत जास्त काम मिळत नव्हतं, म्हणून विचार केला की आपल्या भावासोबत काम करावं,\" ते म्हणाले.\nचाळिशीचे अब्दुल आपला चुलत भाऊ, ३३ वर्षीय हसनुल्ला सेख (त्यांच्या आधार कार्डवर लिहिल्याप्रमाणे) याच्यासोबत त्याच्या दक्षिण बंगळुरूमधील लहानशा शिवण उद्योगात सामील झाले. ते पाच जणांसोबत एक खोली करून राहायचे, सगळे चाक लछीपूरचे. हे सहा जण हसन यांच्या दुकानात शिंपी आणि कशिदाकार म्हणून काम करायचे.\nपरिस्थिती डामाडौल असूनसुद्धा मशीनची कशिदाकारी करणारे अब्दुल सत्तार (डावीकडे) आणि त्यां चा चुलत भाऊ हसनुल्ला सेख (उजवीकडे) काहीही करून, १ , ८०० किमी अंतर पार करून पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील चाक लछीपूर या गावी आपल्या घरी परतण्यास सज्ज होते\nहसन आपली पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलासोबत १२ वर्षं बंगळुरूत मुक्कामी होते. एप्रिल व मे महिन्यांतली लगीनसराई व रमझानमुळे त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. \"आम्हाला या महिन्यांत पुष्कळ ऑर्डरी मिळायच्या,\" ते म्हणाले. या हंगामात प्रत्येक कामगाराला दिवसाला अंदाजे किमान रू. ४००-५०० मिळाले असते. प्रत्येकाला महिन्याचे किमान रू. १५,०००-१६,००० मिळतील अशी अपेक्षा होती आणि सगळा खर्च वजा जाऊनही हसन यांनी रू. २५,००० कमावले असते.\n\"आमच्यापैकी जवळपास सगळे जण आपला किराया आणि राहण्याचा खर्च रू. ५,०००-६,००० मध्ये भागवतात आणि राहिलेली पैसा घरी पाठवून देतात,\" अब्दुल म्हणाले. \"मला घर चालवायचं असतं, मुलांच्या शाळेचा खर्च द्यावा लागतो. थोडा पैसा आईवडिलांच्या औषधपाण्याला पण देतो.\" (त्यांचे आईवडील त्यांच्या थोरल्या भावाकडे राहतात; हे चार भाऊ आणि एक बहीण आहेत. भातशेती करणाऱ्या त्यांच्या सर्वांत मोठ्या भावाचं अम्फान चक्रीवादळाने शेतात पाणी साचल्यामुळे खूप नुकसान झालं.)\nपण टाळेबंदी झाल्यापासून अब्दुल यांनी बंगळुरूमध्ये जेमतेम दोन महिने काम केलं होतं. त्यांचा काम ठप्प झालं, तसतसं राशन संपू लागलं. \"बाहेर पाऊल टाकता येईना,\" हसन म्हणाले. \"आमच्या इलाक्यातील सगळी दुकानं बंद झाली होती. अन्न विकत घ्यायला कुठे जावं, काही पत्ता नव्हता. नशीब आमचं, जवळच एक मशीद आहे. तिथले स्वयंसेवक आम्हाला दोन वेळचं जेवण देऊ लागले.\"\n\"इथे बंगलोरमध्ये आमच्या गावातले आणि आसपासच्या ठिकाणचे बरेच लोक आहेत,\" अब्दुल यांनी मला सांगितलं. \"सगळे एकाच पेशात आहेत – शिलाई आणि कशिदाकारी. सहसा ५-६ जण एका खोलीत राहतात. आम्हाला कळलं की त्यांच्यातील पुष्कळ जणांकडे किराणा किंवा पैसे उरले नव्हते.\" सेवाभावी नागरिकांनीही त्यांना राशनची मदत केली, ते म्हणाले. \"आम्ही पण आम्हाला मिळालेल्या वस्तू ओळखीच्या लोकांमध्ये वाटून थोडीफार मदत केली. आम्ही इतरांना मदत करतोय हे पाहून पोलिसही आम्हाला गाड्यांवर फिरू देत होते.\"\nघरी पत्नी ह मी दा आणि मु लं, सलमा व यासिर यांच्याकडे परतल्यावर अब्दुल यांनी घर चालव ण्यासाठी शेतमजुरी केली\nदोन महिने कमाई नसल्याने आणि परिस्थिती डामाडौल झाल्यामुळे अब्दुल, हसन आणि त्यांचे साथीदार गावकरी चाक लछीपूरला परतण्यास उतावीळ झाले होते. \"इतरांच्या भरवशावर किती वेळ राहणार\" हसन म्हणाले होते. \"परत गेलो तर तिथे आमचे नातेवाईक आहेत, निदान आमच्या जेवणाची सोय तरी होईल.\"\n\"आता आम्हाला फक्त परत जायचंय,\" अब्दुल म्हणाले. \"आमच्या घरचे पण आता परत या म्हणतायत. इथे बीमार पडणं आम्हाला परवडणार नाही. आमचा एक नातेवाईक मुंबईत घरच्यांपासून आणि नातेवाईकांपासून दूर या कोरोनाच्या बिमारीने मेला. आम्हाला इथे असं काही झालं तर विचार करा आमची काळजी घ्यायला इथे कोणी घरचं नाही. आता, आमचा इरादा पक्का झालाय.\"\nपण घरी परत येणं जोखमीचं ठरलं. परवानगीसाठी अर्ज कुठे करायचा, पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करायला त्यांना परवाना हवा की नाही, आणि ट्रेन कधी सुटणार, याबाबत बराच गोंधळ होता. इंटरनेटची फारशी सुविधा नसतानाही त्यांनी कसंबसं राज्य शासनाच्या सेवा सिंधू संकेतस्थळावर अनिवार्य असलेला प्रवास अर्ज भरला. त्यानंतर मंजुरीचा एसएमएस येण्याची त्यांनी १० दिवस वाट पाहिली. अब्दुल यांनी आपली प्रवास याचिका दाखल करण्यासाठी नजीकच्या पोलीस चौकीतही भेट दिली.\n\"माझे रोजे सुरू आहेत. त्यात एवढ्या उन्हात पोलीस स्टेशनच्या बाहेर तासन् तास वाट पाहत उभं राहणं मुश्किल आहे,\" ते मला म्हणाले. ट्रेनबाबत अनिश्चितता आणि जागा मिळण्याअगोदरच त्यांच्या परवान्याची मुदत संपेल या भीतीने हे लोक इतर पर्याय शोधू लागले. खासगी व्हॅन पाच जणांचे रू. ७०,००० मागत होत्या. एका बस चालकाने तर या प्रवासाचे त्यांना रू. २.७ लाख मागितले.\nअब्दुल यांच्या सर्वांत मोठ्या भावासह चाक लछीपूर गावातील शेतकऱ्यां चं अ म्फा न चक्रीवादळामुळे खूप नुकसान झालं\nपुष्कळ प्रयत्नानंतर अब्दुल आणि हसन यांनी एका बसची (शीर्षक छायाचित्र पहा) व्यवस्था केली. \"आमच्या गावातील एकजण बस सेवा चालवतो, त्याला बस पाठवायला खूप मनवावं लागलं,\" हसन यांनी मला मेमध्ये सांगितलं. \"त्यांनीच बंगालमधून आमच्या पासेस अन् परवाने काढलेत. आम्ही ३० जण गोळा केलेत, आम्ही सगळे एकाच गावचे आहोत, सगळे याच शिलाई आणि कशिदाकारीच्या पेशात आहोत. आम्ही रू. १.५ लाख देत आहोत. काही मुलांना यासाठी जमीन-जेवरात गहाण ठेवावे लागले. बस उद्या सकाळी येईल अन् आम्ही निघालेलो असू.\"\nह्या मंडळींना ठरल्याप्रमाणे पुढल्या दिवशी प्रस्थान करता आलं नाही, कारण बस आंध्र सीमेवर ताटकळत राहिली. अखेर एक दिवस उशिरा, २० मे रोजी, ज्या दिवशी अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या जमिनीवर धडकलं, त्यांनी प्रस्थान केलं. ठिकठिकाणच्या गस्तनाक्यांवर विलंब होत अखेर २३ मे रोजी बस चाक लछीपूर गावी पोहोचली. घरी आल्यावर अब्दुल आणि इतर जणांनी आपल्या लहानशा घरांमध्ये दोन आठवडे विलगीकरणात काढले.\nते निघाले तेव्हा हसन आणि त्यांच्या कुटुंबाने आपलं बंगळुरूमधील घर रिकामं केलं, पण त्यांनी आपल्या शिलाई यंत्रांसह दुकानाची जागा, आणि कामगार राहायचे ती खोली तशीच ठेवली. मालकिणीने दोन महिन्यांसाठी रू. १०,००० आगाऊ रकमेच्या बदल्यात एप्रिल व मेचं थकीत भाडं काढून घेतलं. मे नंतरच्या महिन्यांचं भाडं घ्यायला ते परत येईस्तोवर थांबायचं तिने मान्य केलं.\nसप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हसन बंगळुरूला परत आला. मात्र टाळेबंदी शिथिल झाली तरी धंद्यात तेजी आली नाही, तो म्हणतो. \"आम्ही दुकान खुलं ठेवलं तरी अजून काही काळ तरी कशिदाकारी किंवा शिलाईचं मोठं काम घेऊन कोणी गिऱ्हाईक येणार नाही. काही काळ कारोबार नरमच राहणार. आमचा छोटा धंदा आहे. रोज पैसा मिळाला नाही तर या शहरात राहणं परवडणार नाही.\"\nअब्दुल अजूनही आपल्या गावातच आहेत, जिथे त्यांना जवळपास २५ दिवस रू. ३०० रोजंदारीवर धानाच्या शेतात काम मिळालं. ते म्हणतात की ते आपल्या बचतीतून, आणि त्या काही दिवसांच्या शेतमजुरीतून घर चालवत आहेत. \"आता गावात अजिबात काम मिळत नाहीये. म्हणून तर आम्ही गाव सोडून गेलो होतो,\" ते पुढे म्हणतात. \"आम्ही [बंगळुरूला] परत गेलं पाहिजे.\"\nपण बंगळुरूमध्ये कोविड-१९ च्या केसेस वाढू लागल्याने अब्दुल साशंक आहेत. \"हसनभाई म्हणत होते त्या हिशेबाने मी प्रवासाचं बघीन. असं कमाई न करता बसून थोडी राहणार आहे. [कशिदाकारीपासून] फार काळ लांब राहू शकत नाही. आम्ही परत जाऊ. एकदा सगळं ठीक होऊ द्या, आम्ही परत जाऊ.\"\n#कोविड-१९ #अम्फान-चक्रीवादळ #टाळेबंदी #भातशेती #शिंपी #भरतकाम #स्थलांतरित-कामगार\nबंगालामेडू: 'बायांसाठी कामं तरी कुठेत\nबंगालामेडू: 'बायांसाठी कामं तरी कुठेत\nबीडमध्ये महासाथ आणि धोरणातील स्थित्यंतराची प्रतीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20226/", "date_download": "2022-10-04T16:12:29Z", "digest": "sha1:UGDTW2MVB7UZRSIZQF2HZL3OEXHDO3HX", "length": 39839, "nlines": 238, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "होर्नाय, कारेन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nहोर्नाय, कारेन : (१६ सप्टेंबर १८८५–४ डिसेंबर १९५२). अमेरिकन मनोविश्लेषक. बर्लिन (जर्मनी) येथे जन्मली. तिचे वडील नॉर्वेजियन आणि आई डच होती. बर्लिन विद्यापीठातून एम्.डी. ही पदवी प्राप्त केल्यानंतर (१९१२) सिग्मंड फ्रॉइडचा जवळचा सहकारी कार्ल अब्राहम ह्याच्याकडून तिने मनोविश्लेषणाचे प्रशिक्षण घेतले. १९१५ च्या सुमारास बर्लिनमधल्या इस्पितळांतून काम केल्यानंतर १९२०–३२ ह्या कालखंडात मनोविश्लेषकाचा खाजगी व्यवसाय तिने केला ‘बर्लिन सायकोअनॅलिटिक इन्स्टिट्यूट ‘मध्ये अध्यापनही केले. त्यानंतर ‘इन्स्टि- ट्यूट फॉर सायकोअनॅलिसिस’ ह्या संस्थेची सहसंचालक म्हणून ती अमेरिकेत गेली. १९३४ मध्ये ती पुन्हा आपला व्यवसाय खाजगी रीत्या करू लागली. ‘न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्च’ ह्या संस्थेत तिने अध्यापनही केले. अनेक वर्षे मनोविश्लेषणाच्या क्षेत्रात काम केल्यावर फ्रॉइडच्या विचारांशी ठामपणे चिकटून राहण्यास विरोध केल्यानंतर तिने ‘असोसिएशन फॉर द ॲड्व्हान्समेंट ऑफ सायकोअनॅलिसिस’ ह्या नावाने आपला स्वतंत्र गट संघटित केला. जीवशास्त्रीय प्रचोदनांपेक्षा (ड्राइव्ह्ज) सामाजिक आणि परिसरीय परिस्थिती व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ठरवीत असते आंतरव्यक्तिगत( इंटरपर्सनल) नातेसंबंधांची ह्यात मोठी भूमिका असते मज्जाविकृती आणि विस्कटलेले व्यक्तिमत्त्व ह्यांच्यामागे हीच महत्त्वाची कारणे असतात, असे तिचे मत होते. कामप्रेरणा आणि मृत्युप्रेरणा ह्या संकल्पनांना फ्रॉइडने दिलेल्या महत्त्वालाही तिचा आक्षेप होता.\nन्यूरॉटिक पर्सनॅलिटी ऑफ अवर टाइम (१९३७), न्यू वेज इन सायकोअनॅलिसिस (१९३९), अवर इनर कॉन्फ्लिक्ट्स (१९४५) आणि न्यूरोसिस अँड ह्यूमन ग्रोथ (१९५०) हे तिचे विशेष महत्त्वाचे ग्रंथ होत. ह्यांखेरीज सेल्फ अनॅलिसिस (१९४२) हा तिचा ग्रंथही उल्लेखनीय आहे.\nहोर्नायची मनोविश्लेषणप्रणाली एक मनोविश्लेषक म्हणून तिलाआलेल्या अनुभवांतून, तिने लिहिलेल्या अनेक लेखांतून आणि तिच्या उपर्युक्त पाच पुस्तकांतून विकसित झाली. न्यूरोसिस अँड ह्यूमन ग्रोथ ह्या पुस्तकात या प्रणालीचे पूर्ण रूप प्रत्ययास येते. वाढणे आणि आपल्या अंतःशक्ती विकसित करणे, हे मानवी जीवाच्या स्वभावातच असते, ही तिच्या विचारांची मध्यवर्ती कल्पना आहे. ओक वृक्षाचे लहानसे बीभूमीत पेरले असता हवा, पाणी, माती ह्यांची अनुकूलता लाभल्यास त्याचा महान वृक्ष होतो तसेच माणसाचेही आहे. आदम आणि ईव्ह यांनी ज्ञानवृक्षाचे फळ खाऊन मूळ पाप (ओरिजिनल सिन) केल्यामुळे मनुष्य हा मुळातच पापमय आहे, ही पारंपरिक समजूत तिने नाकारली. मज्जाविकृतिबाबतचे तिचे विचार थोडक्यात असे :\nमज्जाविकृतीचा (न्यूरोसिस) उगम बालपणात निकोप वाढीला प्रतिकूल ठरणाऱ्या परिसरात शोधावा लागतो. ह्या अशा परिसरामुळेच मानवी व्यक्तिमत्त्वाच्या विकृत वाढीची प्रक्रिया सुरू होते. मज्जाविकृती हीमाणसाचे सुख आणि सर्जनशीलता ह्यांत अडथळे आणते. माणसाच्याव्यक्तिगत, तसेच एखाद्या समूहाच्या सामूहिक जीवनात दुःख आणण्यास कारणीभूत ठरते. माणसाच्या नैसर्गिक विकासाला प्रतिकूल आणि अनेकदा थेट विरोधी परिसर घडवून आणण्याच्या संदर्भात आंतर कौटुंबिक घटक विशेष कारणीभूत ठरतात. आईवडिलांचा मृत्यू, त्यांचा होणारा घटस्फोट, त्यांनी टाकून दिल्यामुळे त्यांच्यापासून अलग होणे, बालकांचे लैंगिकशोषण, आईवडिलांमध्ये होणारी कडाक्याची भांडणे, ह्यांमुळे बालकाच्यामनाला तीव्र धक्का बसतो. कुटुंबात अनुभवास येणारी संवेदनशून्यता, चिंता निर्माण करणारा आत्यंतिक एकाकीपणा, पक्षपात, वागण्यातील विसंगतींमुळे आईवडिलांपैकी एकाकडून वा अनेकदा उभयतांकडून बालकाला मिळणारे परस्परविसंगत संदेश, त्याच्याकडून केल्या जाणाऱ्या अवास्तव आणि अतिरेकी अपेक्षा ही कारणे अधूनमधून येणाऱ्या प्रक्षोभक घटनांपेक्षा अधिक महत्त्वाची आहेत. त्यांच्यामुळे बालक अधिकाधिक अगतिक होत जाते. हे जग शत्रुवत् आणि प्रेमशून्य असून त्यात आपण एकाकी पडत चाललो आहोत, अशी त्याची भावना होते. ह्यातूनच मज्जाविकृतीची मुळे धरतात. बालकाची जगाकडे पाहण्याची वृत्तीही शत्रुत्वाची होते. ते अत्यंत चिंतातुर बनते. त्यामुळे असे बालक आपले आई वडील, भावंडे आणि इतर माणसे ह्यांच्याशी स्वतःला स्वाभाविक रीत्या जोडून घेऊ शकत नाही. त्याच्या आंतरिक गरजा, इच्छा, भावना मोकळ्या मार्गांनी प्रकट होऊ शकत नाहीत. उलट, आपली सुरक्षितता हा त्याच्या आत्यंतिक काळजीचा विषय बनूनराहतो. प्रेम देण्यासाठी आणि प्रेम घेण्यासाठी जी उत्स्फूर्तता आवश्यक असते, ती त्याच्यापाशी राहत नाही. त्या उत्स्फूर्ततेची जागा कोणालातरी सतत चिकटून राहणे, कोणाला तरी शरण जाणे आणि कोणाच्यातरी आज्ञा निमूटपणे पाळणे अशा वृत्ती घेतात. त्याचप्रमाणे स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे, आपल्या हक्कांसाठी लढणे ह्यांच्या जागी अवज्ञाकरणे, अनादर प्रकट करणे, हल्ला करणे अशी प्रवृत्ती दिसून येते. कोणताही अडथळा न येता एकट्याने खेळणे हे निकोप मनाच्या मुलात दिसूनयेते परंतु अतिशय काटेकोरपणे दुसऱ्यापासून अंतर राखणे, कमालीची गुप्तता पाळणे आणि स्वतःला गुंतवून न घेणे हे प्राकृत वा सामान्य( नॉर्मल) मानता येणार नाही. जगाशी संबंध ठेवण्याचे हे सर्व मार्ग एकाच वेळी बालकापुढे असल्यामुळे परस्परविसंगत अशा सक्तियुक्त वेदनांच्या( कंपल्सिव्ह ड्राइव्ह्ज) संघर्षात मूल सापडते. त्यामुळे आधीच भयग्रस्त, प्रक्षुब्ध आणि दुबळे झालेले मूल अधिकच दुबळे होऊन जाते. ह्यास्थितीला होर्नाय ‘मूलभूत संघर्ष’ (बेसिक कॉन्फ्लिक्ट) असे म्हणते.\nह्या संघर्षातून सुटका करून घेण्यासाठी अबोध मनाच्या पातळीवर स्वयंचलितपणे काही प्रयत्न सुरू होतात. निरोधनाच्या (रिप्रेशन) मार्गानेदोन वा तीन प्रवृत्तींमधल्या संघर्षाची जाणीव नष्ट करता येते : उदा दुसऱ्यांच्याइच्छेपुढे मान झुकवून ‘चांगलं पोर’ असे म्हणवून घेणे, बंडखोर वृत्तीने प्रतिकार करणे किंवा पूर्णतः अलिप्त, उदासीन प्रवृत्ती धारण करणे. तथापि दुर्दैवाची गोष्ट ही आहे, की निरोधनामुळे अधिकच दुबळे झालेले मूल स्वतःच्या काही पैलूंना जाणू शकत नाही. निरोधनामुळे संघर्ष संपतनाही. तो फक्त आतल्या आत गाडला जातो. संघर्षातून बाहरे पडण्यासाठी मुलाला एकात्मता, सामर्थ्य, स्वतःचे मूल्य आणि स्वतःची ओळखज्यामुळे मिळेल असा काही पर्याय मिळायला हवा. अबोध मनाच्यापातळीवर स्वतःच्या आदर्शीकृत प्रतिमेची (आय्डिअलाइज्ड इमेज) निर्मिती हा तो पर्याय.\nह्या आदर्शीकृत प्रतिमेची घडण वास्तव आणि काल्पनिक अशा दोन्ही गुणांनी घडत असते. ह्या गुणांना अद्भुतरम्य आणि भव्य असे स्वरूप दिलेले असते. अद्भुतरम्यतेचे धुके विसंगतींना सुसंवादित्व देते. उदा., सक्तीची पराधीनता चांगुलपणाचे रूप घेते. सक्तीतून आलेली, दुसऱ्याला या-ना त्याप्रकारे कमी लेखण्याची प्रवृत्ती स्पष्टवक्तेपणा ठरते. सक्तीतून येणारे एकाकीपण म्हणजे स्वातंत्र्य होते. थोडक्यात मज्जाविकृत मनुष्य स्वतःच्या मानसिक गरजांचे रूपांतर अजाणता सद्गुणांमध्ये करीत असतो. माणसाची ऊर्जा स्वतःमध्ये असलेल्या अंतःशक्तींना साकार करण्याऐवजी स्वतःच्या आदर्शीकृत प्रतिमेबरहुकूम स्वतः होण्यासाठी धडपडू लागतो, तेव्हा तो अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक पाऊल उचलीत असतो कारण यानंतरचे त्याचे उद्दिष्ट केवल, पूर्णतावेधी आणि अशक्य कोटीतले असे असते. त्याला ईश्वरासारखे सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ व्हायचे असते.आपण एक स्खलनशील मर्त्य आहोत आपली बुद्धिमत्ता, ऊर्जा आणि इच्छाशक्तीही मर्यादित आहे, ही त्याची जाणीव अंधुक होत जाते आणि अखेरीस नाहीशी होते. त्याचा भव्यदिव्यतेचा शोध त्याला अटळपणे वाढत जाणाऱ्या गुंतागुंतीच्या जाळ्याकडे घेऊन जातो. त्याच्या पदरी वैफल्य येते आणि त्याचे स्वतःबरोबरचे आणि इतरांबद्दलचे नातेसंबंध विकृत होतात.\nजेव्हा तो भव्यदिव्यतेच्या मार्गावरून चालू लागतो, तेव्हा तो मज्जा-विकृत गर्वाने (न्यूरॉटिक प्राइड) पछाडला जातो. त्याच्या आदर्शीकृत ‘स्व’ च्या गुणांबद्दल वाटणारा हा गर्व असतो पण हे गुण मुख्यतःत्याच्या कल्पनेतलेच असतात. हा गर्व म्हणजे त्याच्यापाशी नसलेल्या आत्मविश्वासाचा पर्याय म्हणून निर्माण झालेला असतो. त्यातून त्याला एकात्मतेची, स्वतःच्या महत्त्वाची आणि सामर्थ्याची जाणीव मिळत राहते पण ही जाणीव खोटी असते. कारण तिला वास्तवतेचा भक्कम आधार नसतो. शिवाय ह्या गर्वाला कधीही दुखापत होण्याची शक्यता असते. ह्यातून दोन गोष्टी घडतात : (१) आपल्या गर्वाला धक्का लागू नये म्हणून तो सतत प्रयत्नशील असतो. (२) जर कुणी त्याच्या गर्वाला धक्का लावला, तर या–ना त्याप्रकारे त्या माणसावर कुठे तरी सूडबुद्धीने विजय मिळवतो आणि हा विजय त्याचा गर्व शाबूत ठेवतो. ह्या माणसाला तो प्रत्यक्षातजो काही असतो, त्याचा राग असतो. तो त्याच्या वास्तविक स्वरूपाचा तिरस्कार करतो. पूर्णतेच्या आणि श्रेष्ठत्वाच्या उंच शिखरावरून तो पायथ्याशी असलेल्या आपल्या खऱ्या ‘स्व ‘कडे पाहात असतो. त्यामुळे स्वतःचे आदर्शीकरण आणि मज्जाविकृत गर्व ह्यांचा एक अटळ परिपाक म्हणजे स्वतःविषयीचा तिरस्कार. मज्जाविकृत गर्व आणि आत्मघृणा ह्या एकाच नाण्याच्या दोन खोट्या बाजू म्हणता येतील. त्याच्या आत्मघृणेचे प्रकटन अनेक प्रकारांनी होत असते. तो स्वतःपाशी अत्यंत कठोर, निर्दयी स्वरूपाच्या मागण्या करतो. त्या पूर्ण होण्यासारख्या नसतात पण तरीही तो त्या अपयशाबद्दल स्वतःला शिक्षा करीत असतो. सततच्या आत्मदमनाचे जीवन तो जगत असतो. स्वतःला तो नेहमीच कमी लेखून असतो. अशा अवस्थेतला विद्यार्थी एखाद्या विषयात १०० पैकी ८० गुण मिळाले, तर आपले यश फडतूस आहे, असे समजतो. आत्मघृणेचा आणखी एक प्रकार म्हणजे स्वतःवर सतत काहीतरी आरोप करत राहाणे आणि अपराधाची यातनामय जाणीव बाळगत राहाणे. स्वतःचा छळ करण्याच्या ह्या प्रवृत्तीतून विविध व्याधीभ्रम (हायपोकोंड्रायसिस) आणि त्यातून येणारे भय जन्माला येऊ शकते. उदा., थोडे पाय दुखले, तर आपल्याला पोलिओ झाला, अशी भावना होणे थोडी छातीतून कळ आली, तर आपल्याला हृदयविकार झाला असे मानणे. असा माणूस आयुष्याचा आस्वादही नीट घेऊ शकत नाही. आत्मघृणेचा सर्वांत टोकाचा मार्ग म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करणे.\nआत्मघृणेतून येणाऱ्या सर्व यातनांतून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मज्जाविकृत माणूस स्वयंचलितपणे आणि अबोधपणे आपल्या दुःखांचेखापर इतरांवर फोडू लागतो.\nमज्जाविकृत आत्मसमीक्षा करतो पण निकोप, प्राकृत माणसाच्याविधायक आत्ममूल्यमापनासारखी ती नसते. ती विध्वंसक असते. क्वचित कधीतरी आपण स्वतःकडे अतिरेकी मागण्या करतो आहोत ह्याचीजाणीव त्याला होतेही पण स्वनिर्मित आदर्शीकृत प्रतिमा प्रत्यक्षात आणण्यातील प्रक्रियेतल्या अविवेकीपणाची आणि विध्वंसकतेची त्याच्या आवाक्याची जाणीव सहसा होत नाही. आपली आदर्शीकृत प्रतिमा प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्नात काही चूक आहे, ह्याचे आकलन त्याला होतच नाही. लोकांची पसंती मिळवण्यात चूक काय ⇨ असा त्याचा प्रश्न असतो. अशा माणसांची आणखी एक कृती म्हणजे मला जे हवे, ते मला मिळण्याचामला हक्कच आहे, असे समजणे. उदा., डॉक्टरांनी मला भेटण्याची वेळ सकाळची दिलेली आहे पण मला दुपारची हवी आहे. ती मिळालीचपाहिजे. मग डॉक्टरांना वेळ असो वा नसो मला एका विशिष्ट दिवशीकुठे तरी जायचे आहे. त्या दिवशी पाऊस पडता कामा नये. रस्त्यात वाहनांची कोंडीही मुळीच असता कामा नये. ह्या वृत्तीला होर्नाय ‘मज्जा-विकृत दावे’ (न्यूरॉटिक क्लेम्स) म्हणते. पण अशा दाव्यांना बाह्य जगाकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मज्जाविकृताच्या पदरी वैफल्यआणि निराशाच येते. आपल्यावर अन्याय होतो आहे, अशी त्याची भावना होते. चुकून कधी तरी त्याच्या दाव्याप्रमाणे घडले, तर मात्र तो फार आनंदित होतो. आपली आदर्शीकृत प्रतिमा खरीच आणि योग्यच ठरलेली आहे अशी त्याची खात्री पटते आणि मज्जाविकृत दावे हा त्याच्या मानसिकतेचा एक आवश्यक घटक होऊन जातो.\nमज्जाविकृत गर्व, आत्मघृणा, आदर्शीकृत प्रतिमेच्या अवघड मागण्या, मज्जाविकृत दावे हे सर्व मिळून मज्जाविकृताच्या जीवनातली एक मानसिक व्यवस्था तयार होते आणि गर्व हे ह्या व्यवस्थेचे अधिष्ठान असल्यामुळे होर्नायने तिला ‘गर्व व्यवस्था’ (प्राइड सिस्टिम) म्हटले आहे.\nन्यूयॉर्क येथे ती निधन पावली.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postहोफमाइस्टर, व्हिल्हेल्म फ्रीड्रिख बेनेडिक्ट\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/be-computer-science-and-engineeringinfo-marathi/", "date_download": "2022-10-04T16:54:53Z", "digest": "sha1:G6ZXE3LKU473YHKMFPB2X2WPD2BAEJSJ", "length": 38298, "nlines": 236, "source_domain": "www.examshall.in", "title": "| BE Computer Science And Engineering Course Best Information In Marathi 2022 | examshall.in", "raw_content": "\n1.1.6 BE Computer Science And Engineering : चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळवायचा \n1.1.12 हे मित्रांसोबत शेअर करा\nBE Computer Science And Engineering BE CSE हा 4 वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे जो संगणकाच्या विविध महत्त्वाच्या पैलूंबद्दल सखोलपणे बोलतो. या कोर्समध्ये कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम आणि कॉम्प्युटर हार्डवेअर इत्यादींचा समावेश होतो.\nबीई सीएसई करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना विज्ञान विषयात 10+2 उत्तीर्ण करावे लागतील. पुढे, त्यांनी जेईई मेन, डब्ल्यूबीजेईई, टीएनईए आणि सीयूसीईटी इत्यादी प्रवेश परीक्षेला बसणे आणि पात्र होणे आवश्यक आहे. BE CSE साठी सरासरी कोर्स फी 1 लाख ते 15 लाखांपर्यंत असू शकते.\nतथापि, या अभ्यासक्रमाच्या पदवीधरांना प्रतिष्ठित नोकरी मिळू शकते आणि सरासरी वेतन पॅकेज त्यांच्या कौशल्य आणि ज्ञानावर अवलंबून 5 LPA ते 12 LPA पर्यंत घसरू शकते.\nपदवीपूर्व – अभ्यासक्रम स्तर\nपूर्ण-फॉर्म – अभियांत्रिकी पदवी (संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी)\nकालावधी – 4 वर्षे – पूर्ण वेळ परीक्षा\nप्रकार – सेमिस्टर परीक्षा प्रणाली भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित असलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून किमान 75% गुणांसह पात्रता 10+2.\nप्रवेश प्रक्रिया – प्रवेश परीक्षा\nकोर्स फी – INR 1 लाख ते 15 लाख सरासरी सुरुवातीचा पगार INR 3 ते 15 LPA\nमोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपर आणि सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर इ.\nकृषी क्षेत्र आणि वित्तीय सेवा इ.\nBE CSE हा संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ४ वर्षांचा पूर्णवेळ अंडरग्रेजुएट प्रोग्राम आहे. हा कोर्स प्रोग्राम विशेषतः अशा उमेदवारांसाठी आहे ज्यांना संगणकावर प्रचंड प्रेम आहे आणि ज्यांना संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात आपले जीवन समर्पित करायचे आहे.\nBE CSE प्रामुख्याने डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोप्रोसेसर, सिस्टम सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टम आणि मोबाइल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट इत्यादी महत्त्वाच्या घटकांसह संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल बोलतो.\nBE CSE मध्ये सायबर सिक्युरिटी, एथिकल हॅकिंग, क्रिप्टोग्राफी इत्यादीसारख्या मोठ्या क्षेत्राचा समावेश आहे जे तंत्रज्ञान आणि विकासासाठी या आधुनिक जगात अत्यंत आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम केवळ शैक्षणिक क्षेत्र नाही तर विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये शिकवतो आणि त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवतो.\nBE CSE हे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक निर्दोष शैक्षणिक क्षेत्र आहे. BE CSE संबंधी काही महत्त्वाचे मुद्दे खाली लिहिले आहेत.\nभारतात आणि परदेशात, आयटी उद्योग आणि संगणक अभियांत्रिकीमध्ये वर्षानुवर्षे पुरेशा भरती आहेत. त्यामुळे, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना भारतात सहज नोकऱ्या मिळतील.\nBE CSE हे सर्वात जास्त मागणी असलेले फील्ड आहे ज्यामध्ये उमेदवारांमध्ये खूप क्रेझ आहे. प्रामुख्याने, विद्यार्थी बँकिंग क्षेत्र, आयटी क्षेत्र आणि वित्त क्षेत्र इत्यादींमध्ये काम करू शकतात.\nBE CSE हे सर्वाधिक मागणी असलेले क्षेत्र असल्याने, विद्यार्थी त्यांच्या करिअरच्या अगदी सुरुवातीच्या स्तरावर उच्च प्रारंभिक पगाराची अपेक्षा करू शकतात.\nBE CSE चा अभ्यास केल्याने उमेदवारांना संगणक तंत्रज्ञान आणि संगणक शास्त्राच्या इतर तपशीलांबद्दल समृद्ध होईल. विद्यार्थी त्यावर कौशल्याने राज्य करू शकतात.\nBE CSE ला परदेशात अभ्यासाला वाव आहे. विद्यार्थी त्यांच्या पदवीनंतर कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएस करू शकतात आणि त्याच किंवा संबंधित क्षेत्रात पीएचडी कोर्स शोधू शकतात.\nBE CSE मध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना कोणत्याही राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा किंवा JEE Advanced किंवा JEE Main या परीक्षेतून जावे लागेल. तथापि, काही महाविद्यालये किंवा विद्यापीठे उमेदवारांच्या प्रवेशाची पुष्टी करण्यापूर्वी वैयक्तिक मुलाखत घेतात.\nया अंडर ग्रॅज्युएट कोर्स प्रोग्रामसाठी प्रवेश प्रक्रिया खाली नमूद केल्या आहेत – परीक्षेबाबत वैध अधिसूचना मिळाल्यानंतर उमेदवारांना परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.\nयशस्वी नोंदणी केल्यानंतर, उमेदवारांनी काळजीपूर्वक अर्ज ऑनलाइन भरावा. अर्ज नाकारला जाऊ नये म्हणून तुम्ही फॉर्म योग्यरित्या भरला पाहिजे. प्रवेशपत्र आणि इतर तपशीलांबाबत परीक्षा प्राधिकरणाकडून पुढील सूचना दिल्या जातील. पुढील सूचना येईपर्यंत उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nप्राधिकरणाकडून माहिती मिळाल्यानंतर, उमेदवारांना प्रवेश परीक्षेला उपस्थित राहून प्रवेशासाठी सहज पात्र होण्यासाठी एक देखणा CGPA मिळवावा लागेल. निकालाच्या प्रकाशनासह यशस्वी उमेदवारांच्या नावांचा उल्लेख असलेली गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. समुपदेशन कार्यक्रम घेण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार जागा देण्यात येतील.\nBE CSE चा पाठपुरावा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी हे पात्रता निकष पूर्ण करावे लागतील – उमेदवारांनी विज्ञान विषयातील कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून त्यांचे 10+2 स्तराचे शिक्षण पूर्ण केले पाहिजे. उमेदवारांना त्यांच्या 10+2 इयत्तेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे तीन विषय असणे आवश्यक आहे.\nBE CSE साठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी राज्यस्तरीय (50-60% गुण मिळवणे आवश्यक आहे) प्रवेश परीक्षा किंवा JEE Advanced किंवा JEE Main (किमान 75% गुण मिळवणे आवश्यक आहे) पास केले पाहिजे.\nBE CSE इच्छुकांना राज्यस्तरीय प्रवेशांसह अभ्यासक्रमासाठी लागू असलेल्या विषयीय प्रवेश परीक्षा यशस्वीपणे पार कराव्या लागतात. लोकप्रिय प्रवेश परीक्षांचे तपशील खाली नमूद केले आहेत –\nजेईई मेन – अभियांत्रिकी इच्छुकांसाठी ही सर्वात मोठी प्रवेश परीक्षा आहे. ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित संगणक आधारित चाचणी आहे. परीक्षेचा कालावधी 3 तासांचा आहे ज्यामध्ये MCQ आणि संख्यात्मक उत्तर मूल्य प्रश्न आहेत.\nWBJEE – ही WBJEE बोर्डाद्वारे आयोजित राज्यस्तरीय संयुक्त प्रवेश परीक्षा आहे. ही ऑफलाइन OMR शीट आधारित परीक्षा आहे ज्याचा एकूण कालावधी 4 तासांचा आहे. प्रश्नांची रचना MCQ आधारित आहे.\nTNEA – अण्णा विद्यापीठाने घेतलेली ही दुसरी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे. उमेदवारांची निवड परीक्षेतील त्यांच्या दर्जाच्या आधारे केली जाते.\nCUCET – ही राजस्थान केंद्रीय विद्यापीठाद्वारे आयोजित MCQ आधारित ऑफलाइन प्रवेश परीक्षा आहे. परीक्षेचा कालावधी २ तासांचा आहे.\nBE Computer Science And Engineering : चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळवायचा \nचांगल्या BE CSE कॉलेजमध्ये प्रवेशासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. उमेदवारांचा प्रवेश प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांवर अवलंबून असेल.\nत्यामुळे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना चांगला CGPA मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी विविध महाविद्यालयांबद्दल संशोधन केले पाहिजे जेणेकरून महाविद्यालयात अभ्यासक्रम प्रदान करण्यासाठी स्वीकार्य पायाभूत सुविधा आहेत.\nएका आदर्श महाविद्यालयात अंतिम सहाय्यासह दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रमासाठी पुरेशा विद्याशाखा असणे आवश्यक आहे. चांगल्या BE CSE कॉलेजमध्ये पात्र उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी इंटर्नशिपच्या संधीसह विकसित प्लेसमेंट विंग असणे आवश्यक आहे.\nसेमिस्टर I सेमिस्टर II\nइंग्रजी अभियांत्रिकी गणित II\nसंगणक प्रणाली आणि प्रोग्रामिंग कम्युनिकेशन\nतंत्र अभियांत्रिकी गणित I अभियांत्रिकी\nभौतिकशास्त्र यांत्रिक अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी\nपर्यावरण अभ्यास आणि आपत्ती व्यवस्थापन\nसेमिस्टर III सेमिस्टर IV\nडेटा स्ट्रक्चर्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग\nप्रोग्रामिंग भाषांची डेटा-ओरिएंटेड प्रोग्रामिंग\nतत्त्वे डिस्क्रिट स्ट्रक्चर्स कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन आणि आर्किटेक्चर\nडिजिटल इलेक्ट्रॉनिक्स डेटाबेस आणि फाइल सिस्टम्स\nइलेक्ट्रॉनिक्स सर्किट्स अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र अभियांत्रिकी\nसेमिस्टर V सेमिस्टर VI\nसॉफ्टवेअर अभियांत्रिकी ऑपरेटिंग सिस्टम\nमायक्रोप्रोसेसर आणि इंटरफेस संगणक नेटवर्क\nई-कॉमर्स डिझाइन आणि अल्गोरिदमचे विश्लेषण संगणक ग्राफिक्स\nएम्बेडेड सिस्टम गणनेचा दूरसंचार मूलभूत सिद्धांत तार्किक आणि मूलभूत\nप्रोग्रामिंग डिजिटल सिग्नल प्रक्रिया माहिती सिद्धांत आणि कोडिंग\nप्रगत सॉफ्टवेअर अभियांत्रिकी – मायक्रोवेव्ह आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन\nसेमिस्टर VII सेमिस्टर VIII\nडेटा मायनिंग आणि वेअरहाऊसिंग माहिती प्रणाली आणि सिक्युरिटीज\nकंपाइलर कन्स्ट्रक्शन प्रगत संगणक आर्किटेक्चर्स VLSI डिझाईन्ससाठी\nलॉजिक सिंथेसिस CAD कृत्रिम बुद्धिमत्ता वितरण प्रणाली मल्टीमीडिया सिस्टम\nइमेज प्रोसेसिंग रिअल-टाइम सिस्टम्स नैसर्गिक भाषा प्रक्रिया ऑप्टिकल कम्युनिकेशन\nखालील तक्त्यामध्ये BE CSE साठी काही महत्त्वाच्या पुस्तकांची नावे आहेत. तुम्ही या पुस्तकांचे अनुसरण केले पाहिजे कारण ते तुम्हाला तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीत चांगले गुण मिळविण्यात मदत करतील. इथे क्लिक करा पुस्तकाचे नाव लेखकाचे नाव\nडेटा मायनिंग – शंकर के. पाल आणि पवित्र मित्रासाठी नमुना ओळख\nअल्गोरिदम संगणक विज्ञान: एक विहंगावलोकन ग्लेन\nब्रूक्सियर डेटा सायन्स: थिअरी, अॅनालिसिस आणि अॅप्लिकेशन्स कुर्बान ए मेमन शकील अहमद खोजा\nसॉफ्टवेअर अभियांत्रिकी – राजीब मॉलची मूलभूत तत्त्वे सीएडी/सीएएम\nविश्लेषणासाठी संगणक ग्राफिक्स – जे जेकर\nकॉलेजचे नाव सरासरी वार्षिक शुल्क (INR)\nबिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स INR 4.23 लाख\nअभियांत्रिकी महाविद्यालय – अण्णा विद्यापीठ INR 50,000 जाधवपूर विद्यापीठ INR 2,400\nथापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी INR 3.91 लाख\nचंदीगड विद्यापीठ INR 1.60 लाख\nजामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ INR 38,190\nगव्हर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी INR 50,000\nआर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी INR 1.80 लाख\nश्री रामकृष्ण अभियांत्रिकी महाविद्यालय INR 55,000\nRMK अभियांत्रिकी महाविद्यालय INR 55,000\nजॉब प्रोफाइल जॉब वर्णन संगणक अभियंता संगणक अभियंता संगणक विज्ञान, सॉफ्टवेअर आणि अनुप्रयोगांशी संबंधित नवीन तंत्रज्ञानाच्या शोधामागील प्राथमिक आधारस्तंभ आहेत. त्यांना अखंड कामासाठी मूल्यमापन, चाचणी आणि विकास यासह विविध तंत्रांचे पालन करून सॉफ्टवेअरवर काम करणे आवश्यक आहे.\nसिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर – सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटरने सिस्टमसाठी योग्य जबाबदारी घेऊन सिस्टम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन आणि निरीक्षण करणे आवश्यक आहे.\nनेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर – नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर विविध नेटवर्क्सच्या कार्यक्षमतेचे विश्लेषण करून नेटवर्क्स आणि त्याच्या आवश्यकतांची देखरेख आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार असतात.\nऍप्लिकेशन कन्सल्टंट – ऍप्लिकेशन कन्सल्टंटना माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात योगदान देण्यासाठी नाविन्यपूर्ण संगणक सॉफ्टवेअर आणि मोबाइल ऍप्लिकेशन्स डिझाइन आणि विकसित करणे आवश्यक आहे.\nमोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपर – मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपर हे मोबाइल अॅप्लिकेशनचे विशेषज्ञ आहेत. त्यांचे कार्य जवळजवळ ऍप्लिकेशन सल्लागारांसारखेच आहे.\nहे आधीच नमूद केले आहे की BE CSE हा अभियांत्रिकी क्षेत्रातील लोकप्रिय आणि मागणी असलेला अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाचा पाठपुरावा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रासह विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होऊ शकतात. उमेदवार संगणक अभियंता, अॅप्लिकेशन सल्लागार, नेटवर्क अडमिनिस्ट्रेटर, मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपर आणि सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर इत्यादी विविध भूमिकांचे त्यांचे करिअर पर्याय निवडू शकतात.\nBE CSE वेतन ट्रेंड जॉब प्रोफाइल सरासरी पगार (INR)\nसंगणक अभियंता 5.00 LPA\nसिस्टम प्रशासक 4.33 LPA\nनेटवर्क प्रशासक 4.61 LPA\nअर्ज सल्लागार 8.98 LPA\nमोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपर 5.22 LPA\nहा अंडरग्रेजुएट कोर्स असल्यामुळे, उमेदवार त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बरेच प्रयोग करू शकतात. उमेदवारांसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.\nखाली BE CSE च्या भविष्यातील व्याप्तीबद्दल काही मुद्दे दिले आहेत. शैक्षणिक क्षेत्राबाबत, विद्यार्थी त्यांच्या करिअरचा एक धक्का म्हणून कॉम्प्युटर सायन्समधील पोस्ट ग्रॅज्युएशन निवडू शकतात. ते रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे कोणतेही डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील मिळवू शकतात ज्याने अलीकडे संगणक विज्ञानाला अधिक हायलाइट्स दिले आहेत. BE CSE ग्रॅज्युएट सुद्धा स्वतःला कॉम्प्युटर सायन्सच्या परदेशात शिक्षणासाठी सक्षम करू शकतात.\nBE Computer Science And Engineering : बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nप्रश्न. BE CSE अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय किती असावे \nउत्तर BE CSE अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 17 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.\nप्रश्न. BE CSE मध्ये मेरिटवर आधारित प्रवेशाला काही वाव आहे का \nउत्तर नाही, BE CSE साठी प्रवेश फक्त प्रवेश परीक्षांद्वारेच घेतला जातो.\nप्रश्न. BE CSE क्षेत्रात सर्वाधिक पगार किती आहे \nउत्तर BE CSE क्षेत्रात उमेदवाराला अपेक्षित असलेला सर्वोच्च पगार INR 1 कोटी आहे.\nप्रश्न. BE CSE नंतर भविष्यातील शैक्षणिक वाव काय आहे \nउत्तर BE CSE पूर्ण केल्यानंतर, उमेदवार सर्वोत्तम संभाव्य एक्सपोजर मिळविण्यासाठी एमएस कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास करण्यासाठी परदेशात जाऊ शकतात.\nप्रश्न. BE CSE साठी कोणत्या राज्यात स्वस्त सार्वजनिक महाविद्यालये आहेत \nउत्तर महाराष्ट्रात BE CSE साठी INR 1.34 लाखांच्या सरासरी कोर्स फीसह स्वस्त सार्वजनिक महाविद्यालये आहेत.\nप्रश्न. BE CSE साठी कोणत्या राज्यात स्वस्त खाजगी महाविद्यालये आहेत \nउत्तर मध्य प्रदेशात BE CSE साठी INR 2.02 लाखांच्या सरासरी कोर्स फीसह स्वस्त खाजगी महाविद्यालये आहेत.\nप्रश्न. BE CSE नंतर सर्वोत्तम जॉब प्रोफाइल कोणते आहेत \nउत्तर बीई सीएसई उमेदवारांसाठी सर्वोत्तम जॉब प्रोफाइल आहेत – अर्ज विश्लेषक आयटी सल्लागार डेटाबेस प्रशासक गेम डेव्हलपर आणि प्रणाली विश्लेषक इ.\nप्रश्न. BE CSE साठी सर्वोत्तम कॉलेज कोणते आहे \nउत्तर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, जाधवपूर युनिव्हर्सिटी आणि चंदीगड युनिव्हर्सिटी ही बीई सीएसई ऑफर करणाऱ्या सर्वोत्कृष्ट कॉलेजांपैकी एक आहेत.\nप्रश्न. BE CSE प्रवेश परीक्षांसाठी महत्त्वाची पुस्तके कोणती आहेत \nउत्तर BE CSE प्रवेश परीक्षांसाठी लोकप्रिय पुस्तके आहेत – आरडी शर्मा यांचे गणित NCERT पाठ्यपुस्तके आणि D.C. पांडे इ. द्वारा JEE साठी वस्तुनिष्ठ भौतिकशास्त्र.\nप्रश्न. BE CSE नंतर सरासरी प्रारंभिक पगार किती आहे \nउत्तर BE CSE नंतर सरासरी प्रारंभिक पगार INR 3 लाख ते 15 लाख प्रतिवर्ष आहे.\nटीप. या बद्दल अजून माहिती या मध्ये ऍड केली जाईल त्यासाठी वारंवार या वेबसाईटला भेट देत राहा तसेच नोटीफिकेशन Allow करा अशाच माहितीसाठी …\nहे मित्रांसोबत शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/be-production-engineering-course-info-in-marathi/", "date_download": "2022-10-04T17:09:25Z", "digest": "sha1:RR4XQKOGACQMKPJPNOAYMD4DSMZS3ODF", "length": 36205, "nlines": 213, "source_domain": "www.examshall.in", "title": "BE Production Engineering कोर्स काय आहे |BE Production Engineering Course Best Information In Marathi 2022 | examshall.in", "raw_content": "\n1.1.4 BE Production Engineering.: शीर्ष महाविद्यालये आणि संस्था\n1.1.5 BE Production Engineering: अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाचे वर्णन\n1.1.6.1 BE Production Engineering बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न.\n1.1.7 हे मित्रांसोबत शेअर करा\nBE Production Engineering बी.ई. उत्पादन अभियांत्रिकी हा पूर्ण-वेळ अंडरग्रेजुएट प्रोग्राम आहे जो विज्ञानाला उत्पादनात वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानाशी जोडतो. हा अभ्यासक्रम 4 वर्षांचा आहे,\nज्यामध्ये विद्यार्थ्यांना उत्पादन आघाडीवरील उणीवा दूर करण्यासाठी एकात्मिक रचना तयार करण्याच्या संकल्पना आणि कौशल्यांचा परिचय करून दिला जातो.\nअभ्यासक्रमाची पात्रता 60% आणि त्याहून अधिक गुणांसह विज्ञान विषयात 12वी-श्रेणीची परीक्षा उत्तीर्ण करणे आहे, तर काही महाविद्यालये निवड प्रक्रियेसाठी त्यांची स्वतःची प्रवेश परीक्षा देखील घेऊ शकतात.\nउमेदवारांनी विद्यापीठाद्वारे घेतलेल्या प्रवेश परीक्षा पास करणे आवश्यक आहे, तथापि, काही महाविद्यालये प्रवेशासाठी त्यांची स्वतःची प्रवेश परीक्षा घेऊ शकतात.\nAIEEE (अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा) किंवा विद्यापीठ आणि संस्थेद्वारे आयोजित केलेल्या इतर कोणत्याही पात्रता परीक्षा या प्रवेशासाठी महत्त्वाच्या मानल्या जातील. ज्या उमेदवारांना नावीन्यपूर्ण कौशल्ये मिळवायची आहेत, संघाची कामे हाताळायची आहेत आणि ज्यांच्याकडे समस्या सोडवण्यासाठी सर्जनशील आणि विश्लेषणात्मक कौशल्ये वापरण्याची क्षमता आहे. ते या अभ्यासक्रमासाठी सर्वात योग्य मानले जातात. विविध संस्कृती आणि जागतिक प्रक्रिया समजून घेण्याची जिद्द असलेले विद्यार्थी या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात.\nB.E प्रॉडक्शन इंजिनिअरिंगसाठी सरासरी कोर्स फी INR 1 ते 7.40 लाख दरम्यान आहे. कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पदवीधरांना आयटी फर्म, MNCs, उत्पादन अभियांत्रिकी विभाग आणि इतर अशा विविध क्षेत्रांमध्ये किफायतशीर नोकरीच्या संधी शोधण्यात फायदा होतो ज्यामुळे त्यांना त्यांची बुद्धिमत्ता आणि कौशल्ये दाखवता येतात. उत्पादन अभियांत्रिकीमधील पदवीधरांसाठी सरासरी वेतन पॅकेज वार्षिक INR 4 ते 18 लाख दरम्यान असते जे पात्रता आणि अनुभवाने हळूहळू वाढू शकते.\nपात्रता पात्रता संबंधित मंडळाकडून विज्ञान विषयात 10+2, विविध महाविद्यालयांद्वारे आयोजित केलेल्या AIEEE सारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण.\nप्रवेश प्रक्रिया गुणवत्ता यादी, विविध विद्यापीठांनी घेतलेल्या प्रवेश परीक्षेचे गुण.\nकोर्स फी INR 7.40 लाखांपर्यंत\nसरासरी पगार अंदाजे. INR 18 लाख\nइंजिनिअरिंग प्लांट प्रोडक्शन मॅनेजर,\nB.E उत्पादन अभियांत्रिकी हा एक व्यापक अभ्यास आहे जो मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानासह व्यवस्थापन शास्त्राच्या ज्ञानाची जोड देतो.\nग्राहकांना किफायतशीर रीतीने समाधानकारक सेवा प्रदान करण्याच्या अंतिम उद्दिष्टासह उमेदवारांना उत्पादन, रचना आणि उणिवा सोडवण्याच्या पद्धती या क्षेत्रातील सखोल माहिती दिली जाते.\nउत्पादन अभियांत्रिकीमध्ये एकात्मिक डिझाइनचा वापर करणे समाविष्ट आहे जे उत्पादन आणि नियंत्रण प्रणालींसाठी अत्याधुनिक साधनांच्या आगमनानंतर कालांतराने जटिल प्रणालीच्या जाळ्यात बदलले आहे.\nग्राहकांना उच्च-गुणवत्तेची उत्पादने आणि वेळेवर वितरण प्रदान करण्यासाठी एकात्मिक प्रणालीमध्ये सुधारणा करण्याबरोबरच डिझाइनिंग, नियंत्रण यांचा समावेश असलेल्या विज्ञानाच्या मूलभूत गोष्टी समजून घेण्यास उमेदवार शिकतात.\nB.E उत्पादन अभियांत्रिकी कार्यक्रम वर्ग अभ्यासामध्ये विभागलेला आहे जो विद्यार्थ्यांना संगणक कौशल्ये आत्मसात करणे, संवाद कौशल्ये सुधारणे, तथ्यांचे दस्तऐवजीकरण करणे आणि उत्पादन पद्धती सुधारण्यासाठी नवीन उपाय तयार करणे याभोवती फिरतो. याशिवाय, उमेदवारांना प्रयोगशाळेच्या सरावाद्वारे आणि प्रोग्राम पूर्ण झाल्यानंतर नोकरीमध्ये मजबूत पाया प्रदान करणाऱ्या विषयावर लागू केलेल्या प्रकल्पांद्वारे संगणक कौशल्ये शिकवली जातात.\nअर्जदारांना अनेक सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्था, संशोधन आणि विकास कंपन्या आणि उत्पादन उद्योगांमध्ये काम करण्याची संधी आहे कारण उत्पादनातील उणीवा डिझाइन आणि निराकरण करण्यासाठी काम करणार्‍या उत्पादन अभियंत्यांना मोठी मागणी आहे, अंतिम ग्राहकांना चांगली गुणवत्ता प्रदान करणे आणि किफायतशीर उत्पादने.\nB.E प्रॉडक्शन इंजिनीअरिंग अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, उमेदवारांना उत्पादन अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर आणि डॉक्टरेट करून उच्च पात्रता मिळवण्याची संधी आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.\nअभ्यासक्रमासाठी अर्जदारांनी त्यांची 10+2 परीक्षा एकूण 60% गुणांसह उत्तीर्ण करणे आवश्यक आहे आणि त्याहून अधिक किंवा समतुल्य CGPA हे उत्पादन अभियांत्रिकीमध्ये B.E साठी प्रवेश घेण्यासाठी पात्र मानले जातात.\nAIEEE, MH-CET इत्यादी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या विविध प्रवेश परीक्षांमध्ये उमेदवारांना उत्तीर्ण होणे देखील आवश्यक आहे, तथापि, काही संस्था प्रवेश प्रक्रिया पुढे नेण्यासाठी त्यांची स्वतःची प्रवेश परीक्षा घेऊ शकतात.\n12वी इयत्तेत मिळालेल्या गुणांची गणनेत प्रवेश परीक्षेतील गुणांची भर घालून, उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेसह पुढे केले जाते.\nIIT मध्ये प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी JEE क्लिअरिंग महत्वाचे आहे. प्रवेश परीक्षेची यादी ज्या कार्यक्रमात प्रवेश घेण्यासाठी पास होऊ शकतात:\nAIEEE (अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा) JEE [संयुक्त प्रवेश परीक्षा] (IIT प्रवेशासाठी)\nBITSAT (बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स प्रवेश परीक्षा)\nVITEEE [वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा]\nSRMEE (SRM विद्यापीठ अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा) अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने कोर्ससाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांच्या अर्जाची स्थिती साइटवर प्रदर्शित केली जाईल, निवडलेल्या अर्जदारांना ईमेलद्वारे किंवा साइटवर सूचित केले जाईल.\nजे उमेदवार B.E प्रॉडक्शन इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.\nविज्ञान शाखेत 60% आणि त्याहून अधिक गुणांसह 12वी उत्तीर्ण झालेले उमेदवार प्रवेशासाठी पात्र मानले जातात. AIEEE, CAT इत्यादी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा संबंधित महाविद्यालयांनी घेतलेल्या कोणत्याही प्रवेश परीक्षा या कार्यक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.\nBE Production Engineering.: शीर्ष महाविद्यालये आणि संस्था\nसंस्थेचे नाव स्थान सरासरी अभ्यासक्रम शुल्क (INR मध्ये)\nअखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (AISSMS) पुणे ३,७४,१८४\nपंजाब इंजिनिअरिंग कॉलेज – युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी चंदीगड ४,४३,०००\nअण्णा विद्यापीठ कोईम्बतूर 1,20,380\nबिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BITS) झारखंड 7,43,000\nगुजरात तंत्रज्ञान विद्यापीठ गुजरात 3,00,000\nडीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे 2,52,000\nश्री राम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (SRIMT) नवी दिल्ली 63,000\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ महाराष्ट्र एन.ए जाधवपूर विद्यापीठ कोलकाता 3,84,000\nजवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद 3,84,000\nसत्यबामा विद्यापीठ चेन्नई 7,40,000\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU) महाराष्ट्र 2,04,000\nसावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे 2,16,000\nBE Production Engineering: अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाचे वर्णन\nबी.ई. उत्पादन अभियांत्रिकी अभ्यासक्रमात वर्ग अभ्यास, असाइनमेंट, प्रयोगशाळा सराव आणि प्रकल्प यांचा समावेश आहे. उत्पादन अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये मशीनिंग सायन्स, वेल्डिंग, सीएडी/सीआयएम/सीएएम, टूल्सचे डिझाइनिंग, मेकॅट्रॉनिक्स आणि व्यवस्थापन, अभियांत्रिकी साहित्य इत्यादी विषयांचा समावेश आहे.\nहा कार्यक्रम प्रत्येकी 6 महिन्यांच्या कालावधीत आयोजित 8 टर्ममध्ये समाविष्ट आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालये खालीलप्रमाणे अभ्यासक्रम आहेत.\nसेमिस्टर I सेमिस्टर II\nअभियांत्रिकी रसायनशास्त्र पर्यावरण विज्ञान C++ मध्ये ऑटोमेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग\nडेटा स्ट्रक्चर ऑपरेशन संशोधन\nउत्पादन डिझाइन आणि विकास अभियांत्रिकी ग\nणित कॉम्प्युटर इंटिग्रेटेड डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंगची मूलभूत तत्त्वे\nणित I गणित II\nनिवडक: युनिक्स आणि सी प्रोग्रामिंग विश्वासार्हता आणि ऊर्जा व्यवस्थापन अभियांत्रिकी साहित्य तंत्रज्ञानातील मानव संसाधन इलेक्टिव्ह: मानव संसाधन आणि औद्योगिक संबंध साहित्य आणि लॉजिस्टिक व्यवस्थापन औद्योगिक रोबोटिक्स सिम्युलेशन आणि मॉडेलिंग\nसेमिस्टर III सेमिस्टर IV\nगणित III गणित IV मूलभूत इलेक्ट्रॉनिक्स\nइलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी\nमशीन्स प्रयोगशाळेचे अप्लाइड थर्मोडायनामिक्स\nडायनॅमिक्स साहित्य विज्ञान आणि अभियांत्रिकी द्रव आणि थर्मल अभियांत्रिकी\nडेटा बेस माहिती पुनर्प्राप्ती प्रयोगशाळा\nडायनॅमिक्स ऑफ मशीन्स घन अभियांत्रिकी\nमापनांचे यांत्रिकी मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग I\nमॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग II सिस्टीम थिअरी मेटलर्जीचा परिचय\nसेमिस्टर V सेमिस्टर VI\nटूलिंग मशीन डिझाइन I मशीन\nडिझाइन II मेट्रोलॉजी आणि गुणवत्ता तंत्रज्ञान\nउत्पादन आणि ऑपरेशन व्यवस्थापन मोल्ड आणि मेटल\nफॉर्मिंग टूल्स प्रोसेस इंजिनीअरिंग आणि टूलिंगची रचना व्यवसाय\nसंप्रेषण आणि नीतिशास्त्र मशीनिंग विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा\nसंगणकीय पद्धती प्रकल्प अभियांत्रिकी औद्योगिक संस्था आणि व्यवस्थापन मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन\nसेमिस्टर VII सेमिस्टर VIII\nऔद्योगिक प्रशिक्षण आणि प्रकल्प\nऔद्योगिक अभियांत्रिकी आणि मानव संसाधन व्यवस्थापन सा\nहित्य विकृती प्रक्रिया अर्थशास्त्र, वित्त, लेखा आणि खर्च मॉडर्न मॅ\nन्युफॅक्चरिंग प्रोसेस फ्लुइड पॉवर आणि ऑटोमेशन अभियांत्रिकी\nइकॉनॉमी प्लांट आणि गुणवत्ता अभियांत्रिकी उत्पादन नियंत्रण आणि नियोजन\nलवचिक उत्पादन प्रणाली आणि रोबोटिक्स कार्य अभ्यास आणि एर्गोनॉमिक्स\nऔद्योगिक प्रदूषण नियंत्रण निवडक: प्रक्रिया अभियांत्रिकी\nएंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग स्पर्धात्मक उत्पादन धोरणे\nनिवडक: सिस्टम डायनॅमिक्स इको-फ्रेंडली मॅन्युफॅक्चरिंग\nप्रगत ऑपरेशन्स संशोधन मूल्य अभियांत्रिकी\nउत्पादन अभियांत्रिकी हे कोणत्याही उद्योगाच्या मुख्य साधनांपैकी एक आहे. चांगल्या उत्पादनाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ते अंतिम उत्पादन संपेपर्यंत, प्रत्येक टप्प्यात त्याचा समावेश केला जातो.\nहे उत्पादन उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, आयटी कंपन्या, तसेच अनेक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील क्षेत्रांमध्ये करिअरची विस्तृत संभावना असलेल्या उमेदवारांना नेतृत्व करते. ते प्रक्रिया अभियंता, ऑपरेशन्स विश्लेषक, व्यवस्थापन अभियंता, अभियांत्रिकी वनस्पती उत्पादन व्यवस्थापक बनू शकतात आणि उत्पादन प्रक्रिया, अंमलबजावणी आणि असेंबलिंग संबंधित विभागांमध्ये विकास आणि व्यवस्थापन क्षेत्रातील संधी मिळू शकतात.\nसंबंधित बी.ई. उत्पादन अभियांत्रिकी अभ्यासक्रम आहेत:\nबी.ई. संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी\nप्रोफाइल नोकरीचे वर्णन सरासरी पगार (INR मध्ये) वार्षिक\nउत्पादन अभियंता – वर्कफ्लोचे विश्लेषण करा, योजना करा आणि डिझाइन करा, चाचणी करा आणि प्रक्रियेत कोणतीही कमतरता नाही याची खात्री करा. INR 2 ते 3 लाख\nऑपरेशन विश्लेषक – कार्यामध्ये डेटा गोळा करणे, क्लायंटला अहवाल देणे, टीममध्ये काम करणे आणि प्रक्रियेशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात मदत करणे समाविष्ट आहे. INR 3 ते 4 लाख\nउत्पादन समर्थन अभियंता – कर्मचार्‍यांचे पुनरावलोकन, पर्यवेक्षण आणि मार्गदर्शन करतात, त्यांना उत्पादन प्रक्रियेत समर्थन देतात. INR 3 ते 4 लाख\nगुणवत्ता व्यवस्थापक – उत्पादन गरजांकडे दुर्लक्ष करा, गरजा अंतर्गत तसेच बाह्य बाबींमध्ये पूर्ण झाल्याची खात्री करा. गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक आणि उत्पादन कार्यसंघ यांच्याशी संपर्क साधून कार्य करा. 8 ते 9 लाख रुपये\nव्यवस्थापन अभियंता – कर्मचार्‍यांशी समन्वय साधतात, क्लायंट व्यवस्थापित करतात, चर्चा करतात, उत्पादन योजना राखतात आणि अंतिम उत्पादनात समाकलित करतात. 8 ते 9 लाख रुपये\nअभियांत्रिकी प्लांट प्रोडक्शन मॅनेजर – प्लांटच्या उत्पादन क्रियाकलापांचे निर्देश आणि नियोजन. उत्पादन प्रमुख आणि ग्राहकांसह पुढील समन्वय. 8 ते 9 लाख रुपये\nउत्पादन अभियांत्रिकी – आर्किटेक्ट पर्यवेक्षण करतात, डेटाचे पुनरावलोकन करतात, नवीन उत्पादने डिझाइन करतात आणि विकसित करतात आणि जुन्याचे नूतनीकरण करतात, व्यवस्थापक आणि ग्राहकांशी संपर्क साधून काम करतात. 8 ते 10 लाख रुपये\nफाउंड्री उत्पादन अभियंता – व्यवस्थापकाच्या कार्यामध्ये उत्पादन प्रक्रियेचे पर्यवेक्षण, उत्पादन आणि उत्पादनाची देखभाल यांचा समावेश होतो. INR 6 ते 7 लाख\nसहाय्यक प्रॉडक्शन मॅनेजर – प्रोडक्शन मॅनेजरच्या देखरेखीखाली काम करताना, कामामध्ये नियोजन, उच्च-स्तरीय व्यवस्थापनाशी समन्वय साधणे आणि प्रक्रिया नियंत्रित करणे यांचा समावेश होतो. INR 4 ते 5 लाख\nवरिष्ठ व्यवस्थापक – मुख्य कार्यामध्ये कर्मचार्‍यांना कामाचे पर्यवेक्षण आणि मार्गदर्शन करणे, त्यांच्या क्रियाकलापांचे निरीक्षण करणे आणि आवश्यक तेथे सुधारात्मक उपाययोजना करणे समाविष्ट आहे. 8 ते 9 लाख रुपये payscale\nBE Production Engineering बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न.\nप्रश्न. या अभ्यासक्रमाचा कालावधी काय आहे \nउत्तरं. बी.ई. उत्पादन अभियांत्रिकी हा पूर्ण-वेळ अंडरग्रेजुएट प्रोग्राम आहे जो विज्ञानाला उत्पादनात वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानाशी जोडतो. हा अभ्यासक्रम 4 वर्षांचा आहे,\nप्रश्न. यामध्ये काय केले जाते \nउत्तरं. B.E उत्पादन अभियांत्रिकी कार्यक्रम वर्ग अभ्यासामध्ये विभागलेला आहे जो विद्यार्थ्यांना संगणक कौशल्ये आत्मसात करणे, संवाद कौशल्ये सुधारणे, तथ्यांचे दस्तऐवजीकरण करणे आणि उत्पादन पद्धती सुधारण्यासाठी नवीन उपाय तयार करणे\nप्रश्न. प्रवेशासाठी निकष काय आहे \nउत्तरं. अर्जदारांना ईमेलद्वारे किंवा साइटवर सूचित केले जाईल. बी.ई. उत्पादन अभियांत्रिकी: पात्रता जे उमेदवार B.E प्रॉडक्शन इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.\nटीप. या बद्दल अजून माहिती या मध्ये ऍड केली जाईल त्यासाठी वारंवार या वेबसाईटला भेट देत राहा तसेच नोटीफिकेशन Allow करा अशाच माहितीसाठी ….\nहे मित्रांसोबत शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.examshall.in/what-is-computer-operator-in-marathi/", "date_download": "2022-10-04T16:52:49Z", "digest": "sha1:PJSVOAQMKHBASA6E4OMWJFVQQF5R6WF5", "length": 22054, "nlines": 150, "source_domain": "www.examshall.in", "title": "संगणक ऑपरेटर काय आहे | What is Computer Operator in Marathi | examshall.in", "raw_content": "\n1.2 Computer Operator संगणक ऑपरेटर काय आहे – संगणक ऑपरेटर काय आहे\n1.3 शैक्षणिक पात्रता –\n1.4 टायपिंग स्पीड –\n1.5 भाषेचे ज्ञान (भाषेचे ज्ञान)\n1.6 संगणक ज्ञान –\n1.7 संगणक ऑपरेटरची निवड प्रक्रिया काय आहे\n1.8 संगणक परिचालकाची वयोमर्यादा किती आहे\n1.9 संगणक परिचालकाला किती पगार मिळतो\n1.10 सरकारी क्षेत्रातील पगार –\n1.10.1 खाजगी क्षेत्रातील पगार\n1.11 संगणक ऑपरेटरचे काम काय आहे\n1.12 संगणक ऑपरेटरचे काम काय आहे\n1.13 संगणक ऑपरेटर होण्यासाठी काय करावे\n1.14.1 हे मित्रांसोबत शेअर करा\nसंगणक ऑपरेटर म्हणजे काय | What is Computer Operator in Marathi | आणि त्याचे कार्य काय आहे तुम्हा सर्वांना थोडं माहीत असेलच की संगणक ऑपरेटरचं काम काय असतं तुम्हा सर्वांना थोडं माहीत असेलच की संगणक ऑपरेटरचं काम काय असतं “संगणक ऑपरेटरची गरज आहे” किंवा DEO (डेटा एंट्री ऑपरेटर) साठी येथे अर्ज करा “संगणक ऑपरेटरची गरज आहे” किंवा DEO (डेटा एंट्री ऑपरेटर) साठी येथे अर्ज करा या सगळ्या नोटीसा तुम्ही बस स्टँडवर, कॉलेजच्या भिंतींवर, स्टेशनवर, पब्लिक नोटिस बोर्डवर पाहिल्या असतील आणि एकदा त्यांचा अर्थ काय असेल याचा विचार केला असेल.\nया संगणक परिचालकाचे जॉब प्रोफाईल काय आहे, ते काय काम करतात. तुमच्या मनात हेच प्रश्न असतील तर तुम्ही computer operator संगणक ऑपरेटर म्हणजे काय हा लेख जरूर वाचा.\nही नोकरी अशी नोकरी आहे जी कोणतीही तांत्रिक किंवा तांत्रिक नसलेली व्यक्ती अगदी सहजतेने करू शकते. एमएस वर्ड किंवा एमएस एक्सेल सारखे काही तांत्रिक ज्ञान असावे.\nयाशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायपिंगचा वेग. तुम्हाला भविष्यात हे काम करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या टायपिंगच्या गतीकडे लक्ष द्यावे लागेल. ही नोकरी बर्‍याचदा सर्व सरकारी, खाजगी कंपन्यांमध्ये उपलब्ध असते, ती देखील अर्धवेळ आणि पूर्णवेळ.\nम्हणून जर तुम्ही आधीच ठरवले असेल की तुम्हाला भविष्यात हे करावे लागेल. यासाठी तुम्हाला स्वतःला वेगळ्या पद्धतीने तयार करावे लागेल. पण हे कसे करायचे हे लोकांना माहीत नाही. म्हणूनच आज मी विचार केला की संगणक ऑपरेटर म्हणजे काय याची माहिती का द्यावी जेणेकरून तुम्हाला ही नोकरी निवडणे सोपे जाईल. मग विलंब न करता सुरुवात करूया.\nComputer Operator संगणक ऑपरेटर काय आहे – संगणक ऑपरेटर काय आहे\nDEO चे पूर्ण रूप Data Entry Operator आहे. हे देखील संगणक ऑपरेटरसारखे आहे. किंवा त्याऐवजी, दोन्ही प्रत्यक्षात समान आहेत. या दोन्हीमध्ये ऑपरेटरला संगणकात डेटा इनपुट करावा लागतो.\nयामध्ये त्या ऑपरेटरचा टायपिंगचा वेग आणि बेसिक कॉम्प्युटरचे ज्ञान त्याच्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. फक्त भरपूर डेटा असल्याने, टायपिंगचा वेग चांगला नसल्यास हे काम करणे अधिक कठीण होते.\nयासह डीईओचा त्रुटी दरही कमी झाला पाहिजे, अन्यथा त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल. डेटा एंट्री करणे, एक्सेल शीट तयार करणे, एमएस वर्ड टाईप करणे हे अधिकृत काम असते, त्यामुळे कॉम्प्युटर ऑपरेटरला कॉम्प्युटरबद्दल किंवा त्याच्या ऍप्लिकेशन्सच्या वापराविषयी काही माहिती असणे आवश्यक आहे.\nजेणेकरून त्याला हे अॅप्लिकेशन्स वापरताना कोणतीही अडचण येणार नाही. संगणक परिचालकाने कीबोर्ड, माऊस, प्रिंटर यांसारखी आउटपुट उपकरणे वापरावीत कारण त्याला त्याच्या कामासाठी हेच वापरावे लागतात.\nसंगणक ऑपरेटर होण्यासाठी कोणते ज्ञान आवश्यक आहे\nतसे, संगणक ऑपरेटरला कोणत्याही विषयात जास्त ज्ञान असणे आवश्यक नाही. पण तरीही काही गोष्टी आहेत ज्याबद्दल त्यांना काही माहिती असायला हवी. याबद्दल अधिक माहिती द्या.\nजर मी शैक्षणिक पात्रतेबद्दल बोललो, तर +2 पास किंवा इंटरमिजिएट असणे देखील खूप आहे, तर काही ठिकाणी पदवी (पदवीपर्यंत) ची मागणी केली जाते. काही ठिकाणी संगणक डिप्लोमा (6 महिने) सुद्धा खूप आहे. प्रत्यक्षात तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात किंवा तुम्हाला नंतर कोणत्या विभागात काम करायचे आहे यावर ते अवलंबून आहे. कारण पोस्ट आणि जॉब प्रोफाइलनुसार शैक्षणिक पात्रतेची मागणी आहे.\nऑपरेटरचे मुख्य काम डेटा प्रविष्ट करणे असल्याने, उच्च टायपिंग गती ही डीईओच्या निवडीतील एक अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. तसे, उमेदवाराला इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत चांगले टाइप करता येत असेल तर निवड होण्याची शक्यता जास्त असते. टायपिंग स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, किमान 35 शब्द प्रति मिनिट यापेक्षा जास्त असेल तर हा टायपिंगचा चांगला वेग मानला जातो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे तेवढा वेग आहे तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.\nभाषेचे ज्ञान (भाषेचे ज्ञान)\n– या जॉब प्रोफाईलमध्ये, ऑपरेटरला इंग्रजी आणि हिंदी दोन्हीमध्ये बर्‍याच वेळा टाइप करावे लागते. अशा परिस्थितीत ऑपरेटरला भाषेचे ज्ञान नसेल तर त्याला दोन्ही टाईप करण्यात अडचण येते. तुम्हाला अनेक वेळा पाहून टाईप करावे लागते, तर अनेक वेळा ऐकून टाईप करावे लागते, अशा परिस्थितीत जर तुम्हाला भाषेचे ज्ञान नसेल, तर या ऑपरेटरचे काम करणे खूप अवघड आहे. म्हणूनच भाषेवर खंबीर असणे आवश्यक आहे.\nडेटा एंट्री ऑपरेटरला नेहमी फक्त संगणकावर काम करावे लागते. त्यामुळे ऑपरेटरला संगणकाचे ज्ञान नसेल, तर त्याला हे काम अवघड जाणार आहे. या कामात टायपिंगबरोबरच मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल कसे चालवायचे हे माहित असले पाहिजे. याशिवाय ईमेल पाठवणे, जे मूलभूत तंत्रज्ञानाचा वापर करून केले पाहिजे.\nसंगणक ऑपरेटरची निवड प्रक्रिया काय आहे\nजर तुम्हाला खरोखरच संगणक परिचालक व्हायचे असेल तर त्यासाठी चांगली तयारी करावी, त्यासोबत टायपिंगकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. संगणक परिचालक निवड प्रक्रियेत त्याला काही परीक्षा आणि मुलाखती द्याव्या लागतात. ही मुलाखत काही ठिकाणी सक्तीची नाही.\nपरीक्षांबद्दल बोलायचे तर, तुम्हाला एक लेखी परीक्षा द्यावी लागेल ज्यामध्ये कट ऑफ गुण असतील आणि तुम्हाला पुढील परीक्षा देण्यासाठी तो कट ऑफ पार करावा लागेल.\nत्याच वेळी, लेखी परीक्षेनंतर, तुमची टायपिंग गती चाचणी देखील केली जाते. येथे उमेदवाराच्या टायपिंगकडे अधिक लक्ष दिले जाते. मग काही ठिकाणी मुलाखतही घेतली जाते, ज्यामध्ये तुम्हाला काही मूलभूत तांत्रिक प्रश्न आणि काही सामान्य ज्ञानाबद्दल विचारले जाते. संगणक परिचालक परीक्षा वेगवेगळ्या विभागांद्वारे वेगवेगळ्या प्रकारे घेतली जाते. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यापूर्वी त्याचा परीक्षेचा पॅटर्न कसा आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.\nसंगणक परिचालकाची वयोमर्यादा किती आहे\nडेटा एंट्री ऑपरेटर वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे\nसंगणक ऑपरेटरसाठी वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे\nसंगणक परिचालकाला किती पगार मिळतो\nसंगणक ऑपरेटर आणि डेटा एंट्री ऑपरेटरचे जॉब प्रोफाईल वेगवेगळ्या क्षेत्रात भिन्न आहेत. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे वेतनही दिले जाते. भारतात प्रामुख्याने दोन क्षेत्रे आहेत, सरकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र. या दोन्ही क्षेत्रात व्यक्तीची पात्रता, अनुभव आणि संघटना यांचा विचार करून त्यांचे वेतन ठरवले जाते.\nसरकारी क्षेत्रातील पगार –\nजवळपास दरमहा 10,000 ते 20,000\n– 14,000 ते 26,000 प्रति महिना\nसंगणक ऑपरेटरचे काम काय आहे\nनावाप्रमाणेच त्यांचे मुख्य काम म्हणजे डेटा एन्ट्री करणे. यासाठी ते कीबोर्ड, माउस, स्कॅनर आणि कॉम्प्युटर स्क्रीनचा वापर करतात. याशिवाय त्यांना मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये डेटा भरावा लागेल, एमएस वर्डमध्ये डॉक्युमेंट तयार करावे लागेल. तसेच, कधीकधी त्यांना ईमेल देखील करावा लागतो. सर्व बाबींवर नजर टाकली तर त्यात प्रामुख्याने अधिकृत कामे आहेत.\nमंत्रालयातील संगणक परिचालकाचे वेतन किती आहे\nजर आपण कोणत्याही मंत्रालयातील संगणक परिचालकाचे वेतन पाहिले तर आपल्याला कळेल की ते सुमारे 15,000 ते 24,000 रुपये आहे. पोस्ट आणि अनुभवावरही हे आकडे अवलंबून असतात.\nसंगणक ऑपरेटरचे काम काय आहे\nसंगणक ऑपरेटरचे मुख्य काम म्हणजे डेटा एन्ट्री करणे.\nसंगणक ऑपरेटर होण्यासाठी काय करावे\nकॉम्प्युटर ऑपरेटर होण्यासाठी तुम्हाला आधी कॉम्प्युटरचे ज्ञान असायला हवे, दुसरे म्हणजे तुम्हाला सर्व कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचे ज्ञान असायला हवे, तुम्हाला ते एकत्र चालवता आले पाहिजे, तिसरे म्हणजे तुम्हाला विंडोज, आयओएस सारख्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टिमचे ज्ञान असायला हवे. लिनक्स इ.\nमला आशा आहे की मी तुम्हाला सांगितले आहे की computer operator संगणक ऑपरेटर म्हणजे काय त्याबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि मला आशा आहे की तुम्हाला संगणक ऑपरेटरचे काम काय आहे हे समजले असेल.\nतुम्हाला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यासाठी कमी कमेंट लिहू शकता. तुमच्या या विचारातून आम्हाला काहीतरी शिकण्याची आणि काहीतरी सुधारण्याची संधी मिळेल.\nजर तुम्हाला माझा हा लेख आवडला असेल, संगणक ऑपरेटर म्हणजे काय किंवा तुम्हाला त्यातून काही शिकायला मिळाले, तर कृपया तुमचा आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी ही पोस्ट फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल नेटवर्क्सवर शेअर करा.\nहे मित्रांसोबत शेअर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/08/Chichvisava.html", "date_download": "2022-10-04T16:32:17Z", "digest": "sha1:AM2UP467IE65Y6Y6O3KD7UIBX4VWADUL", "length": 9617, "nlines": 58, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "शेगाव येथे चिंचेच्या झाडांचा साजरा करण्यात आला २१ वा वाढदिवस", "raw_content": "\nHomeसांगलीशेगाव येथे चिंचेच्या झाडांचा साजरा करण्यात आला २१ वा वाढदिवस\nशेगाव येथे चिंचेच्या झाडांचा साजरा करण्यात आला २१ वा वाढदिवस\nप्रल्हाद बोराडे यांच्या \"चिंच विसावा\" या अॅग्रो टुरिझमला मिळतेय पर्यटकांची साथ\nजत- शेगाव येथील चिंच विसाव्यात झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा करताना तुकाराम बाबा महाराज, परशुराम मोरे यांच्यासह वृक्षप्रेमी प्रल्हाद बोराडे , उज्जवला बोराडे आदी.\nग्रामीण जीवनशैलीचा अनुभव देणारा रांगडा प्रकल्प\nजत/प्रतिनिधी: जत सारख्या दुष्काळी भागात सुरू करण्यात आलेल्या \"चिंच विसावा\" या कृषी पर्यटन केंद्रातील चिंचेच्या झाडांचा २१ वा वाढदिवस पर्यावरण व कृषीप्रेमी मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी साजरा करण्यात आला.\nजत तालुका म्हटलं की भयंकर दुष्काळ हे ठरलेलच आहे. याच तालुक्यातील शेगाव येथे, एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणा-या युवकाने पाण्याअभावी शेती करायची म्हणून 20 वर्षांपूर्वी चिंचेची 50 झाडे लावली. हा प्रयोग आता \"चिंच विसावा\" या कृषी पर्यटन केंद्रात रुपांतरीत झालाय. दुष्काळी भागापुढे या कृषी पर्यटन केंद्रातून नवा आदर्श निर्माण केलेल्या तरुणाचे नाव आहे प्रल्हाद बोराडे. त्यांची सुविद्य पत्नी सौ. उज्ज्वला बोराडेंचीही त्यांना याकामी मोठी साथ मिळतेय.\n“चिंच विसावा\" बाबत अधिक माहिती देताना प्रल्हाद बोराडे म्हणाले की, चिंच विसावा कृषी पर्यटन केंद्र हे 4 एकर परिसरामध्ये वसले आहे. येथे 105 चिंचेची झाडे व 675 आंब्याची झाडे आहेत. या व्यतिरिक्त लाल जट्रोफा, मधुमालती, बकुळी, जास्वंद, अंजीर, रातराणी, पारिजातक, मोगरा, देशी गुलाब, चिक्कू, मोसंबी, जाई, जुई, ख्रिसमस, पेरू, मोरपंखी, गवती चहा तसेच अनेक फळे व फुलांची झाडे बघण्यास व अभ्यासास मिळतील. असेही बोराडे म्हणाले.\n15 ऑगस्ट 2000 साली 50 चिंचेच्या झाडांची लागवड करण्यात आली होती. याच ठिकाणी चिंच विसावा अॅग्रो टुरिझम साकारले आहे. चिंचेच्या झाडांची लागन करणारे राजाराम शिंदे, झाडांचे पालनपोषण करणारे बोराडे यांचे बंधू संभाजी बोराडे, 'चिंच विसावा'चे प्रमुख प्रल्हाद बोराडे व सौ. उज्ज्वला बोराडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. व केक कापून चिंचेच्या झाडांचा वाढदिवस साजरा झाला.\nयावेळी प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज, जागर फाउंडेशनचे प्रमुख तथा जतचे माजी नगरसेवक परशुराम मोरे, पत्रकार जॉकेश आदाटे, अनिल मदने, गोपाल पाथरुट, आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजू वाघमारे, अविनाश कुलकर्णी सर, ग्रामसेवक बिभीषण सावंत, पत्रकार डॉ. नाना हालंगडे, डॉ. बाळासाहेब मागाडे, सुशांत मागाडे, बंडू वाघमोडे आदी उपस्थित होते.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thodkyaat.com/neha-kakkar-pregnant-the-only-discussion-seeing-people-at-the-airport-latest-marathi-news/", "date_download": "2022-10-04T17:36:52Z", "digest": "sha1:BHMDVFUBT46YR7A5WIJSRRRRKLOX2CAH", "length": 9790, "nlines": 113, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "नेहा कक्कर गरोदर?; एअरपोर्टवरील लूक पाहून चाहत्यांना पडला प्रश्न", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n; एअरपोर्टवरील लूक पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\n; एअरपोर्टवरील लूक पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\nमुंबई | प्रसिद्ध गायक नेहा कक्कर नुकतीच विमानतळावर स्पाॅट झाली आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भैयानीने त्याच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवर नेहाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी नेहाचा लुक पाहून अनेक चाहते कोड्यात पडले असून नेहा गर्भवती असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.\nनेहाने काही दिवसांपुर्वीच आपल्या कामापासून ब्रेक घेतला आहे. यानंतर ती आपल्या पतीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत असल्याने चाहते ती गरोदर असल्याचं म्हणत आहेत. अशातच विरल भैयानीने शेअर केलेल्या व्हिडीओवर देखील अनेकांनी हा प्रश्न विचारला आहे. यावेळी नेहाने एक लुज टि-शर्ट आणि जाॅगर घातला परिधान केला आहे.\nकाही दिवसांपूर्वी नेहाने स्वत:चा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिलं की तिला आधीसारखे व्हावे, असं वाटत आहे. नेहाने लिहिलं की, ‘मला पुन्हा असे दिसावेसे वाटते, मला माहित आहे की माझे 1 किलो वजन कमी झाले आहे. मात्र, अद्याप 5 किलो कमी करणे बाकी आहे.’\nदरम्यान, नेहाची फॅन फॉलोव्हिंग एखाद्या मोठ्या स्टारपेक्षा कमी नाही. ती भारतातील सर्वात जास्त फॉलोअर्स असणारी पहिली गायिका आहे. इतकेच नव्हे तर, नेहाने अलीकडेच दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांनाही मागे टाकलं आहे.\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ…\nमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा\n‘…अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू’; खासदार संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा\nवाढदिवसाच्या दिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन\n‘खासगी कामासाठी सरकारी विमानाने प्रवास का केला’; न्यायालयाने उर्जामंत्र्यांकडे मागितलं उत्तर\n“एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”\n“किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा”\nकोरोना लस घेतल्यानंतर परिणीती चोप्राची झाली ‘अशी’ अवस्था\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nखर्च फक्त एक रुपया किलोमीटर, टाटांच्या ‘या’ गाडीला तोड नाही…\nते एक वाक्य आणि सावित्री जिद्दीनं बनल्या पहिल्या महिला शिक्षिका…\nऋषभ पंतच्या वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशाच्या रोमँटिक शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…\nश्वेता तिवारीची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होतील पांढरे\nवाढदिवस ऋषभ पंतचा पण चर्चा उर्वशी रौतेलाच्या ‘किस’ची\n एकाच दिवसात हजारो कोटींचं नुकसान, अदानींची चिंता वाढवणारी माहिती समोर\nअनिल देशमुखांना अखेर जामीन मंजूर, पण मुक्काम अजूनही तुरूंगातच\n‘भाजपसोबत युती नाही’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ\n“…पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट, एकनाथ शिंदे जिंदाबाद”\nनिवडणूक आयोगाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम, ठाकरेंना अजून एक धक्का बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://navrangruperi.com/tag/mx-player/", "date_download": "2022-10-04T17:40:45Z", "digest": "sha1:ED5JJ4Y3LDQ6R2IQQ4G765ZVPOUXPCQA", "length": 7638, "nlines": 160, "source_domain": "navrangruperi.com", "title": "mx player Archives - Navrang Ruperi", "raw_content": "\nएमएक्‍स प्‍लेअर घेऊन येत आहे लोकप्रिय व पुरस्‍कार-प्राप्‍त कोरियन ड्रामाज\nआमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम ———————— MX Player brings popular and award-winning Korean…\n‘एक थी बेगम २’ ३० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर\nआमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम ———————— पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परत आलीये बेगम…’एक…\nहिंदीच्या महापुरात वाहून गेलेली मराठी OTT\n– आशिष देवडे ———————— आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम ———————— मराठी चित्रपटसृष्टीला आणि…\n-अजिंक्य उजळंबकर ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर मराठीचा डंका अजून म्हणावा तसा वाजत नाहीए. काही तुरळक वेब सीरिज…\nएकाचे कर्म, दुसऱ्याचे भविष्य… समांतर २ चे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला\nअसं म्हणतात नशिबात जे लिखित आहे, ते होतचं… मग कितीही नशीब नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला…\nस्वप्नील जोशीची ‘समांतर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nस्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘समांतर’ने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. त्यामुळे साहजिकच समीर विद्वांस…\n‘बायकोला हवं तरी काय’ला प्रेक्षकांची पसंती.\nओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रादेशिक भाषेतील दर्जेदार आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन येणाऱ्या एमएक्स प्लेअरने प्रेक्षकांना दिलेले गुणवत्तेचे…\n‘बायकोला हवं तरी काय’मध्ये श्रेया, अनिकेत लावणार ‘लुक्स’ने तडका\nनुकतीच एमएक्स प्लेयर एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची प्ले ओरिजनल ‘बायकोला हवं तरी काय’ ही वेबसिरीज प्रदर्शित…\nदिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये..\nराम कदम यांच्या संगीतातील ‘स्वराशा’\n“तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही” …शब्दांचा जादूगार ..गुलजार\nदिवाना मुझसा नही…शम्मी कपूर\nप्रतिभेला आलेला बहार…नृत्यांगना अभिनेत्री वैजयंतीमाला\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ चा ट्रेलर प्रदर्शित\nज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/961/", "date_download": "2022-10-04T17:17:57Z", "digest": "sha1:P3KV4LLLPZXZY6Z5YBTORGGPDQI66DNK", "length": 13434, "nlines": 90, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "ओमायक्रॉनचा भयावह वेग:देशात एका दिवसात सर्वात जास्त १३५ रुग्ण सापडले - Rayatsakshi", "raw_content": "\nओमायक्रॉनचा भयावह वेग:देशात एका दिवसात सर्वात जास्त १३५ रुग्ण सापडले\nओमायक्रॉनचा भयावह वेग:देशात एका दिवसात सर्वात जास्त १३५ रुग्ण सापडले\n२५ दिवसांपूर्वी केवळ २ रुग्ण होते आता ६८७ झाले\nरयतसाक्षी: देशात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने भयावह वेग पकडला आहे. सोमवारी एका दिवसात सर्वात जास्त १३५ प्रकरणे नोंदवण्यात आली होती. ज्यामुळे एकूण रुग्णांची संख्या वाढून ६८७ झाली. सोमवारी गोवा आणि मणिपुरमध्येही ओमायक्रॉनने शिरकाव केला. ओमायक्रॉन आतापर्यंत २१ राज्य/केंद्र शासित प्रदेशांमध्ये पसरला आहे.\nगोव्यात आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण\nगोव्यात ब्रिटनमधून परतलेल्या ८ वर्षांच्या मुलाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, हा मुलगा १७ डिसेंबर रोजी ब्रिटनहून गोव्याला रवाना झाला होता. त्याचवेळी, मणिपूरमध्ये एका 48 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी टांझानियाहून इंफाळला परतली आहे.\nदिल्लीत एका दिवसात ओमायक्रॉनचे विक्रमी ६३ प्रकरणे\nसोमवारी दिल्लीत विक्रमी ६३ नवीन प्रकरणे आढळून आली, जी देशातील कोणत्याही राज्यात एका दिवसात सापडलेल्या नवीन ओमायक्रॉन रुग्णांची सर्वात मोठी संख्या आहे. राष्ट्रीय राजधानीत एकूण ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या आता १६५ झाली आहे.\nओमायक्रॉनने सर्वात प्रभावित राज्य महाराष्ट्र\nओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. सोमवारी येथे २६ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १६७ वर पोहोचली आहे. ओमिक्रॉनने सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांमध्ये गुजरात ७३ प्रकरणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर केरळ ५७ प्रकरणांसह चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय सोमवारी गुजरातमध्ये २४, तेलंगणामध्ये १२, राजस्थानमध्ये ३, उत्तराखंडमध्ये ३ आणि हरियाणामध्ये २ नवीन रुग्ण आढळले आहेत.\nनागपुरात तिसऱ्या रुग्णाची नोंद\nराज्यात ओमायक्रॉन हा विषाणू वेगाने पसरताना दिसत आहे. नागपुरमध्ये आज तिसऱ्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंतेत आणखीणच भर पडली आहे. आज आढळलेल्या महिला रुग्णासोबत तिचा पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या दोघांवर नागपुरातील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील ओमायक्रॉन बाधित महिलेच्या पत्नीचा देखील अहवाल जणुकीय चाचणीसाठी पाठवण्यात आला असून, त्याच्या रिपोर्टची सध्या प्रतिक्षा आहे.\nओमायक्रॉनचा पहिला रुग्ण २ डिसेंबर रोजी कर्नाटकात आढळला\nदेशातील ओमायक्रॉनचे पहिले प्रकरण २ डिसेंबर रोजी कर्नाटकात आढळून आले. येथे दोन परदेशी नागरिकांना ओमायक्रॉन लागण झाल्याचे आढळून आले. कर्नाटकानंतर ओमायक्रॉनने गुजरातमध्ये शिरकाव केला. आफ्रिकन देश झिम्बाब्वे येथून जामनगरला परतलेल्या गुजरात वंशाचा व्यक्ती ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आली. गुजरात नंतर, ओमायक्रॉन महाराष्ट्रात पोहोचला आणि २५ दिवसात २१ राज्ये/केंद्रशासित प्रदेशात शिरकाव केला.\nदेशात ओमायक्रॉन संसर्गाचा झपाट्याने फैलाव पाहता आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर उभे आहोत, असे बोलले जात आहे. खरं तर, आरोग्य तज्ञ म्हणतात की बहुतेक ओमायक्रॉन संक्रमित व्यक्तींमध्ये लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. अशा स्थितीत ओमिक्रॉनची अनेक प्रकरणे अद्याप पकडली गेली नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nकेंद्राने कोरोनाशी संबंधित निर्बंध ३१ जानेवारीपर्यंत वाढवले ​​आहेत\nओमायक्रॉनचा धोका पाहता केंद्र आणि राज्य सरकारे सतर्क झाली आहेत. केंद्राने कोरोनाशी संबंधित निर्बंध ३१ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवले ​​आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाते की नाही, याची खात्री राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून केली जाईल. यामध्ये स्थानिक आणि जिल्हा प्रशासनालाही गरज भासल्यास कंटेनमेंटसंबंधीत पावले उचलण्यासही सांगण्यात आले आहे.\nमहाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये नाइट कर्फ्यू\nनवीन वर्षापूर्वी राज्य सरकारेही नागरिकांची वर्दळ आणि गर्दीवर निर्बंध घालण्याबाबत पावले उचलत आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या राज्यांनी रात्री कर्फ्यू लागू केला आहे. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज कोरोनासंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक बोलावली आहे.\nवंचितांच्या सुखी आयुष्यासाठी आरोग्य सुविधात दिरंगाई नको- सीईओ वर्षा ठाकूर- घुगे\nऔरंगाबाद: जिल्ह्यास अवकाळीचा तडाखा ; वादळी वा-यासह गारपीट , शेती पिकांचे नुकसान\nआशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nभारताच्या विरोधानंतर श्रीलंकेने चीनचे हेरगिरी करणारे जहाज रोखले.\nउपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान: NDAकडून जगदीप धनखड तर विरोधी पक्षांकडून अल्वा मैदानात,…\nनवीन पक्ष बनवला नाही, तर तुम्ही आहात कोण- सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला सवाल\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/jacqueline-fernandez-first-post-after-money-laundering-case-filed-by-ed-mrj-95-3077561/", "date_download": "2022-10-04T17:41:08Z", "digest": "sha1:AFWJ24UZXHYCEH7ZNWZECLMDN7YBWTZM", "length": 22864, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "jacqueline fernandez first post after money laundering case filed by ed | ईडीच्या कारवाईनंतर जॅकलिन फर्नांडिसची पहिली पोस्ट, म्हणाली \"सर्व काही...\" | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : हा पवन प्रवाह वाहात राहावा…\nआवर्जून वाचा अनुशेष आहे; तर विकास मंडळे हवीच\nआवर्जून वाचा जगाच्या नकाशावरून पुसल्या जाणाऱ्या शहराची गोष्ट…\nईडीच्या कारवाईनंतर जॅकलिन फर्नांडिसची पहिली पोस्ट, म्हणाली “सर्व काही…”\nजॅकलिन फर्नांडिसची इन्स्टाग्राम पोस्ट बरीच चर्चेत आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nजॅकलिनने यावर कोणत्याही प्रकारची थेट प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.\nबॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आयकर विभागानं २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी जॅकलिनला आरोपी बनवले आहे. ईडीकडून जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे आहे. ईडीच्या या कारवाईनंतर पहिल्यांदाच जॅकलिनने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. या कठीण काळात आपण खंबीर होत आहोत असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.\nजॅकलिन फर्नांडिसचं नाव लँड्रिंग प्रकरणात चांगलेच चर्चेत आहे. ठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी तिचे नाव जोडलं गेल्याने जॅकलिन फर्नांडिस आयकर विभागाच्या रडारवर होती. बुधवारी तिच्यावर ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून याप्रकरणी तिला आरोपी ठरवण्यात आलंय. अर्थात जॅकलिनने यावर कोणत्याही प्रकारची थेट प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही मात्र तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.\nआणखी वाचा- जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, २१५ कोटींच्या वसुलीप्रकरणी ईडी दाखल करणार आरोपपत्र\nभारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश\nगोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा\nतुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही\nDasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “उद्या संध्याकाळपर्यंत…”\nजॅकलिन फर्नांडिसने Sheroxworld नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरील पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, “मी शक्तिशाली आहे. मी जशी आहे तसंच स्वतःला स्वीकारलं आहे. सर्व काही ठीक होईल. मी खंबीर आहे, मी एक दिवस माझं लक्ष्य गाठणार आहे आणि स्वप्न पूर्ण करणार आहे.” दरम्यान मनी लँड्रिंग प्रकरणात ३७ वर्षीय जॅकलिन फर्नांडिसची अनेकदा कसून चौकशी करण्यात आली आहे.\nआणखी वाचा-अनिता हसनंदानी पुन्हा होणार आई अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमुळे चाहतेही गोंधळले\nआयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिसला ठग सुकेश चंद्रशेखरनं ५.७१ कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. एवढंच नाही तर त्यानं तिच्या कुटुंबीयांनाही महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. हा सर्व पैसा सुकेशनं लोकांची फसवणूक करून आणि गुन्हेगारीतून कमावला होता. दिल्लीमध्ये तुरुंगात असताना त्यानं एका महिलेचे २०० कोटी रुपये फसवणूक करुन लांबवले होते. आयकर विभागनं दिलेल्या माहितीप्रमाणे जॅकलिनच्या विरोधातील ही प्राथमिक कारवाई आहे. या प्रकरणात तिच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“एक क्षण वाटलं आपणही घुसावं पण…” दहीहंडीपूर्वी संतोष जुवेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत\n भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ५७ धावांनी पराभव, मालिका मात्र २-१ ने जिंकली\n ५० जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, उत्तराखंडमधील भीषण अपघात\nसांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांअभावीच ‘स्वच्छ’ स्पर्धेतील मानांकनात घसरण ; महापालिका आयुक्तांची कबुली\nपुणे : कात्रज चौकात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू\nमुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला\nमुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित\nऔरंगाबाद : समृध्दी महामार्गावर शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात; मेळाव्यासाठी जाणारे कार्यकर्ते जखमी\nपुणे : मेट्रोच्या कामासाठी येरवडा भागात वाहतूक बदल\nऔरंगाबाद : पीएफआयचा न्यायाधीश, पोलिसांविरोधात कट ; एटीएसची न्यायालयात माहिती\nपुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर\nPhotos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nPhotos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…\nतुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप, कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक; पाचजण जागीच ठार\nMaharashtra News Updates : राज ठाकरेंनी सपत्निक घेतले कोनजाई देवीचे दर्शन , महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर\nDasara Melava: “… तर कायदा आपलं काम करेल” दसरा मेळाव्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा; म्हणाले, “काही जणांकडून…”\n संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ\nDasara Melava: मनसेकडून ठाकरे आणि शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “वस्त्रहरण होणार, विचार नाही तर नाटकं…”\nJ-K DG Death: जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय\nयुक्रेन-रशिया युद्धावरुन मस्क आणि झेलेन्स्कींमध्ये जुंपली कारण ठरला ‘शांतता प्रस्ताव’; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “तुम्हाला कोणते…”\nPhotos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का\nVIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा\nलावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर\n‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत पहिल्यांदा स्पष्टच बोलला दिग्दर्शक ओम राऊत, म्हणाला, “लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून…”\nअली फजल, रिचा चड्ढा दोन वर्षांपूर्वीच विवाहबंधनात अडकले होते\n‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतील कलाकारांनी प्रसिद्ध अशा रामलीला कार्यक्रमाला लावली हजेरी\n“तरीही ब्रह्मास्त्र सुपरहीट..” बॉयकॉट ट्रेंड आणि चित्रपटांच्या यशाबद्दल अभिनेता रितेश देशमुखने मांडलं मत\nVideo : काळाचौकी-लालबाग परिसरामध्ये रणवीर सिंह पोहोचला अन्…; अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nBigg Boss 16 : शिव ठाकरे पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडणार, नॉमिनेटेड स्पर्धकांची लिस्ट पाहा\nट्रोलिंग, नकारात्मक चर्चा अन्…; प्रभास-सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ प्रदर्शनापूर्वीच बॉयकॉट करण्याची मागणी\n“इतर कुणीही…” मधुबालाच्या बायोपिकबद्दल त्यांच्या बहिणीचा मोठा खुलासा\nॠषभ पंतला गर्लफ्रेंडकडून मिळाले बर्थ डे स्पेशल गिफ्ट जाणून घ्या त्या खास गिफ्टबद्दल…\n‘मी टू’ आरोपांमध्ये अडकलेला साजिद खान रस्त्यावर विकायचा टूथपेस्ट, ‘बिग बॉस’च्या घरात खासगी आयुष्याबाबत म्हणाला…\n‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत पहिल्यांदा स्पष्टच बोलला दिग्दर्शक ओम राऊत, म्हणाला, “लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून…”\nअली फजल, रिचा चड्ढा दोन वर्षांपूर्वीच विवाहबंधनात अडकले होते\n‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतील कलाकारांनी प्रसिद्ध अशा रामलीला कार्यक्रमाला लावली हजेरी\n“तरीही ब्रह्मास्त्र सुपरहीट..” बॉयकॉट ट्रेंड आणि चित्रपटांच्या यशाबद्दल अभिनेता रितेश देशमुखने मांडलं मत\nVideo : काळाचौकी-लालबाग परिसरामध्ये रणवीर सिंह पोहोचला अन्…; अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nBigg Boss 16 : शिव ठाकरे पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडणार, नॉमिनेटेड स्पर्धकांची लिस्ट पाहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/interfaith-marriage-to-be-performed-in-front-of-anil-bondes-house-chhatrabharatis-warning-jap93", "date_download": "2022-10-04T17:10:00Z", "digest": "sha1:QHYMA3VFCDXIWKDVLOYWI3TYUSUEDTVR", "length": 4768, "nlines": 57, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अनिल बोंडेंच्या घरासमोर आंतरधर्मीय विवाह लावणार; छात्र भारतीचा इशारा", "raw_content": "\nअनिल बोंडेंच्या घरासमोर आंतरधर्मीय विवाह लावणार; छात्रभारतीचा इशारा\nआंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तरुण-तरुणींसोबत छात्रभारती खंबीरपणे उभी आहे.\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nमुंबई: भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी आंतरधर्मीय विवाहाविरोधात खाजगी विधेयक मांडणार असल्याचे मत व्यक्त केले. सर्वच आंतरधर्मीय विवाह हे फसवून, धमकावून होत नाहीत हे ठणकावून सांगण्यासाठी येणाऱ्या काळात अनिल बोंडे यांच्या घरासामोरच छात्रभारती आंतरधर्मीय विवाह (Interfaith Marriage) लावून देणार असल्याचे छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितलं आहे.\nमुलींना प्रलोभने देऊन, गिफ्ट देऊन धमक्या देऊन मुलींना पळवून असे विवाह जिल्ह्याबाहेर होतात असेही बोंडे म्हणाले आहेत. लोकप्रतिनिधींनी असे बेजबाबदारपणे बोलणे हे निंदणीय आहे. छात्रभारती विद्यार्थी संघटना अशा सर्व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तरुण-तरुणींसोबत खंबीरपणे उभी असल्याचंही ढाले यांनी यावेळी सांगितलं.\nह्या सर्व वक्तव्यामागचा सूर हा धर्मांध आहे. दोन धर्मा-धर्मांमधे विष पेरण्याचा कट आहे. देशाच्या शांततेला धक्का पोहचवून आपले मतांचे गणित टिकवण्याचा हा केविलवाणा प्रयोग असल्याचंही ते म्हणाले आहेत.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/bjp-local-leaders-absent-during-mp-pratap-patil-chikhalikar-campaigning-for-bhokar-bjp-candidate-babusaheb-gorthekar-123228.html", "date_download": "2022-10-04T15:54:20Z", "digest": "sha1:ZCV7ZYKMBA7M5KWLNRUJFZRDAULFF7BT", "length": 10057, "nlines": 184, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nभोकरमध्ये खासदार चिखलीकरांची एकाकी झुंज, भाजप उमेदवाराच्या प्रचाराला नेत्यांची दांडी\nदसऱ्याच्या दिवशी चिखलीकर यांनी दिवसभर गावभेटी आणि बैठका घेत मतदारांशी संवाद साधला. मात्र, स्वत:ला स्थानिक नेते म्हणवून घेणारे अनेक भाजपा नेते पहिल्याच दिवशी प्रचारातून गायब दिसले (BJP Leaders). भोकरमध्ये भाजपने बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी दिली आहे\nनांदेड : भोकर विधानसभा मतदारसंघात भाजपची सर्व धुरा एकट्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरच येऊन पडली आहे (Pratap Patil Chikhalikar campaign). स्थानिकचे भाजप नेते प्रचारात येत नसल्याने एकटे खासदार चिखलीकर हे भोकरमध्ये ठाण मांडून बसले आहेत. दसऱ्याच्या दिवशी चिखलीकर यांनी दिवसभर गावभेटी आणि बैठका घेत मतदारांशी संवाद साधला. मात्र, स्वत:ला स्थानिक नेते म्हणवून घेणारे अनेक भाजपा नेते पहिल्याच दिवशी प्रचारातून गायब दिसले (BJP Leaders). भोकरमध्ये भाजपने बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी दिली आहे (Bhokar Candidate Bapusaheb Gorthekar).\nलोकसभेला पराभूत झाल्यानंतर अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघातून विधानसभा लढवत आहेत (Congress Candidate Ashok Chavan). विधानसभेतही पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून चव्हाण जिद्दीला पेटले आहेत. त्यातून त्यांनी आपली प्रतिमा बदलत प्रत्येकाची गळाभेट घेणं सुरु केलं आहे. त्यांच्या या अस्त्राचा परिणाम म्हणून अनेकजण त्यांच्याजवळ परतत आहेत. त्यामुळे भोकरमध्ये भाजपचे उमेदवार बापूसाहेब गोरठेकर यांच्या प्रचारापासून अनेकजण सध्या तरी अलिप्त आहेत.\nकाल (7 ऑक्टोबर) दसऱ्याच्या मुहूर्तावर भोकरमध्ये खासदार चिखलीकर हे प्रचारासाठी उतरले (Pratap Patil Chikhalikar campaign). दिवसभर त्यांनी अनेक गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे कुणीही प्रमुख नेते दिसले नाहीत. माजी खासदार भास्करराव पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, माधव किन्हाळकर, राम चौधरी, प्रवीण गायकवाड, नागनाथ घिसेवाड इत्यादी नेते अद्याप प्रचारापासून दूर आहेत. त्यामुळे चिखलीकर एकटेच भोकरची खिंड लढवत आहेत.\nलोकसभा निवडणुकीत देखील चिखलीकर यांना अशाच प्रकारचा अनुभव आला होता. आता विधानसभेतही तोच प्रकार घडत असल्याने पक्षाचे नेते नांदेड जिल्ह्यातील या पक्षविरोधी कृत्याची दखल घेणार की नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे.\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/international/citizens-on-streets-due-to-inflation-in-bangladesh-134395/", "date_download": "2022-10-04T15:37:12Z", "digest": "sha1:3OU76B5NHFKAIJEFTEZKFGKU3YLD2UYR", "length": 9571, "nlines": 132, "source_domain": "dainikekmat.com", "title": "बांग्लादेशात महागाईमुळे नागरिक रस्त्यावर", "raw_content": "\nHomeआंतरराष्ट्रीयबांग्लादेशात महागाईमुळे नागरिक रस्त्यावर\nबांग्लादेशात महागाईमुळे नागरिक रस्त्यावर\nढाका : श्रीलंकेच्या आर्थिक संकटानंतर भारताचा आणखी एक शेजारी आर्थिक गर्तेत अडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान नंतर बांग्लादेशातील महागाईने नागरिकांच्या समस्येत आणखी वाढ झाली आहे.\nएका रात्रीत पेट्रोल ५१ टक्क्यांनी महाग झाले असून या संकटामुळे तेथील जनतेने रस्त्यावर उतरत जाळपोळ आणि तोडफोड सुरू केली आहे.\nबांग्लादेशात एका रात्रीत पेट्रोलचे भाव तब्बल ५१ टक्क्यांनी वाढल्यामुळे पेट्रोल प्रतीलिटर १३५ टकाच्या वर पोहोचले आहे. दरम्यान बांग्लादेशने पेट्रोल दरवाढीची घोषणा केल्यानंतर लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली होती पण या महागाईचा फायदा उचलण्यासाठी पेट्रोल पंपचालकांनी पेट्रोल पंप बंद केले त्यामुळे संतापलेले नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. रशिया युक्रेन युद्ध आणि कोरोना महामारीनंतर बांग्लादेशात महागाई वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.\nबांग्लादेशच्या परिस्थितीचा चीनकडून फायदा\nबांग्लादेशच्या या परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी चीनची पावले पडताना दिसत असून चीनचे परराष्ट्रमंत्री ढाक्यात पोहोचले आहेत. त्यांच्या आर्थिक मदतीविषयी चर्चा सुरू आहेत पण चीनच्या नादी लागल्याने श्रीलंकेची काय परिस्थिती झाली हे उदाहरण बांग्लादेशपुढे आहेच. दरम्यान आपल्या शेजारी राष्ट्रांना आर्थिक मदत करून त्यांचा फायदा उचलण्यात चीन माहिर आहे. त्यामध्ये आता बांग्लादेशचा समावेश होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nPrevious articleबाप्पाच्या आगमनाची लागली चाहूल\nNext articleतुळजापूर तहसीलचा कारकून ३ हजारांची लाच घेताना अटकेत\nरॉसोचे शतक; भारताला २२८ धावांचे आव्हान\nकॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर गुंतागुंतीची श्स्त्रक्रिया यशस्वी\nमतदार यादी नव्याने तयार होणार\nजिल्ह्यात ४६ हजार २९५ महिलांची आरोग्य तपासणी\nव्हीडीओ प्रसारित करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार\nएसटी भरतीतील उमेदवारांना नियुक्ती पत्र\nतुळजापुरला पायी जाणार्‍या भक्ताचा वाहनाच्या धडकेत मृत्यू\nकर्नाटकाच्या सोयीसाठी नांदेड- हुबळी गाडी पळवली\nएकल प्लास्टीक वापरणा-यांवर ३० हजार रुपयांचा दंड\nआज दसरा उत्साहात साजरा होणार\nउत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीने जपानमध्ये खळबळ\nयुक्रेनचा रशियन सिमेत प्रवेश\nकच्च्या तेलाचे दर वधारले\nआत्मघाती बॉम्बस्फोटाने अफगाणिस्तान हादरले\nचीनी कंपन्यांना आणण्यासाठी हाल‘चाली’\nस्वंते पाबो यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/shahid-kapoor-celebrated-wifes-birthday-genelia-riteish-also-arrived-130290726.html", "date_download": "2022-10-04T15:38:39Z", "digest": "sha1:Y65XRHNTEZUCZMSESK2N24AZTJOON6H5", "length": 3849, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शाहिद कपूरने साजरा केला पत्नीचा वाढदिवस, जिनिलिया-रितेशही पोहोचले | Shahid Kapoor Celebrated Wife's Birthday, Genelia Riteish Also Arrived - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n28 वर्षांची झाली मीरा कपूर:शाहिद कपूरने साजरा केला पत्नीचा वाढदिवस, जिनिलिया-रितेशही पोहोचले\nबॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरने 7 सप्टेंबर 2022 रोजी तिचा 28 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने शाहिदने मीरासाठी एका ग्रँड बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत जिनिलिया आणि रितेश देशमुख यांच्यासह अनेक सेलिब्रिटी दिसले. या सेलिब्रेशनचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये मीरा काळ्या रंगाचा ड्रेसमध्ये तर शाहिद ग्रे शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या पँटमध्ये दिसला. दोघांनीही पापाराझींना पोज दिली. यावेळी रितेश पांढरा शर्ट आणि गुलाबी पॅन्टमध्ये दिसला. तर जिनिलिया कलरफुल आउटफिटमध्ये स्पॉट झाली. यांच्यासह कुणाल खेमू, फरहान अख्तर आणि त्याची पत्नी, शाहिदचा भाऊ इशान खट्टर, आई निलीमा अझीम, वडील पंकज कपूर, बहीण सना यांच्यासह अनेक सेलेब्स या पार्टीत पोहोचले होते. बघा व्हिडिओ...\nभारत ला 110 चेंडूत 12.21 प्रति ओवर सरासरी ने 224 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://ethereum.org/mr/developers/docs/programming-languages/javascript/", "date_download": "2022-10-04T16:35:25Z", "digest": "sha1:T5WR7PE2DWCWRVB4JGCH3PDVEADZ4C6B", "length": 10351, "nlines": 243, "source_domain": "ethereum.org", "title": "Ethereum for JavaScript developers | ethereum.org", "raw_content": "\nया पृष्ठाचे भाषांतर करण्यात मदत करा\nआपण हे पृष्ठ इंग्रजीमध्ये पहात आहात कारण आम्ही अद्याप ते अनुवादित केलेले नाही. आम्हाला या सामग्रीचे भाषांतर करण्यात मदत करा.\nयेथे कोणतेही बग नाहीत\nहे पृष्ठ भाषांतरित केले जात नाही. आम्‍ही जाणूनबुजून हे पृष्‍ठ इंग्रजीमध्‍ये सोडले आहे.\nविकेंद्रीत स्वायत्त संस्था (DAO)\nEthereum सुरक्षा आणि घोटाळा प्रतिबंध\nEthereum ची ऊर्जा खपत\nस्थानिक वातावरण सेट अप करा\nआपल्या शोधासाठी कोणतेही परिणाम नाहीत \"\"\nविकेंद्रीत स्वायत्त संस्था (DAO)\nEthereum सुरक्षा आणि घोटाळा प्रतिबंध\nEthereum ची ऊर्जा खपत\nस्थानिक वातावरण सेट अप करा\nआपल्या शोधासाठी कोणतेही परिणाम नाहीत \"\"\nपुन्हा वर जा ↑\nहा लेख उपयुक्त होता का\nसंकेतस्थळाचे अखेरचे अद्यतनित: ४ ऑक्टोबर, २०२२\nसमुदाय मार्गदर्शिका आणि संसाधने\nEthereum सुरक्षा आणि घोटाळा प्रतिबंध\nEthereum ची ऊर्जा खपत\nस्थानिक वातावरण सेट अप करा\nEthereum दोष बक्षीस कार्यक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://hellomaharashtra.in/tag/gopichand-padalkar/", "date_download": "2022-10-04T16:38:20Z", "digest": "sha1:3WWC3WJSYBCSDKNK4TEDIRJ32GEQTT2L", "length": 4643, "nlines": 110, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "gopichand padalkar | Hello Maharashtra", "raw_content": "\nशरद पवार नावाचा माणूस…; पडळकरांची एकेरी शब्दांत टीका\nपडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणणं भोवले; साताऱ्यातील युवकावर गुन्हा दाखल\nपवारांचे कितीही दौरे झाले तरी फरक पडणार नाही; पडळकरांचा निशाणा\nगोपीचंद पडळकरांना मंत्री करा…; कार्यकर्त्याने फडणवीसांना रक्तानं लिहिलं पत्र\nसत्ता गेली पण माज काही केल्या जात नाही…; गोपीचंद पडळकरांची घणाघाती...\nराज्यावरचं हे संकट टळो, महाराष्ट्राचं नेतृत्व फडणवीसांच्या सक्षम हातात यावं; पडळकरांच...\nआज कोणीही पावसात भिजलं तरी काही परिणाम होणार नाही- पडळकर\nपवारांच्या रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या ठाकरे सरकार विरोधात संघर्ष अटळ; पडळकरांचा इशारा\nगोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; Facebook पोस्टद्वारे केली ‘ही’ महत्वाची...\nगोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल\nकृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान\nBREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर\nBank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-live-score-india-vs-afghanistan-cricket-match-ind-vs-afg-asia-cup-2018-update-afghanistan-tied-with-india-307003.html", "date_download": "2022-10-04T16:20:36Z", "digest": "sha1:ICUTJNBAVN4DN54BIJROGCHGQSMUCLVW", "length": 11249, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Live Cricket Score, India vs Afghanistan Asia Cup 2018 : भारत अफगानिस्तान अटीतटीची लढत अनिर्णित – News18 लोकमत", "raw_content": "\nआशिया कपमध्ये पहिला सामना जो टाय झाला, अफगानिस्तान ने भारताला कडवी झुंज दिली\nभारत अफगानिस्तान सामना टाय, अखेरच्या बॉलवर १ रन हवा होता,रविंद्र जडेजा सिक्स मारण्याचा नादात आऊट\nभारताला विजयासाठी हव्यात ८ रन्स आणि ९\nभारताला आठ वा झटका, कुुुलदिप यादव आऊट\n४७ ओव्हरनंतर भारताचा स्कोअर\nमैदानात रविंद्र जडेजा आणि कुलदिप यादव, भारताला विजयासाठी हव्यात १९ धावा\nभारताला सातवा झटका, दीपक चहर आऊट\n४५ वी ओव्हर भारताचा स्कोअर\nदुबई, 25 सप्टेंबर : 253 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या कॅप्टन कूल धोनीच्या टीम इंडियाला चांगलेच 'काबुली'चणे चावावे लागले. अफगान टीमने भारताला कडवी झुंज दिली. अखेरच्या चेंडूवर रविंद्र जडेजा चुकीचा षटकार सामना अनिर्णित ठरवला. 'दुष्मन को कभी कमजोर नही समझ ना चाहीये'असाच प्रत्यय टीम इंडियाला आलाय. पाकिस्तानला दोनदा, बांग्लादेश, हाँगकाँगला पराभूत करून भारताने फायनलमध्ये धडक मारली.त्यामुळे टीम इंडियाला फारशी चिंतेची बाब नव्हती. त्यामुळेच टीममध्ये बदल करण्यात आले.रोहित शर्मासह जसप्रित ब्रुमरा, भुवनेश्वर सारख्या फार्मातल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. धोनीच्या नेतृत्वाखाली नवखी टीम मैदानात उतरली.अफगान टीमने टॉस जिंकून पहिली फलंदाजी केली आणि २५२ धावा कुटल्या. धोनीच्या नेतृत्वाखाली केएल राहुल आणि अंबाती रायडूने सुरुवात केली. केएल राहुल आणि रायडूने अफगानिस्तानला जशाच तसे उत्तर जोरदार फटकेबाजी केली. दोघांनीही शानदार अर्धशतकं झळकावली. अंबाती रायडूने 49 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकार लगावत 57 धावा केल्यात. तर केएल राहुलने 1 षटकार आणि 5 चौकार लगावत 60 धावा केल्या. दोघांच्या भक्कम भागिदारीमुळे भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असं वाटत होतं पण तसं झालं नाही. कर्णधार धोनीचा करिष्मा दिसेल अशी अपेक्षा होती पण तो ८ धावा करून चुकीच्या निर्णयामुळे बाद झाला. त्यानंतर मनिष पांडेही ८ धावा करून बाद झाले. त्यानंतर मधल्या फळतली जोडी केदार जाधव आणि रविंद्र जडेजाने कमान सांभाळली. पण केदार जाधव १९ रन्स करून रनआऊट झाला. आता पूर्ण मदार ही रविंद्र जडेजावर होती. शेवटपर्यंत त्याने खेळ आपल्या ताब्यात ठेवला. त्याला साथ देण्यासाठी आलेला दीपक चाहर १२, कुलदीप यादव ९ रन्स करून माघारी परतले.सिद्धार्थ कौलही भोपळाही फोडता परतला. भारताला विजयासाठी ६ चेंडूत ७ धावांची गरज होती.दोन रन्स काढल्यानंतर जडेजाने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. नंतर शानदार चौकार लगावून सामना बरोबरीत आणला.आता २ चेंडूत १ धाव लागत होती, जडेजाने विनिंग षटकार लगावण्याचा प्रयत्न केला तिथेच तो फसला आणि बाद झाला. जडेजाने २५ धावा करून झेलबाद झाला. भारताच्या हातातोंडाशी आलेला विजय हिरावला गेला. त्याआधी अफगानिस्तानच्या मोहम्मद शहजादच्या झुंजार शतकी खेळी आणि मोहम्मद नबीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर अफगान टीनमे 252 धावापर्यंत मजल मारली. अफगानिस्तानने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टाॅस करण्यासाठी धोनी मैदानात आल्यामुळे धोनीच टीमचे नेतृत्व करणार यावर शिक्कामोर्तब झाले. तसंच टीम इंडियामध्ये बदल करण्यात आले. केएल राहुल, दीपक चाहर, खलील अहमद आणि सिद्धार्थ कौलला संधी देण्यात आली. मात्र, अफगान सैनेनं धडाकेबाज सुरूवात केली. ओपनिंगला आलेल्या मोहम्मद शहजादने तुफान खेळी केली. तमोहम्मद शहजादने 6षटकार आणि 11 चौकार लगावून 124 धावा ठोकल्यात. तर नबीने 4 षटकार आणि 3 चौकार लगावून 64 धावा केल्यात. पण दुसरीकडे त्याला साथ देणारे इतर खेळाडू मात्र स्वस्तात बाद झाले. रविंद्र जडेजा 3 तर कुलदिप यादवने 2 गडी बाद केले. सिद्धार्थ कौलने 9 षटक टाकून सर्वाधिक 58 धावा दिल्यात. अफगानिस्तान टीमने निर्धारित 50 षटकात 252 धावा केल्यात. टीम इंडियापुढे विजयासाठी 253 धावांचे आव्हान दिले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/08/blog-post_14.html", "date_download": "2022-10-04T16:39:17Z", "digest": "sha1:5W4UK236XZTB556TDY2PVGS3WRQEIO6N", "length": 8164, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "दरीबडची येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू; दहा जण ताब्यात", "raw_content": "\nHomeजतवार्तादरीबडची येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू; दहा जण ताब्यात\nदरीबडची येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू; दहा जण ताब्यात\nजत/प्रतिनिधी: दरीबडची ता.जत येथील दिलीप महादेव वाघे (वय २६) या तरुणाला जबर मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उजेडात आली.\nयाबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील दरीबडची - सिद्धनाथ मार्गावरील वनविभागात मोटारसायकलवरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. या घटनेची माहिती जत पोलिसांना मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सदर मयत तरुण हा दरीबडची येथील असून त्याचे नाव दिलीप महादेव वाघे असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असता तरुणाचा मृत्यू हा मोटारसायकलवरून पडून नव्हे तर त्याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पुढील तपासासाठी जत पोलिसानी मयत दिलीप वाघे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दिलीप वाघे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्याच्या पाठीवर जबर मारहाण केल्याने संपूर्ण पाठ काळीनिळी झाली होती तसेच त्याचा एक हातही मोडला होता.\nज्यांनी हे कृत्य केले आहे त्यानी दिलीप वाघे याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृत्यू हा मारहाणीत नव्हे तर अपघातात झाला असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला आहे. मयत दिलीप वाघे याचा मृतदेह दरीबडची सिद्धनाथ दरम्यानच्या वनविभागात आणून टाकला तसेच त्याची मोटारसायकल ( एमएच- १० / सीआय- ३२४४) ही अर्धी अंगावर टाकून अज्ञात मारेकरी पसार झाले. घटनास्थळी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी भेट देत पंचनामा केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, गोपाळ भोसले, युवराज घोडके यानी घटनेची गंभीर दखल घेत तपास वेगाने सुरु केला आहे. आतापर्यंत दहा संशयितांना जत पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=United+Arab+Emirates", "date_download": "2022-10-04T15:45:37Z", "digest": "sha1:A2G2BOJVVEVCSNQOXCKARTXMVXBDKIEU", "length": 5294, "nlines": 42, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nअरब जगातल्या इस्रायलच्या एण्ट्रीने राजकारण कसं बदलेल\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nअरब राष्ट्रांशी चांगले संबंध असावेत म्हणून इस्रायलने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. पण इजिप्त आणि जॉर्डन या देशांपलीकडे इतर अरब राष्ट्रांशी इस्रायलचे संबंध प्रस्थापित झाले नव्हते. इस्रायलने आता अब्राहम कराराअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीशी मैत्रीसंबंध प्रस्थापित केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी अमिरातीचा दौरा करून या मैत्रीसंबंधांवर शिक्कामोर्तब केलंय.\nअरब जगातल्या इस्रायलच्या एण्ट्रीने राजकारण कसं बदलेल\nअरब राष्ट्रांशी चांगले संबंध असावेत म्हणून इस्रायलने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. पण इजिप्त आणि जॉर्डन या देशांपलीकडे इतर अरब राष्ट्रांशी इस्रायलचे संबंध प्रस्थापित झाले नव्हते. इस्रायलने आता अब्राहम कराराअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीशी मैत्रीसंबंध प्रस्थापित केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी अमिरातीचा दौरा करून या मैत्रीसंबंधांवर शिक्कामोर्तब केलंय......\nनदी नसलेले हे देश आपल्याला माहीत आहेत\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nएखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी.\nनदी नसलेले हे देश आपल्याला माहीत आहेत\nएखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/latest-smartphones-launch-in-august-month-including-samsung-motorola-realme-vivo/articleshow/93444511.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2022-10-04T16:58:34Z", "digest": "sha1:JR5X6IIJRXIYXX3WJFOCUQCF3FG4ZVDV", "length": 14623, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Latest Smartphones Launch in August Month Includes Samsung Motorola Realme Vivo | या महिन्यात धुमाकूळ घालण्यासाठी १७ हायटेक स्मार्टफोन्स सज्ज, पाहा फीचर्स-किंमत\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nया महिन्यात धुमाकूळ घालण्यासाठी १७ हायटेक स्मार्टफोन्स सज्ज, पाहा फीचर्स-किंमत\nLatest Mobiles in August: ऑगस्ट महिन्यात एकापेक्षा एक भारी स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहेत. लाँच होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन आहेत. या फोनची किंमत आणि फीचर्स संबंधी सविस्तर जाणून घ्या.\nया महिन्यात धुमाकूळ घालण्यासाठी १७ हायटेक स्मार्टफोन्स सज्ज, पाहा फीचर्स-किंमत\nगेल्या काही महिन्यात जगभरात स्मार्टफोनच्या सेलमध्ये घसरण पाहायला मिळाली तरीही कंपन्यांनी नवीन मॉडल आणणे सुरू ठेवले आहे. या महिन्यात कमीत कमी १७ नवीन फोन रिलीज होणार आहेत. यात काही फोन ग्लोबल मार्केटमध्ये आले आहेत. आता ते भारतीय मार्केटमध्ये येत आहेत. Xiaomi आणि Poco ला सोडून या महिन्यात जवळपास सर्वच मोठ्या ब्रँडचे नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहेत. ऑगस्ट महिन्यात लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या यादीवर एक नजर टाकूयात.\nMoto G32 स्मार्टफोनला आज दुपारी १२ वाजता भारतात लाँच करण्यात येणार आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा HD+ 90Hz डिस्प्ले (LCD), क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिप, 50MP + 8MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सिस्टम, 16MP सेल्फी कॅमेरा, 5,000mAh बॅटरी, 30W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह अनेक जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत.\nAce Pro ला ३ ऑगस्ट रोजी चीनमध्ये लाँच करण्यात येणार होते. परंतु, याची लाँचिंग लांबणीवर पडली. परंतु, याचे आंतरराष्ट्रीय व्हर्जन (OnePlus 10T) च्या योजनेनुसार, घोषणा करण्यात आली होती. वनप्लस एस प्रोला आता ९ ऑगस्ट रोजी लाँच करण्यात येणार आहे. या फोनमध्ये ६.७ इंचाचा 120Hz AMOLED डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस झेन 1 चिपसेट, 50MP (वाइड) + 8MP (अल्ट्रा-वाइड) + 2MP (मायक्रो) ट्रिपल कॅमेरा सेटअप, नो अलर्ट स्लाइडर, 4,800mAh बॅटरी, 150W सोबत येईल. यात फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट सुद्धा मिळेल.\nवाचा: हर घर तिरंगा : अवघ्या २५ रुपयात घरपोच मिळेल झेंडा, या साइटवरून करा ऑर्डर\nSamsung भारतात Galaxy Z Fold 4 आणि Flip 4 फोनला १० ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे. Samsung ने Galaxy Z Fold 4 आणि Flip 4 ची प्री-बुकिंग सुद्धा सुरू केली आहे. लीक्स आणि अफवेनुसार, हा सिंगल हिंज नवीन रियर कॅमेरा लेआउट सोबत येईल. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस झेन 1 चिप, 25W वायर्ड चार्जिंग सपोर्ट सोबत 4,400mAh ची बॅटरी, 50MP + 12MP (अल्ट्रा-वाइड) + 12MP (3x टेलीफोटो) ट्रिपल कॅमेरा सिस्टम, 10MP फ्रंट-फेसिंगची सुविधा दिली आहे.\nवाचा: अवघ्या ६ हजारांच्या बजेटमध्ये Nokia चा हटके फोन लाँच, दोन डिस्प्लेसह मिळेल दमदार बॅटरी\nहा फोन भारतात ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. हे मॉडल वेगळ्या चिपसोबत येईल. Moto G62 5G चे भारतीय व्हेरियंट मध्ये स्नॅपड्रॅगन ४८० प्लस SoC ऐवजी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC द्वारा संचालित असेल. या फोनमध्ये ६.५ इंचाचा FHD + 120Hz डिस्प्ले (LCD), 50MP + 8MP (अल्ट्रा-वाइड, डेप्थ) + 2MP (मायक्रो) ट्रिपल कॅमेरा सिस्टम, 16MP सेल्फी कॅमेरा, डॉल्बी एटमॉस-समर्थित डुअल स्टीरियो सोबत येईल. फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि खूप सारे फीचर्स मिळतील.\nवाचाः पंतप्रधान मोदी ‘या’ दिवशी देशात लाँच करू शकतात ५जी, मुंबई-पुण्यात सर्वातआधी सुरू होणार सेवा\nरियलमी कंपनी या फोनला भारतात १८ ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे. Realme 9i 5G लाँचिंगची घोषणा एका लाइव्ह स्ट्रीममध्ये केली जाईल. जी 11:30 AM IST पासून सुरू होईल. हँडसेट मीडियाटेक 810 चिपसेट द्वारा संचालित असेल. हा फोन ट्रिपल कॅमेरा सिस्टम आणि फ्लॅट फ्रेम सोबत येईल. या फोनची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते.\nवाचाः Smartphone Offer: जबरदस्त डील ५०० रुपयांत घरी येणार 'हा' ब्रँडेड 5G स्मार्टफोन, लगेच ऑफर पाहा\nमहत्वाचे लेखSmartphone Offer: जबरदस्त डील ५०० रुपयांत घरी येणार 'हा' ब्रँडेड 5G स्मार्टफोन, लगेच ऑफर पाहा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमोबाइल ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये जबरदस्त बेनेफिट्स देणारे प्लान्स, Airtel-Jio-Vi युजर्स पाहा लिस्ट\nADV- दसरा डिलाईट - स्मार्ट फोन आणि टीव्हीवर मनाला आनंद देणार्‍या ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञान 'जोकर' नंतर आता 'गर्लफ्रेंड' धोकादायक, एका झटक्यात बँक अकाउंट होईल रिकामे\nइलेक्ट्रॉनिक्स दीर्घकाळ आपल्या फेवरेट मुव्हीज पाहण्यासाठी आणि म्युजिक एन्जॉय करण्यासाठी वापरून बघा हे बेस्ट Long Battery Smartphone, कमी बजेटमध्ये मिळवा जबरदस्त फिचर्स\nसौंदर्य त्वचेच्या अ‍ॅलर्जीवर हे घरगुती उपाय करा\nसिनेन्यूज श्रीदेवी यांनी 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात\nब्युटी चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी बाब रामदेवांनी सांगितलेले हे उपाय नक्की करा, एका महिन्यात फरक जाणवेल\nसिनेन्यूज सैफने केली तीच चूक; 'तान्हाजी'नंतर 'आदिपुरुष'मध्येही ठरला अपयशी\nहेल्थ हृदयातील पंपिंग वाढवण्याचे 5 साधेसोपे उपाय, रक्ताच्या नसा उघडून 100 च्या स्पीडने धावेल रक्त\nमुंबई अनिल देशमुखांना ११ महिन्यांनी जामीन मिळवून देणारे वकील कोण काय केला बिनतोड युक्तिवाद, वाचा...\nमुंबई अवधूत गुप्तेही शिंदे गटात ठाकरेंचं 'शिवसेना गीत' रचणाऱ्या संगीतकाराचं आता शिंदेंसाठी गाणं\nमुंबई एसटीतील चालक आणि वाहक पदाच्या भरतीतील उमेदवारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र\nमुंबई संघाच्या विजयादशमी उत्सवात गुणरत्न सदावर्ते मुख्य अतिथी\nदेश राजस्थानात घडतंय बिघडतंय, गहलोत समर्थक मंत्र्याची पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी बॅटिंग\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82", "date_download": "2022-10-04T17:49:31Z", "digest": "sha1:UNAIET76Z57G7CTXUF3J5C4PM7CLZBYT", "length": 6820, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जोहोर बारू - विकिपीडिया", "raw_content": "\nजोहोर बारूचे मलेशियामधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १८५५ (वसवणूक)\nइ.स. १९९४ (शहर दर्जा बहाल)\nक्षेत्रफळ १८५ चौ. किमी (७१ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ३६.८८ फूट (११.२४ मी)\n- घनता ७,४०९ /चौ. किमी (१९,१९० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मलेशियन प्रमाणवेळ (यूटीसी+८)\nजोहोर बारू (मलय: Johor Bahru ; अर्थ: नवीन जवाहीर ;) हे मलेशियाच्या संघातील जोहोर या दक्षिणेकडील राज्याचे राजधानीचे शहर आहे. ते युरेशियन भूखंडावरील दक्षिणतम टोकास वसलेले शहर आहे. जोहोर बारू शहराची लोकसंख्या १३,७०,७३८ (इ.स. २००९), तर जोहोर बारू महानगरीय क्षेत्रातील लोकसंख्या सुमारे २०,००,००० असून संघीय राजधानी असलेले क्वालालंपूर व नजीकच्या क्लांग खोरे क्षेत्राच्या महानगराखालोखाल ते मलेशियातील दुसरे मोठे नागरी क्षेत्र आहे. जोहोर सामुद्रधुनीमुळे सिंगापुरापासून भौगोलिक दृष्ट्या विलग झालेले जोहोर बारू उद्योग, पर्यटन, वाणिज्य व दळणवळण या क्षेत्रांच्या पातळीवर बऱ्याचदा सिंगापुराचे जुळे शहर मानले जाते.\nजोहोर बारू नगर परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ (मलय मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१९ रोजी ०७:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1025/", "date_download": "2022-10-04T17:35:43Z", "digest": "sha1:M5USEH67W5MUTPDHBL7OYRZ44GX7DSAM", "length": 17229, "nlines": 91, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "बेघर व गरजूंसाठी महाआवास अभियान - Rayatsakshi", "raw_content": "\nबेघर व गरजूंसाठी महाआवास अभियान\nबेघर व गरजूंसाठी महाआवास अभियान\nगृहनिर्माण योजना अधिक गतीमान करण्यासाठी व गुणवत्ता सुधारण्यासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पासून महाराष्ट्रात ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ राबविण्यास सुरूवात झाली.\nरयतसाक्षी: 20 नोव्हेंबर या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून देशात 20 नोव्हेंबर 2016 पासून प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण ही योजना राबविण्यास सुरूवात झाली. या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतीमान करण्यासाठी व गुणवत्ता सुधारण्यासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पासून महाराष्ट्रात ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ राबविण्यास सुरूवात झाली.\nहे महा आवास अभियान दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबविण्यात आले आणि या अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आलेली गतीमानता व गुणवत्तावाढ विचारात घेऊन 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च, 2022 पर्यंत पुन्हा ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ हे सन 2021-22 या वर्षामध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.\nराज्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे, शासकीय यंत्रणा व पंचायतराज संस्था यांचेबरोबरच समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढविणे, घरांची गुणवत्ता वाढविणे, लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृतिसंगम घडवून आणणे, जन-जागृतीद्वारे लोकचळवळ उभी करणे ही या महा आवास अभियानाची उद्दिष्टे आहे.\nया अभियानाच्या कालावधीत भूमीहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे तसेच बहुमजली इमारती व गृहसंकुले उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजुरी देणे, घरकुल लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया किमान कालावधीत पूर्ण करून मंजुरी देऊन घरकुल मंजुरीचे पत्र त्वरीत वितरित करण्यात येतील.\nराज्यात महिला स्वयंसहायता गट / ग्राम संघ / प्रभाग संघ / विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी इत्यादी समुदाय आधारित संस्थाद्वारे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान एक घरकुल मार्ट सुरू करून त्याद्वारे घरकुलाचे बांधकाम साहित्य उपलब्ध करून दिले जातील. त्याचप्रमाणे सर्व घरकुले आर्थिकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाच्या भौतिक प्रगतीनुसार टप्पानिहाय सर्व हप्ते किमान कालावधीत वितरीत करण्यात येतील.\nप्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत घरकुलांना पहिला हप्ता प्रदान केल्यानंतर 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेली मात्र अद्यापपर्यंत अपूर्ण असलेली प्रलंबित घरकुले प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येतील. यात घरकुले प्रलंबित राहण्यामागची कारणे शोधून त्या कारणाचे विश्लेषण व त्यावर उपाययोजना करणे. पूर्ण होऊ न शकणारी प्रलंबित घरकुले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रिफंड करून रिमांड करणे.\nघरकुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट देणाऱ्या संस्थांशी समन्वय ठेवून कुशल गवंडी तयार करण्यात येणार आहे. प्रशिक्षित ग्रामीण गवंडी व ग्रामपंचायत क्षेत्रातील इतर उपलब्ध गवंडी याची ग्रामपंचायतनिहाय यादी तयार करून त्याचे पॅनेल बनवून या पॅनेलमधील गवंड्यांचा ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील बांधकामात सहभाग घेण्यात येईल.\nघरकुलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत डेमो हाऊस निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड व जॉब कार्ड त्यांचे आधार सिडींग करण्यात येईल. राज्यपुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मधील सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड व जॉब कार्ड काढून त्याचे आधार सिडींग व जॉब कार्ड मॅपिंग पूर्ण करण्यात येणार आहे.\nग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, शौचालयासाठी स्वच्छ भारत मिशन, पिण्याच्या पाण्यासाठी जल जीवन मिशन, गॅस जोडणीसाठी उज्ज्वला योजना, विद्युत जोडणीसाठी सौभाग्य योजना, उपजिविकेसाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन अशा विविध शासकीय योजनांशी कृतीसंगमातून सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृतिसंगम साधण्यात येणार आहे.\nया गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता सुधारणासाठी बहुमजली गृहसंकुले उभारणे व त्याच्या सहकारी संस्था स्थापन करणे, भूमिहिन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याकरिता विविध मार्गांनी उपलब्ध होणाऱ्या जागांची लॅण्ड बँक तयार करणे, वाळू करिता सॅण्ड बँक आणि वाळूला पर्याय म्हणून क्रश सॅण्ड, प्लाय ॲश ब्रिक्स, इंटर लॉकींग ब्रिक्स, हॉलो ब्रिक्स इत्यादीसोबतच अन्य बांधकाम तंत्रज्ञानांचा वापर करण्यात येणार आहे.\nमहा आवास अभियान ग्रामीण 2021-22 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळेबरोबरच विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, ग्रामस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून सोबतच ग्राम कृती गटाचे गठन, लाभार्थी मेळावे, बँक मेळावे यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी सनियंत्रण व मूल्यमापन समितीची रचना करण्यात आली आहे.\nमहाआवास अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना ‘महा आवास अभियान पुरस्कार 2021-22’ देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, इत्यादी ग्रामस्तरीय पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजना यांचा समावेश असणार आहे. या उत्कृष्ट कामासाठीच्या पुरस्कारांची नामांकने निवडण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.\nबेघर आणि गरजू लोकांना हक्काचे आणि पक्के घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या महाआवास अभियानाच्या टप्पा-2 द्वारे राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, याची काळजी शासन आणि त्यासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी घेत आहेत.\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nनवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विहिरीत पडलेल्या काळविटास सर्पराज्ञीकडून जीवदान\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y88481-txt-sindhudurg-20220819020327", "date_download": "2022-10-04T16:57:57Z", "digest": "sha1:VJDAI6D7GQMUALIKNKDCR5KLP4WXAMLE", "length": 6869, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "गणेशोत्सवात विजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी | Sakal", "raw_content": "\nगणेशोत्सवात विजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी\nगणेशोत्सवात विजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी\nबांदा ः येथे महावितरणचे सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना निवेदन देताना बाबा काणेकर.\nबांदा, ता. १९ ः गणेश उत्सव काळात शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी केली आहे. दरम्यान, प्रलंबित कामे चतुर्थी पूर्वी पूर्ण करून घ्यावीत, तसेच स्थानिकांच्या तक्रारी लवकरात लवकर सोडवाव्यात, कामात अडचणी येत असतील तर आम्ही सर्वतोपरी मदत करू, असेही त्यांनी सांगितले. याबाबत आज विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता एस आर कोहळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष साई सावंत, सुनील धामापूरकर, साईश सावंत, केदार कणबर्गी आणि हेमंत दाभोलकर उपस्थित होते. अभियंता कोहळे यांनी गणेश चतुर्थी कालावधीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y89673-txt-ratnagiri-20220823014437", "date_download": "2022-10-04T17:27:16Z", "digest": "sha1:CIJ4W7ZBSOZO3YTBEDD6QIUHR3XRPIBT", "length": 11204, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "रत्नागिरी ः स्टरलाईट जागा परत घेण्याच्या प्रक्रियेला स्थगिती | Sakal", "raw_content": "\nरत्नागिरी ः स्टरलाईट जागा परत घेण्याच्या प्रक्रियेला स्थगिती\nरत्नागिरी ः स्टरलाईट जागा परत घेण्याच्या प्रक्रियेला स्थगिती\nस्टरलाईटकडील जागा परत घेण्याच्या प्रक्रियेला स्थगिती\nकंपनीची उच्च न्यायालयात धाव; उद्योगमंत्री सुवर्णमध्य काढणार\nरत्नागिरी, ता. २३ ः शहराजवळच्या उद्यमनगर एमआयडीसीतील स्टरलाईट कंपनीच्या ताब्यात असलेली सुमारे ५०० एकर जागा पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी एमआयडीसीने सुरू केली आहे; मात्र कंपनीने या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याने या प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कंपनीशी चर्चा करून यातून सुवर्णमध्य काढल्यास या जागेवर मोठा उद्योग येण्यास मदत होणार आहे.\nस्टरलाईट कंपनीच्या अॅल्युमिनियम प्रकल्पासाठी गेल्या ४२ वर्षांपूर्वी येथील ३०० शेतकऱ्यांची ५०० एकर जमीन एमआयडीसीने संपादन केली होती; मात्र याला प्रचंड विरोध झाला. जनविरोधाच्या रेट्यामुळे हा प्रकल्प रद्द झाला होता. प्रकल्पासाठी सर्वात कमी भावाने घेतलेली ही जमिन शेतकऱ्यांना अद्याप परत मिळालेली नाही. रत्नागिरी एमआयडीसीत स्टरलाईट कंपनीच्या अॅल्युमिनियम प्रकल्पासाठी १९७१-७२ मध्ये रत्नागिरीतील ३०० शेतकऱ्यांची तब्बल ५०० एकर जमीन संपादित करण्यात आली. त्यासाठी शेतकऱ्यांच्या संपादित जागेवर एमआयडीसीने बोजा लावला. १९८४ ला हा प्रकल्प प्रत्यक्षात उभा राहणार होता; मात्र या प्रदूषणकारी प्रकल्पाला त्या वेळी तीव्र विरोध झाला. प्रकल्पाविरोधात मोर्चे, आंदोलने झाली. जनप्रक्षोभामुळे कंपनीला प्रकल्प थांबवावा लागला होता. स्टरलाईट कंपनी न्यायालयात गेल्याने जागेचा गुंता कायम आहे; मात्र कंपनी आजही जागेचा कर एमआयडीसीकडे भरणा करत आहे.\nयापूर्वी अनेकवेळा एमआयडीसीने कंपनीला जागा परत करण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या. स्वत: कंपनी सुरू करा. अन्यथा, जागा परत करा, अशी सूचना एमआयडीसीने केली होती. २०१४ पासून ही प्रक्रिया सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला मूळ जागामालकांनी पुन्हा जागा आमच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे; परंतु स्टरलाईट कंपनी एमआयडीसीच्या विरोधात उच्च न्यायालयात गेली. आम्ही या जागेत प्रकल्प उभा करत होतो; मात्र स्थानिकांनी आंदोलन केल्याने हा प्रकल्प रद्द करावा लागला. अशी बाजू मांडत एमआयडीसीच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने जागा परत घेण्याच्या एमआयडीसीच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही बाबा आता न्यायप्रविष्ट झाली आहे.\n५०० एकर जागेमध्ये नवा उद्योग शक्य\nदरम्यान, रत्नागिरीचे आमदार आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये झालेले नवे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या जागेवर नवा उद्योग आणण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या; परंतु आता हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने सामंत यांनी कंपनीशी चर्चा करून सुवर्णमध्य काढल्यास सुमारे ५०० एकर जागेमध्ये नवा उद्योग येऊन स्थानिकांना रोजगाराचे मोठे साधन निर्माण होऊ शकते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y90577-txt-ratnagiri-today-20220826115613", "date_download": "2022-10-04T16:36:38Z", "digest": "sha1:HGDWOMVMVTQ7B46ANVPLJ6GFZUSBMPA2", "length": 11170, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "देवरूखला रविवारी गणेशांचे आगमन | Sakal", "raw_content": "\nदेवरूखला रविवारी गणेशांचे आगमन\nदेवरूखला रविवारी गणेशांचे आगमन\nसाडवली ः संगमेश्वर तालुक्यात गणेशोत्सवाला रविवारपासून प्रारंभ होणार असून, मानाचे पहिले दोन गणपतींचे वाजतगाजत आगमन होणार आहे. देवरूख वरची आळी येथील ३५० हून अधिक वर्षाची परंपरा असलेला चौसोपीवाड्यातील गणपती व माणिक चौक येथील श्रीकांत जोशी यांच्या निवासस्थानी स्थापन होणारा गणपती असे दोन गणपती रविवारी सकाळी आणले जाणार आहेत. शिवाजी चौक येथील नरेंद्र भोंदे यांच्या चित्रशाळेतून अश्वावर आरुढ श्रींची मूर्ती, सोबतीला रिद्घी-सिद्घी, भालदार, चोपदार असे या दोन्ही गणपतींचे स्वरूप असते. प्रथम ग्रामदेवता सोळजाईला निमंत्रण दिले जाते व नंतर या गणपतींची वाजतगाजत मिरवणूक निघते. विधीवत प्राणप्रतिष्ठापना होऊन पाच दिवस हा उत्सव साजरा होतो. मोरगावच्या सिद्घिविनायकाप्रमाणेच चौसोपी वाड्यातील गणेशोत्सव साजरा होतो. दशक्रोशीतील भाविक या उत्सवात सहभागी होत असतात.\nखेडः तालुक्यातील हेदली येथील ६० हून अधिक कुटुंबीयांनी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. गावच्या सर्वांगीण विकासांसाठी प्रवेश करत असल्याचे ग्रामस्थांनी या वेळी सांगितले. यामध्ये राजू घाणेकर, मनोज शिंदे, जयराम शिंदे, भगवान शिंदे, अनंत शिंदे, अशोक शिंदे, विजय माने, मोहन बैकर, चंद्रकांत घाणेकर, मनोहर झुझम, बबन साळवी, बबन शिंदे, प्रमोद बडबे, एकनाथ चिनकटे, वैभव घाणेकर, रोहित घाणेकर, पांडुरंग माने यांच्यासह अन्य ग्रामस्थांचा समावेश आहे. या प्रसंगी माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी सभापती चंद्रकांत कदम, सचिन धाडवे, महेंद्र भोसले, रामचंद्र आईनकर, मधुकर शिरगांवकर, शांताराम म्हसकर, युवराज गुजर, सुप्रिया पवार, निकेतन पाटणे, राजेश बुटाला, संजय मोदी, विजय कदम, शैलेश कदम उपस्थित होते.\nखेडः तालुक्यातील तुळशी -देवाचा डोंगर रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे वाहने हाकताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी सेवा बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून हा मार्ग सुस्थितीत आणण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास शेळके यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तुळशी-देवाचा डोंगर हा अतिशय दुर्गम भागात असून, या ठिकाणी दळणवळणाचे कोणतेही साधन नाही. सद्यःस्थितीत एसटी महामंडळाची बस तुळशी-चव्हाणवाडीपर्यंत जाते; मात्र त्यापुढे जात नाही. या रस्त्यासाठी मोर्चे, आंदोलने केल्यानंतर तुळशी -चव्हाणवाडी ते तुळशी-देवाचा डोंगर रस्ता तयार झाला; मात्र सद्यःस्थितीत या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. अनेक वर्षे या रस्त्याच्या डागडुजीकडे लक्षच दिलेले नाही. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याच्यादृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/msedcl-maharashtra-power-supply-electricity-bill-pending-13-states-oj05", "date_download": "2022-10-04T16:04:39Z", "digest": "sha1:KBSGOX24XVJ4L6PSTMPTY3NNB64BJQXD", "length": 7869, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "महाराष्ट्रावर पुन्हा वीजसंकटाची चाहूल; ३८२ कोटी थकबाकी | Sakal", "raw_content": "\nमहाराष्ट्रावर पुन्हा वीजसंकटाची चाहूल; ३८२ कोटी थकबाकी\nनवी दिल्ली : केंद्रीय वीज यंत्रणेकडील थकबाकीच्या कारणावरून राज्यावर पुन्हा वीजसंकट येण्याची शंका निर्माण झाली आहे. केंद्राच्या ‘पॉवर सिस्टीम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (पॉसोको) तीन प्रमुख केंद्रीय वीज वितरण कंपन्यांना, ‘महाराष्ट्र व जम्मू काश्मीरसह १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील २७ वीज वितरण कंपन्यांनी तब्बल ५०८५ रुपयांची वीज थकबाकी न भरल्यास त्यांच्या वीजखरेदी, वितरण व तत्सम व्यवहारांवर बंदी घालावी,‘ असे सांगितले आहे. यासाठी शुक्रवारचीच (१९ ऑगस्ट) अंतिम मुदत (‘डेडलाईन'') देण्यात आली आहे.\nदरम्यान, महाराष्ट्र सरकारने केंद्राकडील आपल्या ३८२ कोटी रुपयांच्या थकबाकीबाबत तातडीने संपर्क साधला असून आवश्यक त्या कार्यवाहीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nमात्र केवळ राज्याच्या शब्दावर विसंबून ‘पॉसोको‘ प्रस्तावित कारवाई थांबवणार का हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र या तेराही राज्यांना केंद्राकडून थकबाकी भरेपर्यंत वीजखरेदी, अतिरिक्त वीज खरेदी करता येणार नाही. मोठी थकबाकी असलेल्या राज्यांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र, तेलंगण, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड यांचा समावेश आहे.\nसर्वांत जास्त : तेलंगण - १३८१\nसर्वांत कमी : मिझोराम - १७\nमहाराष्ट्र : ३८२ (आकडे हजार कोटी रुपये)\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/fashion-actress-bhavika-sharma-own-style-bollywood-life-styl-rj01", "date_download": "2022-10-04T16:34:31Z", "digest": "sha1:UGGMXSTNRWNWIUEQ77ZL4HN6GORQTDRX", "length": 9634, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "स्वतःची स्टाईल बनवा ;अभिनेत्री भाविका शर्मा | Sakal", "raw_content": "\nस्वतःची स्टाईल बनवा : अभिनेत्री भाविका शर्मा\nमी फॉलो करेन अशी विशिष्‍ट प्रकारची कोणतीच फॅशन नाही, पण मी पोशाख परिधान करताना ते आरामदायी असण्‍याची आणि माझ्या व्‍यक्तिमत्त्वाला शोभून दिसतील याची खात्री करून घेते. मला पारंपारिक पोशाख परिधान करायला, विशेषत: साडी नेसायला आवडते. पण मी वारंवार साडी नेसत नाही.\nम्‍हणून मी ज्‍यावेळी साडी नेसते, त्‍यावेळी मी साडीसोबत हाय हिल्‍स घालणे टाळते. कारण स्टिलेटोस किंवा हाय हिल्‍ससोबत साडीवर वावरणे अवघड आहे आणि अडखळून पडण्‍याची नेहमीच भिती असते. मी पारंपारिक पोशाख परिधान करते तेव्‍हा त्‍यांना साजेशी अशी आभूषणे देखील परिधान करते. कारण, आभूषणे व पोशाख एकमेकांना शोभून दिसले पाहिजेत. 'सोनी सब' या वाहिनीवर 'मॅडम सर' या मालिकेत मी एका महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.\nत्यामुळे प्रेक्षकांनी मला नेहमीच पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेशातच पाहिलं आहे. पण, माझ्या सोशल मीडियावर माझ्या फोटोजमध्ये माझ्या चाहत्यांना माझे अनेक वेस्टर्न आणि ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये फोटोज पाहायला मिळतात. माझा फॅशन फंडा अत्‍यंत सोपा आहे. पारंपारिक असो किंवा पाश्चिमात्‍य तुम्‍ही निवडणाऱ्या पोशाखामध्‍ये तुम्‍हाला आत्‍मविश्‍वास वाटला पाहिजे, जे फॅशनसाठी अत्‍यंत महत्त्वाचे आहे.\nकपडे खरेदी करताना विविध रंगांची निवड करताना मी काहीशी गोंधळून जाते. पण, मला अत्‍यंत कॉमन नसलेल्‍या वेगवेगळ्या रंगांच्‍या कॉम्बिनेशनसोबत प्रयोग करायला आवडतो. मला गडद रंग आवडतात, ज्‍यामधून ग्‍लॅमर दिसून येईल. मी पायजमा जरी घातला तरी तुम्‍हाला तो बहुतेकदा गडद व आकर्षक रंगांचा असलेला पाहायला मिळेल. खरतर माझी कोणीच फॅशन आयकॉन नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर माझी कोणाच्‍याही फॅशन स्‍टाइलचे अनुकरण करण्‍याची इच्‍छा नाही. म्‍हणून माझी कोणीच फॅशन आयकॉन नाही.\n1) आपल्‍या त्‍वचेला आरामदायी वाटेल अशा फॅशनचा अवलंब करावा.\n2) कोणालाही फॉलो न करता तुमची स्वतःची स्टाईल बनवा.\n3) पोशाखाच्या फिटिंगकडे लक्ष द्या.\n4) तुम्‍ही कोणताही पोशाख परिधान करा, त्‍यामध्‍ये तुम्‍हाला आरामदायी वाटले पाहिजे.\n5) तुम्‍हाला आरामदायी वाटत असेल तर ते आऊटफिट/लुक तुम्‍हाला शोभून दिसेल. हेच खऱ्या फॅशनचे सौंदर्य आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g91904-txt-mumbai-20220807031023", "date_download": "2022-10-04T16:56:30Z", "digest": "sha1:MRLC254B4XEGD2J5VS3GSNLMWR4U7S4R", "length": 8632, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर गंभीर त्रुटी | Sakal", "raw_content": "\nपरिवहन विभागाच्या संकेतस्थळावर गंभीर त्रुटी\nपरिवहन विभागाच्या संकेतस्थळावर गंभीर त्रुटी\nमुंबई, ता. ७ ः राज्य परिवहन विभागातील फेसलेस ऑनलाईन सेवांचा राज्यभरात गैरवापर सुरू असल्याचे उघड झाले आहे. जळगाव येथील आमदारांचे वाहन परस्पर दुसऱ्यांच्या नावावर केल्याची घटना असो, नंदुरबार, बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत बीएस ४ वाहनांच्या बॅकलॉग नोंदणीचे प्रकरण असो की कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील वाहनांच्या संदर्भात घडलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन घटना असो. यामुळे एनआयसीच्या ऑनलाईन सेवांमध्ये प्रचंड त्रुटी असल्याचे उघड झाले आहे.\nविविध ऑनलाईन सेवांमध्ये वापरला जाणार ओटीपी क्रमांक इतर वेळी ३० सेकंदानंतर कालबाह्य होतो. मात्र, परिवहन विभागात वाहन, सारथीच्या संकेतस्थळावर जनरेट होणाऱ्या ओटीपीसाठी तब्बल १२ तासांची कालमर्यादा राहत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दिवसभरात कितीही वेळा लॉगिन केले, तरी ओटीपी मात्र सारखाच आहे. त्यामुळे अनेकदा बेकायदा काम करणे सोपे होऊ शकते, असे कर्मचारीच खासगीत बोलताना सांगत आहेत.\n- ओटीपी कालावधी १२ तासांऐवजी ३० सेकंदपर्यंत वैध असावा.\n- एनआयसीने जारी केलेले कवच नावाचे अॅप्लिकेशन प्राधिकृत करावे.\n- बॅकलॉग एन्ट्री हे कार्यालयाच्या स्तरावरच होणे गरजेचे आहे.\n- जुन्या वाहनाची बॅकलॉग एन्ट्री घेण्यासाठी फेसलेस सेवेमध्ये सुविधा देण्यात येऊ नये.\n- केवळ आधार लिंक मोबाईलवर फेसलेस सुविधा उपलब्ध व्हावी.\n- वाहन ४.० तसेच बॅकलॉग प्रणालीची साईट फक्त कार्यालयीन किंवा अधिकृत आयपी अॅड्रेसच्या संगणक, लॅपटॉप, मोबाईलवर कार्यान्वित व्हावी.\n- प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला शासकीय ई-मेल आयडी उपलब्ध करून द्यावा.\n- संपलेल्या सीरिजमधील शिल्लक क्रमांक पब्लिक डोमेनमध्ये दिसू नये.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g96850-txt-mumbai-today-20220914104608", "date_download": "2022-10-04T15:36:45Z", "digest": "sha1:QSR462252BZP3P2YEMBKA25IENMGSF46", "length": 6125, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "नवाब मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची प्रार्थना | Sakal", "raw_content": "\nनवाब मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची प्रार्थना\nनवाब मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची प्रार्थना\nशिवडी, ता. १४ (बातमीदार) ः नवाब मलिक यांना कायदेशीर लढ्यासाठी बळ मिळावे व त्यांना निरोगी आयुष्‍य मिळावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई प्रदेश अध्यक्ष ॲड. नीलेश भोसले यांच्या वतीने राजस्थान येथील अजमेर शरीफ दर्गा येथे प्रार्थना करण्यात आली. या वेळी मुंबई राष्ट्रवादीचे सरचिटणीस मधुकर शिरसाठ, मुंबई युवक उपाध्यक्ष व प्रशाशक अमित हिंदळेकर, बांद्रा युवक तालुकाध्यक्ष मनोहर वाघमारे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष जाफर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-cnd22b02100-txt-kopdist-today-20220919105241", "date_download": "2022-10-04T17:08:43Z", "digest": "sha1:CIKDPPAOKMIMQGV6PTJ6SKKKYBMD66JJ", "length": 6359, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्रशांत पाटील यांचा सत्कार | Sakal", "raw_content": "\nप्रशांत पाटील यांचा सत्कार\nप्रशांत पाटील यांचा सत्कार\nसरोळी : प्रशांत पाटील यांचा सपत्नीक सत्कार करताना प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी.\nप्रशांत पाटील यांचा सत्कार\nचंदगड : सरोळी (ता. चंदगड) प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रशांत पाटील यांना जिल्हा परिषदेचा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक समितीतर्फे सत्कार करण्यात आला. माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पाटील, विद्या पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सांगाती पतसंस्थेचे प्रा. बाबूराव नेसरकर, एम. जे. पाटील, बसवंत अडकूरकर, विलास पाटील, दत्ता पाटील, भैरू खांडेकर, एम. एन. पाटील, धनाजी पाटील, राजाराम जोशी, रियाज शेख, गोविंद पाटील उपस्थित होते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-hup22b02040-txt-kolhapur-20220908041740", "date_download": "2022-10-04T16:24:56Z", "digest": "sha1:5DWZMBVB7XO2DNVWG3YAMBFJ3EDSWRJE", "length": 7143, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "हुपरी पोलीस ठाण्यात छेडछाड प्रकरणी दोघांना अटक | Sakal", "raw_content": "\nहुपरी पोलीस ठाण्यात छेडछाड प्रकरणी दोघांना अटक\nहुपरी पोलीस ठाण्यात छेडछाड प्रकरणी दोघांना अटक\nदोघांना अटक; मोबाईलची केली मागणी\nहुपरी, ता. ८ : येथे संभाजीनगर झोपडपट्टी परिसरात गणेश उत्सवात आरती करून येत असताना महिलेची छेडछाड काढण्याच्या कारणावरून हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी हुपरी पोलिस ठाण्यात काशीनाथ मुधाळे व सागर माळी (दोघेही हुपरी) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून, पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.\nपोलिसांनी सांगितले की, पीडित महिला पती व मुलांसह गणपतीची आरती आटोपून घरी निघाले असता संशयित आरोपी काशीनाथ मुधाळे याने पीडितेस मोबाईल नंबर दे, असे म्हणत पाठलाग करत छेडछाड करण्याचा प्रयत्न. त्या वेळी पीडिता, तसेच तिच्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी काशीनाथ मुधाळे व त्याचा मित्र सागर माळी याने पीडितेस जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. घटनेनंतर हुपरी पोलिस ठाण्यासमोर संशयितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जमाव मोठ्या संख्येने थांबून होता. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी करत आहेत.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y85510-txt-kolhapur-20220809054732", "date_download": "2022-10-04T17:29:16Z", "digest": "sha1:7UTOKQHRQ4M3FBYD7ZHFJRBFBHHBGR25", "length": 9242, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "आयटीआयची दुसरी यादी जाहीर | Sakal", "raw_content": "\nआयटीआयची दुसरी यादी जाहीर\nआयटीआयची दुसरी यादी जाहीर\nप्रवेशासाठी शुक्रवारअखेर मुदत; मंगळवारी तिसरी यादी\nगडहिंग्लज ता. ९ : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ( आयटीआय) प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात राज्यातील ९० टक्के शासकीय संस्थात प्रवेश फुल्ल झाले आहेत. या प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता.१२) अखेर आपला प्रवेश निश्चित करावयाचा आहे. या फेरीसाठी पहिले तीन विकल्प सक्तीचे आहेत. तिसऱ्या यादीसाठी विद्यार्थ्यांना याच कालावधीत पसंतीक्रम भरण्याची मुदत आहे. मंगळवारी (ता.१६) तिसरी यादी जाहीर होईल. प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत.\nआयटीआयची प्रवेशप्रकिया सुरू आहे. यातील प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी २९ जुलैला जाहीर झाली होती. यात पहिला पसंतीक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशसक्तीचा होता. यात शासकीयमध्ये ७५ हजार ७९९ तर खासगी संस्थांत १६ हजार ३४१ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला आहे. दुसऱ्या यादीत याप्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आपली मूळ गुणपत्रके, दाखले आणि शुल्क घेऊन संबंधित संस्थेत शुक्रवारपर्यंत प्रवेश निश्चित करावयाचा आहे.\nविद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीसाठी पसंतीक्रम भरण्याची शुक्रवारअखेर संधी आहे. त्याची मंगळवारी सायंकाळी यादी लागेल. त्यात पहिले पाच पसंतीक्रम सक्तीचे असून, त्या विद्यार्थ्यांनी २० ऑगष्टअखेर प्रवेश घ्यावयाचा आहे. या यादीतील विद्यार्थ्यांनी २० ऑगष्टपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत आहे. चौथ्या फेरीसाठी वीस ऑगष्टअखेर पसंतीक्रम भरण्याची संधी आहे. त्याची २३ ऑगष्टला यादी लागेल. त्यानंतर संस्थास्तरावरील शेवटची फेरी होणार आहे.\nयंदा दोन फेऱ्यांत सर्वाधिक सुमारे ६३ टक्के विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिशियन कोर्सला पसंती दिली आहे. पाठोपाठ मेकॅनिकल मोटर व्हेइकल (५२ टक्के), डिझेल मेकॅनिक (४७), फिटर (४५ ), कॉप्युटर (४२), इलेक्ट्रॉनिक्स (४१) वेल्डर (३३ टक्के) असा कल प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांत आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y89899-txt-kopdist-today-20220825124336", "date_download": "2022-10-04T17:39:49Z", "digest": "sha1:7J5HU4D3L3HNJ4Q63E4NPTFPCXJS7ZUM", "length": 8476, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "कर्मयोगी माहितीपटाचे गडहिंग्लजला अनावरण | Sakal", "raw_content": "\nकर्मयोगी माहितीपटाचे गडहिंग्लजला अनावरण\nकर्मयोगी माहितीपटाचे गडहिंग्लजला अनावरण\nगडहिंग्लज : विद्याप्रसारक मंडळ व घाळी प्रतिष्ठान निर्मित कर्मयोगी माहितीपटाचे अनावरण करताना बाबासाहेब वाघमोडे. शेजारी दिनेश पारगे, शरद मगर, डॉ. सतीश घाळी, उदय जोशी आदी.\nगडहिंग्लज, ता. २५ : येथील विद्याप्रसारक मंडळ व घाळी प्रतिष्ठान निर्मित ‘कर्मयोगी : डॉ. शिवलिंग घाळी’ या माहितीपटाचे अनावरण करण्यात आले. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी अध्यक्षस्थानी होते.\nप्रा. सुनील देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वाघमोडे, डॉ. घाळी यांचे भाषण झाले. संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक महेश घाळी, डॉ. सुरेश संकेश्‍वरी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष उदय जोशी, बसवराज आजरी आदी उपस्थित होते. प्रा. तेजस्विनी गारगोटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.\nदरम्यान, कर्मयोगी या माहितीपटातून डॉ. घाळी यांच्या शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. प्रा. शिवाजी पाटील यांची संकल्पना, अजय कुरणे यांचे दिग्दर्शन, तर शेखर गुरव यांचे संकलन आहे. लेखन प्रा. सुभाष कोरे, निवेदन मधुरा हराडे, कॅलिग्राफी विकास मुनीव, तर सहायक छायांकन केंप्पान्ना कांबळे व सुदर्शन शिरोळे यांचे आहे. वेदांत देसाई, सुशांत सावंत, डॉ. संभाजी जगताप, अरुण पाटील, वैशाली पाटील, ऊर्मिला कदम, इंद्रजित गाडे यांच्यासह गडहिंग्लज कला अकादमीच्या बालकलाकारांनी भूमिका केल्या आहेत.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/todays-latest-marathi-news-pne22y25534-txt-pc-today-20220916085809", "date_download": "2022-10-04T17:27:47Z", "digest": "sha1:56BJRLBIRDQPHAP2DKLPKFBAHJHT475Q", "length": 8937, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "महापालिकेच्या रुग्णालयातील भरणा वाढला | Sakal", "raw_content": "\nमहापालिकेच्या रुग्णालयातील भरणा वाढला\nमहापालिकेच्या रुग्णालयातील भरणा वाढला\nपिंपरी, ता. १६ ः महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराच्या दरात वाढ केल्यानंतर रुग्णालयांतील भरणा वाढला आहे. जुलै महिन्यात ७९ लाखांचा भरणा झाला होता. तर, ऑगस्ट महिन्यात १ कोटी २४ लाखांचा भरणा झाला असून जुलैच्या तुलनेत ४५ लाखांनी भरणा वाढला आहे.\nमहापालिकेचे आठ रुग्णालये आणि २९ दवाखान्यांमधून शहरातील तसेच शहराच्या हद्दीबाहेरील रुग्णांना उपचारार्थ आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या जातात. महापालिका प्रशासकांनी दवाखाने, रुग्णालयातील दरवाढीचा निर्णय घेतला. शासन दरानुसार निर्धारित केलेले दर महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांकरिता १ ऑगस्टपासून २०२२ लागू केले आहेत. जे रुग्ण केशरी शिधापत्रिकाधारक आहेत आणि ‘महात्मा फुले जन आरोग्य’ योजनेमध्ये बसत नाहीत, अशा रुग्णांकडूनही शासनाकडील दरानुसार दर आकारणी केली जाते.\nअतिदक्षता विभाग (आयसीयू), साइड रूम, सेमी प्रायव्हेट रूमच्या दरात मोठी वाढ केली आहे. नवीन दरांची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू झाली. तर, तांत्रिक कारणामुळे संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात १७ ऑगस्टनंतर अंमलबजावणी सुरू झाली होती. रुग्णालयांचा जुलै महिन्यात ७९ लाख २ हजार २१७ रुपयांचा भर झाला होता. नवीन दर लागू झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात १ कोटी २४ लाख ४० हजार ६२१ रुपयांचा भरणा झाला. जुलै महिन्याच्या तुलनेत ४५ लाख ३८ हजार ४०४ रुपयांनी भरणा वाढला आहे.\n‘‘महापालिका रुग्णालयांमध्ये १ ऑगस्टपासून शासन दरानुसार निर्धारित केलेले दर आकारले जात आहेत. राज्यभरात सर्वांत चांगली वैद्यकीय सुविधा पिंपरी-चिंचवड महापालिकेची आहेत. वैद्यकीय सुविधांच्या दरामध्ये जास्तीची वाढ झालेली नाही. नागरिकांनी याकडे सकारात्मकपणे बघावे आणि सहकार्य करावे.’’\n- डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय विभागप्रमुख, महापालिका\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22d97849-txt-pune-today-20220907092020", "date_download": "2022-10-04T16:53:57Z", "digest": "sha1:KRPVKO5YXORV643LU77UPWU4RBER4QT3", "length": 6802, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "गृहमंत्री शहा आरोप-प्रत्यारोपात मग्न : तिवारी | Sakal", "raw_content": "\nगृहमंत्री शहा आरोप-प्रत्यारोपात मग्न : तिवारी\nगृहमंत्री शहा आरोप-प्रत्यारोपात मग्न : तिवारी\nपुणे, ता. ६ : प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांसाठी हमीभावात वाढ करणार, दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करणार या घोषणांकडे दुर्लक्ष करून गृहमंत्री अमित शहा केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपात मग्न असल्याची टीका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी मंगळवारी केली. मतदारांबरोबर केलेली ही दगाबाजी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय सत्तेचा गैरवापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राज्याराज्यांतील सरकारे अस्थिर करीत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ‘ईडी’ची चौकशी लावत आहेत. दिल्लीत आणि झारखंडमध्येही हे दिसून आले आहे. मतदारांची दिशाभूल करून भावनिक मुद्द्यांवर मोदी-शहा राजकारण करीत आहेत. त्याचा देशाच्या विकासावर विपरीत परिणाम होत असल्याचे तिवारी यांनी शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर म्हटले आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22d97889-txt-pune-today-20220907103948", "date_download": "2022-10-04T15:57:32Z", "digest": "sha1:ZH3DDYA43MVM4PRMMU5E5M22P6BMRI26", "length": 5601, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "को वर्किंग स्पेस म्हणजे काय | Sakal", "raw_content": "\nको वर्किंग स्पेस म्हणजे काय\nको वर्किंग स्पेस म्हणजे काय\nता. ७ च्या सीडी १३ वरील बातमीत जोडून घेणे\nको-वर्किंग स्पेस म्हणजे काय\nएकाच इमारतीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक काम करत असतात. प्रत्येकाला स्वतःची वेगळी जागा असते. त्यात एक प्रमुख आणि दोन कर्मचाऱ्यांपासून ते दहा-पंधरा कर्मचाऱ्यांपर्यंत काम करण्याची सुविधा उपलब्ध असते. या व्यवस्थेत मीटिंग रूम असते. तसेच प्रोजेक्टरसह इतर पायाभूत सुविधांचीही व्यवस्था असते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/bhimrao-panchale-marathi-gazal-brand-coffee-with-sakal-pjp78", "date_download": "2022-10-04T15:56:07Z", "digest": "sha1:3UL4ZPH3U5YIUZUS7YYEY62DKB7B2VN5", "length": 23549, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "गज़लच्या ब्रॅण्डची पन्नाशी! | Sakal", "raw_content": "\nमराठी गज़ल महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहचवणारे गज़लनवाज भीमराव पांचाळे. गेल्या ५० वर्षांपासून उत्साहाने ते गज़ल गात आहेत.\nमराठी गज़ल महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहचवणारे गज़लनवाज भीमराव पांचाळे. गेल्या ५० वर्षांपासून उत्साहाने ते गज़ल गात आहेत. वयाची ७२ वर्ष त्यांनी पूर्ण केली; पण गज़लप्रमाणेच त्यांची गायकीही तरुणच आहे, हे त्यांच्या गज़लगायकीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या ‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमात अधोरेखित केले. या मैफलीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी गज़लच्या सूरांसोबत गुंफल्या. गज़लचा नाद लागण्यापासून ‘कळीचे फूल झालो मी, फुलांचा हार झालो मी, जराशा अत्तरासाठी, कितीदा ठार झालो मी’ अशा अनेक गज़ल गात समाधानी जगण्याची भावोत्कट कहाणी त्यांनी पेश केली.\nगेली ५० वर्षं मी मराठी गज़लला वाहून घेतलं आहे; मात्र मागे वळून बघताना कधीही ‘रिग्रेट’ वाटलं नाही. नऊ वर्षांचा असताना मी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. त्यानंतर उर्दूही शकलो... सुरुवातीला ठुमरी, मुशायराची ओढ होती. नंतर मराठी गजलकडे वळलो. ‘खुळा नाद’, ‘भिकेचे डोहाळे लागलेत’ असं काही जणांकडून ऐकायला मिळायचं; पण मी माझ्या निश्चयापासून दूर गेलो नाही. जे मिळत गेलं ते हसत स्वीकारलं. सर्व जमत गेलं. प्रवासात मोठा मित्रपरिवार भेटला; गुरू लाभले. हळूहळू वातावरणात भरण-पोषण आलं. ‘आपला निर्णय योग्य आहे’ असं वाटायला लागलं. आता अवघं आयुष्य ‘श्वास गज़ल, निःश्वास गज़ल, जगण्याचा विश्वास गज़ल’ बनलं आहे.\nमी शब्द देतो, शब्दांचं सोनं तुम्ही करा...\n‘जगत मी आलो असा की,\nएकदा तुटलो असा की,\nमग पुन्हा जुळलोच नाही,’\nमराठीमध्ये गज़ल रुजवणाऱ्या सुरेश भटांच्या या ओळींनी मला गज़लच्या प्रेमात पाडलं. गज़लकार सुरेश भट यांची भेट मी कधीही विसरू शकत नाही. अमरावतीच्या राजकमल चौकात ते नेहमी येत असत. त्या वेळी मी खूपच लहान होतो; पण त्यांच्या मराठी गज़लने माझ्यावर भुरळ घातली. मी त्यानंतर पूर्णच ‘वाया’ गेलो. भटांचा सहवास आणि गज़ल यामध्ये मी असा गुरफटायचो की त्यामुळे कित्येकदा गाड्या चुकवल्या आहेत. ते नेहमी म्हणायचे, ‘‘मी शब्द देतो, शब्दांचं सोनं तुम्ही करा.’’ आम्ही प्रयत्न करत गेलो, भटरूपी परिसाचा स्पर्श आम्हाला होत गेला. मी गज़ल करायचं ठरवलं, पुढे मी काय करावं, हे नंतर गज़लने ठरवलं.\nगज़ल गायकीमध्ये आशय महत्त्वाचा...\nगज़ल गायकीमध्ये आशय महत्त्वाचा असतो. गज़ल आशयप्रधान करते. त्यामुळे मी आशयप्रधान गायकीवर भर देतो. गज़ल पेश करताना नुसतं कंठातून गाऊन चालत नाही. त्यामुळे हृदयातून निघालेले सूर मी रसिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. ते थेट रसिकांच्या हृदयाला जाऊन भिडतात. सुरेश भट नेहमी म्हणायचे, ‘आशय प्रथम, गायकी दुय्यम असायला हवी’, हे मी नित्यनेमाने पाळले. गज़लमध्ये आशयाकडे दुर्लक्ष क्षम्य नाही.\nगज़ल हीच माझी ऊर्जा...\nमी वयाची ७२ वर्षं पूर्ण केली. ५० वर्षं मराठी गज़लचे काम करतोय. आजही दौरे, कार्यक्रम करतो; पण कधी थकवा जाणवला नाही. ये सब गज़ल की देन है. गज़लमधून मला ऊर्जा मिळते. वयाच्या साठीनंतर थांबायचं, असं मी ठरवलं होतं. स्वर ढळतोय की काय, अशी भीती वाटायची. शरीर साथ देईल की नाही, असा प्रश्न पडायचा; पण अजून तरी थकावट आली नाही. आता मी सारं मायबाप रसिकांवर सोडलं आहे. रसिक सांगतील तेव्हा थांबायचं. तोपर्यंत गातच राहायचं आहे.\nगुरुकुल अब ख्वाब ही रहने दो...\nगज़लसाठी समर्पित गुरुकुल सुरू करायचं स्वप्न मी पाहिलं होतं. त्यासाठी प्रयत्नही सुरू होते. त्यात काही अडचणी होत्या. शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. शासनाच्या माध्यमातून अडचणी सुटतही होत्या. माहीत नाही का; पण ते पूर्ण झालं नाही. गुरुकुल का ख्वाब अब ख्वाब ही रहने दो; पण त्यासोबतच मी आष्टगाव येथे सुरेश भटांच्या नावाने ग्रंथालय/वाचनालय सुरू केलं. त्या माध्यमातून गज़लच्या १०८ कार्यशाळा घेतल्या. अनेक उमेदीचे गज़लकार, गायक, संगीतकार त्यातून निर्माण झाले आहेत. हीच पिढी पुढे गज़लचे वाहक बनणार आहेत. अजूनही काम सुरूच आहे.\nगज़लेत गाण्याचा मोह टाळायला हवा...\nगज़ल हे केवळ गाणं म्हणणं नाही. गज़लकाराने लिहिलेले शब्द, त्यातील भाव, व्यथा, दुःख, आनंद, जो भाव असेल तो रसिकांपर्यंत पोचवणं गरजेचं असतं. ते नुसतं गाणं गाऊन होत नाही, हे मी सुरेश भटांकडून शिकलो. गज़लमध्ये रुची असणाऱ्या प्रत्येकाने गाण्याचा मोह टाळायला हवा. आपली स्वतःची शैली तयार करायला हवी. स्वतंत्र शैली म्हणजे तुमचा स्वतंत्र चेहरा असतो.\n‘रिॲलिटी शो’मध्ये अनुकरण अधिक...\nअनेक लोक एखाद्याचं अनुकरण करतात. अनुकरण या चांगल्या कुबड्या आहेत, असं मी मानतो. त्या सुरुवातीला चालण्यासाठी ठीक आहेत; पण चालणं शिकल्यानंतर त्या फेकून दिल्या पाहिजेत. अनुकरणाच्या कुबड्या जितक्या लवकर टाकाल तेवढ्या लवकर तुम्ही उभं राहाल. बरेच लोक कुणाचंतरी अनुकरण करणं, कुणासारखं तरी होण्याचा प्रयत्न करतात. ‘रिअॅलिटी शो’मध्ये हे प्रकर्षानं जाणवतं. ‘कही गये नही, कुछ लाए नही’ अशी रिॲलिटी शोची अवस्था आहे. मी माझ्या मुलीलाही सांगितलं आज; की ‘तू तुझं कर, कुणाचंही अनुकरण करू नकोस.’\nवारसा वगैरे काही नसतं...\nअनेक जण मला विचारतात, की तुमचा वारसा, गज़लचा वारसा कोण चालवणार\nवारसा वगैरे काही नसतं. आपला वारसा कोण चालवेल, याचा विचार मी कधीच केला नाही. आपला कुणी वारसा चालवतं, यावर माझा विश्वास नाही. एखाद्याला ऐकायचं, त्याच्याकडून शिकायचं, पण आपलं आपण काम करायचं. आपलं काम करत राहा, बस्स.\nमी अमरावतीमधील एका छोट्या खेड्यातून मराठी गज़लच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर साधारणतः १० वर्षांनी मी मुंबईला आलो. मला खरी ओळख मुंबईनं दिली. सर्व जडण-घडण इथंच झाली. आजपर्यंत दोन हजार मैफली केल्या. गज़लच्या निमित्तानं भारतभर हिंडलो. १७-१८ देश फिरलो. ही सर्व मुंबईचीच देण आहे.\nफिर भी रोशनी ही बात कर,\nलावण्या तू दीप येथे,\nगजल करत असताना मायबाप रसिकांना आवडतील असे अनेक प्रयोग केले. हिंदी-मराठीमिश्रित गजल हादेखील त्यातील एक प्रयोग. अनेकदा मैफलीत ये हमने परोसा है. मायबाप रसिकांना ते आवडलंदेखील. मैफलींमध्येही अनेक प्रयोग सुरूच असतात.\nअमेरिकेतील परदेशवारी कायम लक्षात राहण्यायोग्य होती. ती मी कधीच विसरू शकत नाही. भीमराव पांचाळे नाव असलेली व्यक्ती कशी गाऊ शकते, असं काहीजण हिणवायचे. रसिकांचं मराठी गज़लला भरभरून प्रेम मिळाल्यानं, त्याच्या समक्षच मी अनेक दौरे केले. अमेरिकेतील अशाच एका मैफलीत मी गज़ल पेश करत होतो. हॉल खूप मोठा होता. ३००-४०० रसिक होते; पण जसा कार्यक्रम पुढं सरकला, तसे पुढील १० ते १५ मिनिटांमध्ये तीन हजारांहून अधिक रसिक हॉलमध्ये जमले. हॉल खचाखच भरून गेला. कार्यक्रम दीड तासांचा होता; पण साडेतीन तास कधी सरले ते कळलंच नाही.\nगज़ल गायकीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे...\nउर्दू-हिंदी गज़ल गायकीमध्ये मेहंदी हसन, गुलाम अली, जगजीत सिंह, भूपिंदर सिंग अशा अनेक गायकांनी आपला ठसा उमटवला. गुलाम अली थकले आहेत, तर अनेक दिग्गज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मेहंदी हसन यांनी गज़लला चेहरा दिला. त्यानंतर गज़ल एक वेगळ्या उंचीवर गेली. अनेक गज़लकारांनी, गायकांनी गज़लला आपलं योगदान दिलं, आपला रसिकवर्ग तयार केला. त्यातील एक एक खांब निखळतोय. त्यामुळे पोकळी निर्माण झाली, हे खरं आहे; पण कला कधी मरत नाही. एवढी स्थित्यंतरं आली; पण कला जिवंत राहिली.\nकधीही कुणाची कॉपी केली नाही...\nआताचे अनेक गायक इतरांची कॉपी करतात; पण ते योग्य नाही. मीही अनेकांना ऐकतो, शिकतो; पण गेल्या ५० वर्षांत एकदाही कुणाची कॉपी केली नाही. कॉपी केलेलं तत्काळ उभं राहणारं असलं, तरी ते चिरकाल टिकणारं नसतं. नवीन प्रयोग करत राहायचे. त्यातून नक्कीच नवीन कृती जन्म घेते.\nआज समाजमाध्यमांचा मोठा बोलबाला आहे. काहीजण फेसबुक, व्हाट्सॲपवर अधिक ॲक्टिव्ह असतात; पण त्यावरील यश हे किती काळ टिकेल माहीत नाही. या सर्व बदलामुळे गज़लकारांसमोर आव्हानं उभी राहिली आहेत; पण जे तत्काळ उभं राहतं ते तितक्याच वेगानं रसातळाला जातंदेखील. त्यामुळे सामाजमाध्यमांवर फार विसंबून काम करणं योग्य नाही.\nआज कुठलीही खंत नाही...\nसुरुवातीचे दिवस खूप खडतर होते. आज गज़लरसिकांच्या प्रेमाने या मुक्कामी पोचलो; पण जुने दिवस आठवले की ‘आपण बरंच भोगलं आहे’ असं कधीच वाटत नाही. उलट ते दिवस आठवले की त्यातून ऊर्जा मिळते. श्रोत्यांचं अमाप प्रेम मिळालं आहे. सरकारकडूनही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शेवटी इतकंच म्हणेन...\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.jathwarta.com/2021/03/blog-post_41.html", "date_download": "2022-10-04T16:59:58Z", "digest": "sha1:E7QHYVAS7H2ITDONLJD65ZGYVA7FTVLC", "length": 6801, "nlines": 53, "source_domain": "www.jathwarta.com", "title": "आ. सावंत यांच्याकडून तिकोंडीतील गॅस स्फोटातील कुटूंबाला मदत", "raw_content": "\nHomeजतवार्ताआ. सावंत यांच्याकडून तिकोंडीतील गॅस स्फोटातील कुटूंबाला मदत\nआ. सावंत यांच्याकडून तिकोंडीतील गॅस स्फोटातील कुटूंबाला मदत\nजत वार्ता न्यूज - March 25, 2021\nजत,प्रतिनिधी: तिकोंडी ता.जत येथे गॅस चा स्फोट होऊन काशीबाई बसाप्पा चौधरी यांचे घर जाळून खाक झाले होते. या नुसकानीची पाहणी करून विक्रम फाउंडेशन कडून धनादेश देत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी चौधरी कुटूंबाला मदत केली.\nअधिक माहिती अशी की, तिकोंडी ता.जत येथे गॅस चा स्फोट होऊन काशीबाई बसप्पा चौधरी यांचे छप्परवजा पत्र्याचे घर जाळून खाक झाले होते. यामध्ये सुमारे पाच ते सात लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामध्ये २५ हजार रोख रक्कम,संसार उपयोगी साहित्य,२५ रुपये किमतीची बागेची औषधें ,२ तोळे सोने,२ तोळे चांदी व ५ पोती ज्वारी जळली आहे. वेळीच सावध झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चौधरी कुटुंबाकडे स्वतःचे कपडे सोडून त्यांच्याकडे काहीच शिल्लक उरले नाही. या पीडित कुटुंबाला जास्तीत जास्त मदत प्रशासन व इतर माध्यमातून करावी अशी मागणी होत आहे.\nयावेळी माजी पं.स.सभापती बाबासाहेब कोडग, विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज निकम, उपसरपंच बसवराज पाटील, रायाप्पा रचगोंड व ग्रामस्थ उपस्थित होते.\nयेळवी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विजय रुपनूर यांची निवड\n\"विठ्ठल\" हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर\nआमगोंडा पांढरे \"एक्सलंट टीचर ऑवर्डने\" सन्मानित\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'जत वार्ता' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान व शिक्षण अश्या विविध क्षेत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nया संकेतस्थळावरील मजकूर कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'जत वार्ता' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.divyaprabhatnews.com/2020/04/blog-post_1.html", "date_download": "2022-10-04T16:07:30Z", "digest": "sha1:RUM2SOOJARJMFPLUES7V5DFK2252MS3U", "length": 7921, "nlines": 51, "source_domain": "www.divyaprabhatnews.com", "title": "पंढरपूरात शिवभोजन थाळीचा शुभारंभ.. - Divyaprabhat News", "raw_content": "\nHome पंढरपूर विशेष पंढरपूरात शिवभोजन थाळीचा शुभारंभ..\nपंढरपूरात शिवभोजन थाळीचा शुभारंभ..\n6:33 AM पंढरपूर विशेष,\nगरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी ‘शासनाच्यावतीने शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर या शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात आला असून याचा शुभारंभ आज आमदार भारत भालके यांच्या हस्ते करण्यात आला. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ही योजना आहे.\nयावेळी शुभारंभाप्रसंगी प्रांतधिकारी सचिन ढोले, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, मेडीकल असोसिएशनचे प्रशांत खलिपे उपस्थित होते.\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्माण झालेल्या झालेल्या परिस्थितीमुळे शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे. या योजनेतंर्गत श्रीकृष्ण हॉटेल पश्चिमव्दार, चौफाळा व साई भोजनालय, भक्ती मार्ग या दोन ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. केवळ पाच रुपयात ही थाळी जूनपर्यंत मिळणार असून, कारोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गोरगरीब जनता, स्थलांतरीत, बाहेरगावचे विद्यार्थी, बेघर इत्यादी नागरीकांच्या हालआपेष्टा होऊ नये यासाठी शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे.\nTags # पंढरपूर विशेष\nसंपादक - श्री.पोपट इंगोले\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'दिव्य प्रभात न्यूज ' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nपाटखळ येथील त्या वादग्रस्त खडी क्रशर व मंगलकार्यालयाची होणार चौकशी....\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील मोरे पिता पुत्रांचे मंगलकार्यालय व खडीक्रशर बेकायदेशीर आणि शासनाचे नियम उल...\nदामाजीच्या कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्तीने कामगारांच्या भावनेशी खेळू नका .......\nकामगार संघटनेचा अफवेखोरांना खणखणीत इशारा...... दिव्य न्यूज नेटवर्क दामाजी ही आमची मातृसंस्था असून आम्ही कामगारांनी ही सं...\nपाटखळ येथील मोरे खडी क्रेशर महसुल विभागाने दुसऱ्यांदा केले सील..\nमंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील गावालगत नियमांची पायमल्ली करून उभारलेल्या खडीक्रशर याबाबतची अधिक म...\nमावस भावाच्या खून प्रकरणी मंगळवेढयाचे तत्कालीन पोलिस नाईक यास जन्मठेप व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा...\nजन्मठेपेच्या शिक्षेन जिल्हाच्या पाेलीस दलात उडाली ऐकच खळबळ.... मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तत्का...\n\"त्या \"वादग्रस्त 'खडी क्रशर' आणि 'मंगल कार्यालयाच्या' कारवाईला महसूल प्रशासनाला कधी लागेल मुहूर्त\nमंगळवेढा महसूल प्रशासनाचे कार्य म्हणजे \" वराती मागून घोडे \"नागरिकांतून तीव्र संताप..... दिव्य प्रभात न्यूज ...\nक्रीडा विषयक जाहिरात धार्मिक पंढरपूर विशेष मंगळवेढा विशेष राजकीय संपादकीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/from-helen-mirren-to-kristen-scott-these-actresses-did-queen-elizabeth-2-best-on-screen-130298105.html", "date_download": "2022-10-04T17:26:20Z", "digest": "sha1:ZGXHGGSUWL4NM2HTBNNYJALSNKVMQ26I", "length": 16303, "nlines": 82, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "हेलन मिरेनपासून क्रिस्टन स्कॉटपर्यंत, या अभिनेत्रींनी केला राणीचा उत्कृष्ट अभिनय | From Helen Mirren To Kristen Scott, These Actresses Did Queen Elizabeth 2 Best on screen - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n14 अभिनेत्रींनी साकारली राणी एलिझाबेथची भूमिका:हेलन मिरेनपासून क्रिस्टन स्कॉटपर्यंत, या अभिनेत्रींनी केला राणीचा उत्कृष्ट अभिनय\nब्रिटीश साम्राज्यावर 70 वर्षांहून अधिक काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी वयाच्या 96 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. राणी एलिझाबेथ 1952 पासून आतापर्यंत ब्रिटनसह इतर 14 देशांच्या राणी होत्या. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी गादी सांभाळली होती. त्यांच्या स्टाईल आणि ग्लॅमरने जगाला वेड लावले होते. अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये अभिनेत्रींनी एलिझाबेथ II ची भूमिका वठवली. नेटफ्लिक्सची लोकप्रिय वेब सिरीज 'द क्राउन' असो किंवा अकादमी पुरस्कार विजेता चित्रपट 'द किंग्स स्पीच' असो, अनेक चित्रपटांमध्ये राणी एलिझाबेथ यांचे आयुष्य जवळून बघता आले. चला तर मग अशाच काही अभिनेत्रींवर एक नजर टाकूया ज्यांना राणी एलिझाबेथच्या भूमिकेत चांगलीच पसंती मिळाली.\nहेलन मिरेन - द क्वीन\nहेलन मिरेनने 2006 मध्ये आलेल्या 'द क्वीन' चित्रपटात राणी एलिझाबेथची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी हेलन मिरेन यांना अकादमी पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. यासोबतच या चित्रपटाला बेस्ट पिक्चर्स, बेस्ट स्क्रीनप्ले, बेस्ट स्टोरी, उत्कृष्ट डायरेक्शन, कॉश्च्युम डिजाइन आणि म्यूजिक या श्रेणीत नामांकन मिळाले होते. प्रिन्सेस डायनाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर दिग्दर्शक स्टीफन फ्रेयर्स यांनी एलिझाबेथ यांच्या आयुष्यातील क्षण पडद्यावर चित्रीत केले होते.\nक्रिस्टन स्कॉट थॉमस - द ऑडियंस\nहेलन मिरेन आणि क्रिस्टन स्कॉट थॉमस या दोघांनी नेटफ्लिक्स वेब सिरीज 'द ऑडियंस'मध्ये राणी एलिझाबेथ II ची भूमिका साकारली होती. या सिरीजमध्ये एलिझाबेथ यांची राणी बनण्याची कथा पडद्यावर चित्रीत करण्यात आली. ही सिरीज नेटफ्लिक्सच्या 'द क्राउन' या वेब सिरीजवरून प्रेरित आहे. यासाठी हेलन मिरेन यांना टोनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात राणी एलिझाबेथ यांच्या पंतप्रधानांसोबतच्या मिटिंगबद्दल सांगण्यात आले आहे, ही एक खासगी मिटिंग असून जी दररोज होते.\nक्लेअर फॉय - द क्राउन\n2016 मध्ये, क्लेअर फॉय नेटफ्लिक्सवर आलेल्या द क्राउन या वेब सिरीजमध्ये क्वीन एलिझाबेथ II च्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी तिला गोल्डन ग्लोब आणि अॅक्टर्स गिल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात क्लेअरने राणीची भूमिका साकारली होती. तिच्यासोबत या सिरीजमध्ये मॅट स्मिथने एलिझाबेथ यांचे पती फिलिप आणि व्हेनेसा किर्बीने त्यांची बहीण मार्गारेटची भूमिका साकारली होती. या सिरीजमध्ये राणीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगण्यात आले आहे.\nऑलिव्हिया कॉलमेन - द क्राउन नेटफ्लिक्सची वेब सिरीज द क्राउनच्या तिसऱ्या आणि चौथ्या सीझनमध्ये ऑलिव्हियाने एलिझाबेथ II ची भूमिका केली होती. या वेब सिरीजमधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते, ज्यासाठी तिला एमी आणि गोल्डन ग्लोब असे दोन्ही पुरस्कार मिळाले होते. सिरीजच्या तिसर्‍या भागात विन्स्टन चर्चिलचा मृत्यू आणि या कठीण काळात राजघराणे परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे गेले होते, ते दाखवण्यात आले होते.\nइमेल्डा स्टॉन्टन - \"द क्राउन\"\nइमेल्डा स्टॉन्टनने द क्राउनच्या पाचव्या आणि सहाव्या सीझनमध्ये राणी एलिझाबेथ II ची भूमिका केली होती. या सीझनमध्ये प्रिन्स फिलिपची भूमिका जोनाथन प्राइसे, राजकुमारी मार्गारेटची भूमिका लेस्ली मॅनव्हिलने आणि प्रिन्स चार्ल्सची भूमिका डॉमिनिक वेस्टने साकारली होती. या सीझनमध्ये राजघराण्यातील 90 चे दशक पडद्यावर आणण्यात आले आहे.\nएम्मा थॉमसन - वॉकिंग द डॉग्स\nब्रिटीश डेम एम्मा थॉमसनने ब्रिटीश टीव्ही चित्रपट \"प्लेहाऊस प्रेझेंट्स: वॉकिंग द डॉग्स\" मध्ये राणी एलिझाबेथ II ची भूमिका केली आहे. 2012 मध्ये रिलीज झालेला या चित्रपटात 1982 मधील बकिंगहॅम पॅलेसची कथा दाखवण्यात आली.\nसारा गिडोन - द रॉयल नाईट आऊट\n2015 च्या रोमँटिक कॉमेडी ड्रामा फिल्म 'द रॉयल नाईट आऊट'मध्ये सारा गिडोनने तरुण राजकुमारीची भूमिका साकारली होती. दुसर्‍या महायुद्धानंतर युरोपात शांतता प्रस्थापित झाली त्या रात्री बकिंगहॅम पॅलेसमध्ये झालेल्या गदारोळावर चित्रपट भाष्य करतो.\nनावे कॅम्पवेल - चर्चिल: हॉलिवूड इयर्स\nनावे कॅम्पवेल 2004 च्या विडंबन चित्रपट चर्चिल: द हॉलिवूड इयर्समध्ये राणी एलिझाबेथच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात दुसऱ्या महायुद्धादरम्यान विस्टन चर्चिलची कथा दाखवण्यात आली आहे.\nफ्रेया विल्सन - द किंग्स स्पीच\nकिंग जॉर्ज IV ची कथा 2010 च्या ऐतिहासिक ड्रामा फिल्म द किंग्स स्पीचमध्ये सांगितली आहे. या चित्रपटात फ्रेया विल्सन एलिझाबेथ II च्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अकादमी पुरस्कार मिळाला होता. यासोबतच चित्रपटातील कलाकारांनाही अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटाला 12 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते.\nजेन अलेक्झांडर - विलियम अँड कॅथरीन: अ रॉयल रोमान्स\nएमी आणि टोनी पुरस्कार विजेत्या जेन अलेक्झांडरने 2011 च्या विलियम अँड कॅथरीन: अ रॉयल रोमान्स चित्रपटात राणी एलिझाबेथची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रिन्स विलियम आणि केट मिडलटन यांच्या नात्यावर भाष्य करतो.\nजेनेट चार्ल्स - द नेकेड गन: फ्रॉम द फाइल्स ऑफ द पुलिस स्काड\nया चित्रपटात जेनेट चार्ल्सने राणी एलिझाबेथचा 50 वर्षांचा प्रवास पडद्यावर दाखवला आहे. या चित्रपटातील जेनेटची भूमिका राणीला आवडली नव्हती. यानंतर जेनेटने माफी मागितली होती.\nमॅगी सुलिवान - \"हॅरी अँड मेगन, अ रॉयल रोमान्स\"\nहॅरी अँड मेगन, अ रॉयल रोमान्स या चित्रपटात मॅगी सुलिवानने राणीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कलच्या नात्याची कथा आणि मीडियासमोर आलेली त्यांची कहाणी पडद्यावर साकारण्यात आली होती.\nबारबरा फ्लिन - द क्वीन\nद क्वीन ही टीव्ही मालिका 2009 मध्ये यूके चॅनल 4 वर प्रसारित झाली होती. या टीव्ही सीरियलमध्ये 5 अभिनेत्रींनी राणी एलिझाबेथची भूमिका साकारली होती. बारबरा फ्लिन, सामंथा बाँड, एमिलिया फॉक्स, सुसान जेमिसन आणि डायना क्की यांनी एलिझाबेथ II च्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे पडद्यावर साकारले. या मालिकेत राणी एलिझाबेथच्या आयुष्याचा प्रवास पडद्यावर आणण्यात आला आहे.\nरोझमेरी लीच - मार्गारेट\nदिवंगत अभिनेत्री रोझमेरी लीच यांनी 2009 मध्ये आलेल्या मार्गारेट चित्रपटात राणी एलिझाबेथ II ची भूमिका साकारली होती. पंतप्रधान मार्गारेट यांचा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतरचा त्यांचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे.\nदक्षिण आफ्रिका 227-3 (20.0)\nदक्षिण आफ्रिका ने भारत ला 49 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/3500-crores-of-the-government-does-not-cover-the-fate-of-the-district-displeasure-with-the-state-government-130300122.html", "date_download": "2022-10-04T17:27:32Z", "digest": "sha1:TX3234YJ43DD7M6IDKTWQ442R3BX4OQD", "length": 5498, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सरकारच्या 3,500 कोटींमध्ये जिल्ह्याच्या नशिबी कवडी नाही ; राज्य सरकारवर नाराजी | 3,500 crores of the government does not cover the fate of the district; Displeasure with the state government \\ marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविविध नैसर्गीक आपत्ती:सरकारच्या 3,500 कोटींमध्ये जिल्ह्याच्या नशिबी कवडी नाही ; राज्य सरकारवर नाराजी\nराज्य सरकारने चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूर, यासारख्या विविध नैसर्गीक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा देण्यासाठी ३ हजार ५०० कोटी रुपयांची मदत घोषित करून जिल्हानिहाय वितरित करण्याचा शासन निर्णय जारी केल्यानंतर त्या शासन निर्णयामध्ये कोणत्याही निकषात बीड जिल्ह्यासाठी एक फुटकी कवडीसुद्धा मदत दिलेली नाही. माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.\nमागील २ महिन्यांत सोयाबीनसह विविध पिकांना उगवल्यानंतर गोगलगायींनी खाऊन टाकले, शेतकऱ्यांना ३-४ वेळा पेरण्या कराव्या लागल्या, त्यात एकरी हजारो रुपये वाया गेले. मागील ३ महिन्यात बीड जिल्ह्यात सुमारे १०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, मात्र राज्य सरकारला हजारो हेक्टर शेतामध्ये वाटोळे केलेल्या गोगलगायी दिसल्या नाहीत व त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या व्यथाही दिसल्या नाहीत, हे दुर्दैव असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.\nशेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही\nजिल्ह्यातील सुमारे १२ ते १५ हजार हेक्टर शेतातील सोयाबीनचे गोगलगायींनी नुकसान केले होते. हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. समिती, अभ्यास या जंजाळातून बाहेर येत, नुकत्याच जाहीर केलेल्या मदतीच्या निर्णयाचा फेरविचार करत गोगलगायींनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.\nदक्षिण आफ्रिका 227-3 (20.0)\nदक्षिण आफ्रिका ने भारत ला 49 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/bhusawal/news/develop-villages-through-transparent-implementation-of-mgnrega-chaudhary-130288327.html", "date_download": "2022-10-04T16:41:18Z", "digest": "sha1:WQXMAXXGDNKEE7AB5YJKBGO3H3Q5DMMU", "length": 7347, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मनरेगा पारदर्शकपणे राबवून गावे विकसित करा ; चौधरी | Develop villages through transparent implementation of MGNREGA; Chaudhary| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबैठक:मनरेगा पारदर्शकपणे राबवून गावे विकसित करा ; चौधरी\nमहाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, नरेगा विभाग, ग्रामरोजगार सेवकांनी पारदर्शकपणे राबवून गाव, तालुका, जिल्हा व राज्याचा विकास साधावा, असे आवाहन आमदार शिरिष चौधरी यांनी केले. पंचायत समितीत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.पंचायत समिती सभागृहामध्ये ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकांची मनरेगा संदर्भातील आढावा बैठक, बुधवारी दुपारी घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, काँग्रेसचे सय्यद जावेद अली, गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, सहा. गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, गटशिक्षणाधिकारी नईमोद्दीन शेख, महाराष्ट्र सरपंच परिषदेचे यावल तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, उपाध्यक्ष असंद सय्यद, महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेचे कार्याध्यक्ष बाळू तायडे, राज्य संघटक खुशाल पाटील, ग्रामसेवक संघटना यावल तालुकाध्यक्ष रुबाब तडवी हे उपस्थित होते.\nया बैठकीचे प्रास्ताविक सहायक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे व कार्याध्यक्ष बाळू तायडे यांनी केले. बैठकीत बोलताना आमदार शिरीष चौधरी यांनी शेतकरी अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर व गावातील मजूर यांच्या वैयक्तिक कामाच्या योजना राबवाव्या. तसेच वैयक्तिक गाव विकासाच्या योजना कशा साध्य करता येतील, विविध योजनेच्या माध्यमातून कसा विकास साधता येईल. यासाठी तत्परतेने आपापले कार्य सर्वांनी केले तरच आपण खऱ्या अर्थाने विकास साध्य करू शकू असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष बाळू तायडे यांनी केले. तर आभार सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे महाराष्ट्राचे राज्य संघटक खुशाल पाटील, यावल तालुका अध्यक्ष दीपक कोळी, उपाध्यक्ष अनिल अडकमोल, वसिम पिंजारी, सचिव सरफराज तडवी, विजय सपकाळे, ईश्वर अडकमोल, कांतीलाल पाटील व तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी परिश्रम घेतले.\nग्रामरोजगार सेवकांना स्मार्ट फोनसाठी मदत जाहीर\nआमदार शिरिष चौधरी यांनी यावल व रावेर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांना, ऑनलाइन हजेरी घेण्यासाठी लागणाऱ्या अँड्रॉइड मोबाइलसाठी वैयक्तिकरित्या आर्थिक मदत जाहीर केली. ग्रामरोजगार सेवकांना स्थानिक पातळीवर व तालुकास्तरावर येणाऱ्या अडचणी लवकरच सोडवून, समस्यांबाबत येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याची ग्वाही त्यांनी दिली.\nभारत ला 42 चेंडूत 15 प्रति ओवर सरासरी ने 105 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://navprabha.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2022-10-04T17:55:25Z", "digest": "sha1:SMOFELTCN4CYO4YVCDT5NOHZLS3J57KL", "length": 7042, "nlines": 76, "source_domain": "navprabha.com", "title": "भारत पुन्हा विकासाचा मार्ग गाठेल ः मोदी | Navprabha", "raw_content": "\nHome बातम्या भारत पुन्हा विकासाचा मार्ग गाठेल ः मोदी\nभारत पुन्हा विकासाचा मार्ग गाठेल ः मोदी\n>> सीआयआयला १२५ वर्षे पूर्ण\nभारताची क्षमता, प्रतिभा, टेक्नोलॉजी, आपत्ती व्यवस्थापन, कल्पकता, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणार्‍यांवर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे भारत निश्चित पुन्हा विकासाचा मार्ग गाठेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. सीआयआयला १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.\nकोरोनामुळे विकासाचा वेग जरी कमी झालेला असला तरी भारताने लॉकडाऊन मागे सारत अनलॉक फेज १ मध्ये प्रवेश केला आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा सुरू झाला आहे. आठ जूननंतर त्यामध्ये अधिक गती येईल असे पंतप्रधान म्हणाले.\nजगात कोरोना व्हायरस पसरत असताना भारताने योग्य पावले उचलली. लॉकडाऊनच्या काळात घेतलेले निर्णय दीर्घकाळाच्या दृष्टीने देशाच्या हिताचे ठरतील. कोरोनाविरोधात लढताना अर्थव्यवस्था पुन्हा बळकट करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यासाठी सरकारने तात्काळ आवश्यक पावले उचलली असून दीर्घकाळाच्या दृष्टीने देशाच्या हिताचे ठरतील असे अनेक निर्णय घेतल्याचे यावेळी पंतप्रधान म्हणाले.\nप्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतर्ंगत ५३ हजार कोटींची आर्थिक मदत दिली आहे. सुधारणांसंबंधींचे निर्णय घेताना एक निश्चित विचार केल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशात आता उत्पादनांची निर्मिती करण्याची गरज आहे. उत्पादन मेड इन इंडिया असले तरी ते मेड फॉर वर्ल्ड असले पाहिजे असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले.\nPrevious articleकोरोनासंदर्भात निराधार वृत्त प्रसिद्ध केल्याने गुन्हा दाखल\nNext articleदुबईहून आलेल्या गोमंतकीयांचा विलगीकरण शुल्क भरण्यास नकार\nमाजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन\nमोफत पाणी योजना सुरूच ः काब्राल\nविजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री\nगोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा मद्य नेल्यास कडक कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://online.mycareer.org.in/chalu-ghdamodi-2/", "date_download": "2022-10-04T15:49:36Z", "digest": "sha1:ERZH2NU2LU6U4II3AT6H2EL4SRUK2DCA", "length": 10987, "nlines": 355, "source_domain": "online.mycareer.org.in", "title": "महाराष्ट्रातील नं. 1 स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन कोर्स व सराव प्रश्नसंच | My Career", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील नं 1 स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन कोर्स व सराव प्रश्नसंच\nसामान्य ज्ञान – चालू घडामोडी – 2\nमित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘Finish Quiz’ बटणवर क्लिक करावे.\nएकूण प्रश्न – 25 , एकूण गुण – 25, वेळ – 25 मिनिटे\nतुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 25\nतुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)\nविद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट Leaderboardवर पाहावी\nआपले मार्क्स ‘Leaderboard’ वर दाखविण्यासाठी ‘Send’ बटणवर क्लिक करावे.\n1) जागतिक आरोग्य संघटनेने 2020 हे वर्ष…….. वर्ष म्हणून साजरे केले.\nड) आंतरराष्ट्रीय नर्स आणि दाईचे वर्ष\n2) महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्रप्रकल्प आहेत\n3) 10 मार्च 2020 रोजी …… या माजी सरन्यायाधीशाची राज्यसभेवर निवड करण्यात आली.\nअ) न्या. बहरूल इस्लाम\nब) न्या. रंगनाथ मिश्रा\nक) न्या. रंजन गोगाई\nड) न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी\n4) यशोदा माता अंगत-पंगत योजना कोणते राज्य राबवत आहे\n5) देशातील पहिले लष्करी संग्रहालय कोठे स्थापन करण्यात आले\n6) शेख मुजिबूर रहमान कोणत्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती होते\n7) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात….. ही समिती नेमण्यात आली.\n8) नीलवंत काय आहे\nअ) महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू\nक) एक सुगंधी फुलाचे नाव\n9) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली\nब) स्वामी गोविंददेव गिरी\nड) महंत नृत्यगोपाल दास\n10) …… हा दिवस जगभरात कडधान्यदिन म्हणून साजरा केला जातो\n11) ……. या दोन शहरांदरम्यान पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस सुरू झाली\nअ) मुंबई ते पुणे\nब) सोलापूर ते पुणे\nक) बंगळुरू ते दिल्ली\nड) मुंबई ते अहमदाबाद\n12) पुणे विभागातील….. हे महत्त्वाचे सुती कापड केंद्र आहे.\n13) …… हा वनज घटवणारा कच्चा माल आहे.\n14) महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई येथे….. मध्ये सुती कापड गिरणी सुरू झाली.\n15) औरंगाबाद विभागातील….. हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे.\n16) कोणत्या जिल्ह्यात साखर उद्योग विकसित झाला आहे.\n17) महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना….. जिल्ह्यात सुरू झाला.\n18) सुरुवातीच्या काळात….. येथे सुती वस्त्रोद्योग भरभराटीस आला.\n19) वाहतुकीचे जाळे….. प्रदेशात कमी आढळते.\n20) पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरणातील हवा….. असते.\n21) दोन सागरांना जोडणा-या जलाशयाच्या अरुंद भागास….. म्हणतात.\n22) पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीस एकत्रितपणे….. म्हणतात.\n23) पृथ्वीवर….. खंड आहेत.\n24) अरबी समुद्र हा….. महासागराचा भाग आहे.\n25) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘अम्मा’ आणि ‘बहिणी’ योजना सुरु करण्याची घोषणा केली\nसामान्य ज्ञान – चालू घडामोडी – 1\nसामान्य ज्ञान – अर्थव्यवस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://thanedinman.com/godar-siddhahast-director/", "date_download": "2022-10-04T16:55:38Z", "digest": "sha1:5XD7LWNQ5AIJGL32FYRTQCWBOLOTFX4Q", "length": 17653, "nlines": 116, "source_domain": "thanedinman.com", "title": "गोदार सिद्धहस्त दिग्दर्शक - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nजगप्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक जीन-लॉक गोदार यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या सिनेमाचं वेगळेपण सांगणारा हा लेख…\nगोदारला असं वाटलं की सिनेमे स्वस्तात आणि वेगाने बनवले जाऊ शकतात. मग त्याने फार धीटपणे सिनेमा या कलाप्रकाराची मूलभूत पवित्रता नष्ट न करता खर्चाच्या रूढीबद्ध गोष्टींपासून कशी मुक्तता मिळवता येईल, यावर काम केलं. त्याचा जो काही परिणाम समोर आला तो सिनेमे बनवण्याच्या मूलभूत गोष्टींत लावलेला ताजा शोध होता, असं आपण म्हणू शकतो. त्यात तोवर ज्ञात असलेल्या सिनेमे बनवण्याच्या प्रकारांबाबत प्रश्न उपस्थित करणं आणि त्यांच्या जागी नवे प्रकार वापरून पाहणंही अंतर्भूत होतं. रूढीमुक्त युगातील रूढीमुक्त लोकांबाबतचे सिनेमे बनवण्यासाठी ज्या तयार आणि कच्च्या पद्धती आहेत, त्या यथायोग्यपणे वापरण्यात गोदार समर्थ होता, हे ‘ब्रेथलेस’ आणि त्यापुढील सिनेमांनी सिद्ध केलं.\nदुसर्‍या शब्दांत सांगायचं तर गोदार नावाचा रूपबंध हा गोदार नावाच्या आशयातून वाढलेला आहे आणि या गोदार नावाच्या आशयात कायम आधुनिक जगण्याच्या वावटळीत सापडलेल्या समकालीन युरोपियन तरुणांच्या – पत्रकार, सैनिक, वेश्या, कामगार स्त्रिया, बुद्धिजीवी – आयुष्याचा समावेश असायचा. मांडणी नवी होती, गती आणि लय नवी होती, कथनाच्या कल्पना नव्या होत्या.\nगोदार हा सिनेमाच्या इतिहासातील पहिला दिग्दर्शक आहे, ज्याने सर्वसाधारणपणे परिचित असलेल्या कथनाच्या साच्यातून स्वतःला मुक्त केलं. खरंतर असं म्हणणं योग्य ठरेल की, गोदारने सिनेमाची एक नवीन शैली विकसित केली. तिची व्याख्या करता येणार नाही, तिचं केवळ वर्णन करता येईल. ही शैली म्हणजे कथा, सिने ट्रॅक्ट्स, न्यूजरिल्स, रिपोर्ताज, अवतरणं, संदर्भ, व्यावसायिक जाहिराती आणि थेट टीव्हीवरील मुलाखती या सगळ्यांचा कोलाज आहे. उपरोल्लेखित बाबी या नेमकेपणाने समकालीन परिस्थितीतील एखाद्या पात्राशी किंवा पात्रांच्या समूहाशी निगडित असायच्या. हा विचारांशी जोडला गेलेला सिनेमा होता, केवळ भावनिक सिनेमा नव्हता. त्यामुळे तो अल्पसंख्याकांचा सिनेमा होता.\nसिनेमा पाहणारा श्रोतृवर्ग ज्या प्रसंगांद्वारे पुढे काय होणार आहे किंवा कथानकाचा संभाव्य विकास कसा होणार आहे हे ताडू शकतो, अशा आवश्यकच असणार्‍या प्रसंगांना फाटा देऊन गोदारला कथानकाचे रूढ साचे बाजूला सारणं शक्य झालं. या गोष्टीने पाहणार्‍याला तर्क न बांधता केवळ सिनेमा पाहाणं आणि आतवर रिचवणं यासाठी प्रवृत्त केलं.\nएक उदाहरण देतो. ‘मस्क्यूलीन-फेमिनीन’ हा सिनेमा सुरू होतो, तेव्हा एका उपाहारगृहात तरुण-तरुणी एकमेकांपासून 20 फूट अंतरावर असलेल्या स्वतंत्र टेबलांवर बसले आहेत. त्यांना आपण एकमेकांना ओळखत असल्याचं लक्षात येतं. ते बोलतात, पण कॅमेरा त्यांच्यापासून थोड्या दूरवर असल्यामुळे आणि बाहेर रस्त्यावर खूप ट्राफिक असल्यामुळे (काचेच्या दरवाजातून दिसणारी) ते एकमेकांशी काय बोलत आहेत, ते आपल्याला कळत नाही. ट्राफिकचा आवाज जाणीवपूर्वक आणि मी असं म्हणेन की, वास्तववादी पद्धतीने त्या दोघांतील संभाषणांच्या आवाजापेक्षा अधिक वरच्या पट्टीत सुरू ठेवून इथे गोदार जे काही रूढ संकेत आहेत त्यांना उलटंपालटं करतो.\nहे असं थोडा वेळ सुरू राहतं. अचानक दुसर्‍या एका टेबलावरील माणूस उठतो आणि उपाहारगृहाच्या बाहेर जाऊ लागतो. त्याच्या मागे एक महिला लागलीच बाहेर पडते. ती आपल्या हातातल्या बॅगेतून पिस्तूल काढते आणि थेट त्याच्यावर गोळी झाडते. तो तरुण-तरुणी या घटनेवर काहीतरी प्रतिक्रिया देतात, जी आपल्याला ऐकू येत नाही आणि इथं हा प्रसंग संपतो. एक सांगायचं राहिलं की, ते तरुण-तरुणी हे सिनेमाचे केंद्रबिंदू म्हणून कायम राहतात, पण त्या खुनाबद्दल मात्र सिनेमात पुन्हा काहीच येत नाही.\nवरवर पाहता हा प्रसंग निरर्थक आणि विसंगत आहे, असं म्हणून रद्दबातल करणं सोपं ठरलं असतं. पण पुनर्विचार केल्यानंतर (किंवा पुनः पाहिल्यानंतर) हा प्रसंग या गोष्टीवर प्रकाश टाकतो की, वास्तव ज्या तर्‍हेनं तेव्हाच्या सिनेमांत सादर केलं जायचं, त्यापेक्षा अधिक सच्चेपणाने या प्रसंगात सादर झालेलं आहे. तसेच तो आपलं जगणं आणि काळ यांविषयी काही मूलभूत व योग्य अशी टिपण्णी करतो. सिनेमाचं व्याकरण आपल्याला असं सांगतं की, जे महत्त्वाचं आहे त्यावर भर दिला पाहिजे आणि असं करण्याच्या अनेक दृक-श्राव्य मार्गांची यादी सादर करतं. पण काय महत्त्वाचं आणि काय नाही, याबाबत दिग्दर्शकाचा पूर्णपणे नवा दृष्टिकोन असेल तर काय करायचं\nउपरोक्त वर्णन केलेल्या प्रसंगात ते तरुण-तरुणी एका उपाहारगृहात भेटतात आणि बोलतात हे दाखवलेलं आहे, याबद्दल काही वाद नाही. ते काय बोलले, हे गोदारच्या दृष्टीनं बिनमहत्त्वाचं आहे. हेही दाखवलेलं आहे की, ते जेव्हा बसून बोलत असतात, त्या वेळी त्यांच्या दृष्टीच्या टप्प्यातच एक महिला एका पुरुषाचा खून करते (नवरा प्रेमिक\nआता असा प्रसंग घडत असेल तर त्या प्रसंगाची पार्श्वभूमी म्हणून काही गोष्टींची जुळवाजुळव करणं, हे दिग्दर्शकासाठी आवश्यक असतं. पृष्ठभागावर घडणार्‍या मुख्य कृतीची जी दिशा आहे, तिला धक्का न लावता सुयोग्य वातावरण निर्माण करणं, हा सामान्यतः एकदम थेट डोळ्यात भरणार नाही, असा पण व्यवसायाचा विशेष भाग होता. पण आपण अशा युगात राहतोय, जिथं आपल्या अवतीभोवती सर्वत्र हिंसाचार आहे, असं सुचवण्यासाठी जर एखादा दिग्दर्शक खूप हिंसक असा प्रसंग पृष्ठभागी ठेवत असेल तर काय करायचं\nआणि त्या तरुण जोडप्याचं त्या प्रसंगाशी उघड उघड संबंध नसल्यासारखं वागणं – हा प्रसंग दीर्घ काळ भरपूर हिंसाचाराच्या वातावरणात राहिल्यामुळे निर्माण होणारा हिंसाचाराच्या घटनांकडे पाहण्याचा उदासीन दृष्टिकोन सूचित करीत नाही का\nहे नमूद करणं आवश्यक आहे की, गोदारच्या बाबतीत रूढी किंवा प्रस्थापित संकेत यांना उलटंपालटं करणं, हे केवळ चूष किंवा देखावा नाहीय, तर हे सिनेमाच्या व्याकरणाचा सकारात्मक आणि अर्थपूर्ण विस्तार घडवणं आहे.\n(सिने ट्रॅक्ट्स – फ्रान्समध्ये 1968 या वर्षी झालेल्या विद्यार्थ्यांच्या उठावाच्या प्रसंगी विविध लोकांनी छोट्या छोट्या फिल्म्स बनवल्या होत्या. त्याला ‘सिने ट्रॅक्ट्स’ असं म्हणतात. गोदार आणि अन्य काही दिग्दर्शकांनी या फिल्म्सचा अंतर्भाव आपल्या सिनेमांत केला होता.)\nज्यांचे प्रश्न त्यांचा आवाज, त्यांची भाषा\nचांगल्या नफ्यासाठी गुळात भेसळ\nइयान वादळाने अमेरिकेचे मोठे नुकसान\nपाकच्या ट्विटर अकाउंटला भारतात स्थगिती\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dainikekmat.com/entertainment/door-to-door-campaign-against-aamir-in-uttar-pradesh-135269/", "date_download": "2022-10-04T17:23:00Z", "digest": "sha1:ANL6HVLSL77LGA4AH73KGMLTEL7ZAWTL", "length": 8509, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "उत्तर प्रदेशात घराघरांत जाऊन आमिरविरोधात प्रचार", "raw_content": "\nHomeमनोरंजनउत्तर प्रदेशात घराघरांत जाऊन आमिरविरोधात प्रचार\nउत्तर प्रदेशात घराघरांत जाऊन आमिरविरोधात प्रचार\nमुंबई : आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच वादात पडला होता. सोशल मीडियावर सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी केली गेली होती. पण आता नव्याने काही हिंदू संघटनांनी सिनेमाला विरोध करायला सुरुवात केली आहे.\nवाराणसीच्या आयपी विजया मॉलच्या बाहेर सनातन रक्षक सेनाने आमिर खान आणि त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संघटनेने उत्तर प्रदेशात सिनेमावर बंदीची मागणी केली आहे आणि आमिर खानवर हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याचा आरोपही केला आहे.\nसनातन रक्षक सेनाच्या युथ विभागाचे अध्यक्ष चंद्र प्रकाश सिंग आणि उपाध्यक्ष अरुण पांडेने आरोप केला आहे की, आमिर खानने ना केवळ हिंदू देवतांचा अपमान केला आहे तर त्याने सनातन धर्माचा देखील विरोध केला आहे. ते म्हणाले, आम्ही घराघरांत जाऊन अपील करू की आमिर खानच्या सिनेमाला बॉयकॉट करा. त्यासोबतच, आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही सिनेमावर बंदी आणण्याची मागणी करणार आहोत.\nPrevious articleसहकारीच करायचे शिवीगाळ : रॉस टेलर\nNext articleमराठमोळी चंद्रमुखी थिरकली ‘धक धक गर्ल’सोबत\nजालना-नांदेड महामार्गासाठी ‘हुडको’कडून २१४० कोटी मंजूर\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देणार\nदसरा मेळाव्यांतून ठाकरे, शिंदे गटाचा आज सामना\n२२ लाख आयटी प्रोफेशनल्स सोडणार नोक-या\nरेशनवर १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, पामतेल\nआता पोटनिवडणुकीपूर्वीच सेनेच्या चिन्हाचा निकाल\nसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे\nनॅशनल क्रश रश्मिकाला आले रडू\nजॅकलीन होतेय सुकेशच्या नावाने ट्रोल\nएकताला अटकेचं वॉरंट मिळालेच नाही\nमाझा भारत महान म्हणत आलियाने जिंकली प्रेक्षकांची मने\n‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये आर्यन खान दिसणार\nअसे चित्रपट पाहण्यात जनतेने पैसा, वेळ का वाया घालवावा\nरश्मिका अजूनही गुंतलीय जुन्या नात्यात\nटेलिव्हिजनला कमी लेखू नका शशांक केतकरने सुनावलेच…\n‘आदिपुरुष’ मध्ये झळकणार तेजस्विनी पंडित\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/reliance-petroleum-retail-acquired-the-polyester-biz-of-shubhalakshmi-polyesters-and-shubhlaxmi-polytex-130298886.html", "date_download": "2022-10-04T15:56:04Z", "digest": "sha1:H3EDUUQQOBIZBZTEN4OO7ZJPBYWHZAAI", "length": 4792, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शुभलक्ष्मी पॉलिस्टर्सचे केले अधिग्रहण, 1,592 कोटींमध्ये झाली डील | Reliance Petroleum Retail Acquired The Polyester Biz Of Shubhalakshmi Polyesters And Shubhlaxmi Polytex - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरिलायन्स इंडस्ट्रीजकडून आणखी एका कंपनीची खरेदी:शुभलक्ष्मी पॉलिस्टर्सचे केले अधिग्रहण, 1,592 कोटींमध्ये झाली डील\nरिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स पेट्रोलियम रिटेलने शनिवारी शुभलक्ष्मी पॉलिस्टर्स (SPL) आणि शुभलक्ष्मी पॉलिटेक्स (SPTex) विकत घेतले. रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स पेट्रोलियम रिटेलने SPL आणि SPTex चा पॉलिस्टर व्यवसाय अनुक्रमे 1,522 कोटी आणि 70 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.\nहा करार कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) आणि SPL-SPTex च्या संबंधित कर्जदारांच्या मान्यतेच्या अधीन आहे. SPL ची दरवर्षी सुमारे 2,52,000MT पॉलिमर तयार करण्याची क्षमता आहे. याशिवाय, SPL पॉलिस्टर फायबर, सूत आणि कापड ग्रेड चिप्स देखील तयार करते.\nकंपनीला पॉलिस्टर व्यवसायात वाढ करायची आहे\nSPL चे दाहेज (गुजरात) आणि सिल्वासा (दादरा आणि नगर हवेली) येथे 2 उत्पादन युनिट आहेत. याशिवाय SPTex चे देखील दाहेज येथे उत्पादन युनिट आहे, जेथे टेक्सच्युराइज्ड धाग्याचे उत्पादन केले जाते. रिलायन्स पेट्रोलियम रिटेल त्यांच्या डाउनस्ट्रीम पॉलिस्टर व्यवसायात वाढ करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून हे अधिग्रहण करत आहे.\n2021 मध्ये SPL ची उलाढाल 1768 कोटी रुपये होती\n2019, 2020 आणि 2021 या आर्थिक वर्षांमध्ये SPL ची उलाढाल 2702.50 कोटी, 2249.08 कोटी आणि रु. 1768.39 कोटी होती. त्याच कालावधीत SPTex ची उलाढाल रु. 337.02 कोटी, रु. 338.00 कोटी आणि रु. 267.40 कोटी होती.\nभारत ला 90 चेंडूत 12.2 प्रति ओवर सरासरी ने 183 धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://rayatsakshi.com/1793/", "date_download": "2022-10-04T16:58:22Z", "digest": "sha1:RVKHJ6SB53DJKD2BOL7IRWJJADM6DO5X", "length": 12816, "nlines": 82, "source_domain": "rayatsakshi.com", "title": "राजकिय आरक्षण गेल्यानंतर, ओबीसींचे शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणही जाण्याची शक्यता- ऍड. प्रकाश आंबेडकर - Rayatsakshi", "raw_content": "\nराजकिय आरक्षण गेल्यानंतर, ओबीसींचे शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणही जाण्याची शक्यता- ऍड. प्रकाश आंबेडकर\nराजकिय आरक्षण गेल्यानंतर, ओबीसींचे शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणही जाण्याची शक्यता- ऍड. प्रकाश आंबेडकर\nइतर कुणाशीही युती पण, भाजप आणि एमआयएमसाठी दरवाजे बंद\nनांदेड,रयतसाक्षी: ओबीसी आरक्षणसंदर्भात केंद्र व राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात राजकिय आरक्षणसंदर्भात योग्य अहवाल दाख्ल न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालने ओबीसींचे राजकिय आरक्षण् सध्यातरी नाकारले आहे. भिवष्यात ओबीसींचे शैक्षणिक आणि नोकरीतील आराक्षण जाण्याची शक्यता भिती व्यक्त करत युक्रेनमध्ये आडकलेल्या भरतीयांना मायदेशात आणण्यास सरकार अपयशी ठरत असल्याच आरोप वंचित बहूजन आघाडीचे राष्र्टीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला\nवंचित बहूजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर हे दोन दिवसांच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत गुरूवारी दि.३ दुपारी येथील मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, प्रदेश प्रवक्ते फारूख् अहमद, प्रा. गोविंद दळवे, प्रा. नामदेव पांचाळ, जिल्हाध्यक्ष दक्षीण शिवा नरंगले, श्याम कांबळे यांची उपस्थिती होती.\nऍड. आंबेडकर म्हणाले की, ओबीसींच्या राजकिय आरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारने आरक्षण देण्यात यावे याचा सवितस्तर अहवाल दिला नाही. न्यायालयाने या समाजाला राजकिय आरक्षण देण्याची आवश्यकता आहे का असा प्रश्न विचारला , त्याचे न्यायालयाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अखेर न्यायालयाने ओबीसींचे राजकिय आरक्षण नाकारले आहे.\nआता भविष्यात ओबीसींचे शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणही जाऊ शकते अशी शक्यता अड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. जर हे आरक्षण तुम्हाला टिकवायचे असेल तर भाजप, काँग्रेस राष्र्टवादी काँग्रेस आणि शिवसेना या चारही पक्षाच्या उमेदवारांना जागा दाखविण्याचे काम करावे लागेल, असे अवाहन ओबीसी समाजाजील बांधवांना त्यांनी केले.\nहे सरकार नाठाळपणाने काम करत आहे. मराठा समाजाचे आरक्षण श्रीमंत मराठ्यांनी घालवल्याचा आरोपही त्यांनी केला. बीजेपी आणि आरएसएस यांचे तर मुळातच आरक्षण् या तत्वालाच विरोध असल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू योग्य रीतीने मांडली नसल्याचा आरोप त्यांनी केला. एम्पॅरिकल डेटा तयार करण्यासाठी काही अवघड नाही, तशी परिस्थिती सुद्धा नाही, परंतु सरकारला ओबीसीला राजकिय आरक्षणापासून वंचित ठेवायचे आहे असा आरोप त्यांनी केला.\nसत्तेती ओबीसींचे नेत हे सत्ताधारी प्रस्थापितांचे सालगडी असल्याचा घनाघात करत येत्या जिल्हा पपरिषद, पंचायत समिती, नगरपालिला, महानगरपालिका यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडण्कीमध्ये भाजप सोडून कुठल्याही पक्षाशी वंचित बहूजन आघाडी युती करू शकते. जर युतीसाठी कोणी हात समोर केला तर त्यांच्यासोबत अन्यथा स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले.\nकेंद्र सरकार युक्रेनमध्ये आडकलेल्या भरतीयांना सुखरूप मायदेशी आण्ण्यासाठी सपसेल अपयशी ठरले आहे. येथील गुप्तचर यंत्रणही कुचकामी असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच बीजेपी आणि एमआयएमसाठी आमचे नेहमी दरवाजे बंद असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी मंत्री सध्या जेलमध्ये जात आहेत. ही बाब राज्यासाठी चांगली नसून ज्या मंत्र्यावर आरोप होत आहेत ते तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत त्यांनी स्वत:हून राजीनामे द्यावे आणि आपल्याकडचे निर्दोष असल्याचे पुरावे सादर करावे.\nन्यायालयाकडून आपण निर्दोष असल्याचे सांगावे. भविष्यात ओबीसी समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी पुन्हा एकदा इंम्पॅरिकल डेटा तयार करून उच्च व सर्वोच्च न्यायालयात सादर करावा. जेणेकरून पावसाळी अधिवेशनात कायदा करून त्यावर सरकारला आपली बाजू मांडता येईल आणि पुन्हा ओबीसी राजकिय आरक्षण मिळू शकते. तसेच केंद्र व राज्य सरकारने मागासवर्गीय अयोगाला एक रूपयांचाही निधी दिला नसून ५०० कोटी रूपये दिल्याची वल्गना सरकार करत आहे. हे सरकार फसवे असून ओदर मराठ्यांची आणि आता ओबीसींची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याच आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.\n• आजपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nधक्कादायक: जमीनीच्या वादातून महिलेच्या खूनाचा तिन महिण्यानंतर उलगडा\nपावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी…\n15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला…\nराष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी \nराज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग\nअखेर शिरूर नगर पंचायतीने वेशीला टांगलीच\nओबीसीतून मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी\nमातृत्वास पारख्या दुर्मिळ धणेश पक्षाची सर्पराज्ञीतील सेवा सुश्रुषेनंतर गगनभरारी\nआरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार \nनागेबाबा’घोट्याळ्यातील सात एजंटांची नावे निष्पन्न, एकास अटक अजून १७ कर्जदारांच्या खात्यांची तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thanedinman.com/financial-fraud-and-remedies/", "date_download": "2022-10-04T15:31:50Z", "digest": "sha1:OLJOUEFMONOPUXCDAQ2JFGBNGCZIZA7W", "length": 23171, "nlines": 113, "source_domain": "thanedinman.com", "title": "आर्थिक फसवणूक व उपाय - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nआर्थिक फसवणूक व उपाय\nआपण राहत असलेल्या समाजात अन्याय किंवा फसवणूक झालेल्या व्यक्तीकडे सहानुभूतीने न बघता तिच्यावर हसण्याची, खिल्ली उडवण्याची प्रवृत्ती दिसून येते, याला व्हिक्टीम शेमिंग म्हणतात. याचा परिणाम म्हणजे फसवणूक झालेली व्यक्ती गुपचूपपणे सहन करते, इतराना सांगण्याचे व पोलिसात तक्रार करण्याचे देखील टाळते. त्यामुळे इतरांना त्याची माहिती होईपर्यंत त्याचा गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून उचलला जातो व अधिक व्यक्ती फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे आपल्या नजरेत जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्या व्यक्तीवर हसणे टाळावे. स्वतःबरोबर घडले असल्यास इतरांच्या हसण्याकडे दुर्लक्ष करून, अजून कोणी फसू नये म्हणून इतरांना त्याची माहिती करून द्यावी व कायदेशीर मार्गांचा अवलंब जरूर करावा. याशिवाय इतर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी ते या भागात बघू.\nव्यवसाय किंवा उद्योगांना, इमेल या प्रकाराने फसवणूक केल्या जाणार्‍या घटनांमध्ये प्रामुख्याने तीन प्रकार असतात. आपल्या इमेल किंवा वेबसाइट्शी मिळते जुळते दुसरे नाव वापरणे, सोशल मीडिया किंवा इतर मार्गाने उपलब्ध असणार्‍या माहितीचा वापर करून आणि काही वेळेस हॅकिंग या प्रकारचा वापर करून. त्यामुळे व्यवसायांनी शक्यतो स्वतःचे डोमेन घेऊन त्याचा ईमेल ऍड्रेस वापरावा, आवश्यक तीच माहिती जाहीर करावी व महत्वाच्या निर्णयांची टू स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे निर्णयाच्या आधी दोन प्रकारे पडताळणी केली जाईल याची खबरदारी घ्यावी. अगदी सोपा ओळखता येण्यासारखा पासवर्ड ठेऊ नये व पासवर्ड इतरांशी शेअर करू नये. ठराविक कालांतराने पासवर्ड बदलणे उत्तम. पासवर्ड लक्षात राहायला पाहिजे म्हणून सोपा पासवर्ड ठेवणे म्हणजे चावी हरवू नये म्हणून दाराबाहेरील मॅटच्या खाली ठेवण्यासारखे आहे हे लक्षात असू दे.\nखास करून व्यावसायिकांना मालवेअर्सच्या वापराने देखील फसवणूक व ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडतात. मालवेअर्स पाठवून सिस्टिम्स करप्ट केल्या जातात व त्या पूर्ववत करून देण्यासाठी रकमेची मागणी केली जाते. त्यामुळे व्यावसायिक कारणांसाठी कम्प्युटर व लॅपटॉपचा वापर करत असल्यास त्यात खात्रीलायक अँटीव्हायरस असावे तसेच अद्ययावत सॉफ्टवेअर्स चा वापर करावा. पायरेटेड कॉपीजचा वापर टाळावा. सर्वात महत्वाचे म्हणजे ठराविक कालांतराने डेटाचा बॅकअप घेत राहावा जेणेकरून कोणताही गैरप्रकार घडल्यास आपला डेटा पूर्ववत करता येऊ शकेल. शिवाय आपले इंटरनेट कनेक्शन हे सुरक्षित असावे. सार्वजनिक ठिकाणच्या वायफाय बरोबर कनेक्ट केल्यास, कोणत्या प्रकारची माहिती आपण पाठवत आहोत याबाबतीत दक्ष असावे.\nऑनलाईन व्यवहारात होणारे फ्रॉड्स शक्यतो 16 आकडी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड क्रमांक, त्याची कालमर्यादा, सीवीवि क्रमांक किंवा ओटीपी याच्या वापराने केले जातात. काही वेळा कार्ड क्रमांक, कालमर्यादा गैरमार्गाने मिळवता येणे शक्य असते त्यामुळे स्कॅमर्सचा प्रयत्न ओटीपी मिळवण्याचा असतो. म्हणूनच ओटीपी कोणालाही शेअर करू नये. आपले क्रेडिट कार्ड स्टेटमेंट काळजीपूर्वक वाचावे, काही वेळेस दर महिना छोटी रक्कम अनेकांच्या अकाउंटमधून काढण्याचे प्रकार देखील होतात. सार्वजनिक ठिकाणच्या किंवा इतरांच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून क्रेडिट कार्डच्या वापराने व्यवहार करू नयेत. क्रेडिट कार्ड्सची माहिती ऑनलाईन शेअर करू नये. आपल्या सोबत फक्त एक किंवा दोन कार्ड्स ठेवावी जेणेकरून पाकीट किंवा पर्स हरवल्यास फक्त तेवढ्याच बँक ना ताबडतोब संपर्क साधणे सोपे असते. फसवणूक झाल्याची शंका येताच ताबडतोब तसे बँकला कळवावे व कार्ड बंद करावी. आपल्या कार्ड्सवर इतर कोणी व्यवहार केल्याचे मेसेज आले तर ते सेव्ह करून ठेवावे व बँक बरोबरच जवळच्या पोलीस स्टेशनला देखील तक्रार करावी. ऑनलाईन खरेदी करत असल्यास, विश्वासार्ह साईट्स वरूनच खरेदी करावी. काही वेळेस अत्यंत आकर्षक ऑफर्स व सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जातात. परंतु खरेदीच्या वेळी प्रलोभनांना बळी पडू नये. शंका वाटल्यास कॅश ऑन डिलिव्हरीच्या पर्यायाची निवड करावी. इतर ग्राहकांच्या प्रतिक्रिया वाचाव्या. कंपनीची माहिती शोधून काढावी व पूर्ण चौकशी अंती व्यवहार करण्यासंबंधी निर्णय घ्यावा. पेमेंट करत असताना वेब ऍड्रेस https. ने सुरु होत असल्याची खात्री करून घ्यावी.\nऑनलाईन फ्रॉड्सचे बरेच प्रकार आहेत व दररोज नवनवीन मार्गाने फसवणूक होत असते. या सर्व प्रकारामध्ये पासवर्ड किंवा ओटीपी असणे आवश्यक असते. काही वेळेस पासवर्ड रिसेट करण्याकरिता आपण सोशल मीडियावर टाकलेल्या माहितीचा त्यांना उपयोग होतो. उदाहरणार्थ तुमच्या पाळीव प्राण्याचे नाव किंवा आईचे माहेरचे नाव वगैरेसारखी माहिती जर नकळतपणे शेअर केलेली असेल तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. याशिवाय अजून एक शक्कल लढवली जाते. कधी कधी इमेल किंवा इतर मार्गाने गंमत किंवा खेळ म्हणून काही प्रश्न पाठवले जातात. वरवर सामान्य वाटणार्‍या या प्रश्नांमध्ये असे प्रश्न विचारले जातात, ज्याच्या उत्तरांचा वापर करून पासवर्ड रिसेट करता येऊ शकतो. त्यामुळे आपण कुठल्या प्रकारची माहिती सोशल मीडियावर शेअर करत आहोत याचे भान असावे. शक्यतो फार वैयक्तिक माहिती, आपल्या प्रवासाच्या योजना सोशल मीडियावर जाहीर करू नये व आपल्या संपत्तीचे प्रदर्शन मांडू नये. वेरिफाइड ऍप्स व वेबसाइट्सवर व्यवहार करावे. ऍप डाउनलोड करत असताना सरसकट सर्व परवानग्या देऊ नये. शक्य असल्यास वेबसाईटची प्रायव्हसी पॉलिसी नजरेखालून घालावी. इंटरनेट वर उपलब्ध असणार्‍या माहितीची देखील खातरजमा करून घ्यावी. गूगलवर आपण शोधलेल्या जागेची माहिती देखील चुकीची असू शकते त्यामुळे आंधळा विश्वास ठेऊ नये.\nकाही वेळेस ऑफर्स किंवा प्रलोभने दाखवून, बोलण्यात गुंगवून आपल्याकडून माहिती मिळवली जाते किंवा एखादी लिंक वा ऍप डाउनलोड करायला सांगून आपल्या फोनमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग शोधला जातो. एकदा का फोनमध्ये प्रवेश मिळाला की पुढचे काम सोपे होते. त्यामुळे स्वतःबद्दल खात्री असली तरी अनावश्यक संभाषण टाळावे. अनोळखी फोन, ई-मेल अथवा मेसेजला प्रतिसाद देऊ नये. खात्री नसेल तर कोणतीही लिंक क्लिक करू नये. अनोळखी बातम्या, चित्र, फोटोच्या वाटेल जाऊ नये. अटॅचमेंट डाउनलोड करू नये. मेसेज किंवा ईमेल मधील भाषाशैली व वाक्यातल्या चुकांवर लक्ष ठेवावे याचे कारण म्हणजे प्रतिष्ठित कंपन्यांकडून अशा चुका शक्यतो होत नाहीत. आपल्या ओळखीने किंवा क्रीडेन्शियल्सचा वापर करण्याची परवानगी देऊ नये व तसे निदर्शनास त्यावर कारवाई करावी. लक्षात ठेवा, फसवले जाण्यापेक्षा संशयी असणे बरे असते.\nफसवणूक अथवा नुकसान होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भीती व हाव यात संतुलन नसणे. हे दोन्ही स्वभाव विशेष दैनंदिन जीवनात आवश्यक असतात. म्हणजे अधिक मिळवण्याची इच्छा असते म्हणून माणूस अधिक प्रयत्न करतो, मर्यादेत धोका पत्करतो, गुंतवणूक करतो. तसेच भीती असल्यामुळे अतिरिक्त धोका टाळतो किंवा अनावश्यक पाऊल उचलत नाही. परंतु नेमक्या याच स्वभावगुणांमुळे फसवणूक होते. प्रमाणापेक्षा किंवा योग्यतेपेक्षा अधिक मिळावे ही हाव किंवा संधी हातची निघून जाऊ नये यासारखी अथवा अन्य एखाद्या भीतीपोटी लुबाडणूक होते.\nपहिल्या भागात सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे, कुठलाही गुन्हा होण्यामागे क्राईम ट्रायंगल म्हणजे त्रिकोण असतो. क्षमता, इच्छा व संधीचा. गुन्हेगाराची क्षमता व इच्छा ही आपल्या नयंत्रणाबरची बाब असल्याने आपण त्यांना किमान संधी उपलब्ध होऊ देणे हे आपल्या हातात असते. अविश्वसनीय वाटणार्‍या संधी किंवा ऑफर्स या बर्‍याचदा अविश्वासनीयच असतात म्हणून जागृत असणे व घाईघाईत निर्णय न घेणे देखील तितकेच महत्वाचे.\nपण म्हणून फसवणूक होण्याचा संबंध हुशारीशी लावणे देखील योग्य नाही. कितीही सुज्ञ, हुशार व्यक्ती असेल आणि कितीही काळजी घेतली तरी देखील फसवणूक होण्याची शक्यता शकते. त्यामुळे फसवणूक झाल्यास लाज न बाळगता ताबडतोब मान्य करून, त्याविरोधात तक्रार करावी व शक्य असल्यास माहिती लोकांसमोर आणावी. फसवणूक झालीच तर नुकसान आटोक्यात राहावे म्हणून ऑनलाईन व्यवहारांकरिता फक्त एक किंवा दोन बँक खाती वापरावी. त्या खात्यात आपण जितक्या रकमेचा धोका पत्करू शकु इतकी रक्कम ठेवावी. इतर खात्यांची ऑनलाईन व्यवहाराची सुविधा बंद करावी. एकूण होणार्‍या फसवणुकीच्या घटनांपैकी बहुतांश घटना उत्तरेतील हिंदी भाषिक राज्यांमधून होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे आपल्याला येणार्‍या अनोळखी फोन कॉल्स वर मराठीत बोलण्याचा आग्रह धरावा. याचा अर्थ मराठी भाषिकांकडून फसवणूक होत नाही, असा नसून फसवणुकीची शक्यता कमी करण्यासाठी तसे करावे . या काही सावधतेच्या उपायांचा अवलंब करून व्यवहार अधिक सुरक्षित करता येऊ शकते.\n(लेखक व्यवसायांना स्ट्रॅटेजीबाबत सल्ला देतात.)\nई वाहनधारक वाढले पण \nई वाहनधारक वाढले पण \nचांगल्या नफ्यासाठी गुळात भेसळ\nइयान वादळाने अमेरिकेचे मोठे नुकसान\nपाकच्या ट्विटर अकाउंटला भारतात स्थगिती\nजीएसटी संकलन 1.47 लाख कोटींवर\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thanedinman.com/six-people-died-in-potholes-in-24-hours/", "date_download": "2022-10-04T16:55:19Z", "digest": "sha1:5RPBJRF44ENAIKINQ3J2O4RQNSXCK6O3", "length": 7861, "nlines": 107, "source_domain": "thanedinman.com", "title": "24 तासांत सहा जणांचा खड्डे बळी - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\n24 तासांत सहा जणांचा खड्डे बळी\nमुंबई-अहमदाबाद महामार्गावर मृत्यूचे तांडव\nमुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यातील आमगाव फाट्याजवळ खड्ड्यांमुळे अवघ्या 24 तासांत एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तलासरी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nमुंबई-अहमदाबाद महामार्गावर आमगाव येथील उड्डाणपुलावर सोमवारी रात्री मोटार आणि टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला होता. तर, मंगळवारी दुपारी अन्य एक मोटार आणि टेम्पोमध्ये पुन्हा त्याच ठिकाणी भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आणि एक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग देखरेख, दुरुस्ती करणारी कंत्राटदार कंपनी आर. के. जैन इन्फ्रा प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापक राम राठोड आणि संबंधित अधिकार्‍यांवर तलासरी पोलिस ठाण्यात हलगर्जीचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nप्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, याबाबत पोलिसांनी सावध भूमिका घेतली आहे. पोलिसांकडून महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात तातडीच्या उपाययोजनांची सूची देण्यात येणार असून यासाठी काही कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीनंतर योग्य पद्धतीने दुरुस्ती न झाल्यास अधिकारी किंवा कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल करू, असे पालघर पोलिसांनी सांगितले.\nTags: अपघातकंत्राटदारकव्हरस्टोरीखड्डेगुन्हा दाखलतलासरीदुरुस्तीपोलिसमुंबई-अहमदाबाद महामार्गमृत्यूविरुद्ध\nवाटाण्याची चव लागेना; पावसामुळे 200 रुपयांचा भाव\nलोकलच्या धडकेत तरुणाचा मृत्यू\nलोकलच्या धडकेत तरुणाचा मृत्यू\nचांगल्या नफ्यासाठी गुळात भेसळ\nइयान वादळाने अमेरिकेचे मोठे नुकसान\nपाकच्या ट्विटर अकाउंटला भारतात स्थगिती\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16316/", "date_download": "2022-10-04T16:16:10Z", "digest": "sha1:Q2EIZRPTDOPQLMOZIKRNKYWLB6HQS6OO", "length": 18499, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "काजवा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकाजवा: एकसारखा किंवा अधूनमधून निसर्गतः प्रकाश देणारा विशिष्ट कीटक, त्याच्या सु.दोन हजार जाती असून त्यांचा प्रसार उष्ण व समोष्ण कटिबंधात आहे.\nकोलिऑप्टेरा गणाच्या लॅपिरिडी व फेंगोडिडी कुलातील काजवे संख्येने बरेच, महत्वाचे व सर्वाना परिचित आहेत. कॅरॅबिडी, सेरॅबिडी, इलेटॅरिडी, पौसिडी आणि स्टॅफिलिनिडी कुर्लातील काजवे कमी महत्वाचे आहेत. अगदी थोडयाच काजव्यांच्या बाबतीत अंडे, अळी, कोश व प्रौढ या विकासाच्या सर्व अवस्थांत प्रकाशाची उत्पत्ती होते. तथापि बहुतेक सर्व काजवे फक्त अळी व प्रौढावस्थेत स्वयंप्रकाशी असतात.\nकाजवे साधारणतः दोन सेंमी. लांब, मऊ शरीराचे असून मंद काळसर, भुरे, पिवळे किंवा तांबूस रंगाचे असतात. त्यांचे एक वैशिष्टय म्हणजे त्यांच्या बहुतांशी माद्या अळीसारख्या असतात व त्या हालचाल कमी करतात. त्या पंखहीन व इलीट्रारहित (कठीण झालेले पुढचे पंख नसलेल्या) असतात, तसेच त्यांचे डोळेही कमी विकसित असतात. नरात प्रकाश देणारा अवयव उदराच्या सहाव्या व सातव्या खंडात आणि मादीत त्यामागील खंडात असतो. नर चांगले उडू शकतात व ते भरपूर उजेड देतात. त्यांना पंख असतात व डोळेही चांगले विकसित असतात. दिवसा ते लपून बसतात आणि रात्र झाली की बाहेर पडतात.\nप्रौढावस्थेत काजव्यांना फारच थोडे अन्न लागते किंवा लागतसुध्दा नाही. मात्र त्यांच्या अळया मांसाहारी असतात आणि गोगलगाई व स्लग (कवचहीन गोगलगाय) यांवर त्या आपला उदरनिर्वाह करतात. त्या आपले खाद्य विळयासारख्या चिबुकास्थीने (जबडयासारख्या अवयवाने) पकडतात. प्रत्येक चिबुकास्थीमध्ये अगदी बारीक वाहिन्या आडव्या असतात व त्यांमधून खाद्यावर गडद रंगाचा स्त्राव सोडला जातो. हया स्त्रावाने मॉलस्कांच्या (मृदुकाय प्राण्यांच्या) स्नायूंचे अपघटन (मूळ रेणूचे तुकडे पडून लहान रेणू अथवा अणू बनणे) होऊन बहुतांशी पचन बाहेरच होते. अळीमध्ये तयार अन्न सिबेरियमच्या (तोंडाच्या अगोदरच्या व तोंडाच्या अवयवांनी वेढलेल्या जागेच्या) साहाय्याने आत ढकलले जाते. अळयांना लाळग्रंथी नसतात.\nकाजव्यांचा प्रकाश असामान्य आहे. त्याला शीत प्रकाश असेही म्हणतात. तो बहुधा पांढरा पिवळा नारिंगी हिरवट निळा किंवा तांबूस असतो व तो जंबुपार (वर्णपटातील जांभळया रंगापलीकडील अदृश्य) किरणरहित असतो. विकासाच्या विविध अवस्थांचा विचार करता प्रकाशाचे निश्चित कार्य काय याचा उलगडा होत नाही. परंतु प्रौढावस्थेत बहुतांशी तो नर व मादीला एकत्र आणण्याकरिता उपयोगी पडतो. या शीत प्रकाशाचा अभ्यास झाल्यास त्याचा व्यवहारात खूपच उपयोग करता येण्याची शक्यता आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nसीरानो द बेर्झीराक, साव्हीनॉद\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.statusinmarathi.com/marathi-tomane-status-marathi-tomane/", "date_download": "2022-10-04T16:11:23Z", "digest": "sha1:RL3NHALGFULPVKYBMZDRTHLBXUJ2TV2T", "length": 21702, "nlines": 393, "source_domain": "www.statusinmarathi.com", "title": "Taunting Quotes In Marathi | Marathi tomane status | Marathi tomane messages - Status in Marathi", "raw_content": "\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nTaunting Quotes In Marathi: नमस्कार मित्रांनो कसे आहात मित्रांनो मला आशा आहे की तुम्ही ठीक असाल. Taunting Quotes In Marathi ही पोस्ट मराठी टोमण्याबद्दल आहे, जर एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर किव्हा फेसबुक वर स्टेटस टाकून टोमणे मारायचे असतील तर या पोस्ट मध्ये तुम्हाला छान छान Marathi tomane messages भेटून जातील.\nकाही माणसं कामाला ठेवली आहेत,\nपगार शून्य आहे पण काम,\n“तुमचं काय, तुम्ही मोठी\nतोंडावर बोलायची हिम्मत नसते\nस्टेटस टाकून टोमणे मारतात.\nविचार करू नका कारण,\nदेवाने या कामाचा ठेका\nही एक कला आहे…\nसमजून न समजल्या सारखं वागणं\nही त्याहून ही मोठी कला आहे.\nआपण जेव्हा प्रत्येकसाठी # Available\nजालो ना तेव्हा कोणाला आपली\nकदर रहत नहीं म्हणून भाव खात जा…\nमराठी टोमणे स्वार्थी मित्रासाठी / Marathi tomane for friends.\nस्वतःला चांगल बनवा जगातुन\nएक वाईट माणुस कमी होईल.\nखोट्या मनाच्या लोकांना मी\nमोठ्या मनाने माफ करतो..\nहे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या\nलोकांना दिर्घायुष्य लाभू दे.,\nयश पाहून जळत राहू दे.\n“EDIT” करून चेहऱ्यावरचे डाग\n “ते ज्याचे काळे आहे”\nते तसेच राहणार….कळाले का \nबापाच्या पैशावर Net pack\n“तु” खुप बदललास रे..\n“मी” सहज उत्तर दिले…\n“लोकांच्या” आवडी नुसार जगणं सोडलं आहे…\nजेवढं माझ्याकडे जळून पाहशील\nतेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…\nवाईट वाटून घेऊ नका जगातल्या\nसगळ्याच लोकांकडे हुशारी नसते…\nगावात ओळखत नाही कुत्र…\nसुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच\nउसने मिळत नाही..ते फक्त\nस्वतःच निर्माण करावे लागते…\nआपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो.,\nमाशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. ,\nपण जमिनीवर राहून माणसासारखे\nमाणसेच जास्त आडवी येतात \nनेहमी तीच लोक आपल्याकडे\nबोटं दाखवतात.. ज्यांची आपल्यापर्यंत\nराहायला नाही घर म्हणे लग्न कर…\n” मी मोजकीच माणसं जोडतो\nकारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा\n५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “…\nजेव्हा तू मला सोडून गेली, तेव्हा पासून\nमाझ्या मोबाईलची बॅटरी व\nदेव तुझ भल करो.\nपावडर खाऊन केलेली बाँडी.\nजमीन विकून आलेला पैसा……..\nआणि facebook वर भेटलेली\ngirlfriend कधीच टिकत नाही…\nलाखां शिवाय बात नाही, आणि वडापाव\nकोणाला काय मिळणार आहे\nमी SIMPLE मुलगा आहे…\nइथे प्रत्येकाला SPECIAL व्यक्ती हवी आहे.\nप्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात\nतर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत\nकधीच पोहचु शकणार नाही…\nपेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते\nकारण टाकी रिकामी झाल्या शिवाय\nतो गाडी परत देतच नाही.\n‎आजकाल‬ त्या मुली पण बॉयफ्रेँडसोबत\nथिएटर मध्ये जातात..ज्या कधी काळी\nआमच्या घरात फर्शीवर बसुन\nरस्त्यावरून‬ चालल्यावर किती ‪‎माणसं‬\nयावरून ‪‎माणसाची‬ किंमत कळते\nकि आपल्याला त्यांची खूप\nfb वर मुलीचा आवडता छंद कोणता\nमोबाइल्स Girlfriends पेक्षा बरे\nआहेत निदान ते switch off\nम्हणून ती ही गेली आता\nशांत असणे म्हणजे आक्रमक\nकाही लोक इतके नशीबवान\nनेहमीच त्यांना परत खूप प्रेम मिळते..\nकाही जण इतके कमनशिबी असतात\nदुसर्यांना इतके भरभरून प्रेम देऊनही\nमोबदल्यात त्यांना दुख आणि धोकाच\nप्रत्येकजण आपल्या गल्लीत वाघ\nआणि दुसऱ्याचा गल्लीत शेळी असतो.\nती पन्नास लाखाची BMW काय\nजिच्या खिड़क्या त्या गरीब मुलांचे\nहात बघुन पण उघडत नसतील…\nप्रामाणिकपणा ही फार महागडी\nत्याची अपेक्षा करू नका.\nतुम्ही दुखवणाऱ्या व्यक्तीसाठी रडत\nद्या आणि दुखवणाऱ्या व्यक्तीला सांगा ,\n” धन्यवाद, तुम्ही मला एक\nसंधी दिली जो मला अमाप सुख\n‎life‬ मध्ये कुणी ‪ESTATE कमवली‬\nआम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो,\nजे त्या काळजिसाठी पात्र आहेत….\nकारण… प्रत्येकाला खुश ठेवायला\nआम्ही काही जोकर नाही…\n“अग वेडे जास्त # भाव खावु\nतुझ्या_लग्नात‬ जेवढी लोक_येतील‬ ना,\nतेवढे‬ तर माझ्या_लग्नात‬ ,\nDJ‬ समोर नाचायला पोर असतील.\nआयला Fb‬ वर ‪‎status‬ टाकणारे\nचोरणारे ‪जास्त‬ झालेत राव..\n“चांगली वस्तु”., “चांगली माणसे”\n“चांगले दिवस आले की माणसाने\n“जुने दिवस विसरू नयेत”\nपहिले नीट दात घासा”\nजे कधी पेटणारच नाही असले\nएक WIFE पर्याप्त आहे. पण\nएका WIFe ला बदलविण्याचे असल्यास\nसंपूर्ण LIFE सुध्दा अपूर्ण आहे.\nमी कुणाला आवडो किंवा न\nआवडो दोन्ही गोष्टी माझ्यासाठी\nचांगल्याच आहेत. कारण मी ज्यांना\nआवडतो त्यांचा मनात व ज्यांना नाय\nआवडतो त्यांच्या डोक्यात नेहमी असेन.\nबायको जेंव्हा बोलत असते\nतेंव्हा ऐकून घ्यायचं असतं\nदुसरं आपल्या हातात काय असतं…\nबायको हुशार आणि सुंदर असावी,\nअसं प्रत्येकाला वाटतं पण\nदोन लग्न करणं हा गुन्हा आहे..\nकेले तरी सोन्याची किंमत\nजाता जाता 😗ती मोठ्या रागाने म्हणाली\n” तुझ्यासारखे 😎” खुप मिळतील\nमी पण तिला हसत म्हणालो\n” अजुन पण माझ्या सारखच पाहिजे का ” …..\nप्रेम आणि लग्न यांत बरेच अंतर\nआहे आनंद आधी आहे पश्चाताप\nफेसबुक वर मुलींना हाय, हँलो करत बसण्यापेक्षा,..\nएखाद्या कुत्रीला दगड मारलेला बरा,…………\nभुंकुन का होईना, रिप्लाय तर देईल\nअंगात दम असणं चांगलं पण,\nतो सारखा लागणं वाईट.\nहसण्यानं आयुष्य निरोगी होतं\nज्या गोष्टींशी आपला काहीही\nसंबंध नाही त्यात नाक खुपसले\nमी उपवास करत नाही कारण\nजास्त खायला मला आवडत नाही..\nमाझी आवड असावी तुझी आवड…….\nजर तुला पटत नसेल\nकिती खोट्या असतात शपथा…\nबघ मी पण जिवंत आहे\nएकदा OLX वर Ego विकून पहा…\nजेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की\nकिती फालतू गोष्ट आपण\nइतके दिवस बाळगत होतो…\nAttitude आणि..ego बाजूला सोड पोरा…\nआणि हा डीओ घे गरमी सूरू झाली ..\nचेहरा लपला होता सौंदर्याचा\nअट्टाहास तिने पैशामुळे जपला होता…\nमी मोकळ्या मनाचा माणूस आहे\nपरत कधीच मागायचे नसतात\nकारण मागितले तरी तो\nपैसे परत देत नाही\nप्रेम हे मनातुन झाल पाहिजे …\nतोंड बघुन तर ….\nदुकानदार पण भाव कमी करतो …\nजे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून\nदूर राहिलेले चांगले.. , कारण.,\nआपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”..\nजर कोणी सकाळी १०\nतर असे नाही की तो आळशी आहे..\nकदाचित त्याची स्वप्न मोठी असतील.\nतुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.\nstatusinmarathi.com या वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी माणसापर्यंत प्रेरणादायी कविता, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी कोट्स, प्रेरक विचार आणि वाढदिवस शुभेच्छा , मराठी स्टेटस पोचवण्याचा प्रयन्त करत आहोत. जेणे करून त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.👍\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/national/dispute-over-ganeshotsava-in-idgah-maidan-in-karnataka-muslims-claim-that-the-land-belongs-to-the-waqf-board-while-hindus-say-au179-780074.html", "date_download": "2022-10-04T15:38:38Z", "digest": "sha1:GKRZGGR677466YSP2RTGJGQSSPB4QZMZ", "length": 14130, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nKarnataka controversy: कर्नाटकात ईदगाह मैदानात गणेशोत्सवावरुन वाद, जमीन वक्फ बोर्डाची असल्याचा मुस्लिमांचा दावा, तर हिंदू म्हणतात..\nहिंदूत्ववादी संघटना सनातनने बंगळुरुच्या महापालिकेकडे या इदगाह मैदानात स्वातंत्र्यदिन आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अर्ज दिल्याची माहिती आहे. हे इदगाह मैदान ही सार्वजनिक जागा असल्याचे समानत संस्थेचे के भास्करन यांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे आमदार या मैदानाची परवानगी देणारे कोण, असा प्रश्नही सनातनने उपस्थित केला आहे.\nईदगाह मैदानावरुन नवा वाद\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: संदिप साखरे\nबंगळुरु – गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकातील (Karnataka)राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. राजकीय हत्यांची तीन प्रकरणे ताजी आहेत. या सगळ्यात बंगळुरुतील चामराजपेट येथील इदगाह मैदानावरुन (idgah ground)नवा वाद सुरु झाला आहे. या मैदानात या महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सव (Ganeshotsav)साजरा करण्याची योजना हिंदू संघटनांनी केलेली आहे. मात्र ही जमीन वक्फ बोर्डाची असल्याचा दावा मुस्लीम समुदायाने केला आहे. यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकात गेल्या काही काळापासून धार्मिक तणाव निर्माण होताना दिसतो आहे. हिजाब प्रकरणापासून कर्नाटकात सातत्याने हा वाद अधिकाधिक प्रमाणात दिसतोय. आता स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी आणि गणेशोत्सवासाठीही इदगाह मैदान मिळावे, यासाठी हिंदू संघटना आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.\nकोणतेही धार्मिक नियोजन नको- स्थानिक आमदार\nचामराजपेटचे काँग्रेस आमदार जामीर अहमद खान यांनी या ईदगाह मैदानावर कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे ओयाजन होऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. त्याला परवानगी देण्यात येऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र या मैदानावर स्वातंत्र्यदिन साजरा होत असेल तर त्यात उत्साहाने सहभागी होऊ असे त्यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे सरकारने वेगळीच भूमिका घेतली आहे.\nकुणी परवानगी मागितली तर सरकार विचार करेल- महसूलमंत्री\nया इदगाह मैदानावर स्वातंत्र्यदिनासाठी किंवा गणेशोत्सवासाठी अद्यापपर्यंत कुणी परवानगी मागितलेी नाही अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री आर अशोक यांनी सांगितले आहे. मात्र कोणत्या व्यक्ती वा संस्थेने अशी परवानगी मागितली तर सरकार त्यावर जरुर विचार केरल, असे सांगत त्यांनी काँग्रेसविरोधी भूमिका मांडली आहे.\nहिंदू संघटनांकडून ध्वजारोहणासाठीही अर्ज\nहिंदूत्ववादी संघटना सनातनने बंगळुरुच्या महापालिकेकडे या इदगाह मैदानात स्वातंत्र्यदिन आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अर्ज दिल्याची माहिती आहे. हे इदगाह मैदान ही सार्वजनिक जागा असल्याचे समानत संस्थेचे के भास्करन यांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे आमदार या मैदानाची परवानगी देणारे कोण, असा प्रश्नही सनातनने उपस्थित केला आहे. याबाबतचा निर्णय महापालिका देणार असून आम्ही त्याची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.\nवक्फ बोर्डाला कागदपत्रे देण्याचे मनपाचे आदेश\nदरम्यान बंगळुरु महापालिकेने वक्फ बोर्डाला या इदगाह मैदानावर त्यांचा ताबा असल्याची कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश दिले आहेत. ही जागा वक्फ बोर्डाची नसून महापालिकेची असल्याची भूमिका महापालिकेची आहे. वक्फ बोर्डाच्या दाव्यासाठी पुरावे मागण्यात आले आहेत.\nBhavna Gawli : विदर्भात पावसाचा हाहाकार, अतिवृष्टीग्रस्त विदर्भाला विशेष पॅकेज द्या, भावना गवळींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nIndia-China : चीनने भारतीय डॉक्टरचे केले अपहरण, जखमी सैनिकांवर करवून घेतले उपचार, मग केली डॉक्टरांची हत्या, दोन वर्षांनी उघड झाला धक्कादायक प्रकार\nSushma Andhare : एसपी लवकर आणायचा असतो, हे हवेत विमान थांबवणाऱ्यांना माहीत नाही भंडाऱ्याच्या घटनेवरून सुषमा अंधारेंचा संताप\n1999 सालीही झाला होता मुद्दा उपस्थित\n1999 सालीही या इदगाह मैदानावर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची परवानगी भाजपाला मिळाली नव्हती. या मैदानाऐवजी १० एकरची जागा वक्फ बोर्डाला यापूर्वीच देण्यात आली आहे. अशी माहितीही देण्यात आली आहे. एकूण हे प्रकरण येत्या आठवडाभरात आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nNeha Sharma : नेहाच्या बाथरोबमधल्या फोटोजने वाढवला तापमानाचा पारा\nAlia Bhatt Hot Photos: आलियाने दाखवला बेबी बंपमध्ये जलवा\nShweta Tiwari Photo: वय 41 चे अदा तरूणीपेक्षा ही भन्नाट\nSurabhi Chandna’s Thailand photoshoots :तारक मेहता फेम ‘स्वीटी’ची थायलंडमध्ये धूम; शेअर केले हॉट फोटो\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030337516.13/wet/CC-MAIN-20221004152839-20221004182839-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}